diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10003.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f708f634b0004c27f4fc20169940c92a4bf2cae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10003.txt @@ -0,0 +1 @@ +बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.[१] या शहराची स्थापना १८३७ च्या सुमारास आधी ओसेज या नावाने झाली.[२] १८४१मध्ये मिसूरीमधील थॉमस हार्ट बेन्टन या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.[३][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10006.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05fe088746745fe4253706078558d15a485547d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10006.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेन्तो (弁当[जपानी उच्चार: बेन्तोउ]?) म्हणजे जपान मधे मिळणारा डब्यात किंवा खोक्यात बांधलेला उपहाराचा प्रकार आहे. हा उपहार एका व्यक्तिच्या एका भोजनासाठी पुरेसा असतो. पारंपारिक बेन्तो मधे थोडासा भात, मास-मच्छी पासून बनवलेला एखादा पदार्थ आणि खारवलेल्या किंवा शिजवलेल्या भाज्या असे घटक असतात. एका वापरानंतर फेकून देण्यासारख्या पुठ्ठ्याच्या खोक्यांपासून सुंदर नक्षीकाम केलेल्या कचकड्याच्या डब्यांपर्यंत अशा वस्त्तुंचा उपयोग बेन्तोतील पदार्थ बांधण्यासाठी केला जातो. खाऊची दुकाने, उपहारगहे, खास बेन्तोची दुकाने (弁当屋, [जपानी उच्चार: बेन्तोउ या]?), किराणा-भुसाराची दुकाने, रेल्वे स्थानक, अशा ठिकाणी बेन्तो सहजपणे उपलब्ध असतो; तरी देखील जापानी गृहिणी आजूनही नवरा, मुले आणि स्वतःसाठी रोजचा डबा बनवताना अढळतात. +जपान मधील बेन्तो आणि भारतातील जेवणाचा डबा किंवा टिफिन यात खूप साधर्म्य आहे. अशाचं संकल्पने वर आधारित फिलिपाईन मधे बाओन, कोरिया मधे दोसिराक आणि तायवान मधे बिअन्डाञ्ग मिळतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10012.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71160ffd15ac8d6477ff9a3a7b971014104ff378 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10012.txt @@ -0,0 +1,8 @@ +बेप्पीओ तीर्थ Beppyō Jinja (別表神社?) ही शिंटो तीर्थांची एक श्रेणी आहे. ज्याची व्याख्या शिंतो तीर्थांच्या असोसिएशनने ठरवली आहे.[१] ते एक प्रकारे उल्लेखनीय मानले जातात आणि अशा प्रकारे त्यांना इतर देवस्थानांपेक्षा उच्च दर्जा दिला जातो.[२] +२ फेब्रुवारी १९४६ रोजी देवस्थानांचे राज्य प्रशासन संपुष्टात आणल्यानंतर, श्राइन रँकिंगची अधिकृत प्रणाली (आधुनिक तीर्थ श्रेणी व्यवस्था) रद्द करण्यात आली. ती बदलण्यासाठी १९४८ मध्ये दुसरी व्यवस्था स्थापन करण्यात आली. तीर्थ मानांकन प्रणाली रद्द केल्यानंतर, सर्व देवस्थान समान पातळीवर मानले गेले( इसे तीर्थांना त्यातून वगळण्यात आले). तथापि, पूर्वीच्या अधिकृत राष्ट्रीय देवस्थानांना आणि काही मोठ्या देवस्थानांना शिंटो पुजाऱ्यांच्या उन्नती आणि सेवानिवृत्तीच्या संदर्भात सामान्य देवस्थानांप्रमाणेच वागणूक देणे गैरसोयीचे होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रगती आणि सेवानिवृत्ती संबंधित नियम यानुसार त्यांना विशेष वागणूक दिली जावी अशी अट घालण्यात आली. अशी तीर्थक्षेत्रे नियमांच्या बेप्पीओमध्ये सूचीबद्ध असल्याने त्यांना "बेप्पीओ तीर्थ" असे म्हणतात.[१] +बेप्पीओ तीर्थांतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खालीलप्रमाणे विशेष वागणूक दिली जाते : +स.न १९५१ मध्ये, असोसिएशन ऑफ शिंटो श्राइन्सने "बेप्पीओसाठी तीर्थस्थानांची निवड" या नावाची नोटीस जारी केली. यामध्ये सरकारच्या बेप्पीओ श्राइन यादीत सूचीबद्ध असलेल्या मंदिरांव्यतिरिक्त इतर मंदिरे निवडण्याचे निकष स्पष्ट केले होते. ते निकष खालीलप्रमाणे होते. +या तरतुदीचा परिणाम म्हणून, बेप्पीओ तीर्थस्थानांची संख्या, मुख्यत्वे पूर्वीची प्रांतातील तीर्थक्षेत्रे आणि गृहमंत्र्यांनी नियुक्त केलेली संरक्षक तीर्थे. स.न २००६ पर्यंत हळूहळू ही संख्या ३५३ पर्यंत वाढली. +बेप्पीओ श्राइन हे एखाद्या कंपनीच्या रेटिंगप्रमाणे देवस्थानांचे रेटिंग नाही तर केवळ शिंटो पुजाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेले वेगळेपण आहे. परंतु बेप्पीओमध्ये सूचीबद्ध केलेली तीर्थक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे आणि पुजारी यांच्या संख्येच्या दृष्टीने तुलनेने मोठी आहेत. सामान्यत: ही एक प्रकारची रेटिंग म्हणून ओळखली जाते. याशिवाय, इसे जिंगूचा बेप्पीओ श्राइनमध्ये स्वतंत्र मंदिर म्हणून समावेश केलेला नाही. जिंगूचा ग्रँड प्रिस्ट इम्पीरियल कोर्टाने "जिंगू नियमांनुसार" नियुक्त केला जातो आणि काढून टाकला जातो. ज्यामुळे त्याला विशेष वागणूक दिली जाते. + +खालील कंपन्या बेप्पियो श्राइन नाहीत कारण त्यांचा तीर्थक्षेत्राच्या मुख्य कार्यालयाशी सर्वसमावेशक संबंध नाही. ज्यांचे "छत्र संबंध संपुष्टात येण्याचे वर्ष" १९४६ आहे ते असे आहेत. किंवा जे १९४६ मध्ये स्थापन झाल्यापासून श्राइन मुख्यालयाशी छत्री संबंधात नाहीत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10029.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54fb130495b70a355c64312daa3d36285a9b1155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10029.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बेमेतरा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून बेमेतरा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा दुर्ग जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10030.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e46f90572dd4a8f714f37ed06f64b397fe2897 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10030.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बियॉन्से जिझेल नाउल्स, उर्फ बेयॉन्से (४ सप्टेंबर, इ.स. १९८१ - ) ही एक अमेरिकन पॉप गायक, अभिनेत्री व मॉडेल आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10048.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53abad4b01128fe9a5f9b0512f7ec226ad51df57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10048.txt @@ -0,0 +1,18 @@ +बेरशेती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर बेरशेती रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६५ कुटुंबे राहतात. एकूण २७७ लोकसंख्येपैकी १३७ पुरुष तर १४० महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.११ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.८२ आहे तर स्त्री साक्षरता ६२.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.६९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +बावळी, तिळगाव, देवगाव, झाडखैरे, म्हासवळ, वारनोळ, जाळे, खैरे आंबिवळी, तोरणाई, चेंदवळी, कुयाळु ही जवळपासची गावे आहेत.खैरेआंबिवळी ग्रामपंचायतीमध्ये बेरशेती, जाळे, खैरेआंबिवळी, वारनोळ आणि झाडखैरे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1006.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18eb64bf9331196bac41d29b7c4e13b2cf6bf660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1006.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रतापगढ जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र प्रतापगढ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1007.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc71a6a8c6425e2a92ab514e73e4a1d42ad4c2b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1007.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रतापगढ जिल्हा हा भारताच्या राजस्थान राज्याचा ३३वा जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली चित्तोडगढ, उदयपूर व बांसवाडा ह्या तीन जिल्ह्यांचे काही भाग वेगळे करून निर्माण करण्यात आला. ह्याचे प्रशासकीय केंद्र प्रतापगढ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10086.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aa0d8ed1d653c86e35c462cd3e372070df18353 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10086.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्नार्डा पेरा (३ डिसेंबर, १९९४:झदार, क्रोएशिया - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10103.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eb6701959d0ef2f47242f111a2e517906404618 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10103.txt @@ -0,0 +1,9 @@ +बेल प्रयोगशाळा (Bell Labs / AT&T Bell Labs) ही जगातील कणविद्युत व संगणक अभियांत्रिकी संशोधनातील एक अग्रगण्य संस्था आहे. मुरे हिल येथे हिची मुख्य कचेरी असून न्यू जर्सी येथे प्रमुख संशोधन केद्र आहे. जगात अनेक ठिकाणी हिच्या शाखा आहेत. + +इथेच पुढील काही क्रांतिकारक शोध लागले. +- रेडियो खगोलशास्त्र +- ट्रांझिस्टर +- युनिक्स संगणक प्रणाली +- सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज +ही प्रयोगशाळा आतापर्यंत ६ नोबेल पुरस्कारांची मानकरी झाली आहे. +बेल प्रयोगशाळेचे अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10164.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f8f18378697f2de50e757be42e9431a8d4de247 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10164.txt @@ -0,0 +1 @@ +बेलसार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10184.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bda3dc87591baa504f3c8548ed72fd4de3653475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10184.txt @@ -0,0 +1,21 @@ + + +श्रीरामपूर हा अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वेस नेवासा, पश्चिमेस राहता तर दक्षिणेस राहुरी तालुका आहे. उत्तरेला औरंगाबाद जिल्ह्याची हद्द आहे. +हरेगाव - हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या ठिकाणी ब्रॅन्डी कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड' नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. हरेगाव येथे मत मौली आहे. कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात होते असे. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्ट्यावर हजारो एकर जमीन घेतली व २२ एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती,. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. मात्र पुढे सहकारी चळवळीमुळे या खाजगी कारखान्याचा अंत झाला. कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक लोकमान्य टिळकांचे नातू श्री. के के महाजन होते. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे स्थापन झाला होता. तसेच हरेगाव साखर कारखान्याव्यतिरिक्त आसपासच्या गावांमध्येसुद्धा अनेक कारखाने होते. +श्रीरामपूर येथील रामनवमीची यात्रा खूप प्रसिद्ध आहे. +श्री क्षेत्र सराला बेट - हे गोदावरीच्या कुशीत वसलेले असे एक नयनरम्य तीर्थक्षेत्र आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बेट सराला हे भगवान शिवाचे फार प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे. या बेटामध्ये सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांनी वास्तव्य केले व येथे सप्ताहाची परंपरा प्रारंभ केली. ती आजतागायत महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे. +दायमाबाद - पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ +अशोकनगर,उक्कलगाव,उंदीरगाव,एकलहरे,ऐनतपूर +कडीत (खुर्द व बुद्रुक),कमालपूर,कान्हेगाव,कारेगाव +कुरणपूर,खानापूर,खिर्डी,खोकर,खंडाळा,गळनिंब +गुजरवाडी,गोंडेगाव,गोवर्धन,घुुुमनदेव,जाफराबाद +टाकळीभान,टिळकनगर,दत्तनगर,दिघी,नरसाळी,नाऊर +नायगाव,निपाणी वडगाव,निमगाव खैरी,पढेेेगाव +फत्याबाद,बेलापूर (खुर्द व बुद्रुक),ब्राम्हणगाव +भामाठाण,भेर्डापूर,भोकर,महांकाळ वडगाव,मातापूर +मातुलठाण,मांडवे,मालुंजा (खुर्द व बुद्रुक), +माळवडगाव,माळेवाडी,मुठेवडगाव,रांजणखोल,रामपूर +लाडगाव,वडाळा महादेव,वळद उंबरगाव, +वांगी (खुर्द व बुद्रुक),शिरसगाव,सराला बेट +हरेगाव +श्रीरामपूर जिल्हयातील गावे: उक्कलगाव, बेलापुर, हरेगाव, ममदापुर, गळनिंब, फत्याबाद, इ. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10189.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4ca1fde142c2a577747c13b14da2c8121be356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10189.txt @@ -0,0 +1,11 @@ +सी.बी.डी. बेलापूर हे नवी मुंबई शहराच्या सी.बी.डी. बेलापूर नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10198.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43ddf27683c7abaf9fd1b27d99275d8faee709d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10198.txt @@ -0,0 +1 @@ +बेलारूशियन ही बेलारूस देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा पोलंड, रशिया व युक्रेन ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. स्लाव्हिक भाषासमूहाच्या पूर्व स्लाव्हिक ह्या गटामधील ही भाषा रशियन व युक्रेनियन ह्या भाषांसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10205.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10205.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10225.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1efa86f0aaef089f754de0a8fabcb06c3ef2f684 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10225.txt @@ -0,0 +1,61 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे. +इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे. +बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10253.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..108d254a199ccef42bc870a3f9c08f27a1a3a265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10253.txt @@ -0,0 +1 @@ +बेलुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10265.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b6d53f9b939b7c90a4974d1bc77a86394838ca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10265.txt @@ -0,0 +1 @@ +बेलेराइव्ह ओव्हल ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरातील क्रिकेट मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10276.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c25f042b7f7905e5a8e50c4aad9753b1fd092d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10276.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेलोंडाखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10282.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37ec815790ed96891732c3130db1ccd388c9cf04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10282.txt @@ -0,0 +1,9 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे. +बेलारूस हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10283.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a45c650ffa8b3e447b8e28ce53ddd72567119e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10283.txt @@ -0,0 +1,8 @@ + बेलोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10292.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..790b42e8b553612265a2005b50d4062250d43594 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10292.txt @@ -0,0 +1 @@ +बेलोरी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10296.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f603a4412804e0d4085c3c8e1cbf17ebf07a8ea3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10296.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेल्गोरोद ओब्लास्त (रशियन: Белгородская область) हे रशियाच्या अतिपश्चिम भागातील व युक्रेन देशाच्या सीमेवरील एक ओब्लास्त आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10304.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a4b321c0a8078cb6eca077b23bb53dba4af792 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10304.txt @@ -0,0 +1 @@ +या लेखात बेल्जियन नगरपालिकांच्या ध्वजांची यादी आहे . बेल्जियममध्ये ५८१ नगरपालिका आहेत. ही यादी व्यवस्थित ठेवण्यासाठी, प्रत्येक प्रदेशानुसार नगरपालिका दर्शविल्या जातात: ब्रुसेल्स-राजधानी प्रदेश, फ्लँडर्स आणि वालोनिया . पृष्ठाच्या तळाशी पूर्वीच्या नगरपालिकांचे ध्वज देखील प्रदर्शित केले जातात, जे २०१९ च्या नगरपालिका बदलांमुळे स्वतंत्र नगरपालिका म्हणून अस्तित्वात नाहीत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10307.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..060cd2356fe07595c862e965d273ae27f2be27f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10307.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे. +३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.[५] +मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे. +बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. +बेल्जियममध्ये तीन स्वायत्त संघ व १० प्रांत आहेत: फ्लांडर्स, वालोनी व राजधानी ब्रसेल्स. फ्लांडर्स प्रदेशामध्ये ॲंटवर्प, पूर्व फ्लांडर्स, पश्चिम फ्लांडर्स, लिमबर्ग व फ्लाम्स ब्राबांत हे पाच प्रांत आहेत तर वालोनी प्रदेशामध्ये एनो, लीज, लक्झेंबर्ग, नामुर व ब्राबांत वालों हे ५ प्रांत आहेत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10316.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3428fbe3584373c92a17c8d01dd65826242a5a17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10316.txt @@ -0,0 +1,5 @@ +बेल्जियम राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रियाचा दौरा केला. हा बेल्जियम महिलांचा पहिला ऑस्ट्रिया दौरा होता. तसेच या दौऱ्यातच बेल्जियम महिलांनी त्यांचे पहिले अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लोवर ऑस्ट्रिया मधील सीबार्न क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले. +ऑस्ट्रिया महिलांनी तिन्ही सामन्यांवर प्रभुत्व गाजवत बेल्जियमला ३-० ने मात दिली. ऑस्ट्रियाचा हा मायदेशातला पहिला वहिला मालिका विजय होता. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10321.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09899871e398b62ba911d615a4d861533022b075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10321.txt @@ -0,0 +1 @@ +बेल्जियम हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10325.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1fcb4881ddbdaba438adbf1408a8ea6369b22e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10325.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिओपोल्ड पहिला (फ्रेंच: Léopold Ier, जर्मन व डच: Leopold I; १६ डिसेंबर १७९० - १० डिसेंबर १८६५) हा स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा होता. +जर्मनीमधील एका लहान राजघराण्यामध्ये जन्मलेला लिओपोल्ड रशियन सैन्यात भरती झाला व त्याने नेपोलियोनिक युद्धांमध्ये नेपोलियनच्या फ्रेंच सेनेविरुद्ध लढा दिला. नेपोलियन पराभूत झाल्यानंतर लिओपोल्ड ब्रिटनला पोचला व तेथे त्याने १८१६ मध्ये सम्राट चौथा जॉर्जची मुलगी राजपुत्री शार्लटसोबत विवाह केला. १८१७ मधील शार्लटच्या मृत्यूनंतर लिओपोल्ड ब्रिटनमध्येच राहिला. १८३१ साली ग्रीसच्या स्वातंत्र्यानंतर त्याला ग्रीसचा राजा बनवण्याचा प्रस्ताव आला होता परंतु त्याने ही संधी धुडकावून लावली. त्याऐवजी त्याने स्वतंत्र बेल्जियमचे राज्यपद स्वीकारले व २१ जुलै १८३१ रोजी त्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आजतागायत २१ जुलै हा बेल्जियमचा राष्ट्रदिवस मानला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1034.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d64ae7ebc6860ee308fe25e4e943e6668daef18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1034.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10344.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e817d51ecdcb14eb3151a036f5f9d41b9319f22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10344.txt @@ -0,0 +1 @@ +या मतदारसंघातील विजयी खासदार diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10409.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a79eb8dd70c3151b3ff8f0dde0973e86c942136a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10409.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत. +बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत- +बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१] +\ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10426.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150bad52ff48f24047125087988bce371e1a3932 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10426.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10446.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d37e9a1eb3609f824ec3865a7dacc9f9d3dc5ab0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10446.txt @@ -0,0 +1 @@ +बेव्हर्ली अॅन बेव्ह ब्रेंटनॉल (१९३६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७३ दरम्यान १० महिला कसोटी आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. बेव ने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघाचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10457.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80dc8237f540eb96ed6c7ecdb4189cf8b8cdd855 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10457.txt @@ -0,0 +1 @@ +बेव्हर्ली मेरी ब्राउन (२७ मार्च, १९५७:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ११ महिला कसोटी, २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10489.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3664b2cb4ad405c18a33998211e4bad6585b3b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10489.txt @@ -0,0 +1 @@ +बेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10516.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1683f24c9837da892adbf147d5c18070c261def4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10516.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेहरोझ एडलजी (१३ एप्रिल, १९५०:बॉम्बे, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ मध्ये १ महिला कसोटी खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +हिची बहिण डायना एडलजी ही सुद्धा भारताकडून महिला कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1052.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92103567f68390f5f070d0156245a96a86c04508 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1052.txt @@ -0,0 +1,7 @@ + प्रतिबंधक स्थानबद्धता : प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे ज्या व्यक्तीकडून गैरकृत्य होण्याची शक्यता आहे किंवा जिच्यामुळे राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तीला गैरकृत्य करण्यास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने केलेली अटक. गुन्हा केल्यानंतर होणारी अटक शिक्षेच्या स्वरूपातील असते, तर प्रतिबंधक स्थानबद्धता गुन्हा घडेल, ह्या केवळ संशयावरून केलेली असते. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे, असा संशय आल्यास त्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र चोवीस तासांच्या आत त्या व्यक्तीस न्यायालयीन दंडाधिकाऱ्यापुढे सादर करावे लागते. त्यानंतर दंडाधिका‌ऱ्याने मान्य केल्यासच त्या व्यक्तीला अधिक काळ स्थानबद्ध करता येते. शिवाय अटक झालेल्या व्यक्तीस तिच्या पसंतीच्या वकिलांचा सल्ला घेण्याचा व त्याच्याकडून आपला बचाव मांडायचा अधिकार असतो. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीस हे दोन्ही अधिकार नसतात. +भारताच्या संविधानात अनुच्छेद २२ मध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेविषयी तरतुदी आहेत. गुन्हा घडण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीस स्थानबद्ध करण्याचा निर्णय शासनाचा असतो व तो केवळ संशयावर आधारलेला असतो. अशा स्थानबद्धतेचा काळ दोन महिन्यांपेक्षा अधिक असल्यास, त्याच्या आवश्यकतेबाबत सल्लागार मंडळाचे मत अनुकूल असावे लागते. ह्या सल्लागार मंडळावर एक अध्यक्ष व कमीत कमी दोन सदस्य असावे लागतात. अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असावा आणि सभासद हे उच्च न्यायालयात काम करीत असलेले किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश असावेत. स्थानबद्धतेची जास्तीत जास्त कालमर्यादा आणि सल्लागार मंडळाच्या कामकाजाची कार्यपद्धती संसदेने संमत केलेल्या अधिनियमानुसार ठरते. +भारतीय संविधानातील अनुच्छेद २२ (५) प्रमाणे प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीस पुढील अधिकार आहेत : (१) अटकेची कारणे त्या व्यक्तीस शक्य तो लवकर कळविली जावीत, (२) अटकेविरुद्ध आपले समर्थन करण्याची वा बाजू मांडायची संधी शक्य तो लवकर तिला मिळावी. मात्र सार्वजनिक हितास बाधक ठरतील, ह्या कारणास्तव अटकेची कारणे गुप्त ठेवण्याचा अधिकार शासनास असतो. +प्रतिबंधक स्थानबद्धतेचा अधिनियम करण्याचा अधिकार काही बाबतींत संसदेला, तर काही बाबतींत घटकराज्यांच्या विधिमंडळांना आहे. संसदेला संरक्षण, परराष्ट्र धोरण व राष्ट्राची सुरक्षितता या बाबतींत, तर घटकराज्यांना राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था व समाजास आवश्यक असणाऱ्या वस्तू, सुविधा वा सेवा यांची व्यवस्थित उपलब्धता या बाबतींत प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा करता येतो. +भारतीय संविधानातील प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद ही सुरुवातीपासूनच काही विचारवंताच्या टीकेचे लक्ष्य बनलेली आहे. संविधान समितीतही बक्शी टेकचंद व काही सभासदांनी तीसंबंधी टीकेची झोड उठविली होती. ए. के. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यास सर्व न्यायमूर्तींनी ही तरतूद लोकशाहीशी विसंगत असल्याचे स्पष्ट केले. पण एका विशिष्ट परिस्थितीत ही तरतूद संविधानात ठेवणे भारतीय राज्यघटनाकारांना अपरिहार्य वाटले. १९४६ ते १९४९ हा काळ अत्यंत अशांततेचा व अस्थिरतेचा होता. भारताची फाळणी, निर्वासितांचा प्रश्न, काश्मीरवरील आक्रमण, पंचमस्तंभीयांच्या कारवाया, अनेक राज्यांतील दुष्काळी परिस्थिती व या परिस्थितीचा स्वार्थी हेतूने लाभ उठविणारे समाजकंटक ह्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या तरतुदींची आवश्यकता घटनाकारांना भासली असावी. +प्रतिबंधक स्थानबद्धता ही कायद्याचे राज्य (रूल ऑफ लॉ) ह्या संकल्पनेशी विसंगत अशी तरतूद आहे. तिचा वापर अपवादात्मक परिस्थितीतच करण्यात यावा, अशी अपेक्षा असते. ब्रिटनमध्ये दोन्ही महायुद्धांच्या काळात प्रतिबंधक स्थानबद्धतेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला तसेच अमेरिकेतही दुसऱ्या महायुद्धात जपानी नागरिकांविरुद्ध तिचा वापर करण्यात आला. इंग्लंड व अमेरिका ह्या दोन्ही देशांतील विधिज्ञांनी ह्या तरतुदीवर व तिच्या वापरावर टीका केली आहे. +आणीबाणीच्या काळात प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या वापरावरील नेहमीचे अंकुश गळून पडतात. १९७५ च्या आणीबाणीत या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. चव्वेचाळिसाव्या घटनादुरुस्तीने आणीबाणी घोषित करण्यासंबंधीच बंधने घातलेली आहेत आणि प्रतिबंधक स्थानबद्धतेबाबतचे न्यायालयीन नियंत्रण जास्त काटेकोर केलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10532.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4e0cae851e22580c24bd19c6a19411e26b8f60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10532.txt @@ -0,0 +1,4 @@ +बैकाल सरोवर (रशियन: о́зеро Байка́л; मंगोलियन: Байгал нуур) हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे. अंदाजे ३ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली ७४४.४ मी (२,४४२ फूट) तर कमाल खोली तब्बल १,६४२ मी (५,३८७ फूट) इतकी आहे. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या ह्या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे (२३,६१५.३९ किमी३ (५,७०० घन मैल)). इतर सरोवरांच्या तुलनेत केवळ कॅस्पियन समुद्राचे घनफळ बैकालपेक्षा अधिक आहे परंतु कॅस्पियन समुद्रामधील पाणी खारे आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो (सुपिरियर सरोवर व व्हिक्टोरिया सरोवरांखालोखाल). +ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख उत्तरी समुद्र असा आढळतो. १६४३ साली पहिला रशियन शोधक बैकालपर्यंत पोचला, त्यापूर्वी युरोपीय लोकांना बैकालच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेल्या सायबेरियन रेल्वेमुळे पश्चिम रशियाहून बैकालचा प्रवास करणे सुलभ झाले. +बैकालच्या वायव्येला रशियाचे इरकुत्स्क ओब्लास्त व आग्नेयेला बुर्यातिया प्रजासत्ताक आहेत. बैकालच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत. सायबेरियाचा मोती ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले बैकाल सरोवर एक मोठे पर्यटनकेंद्र आहे व उन्हाळ्यांमधील उबदार महिन्यांत येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. +बैकाल सरोवरामध्ये सुमारे १,७०० विविध प्रकारचे जंतू, प्राणी व वनस्पती आढळतात. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. ह्या काळात सरोवरावरील बर्फाचा थर चालण्यासाठी व वाहने चालविण्यासाठी पुरेसा जाड असतो. १९२० सालच्या रशियन यादवी दरम्यान पांढऱ्या सेनेने सुटकेसाठी जानेवारी महिन्यात बैकाल चालत ओलांडण्याचा निर्णय घेतला परंतु अतिथंड आर्क्टिक वाऱ्यांमुळे पुष्कळसे सैनिक गोठून मृत्यूमुखी पडले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10536.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53e72bc439437bfe7022b5c89444b50119748aa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10536.txt @@ -0,0 +1 @@ +अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10550.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35358f30a7780276ddab8f8c1225189e55d4a58e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10550.txt @@ -0,0 +1,2 @@ +बैतूल (इंग्रजीत Betul) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बैतुल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०३,३०० होती diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10567.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cd66f506a29b5b54d3551a2209bd0c5885181ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10567.txt @@ -0,0 +1 @@ +बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEY, आप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10580.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c2201a93d76ed46246c83f006fc8f107fb25745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10580.txt @@ -0,0 +1,12 @@ +वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे.[१] हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते.[२] हा सण १३ किंवा १४ एप्रिलला साजरा केला जातो.वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे.[१] या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरू होते. इ.स. १६९९ मध्ये गुरू गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो.[३] हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.[४],[५] +शीख संप्रदायाच्या इतिहासात या दिवसाचे औचित्यपूर्ण स्थान आहे.[३] भारतीय उपखंडातील तसेच विशेषतः पंजाब प्रांतातील लोक याला विशेष मानतात. मोगल सम्राट औरंगजेब याने शीखांचे गुरू तेग बहादूर यांचा छळ केला कारण त्यांनी मुसलमान धर्माचा स्वीकार केला नाही. त्यानंतर सुरू झालेल्या गुरू परंपरा समजून घेण्यासाठी याचे महत्त्व आहे. या विशिष्ट घटनेचे पडसाद उमटून त्याची परिणती म्हणून शिखांच्या दहाव्या गुरूंचे सत्तारूढ होणे आणि ऐतिहासिक खालसा पंथाची स्थापना होणे हे ही वैशाखीच्या दिवसाचे महत्त्व म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश वसाहतवादाचा परिणाम म्हणून घडलेल्या “जालियनवाला बाग हत्याकांड” हा दिवसही वैशाखीचा आहे.[६] +वैशाखीच्या दिवशी गुरुद्वारांचे सुशोभन केले जाते. कीर्तन,जत्रा यांचे आयोजन होते. मंदिरात जाण्यापूर्वी नदी वा तळ्यात स्नान केले जाते. मिरवणुका काढल्या जातात.[१][७] हिंदू लोक या दिवशी गंगा,यमुना,कावेरी ,झेलम अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात.मंदिरात दर्शनाला जातात. आप्त मंडळीसह भोजनाचा आनंद घेतात. हिंदू धर्मात हा दिवस विविध नावांनीही ओळखला जातो.श्रद्धाळू व्यक्ती या दिवशी "कारसेवा" करतात.[५] +या दिवशी गंगा नदीचे अवतरण पृथ्वीवर झाले अशी हिंदू धर्मात श्रद्धा प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी गंगास्नान केले जाते.[२] +वैशाखीला शीख धर्मियांचे नवीन वर्ष सुरू होते.खालसा संवतानुसार खालसा कालदार्शिका खालसा पंथाच्या स्थापना दिवसापासून सुरू होते. तो दिवस १ वैशाख १७५६ असा असून विक्रम संवतानुसार ३० मार्च १६९९ असा मानला जातो.पंजाब प्रांतात या उत्सवाचे विशेष महत्त्वाचे स्वरूप असते. +वैशाखीचा दिवस हा खालसा पंथाचा स्थापना दिवस म्हणून “खालसा सिरजाना दिवस” किंवा “खालसा सजना दिवस” या नावानेही प्रसिद्ध आहे. इ.स.१६९९ पासून हा दिवस सामान्यत: १४ एप्रिल या दिवशी साजरा होतो. इ.स. २००३ पासून शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने या दिवसाला “बैसाख” (वैशाख) असे नाव दिले असून नानकशाही कालगणनेनुसार तो वैशाख महिन्याचा पहिला दिवस म्हणून साजरा होतो.[८] +अमृतसर येथील सुवर्ण मंदिर येथे या दिवसाचा विशेष कार्यक्रम असतो. त्याचं जोडीने तलवंडी साबो या ठिकाणी गुरू गोबिंद सिंह यांनी नऊ महिने निवास करून गुरू ग्रंथ साहिब या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले तेथेही उत्सव होतो. आनंदपूर साहिब येथिल गुरुद्वारात खालसा पंथाची स्थापना झाली असल्याने तेथेही विशेष उत्सव केला जातो.[९] +[१०] +शीख समाजाचे लोक या दिवशी शहरात मिरवणूक काढतात. यामध्ये खालसा पंथाचे पारंपरिक वेशातील पाच सदस्य मिरवणुकीचे नेतृत्व करतात. त्यांना "पंच प्यारा" म्हणतात. रस्त्यातून जाताना लोक गाणी म्हणतात तसेच पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब यांच्यातील वेच्यांचे उच्चारण/ पठन केले जाते. काही महत्त्वाच्या मिरवणुकीत गुरू ग्रंथ साहिबाची प्रतही आवर्जून गौरवाने नेली जाते.[११] +पंजाब प्रांतात सर्वदूर कापणीच्या हंगामाचा काल या दिवसात साजरा होतो. रबी मोसमाचा योग्य काल म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.पंजाबातील शेतकरी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणूनही शेतात साजरा करतात आणि विपुल अन्नधान्य यासाठी देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करतात. पंजाबी हिंदू आणि शीख धर्मीय लोक हा सण साजरा करतात. ऐतिहासिक दृष्ट्या २० व्या शतकाच्या पूर्वी हा दिवस शीख,हिंदू यांच्या जोडीने मुसलमान,मुसलमानेतर तसेच पंजाबी ख्रिश्चन लोक देखील साजरा करीत. आधुनिक काळात ख्रिस्ती मंडळीही यात सहभागी होतात.[१२] +आवत पौनी ही परंपरा कापणीच्या कामाशी संबंधित आहे. यामध्ये लोक सामुहिक रीत्या गव्हाची कापणी करतात. दिवसभर या कामाला ढोलाच्या वाड्याची साथ दिली जाते. दिवसाच्या अखेरीला ढोल वाजवून लोक दोहे गातात आणि आनंद साजरा करतात. भांगडा हा या कृषीसंस्कृतीशी जोडला गेलेआ एक महत्त्वाचा नृत्यप्रकार या दिवशी केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी जत्रा व मेळे भरतात आणि लोक त्याचा आनंद घेतात. +केरळमध्ये "विशु", उत्तराखंड येथे "बिखोरी",आसामात "बोहाग बिहू",ओरिसात "महा विषुव संक्रांत", बंगाल प्रांतात पहेला वैशाख , तमिळनाडू मध्ये "पुंथंडु", बिहार आणि नेपाळ मध्ये "जुर्शीतल" अशा नावांनी वैशाखाचा पहिला दिवस उत्सव स्वरूपात साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10584.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4bf0cd004e8f09020aade073ed872f7492fb15f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10584.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॉंगाइगांव भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बॉंगाइगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1059.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c358103cb05f1d19b94661e91058447369a82993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1059.txt @@ -0,0 +1,10 @@ +प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. +प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या. +२००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या. +इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. +नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. +त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.[ संदर्भ हवा ] +प्रतिभा पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी.ची परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.[२]. +प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.[ संदर्भ हवा ] +पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन् व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10602.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eeea62f127810732ca0798eef4d7fc978f1a7dd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10602.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बॉईज ३ हा २०२२ मधील विशाल देवरुखकर दिग्दर्शित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे. यात पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि विदुला चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१] बॉईज ३ हा बॉईज चित्रपटाचा तिसरा भाग आहे आणि १६ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10606.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f2ff2d6cc8f257ffcade7ead1ca4042c0e884b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10606.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1061.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e10df556b291ff17f46ad2ab706a620585351c58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1061.txt @@ -0,0 +1 @@ +प्रतिभा धानोरकर मराठी राजकारणी आहेत. हे वरोरा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या अन् आता खासदार आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10611.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb758bdfab3f36cc8bfa0f96dd3c713ae5595bb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10611.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॉक्स ब्यूट काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10620.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..165dd218205cf786e763a077558632aea5285148 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10620.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +स्पोर्टस्‌ ब्रा, टीनएज ब्रा... टीशर्ट ब्रा... पुशअप.. अंडरवायर +A cup... B cup... हाफ कट... फूल कट... फ्रंट ओपन, क्रॉस कट diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10629.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ddea9fed1bd64489e444ed6c81e854ba271c5ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10629.txt @@ -0,0 +1,3 @@ + +बॉनर काउंटी (आयडाहो) ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10698.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf71db402caaedb29499e896a373b316dddbe185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10698.txt @@ -0,0 +1,101 @@ + +मुंबई (पूर्वीचे नाव: बॉम्बे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी [१] मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची अंदाजे लोकसंख्या १.२५ कोटी आहे. [१३]मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची २.३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे . [१४]मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. २००८ मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. [१५] [१६] +मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. [१७] [१८] [१९]शतकानुशतके बॉम्बेची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे १६६१ मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स II सोबत झाला तेव्हा हुंड्याच्या रुपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. १७८२ च्या सुरूवातीस, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, [२०] ज्याने अरबी समुद्रातील सात बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. [२१]प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच, १८४५ मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. १९ व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने, मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. [२२] +मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक, [२३] आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. [२४]जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष दहा वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे, [२५] भारताच्या GDP च्या ६.१६% उत्पन्न, [२६] देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २५%, भारतातील सागरी व्यापारापैकी ७०% ( मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि जेएनपीटी ), [२७] आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील ७०% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. [२८] [२९]या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात. +मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. +मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीने ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी येथे हलवली.[ संदर्भ हवा ] +मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे एक बेट होण्या आधीपासून समुद्रकिनाऱ्यावर राहत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला "कोळीवाडा" असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहिवासी समजला जातो. यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यंत होते. कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतरित झाले. दादर, माहीम, प्रभादेवी येथे भंडारी अधिक असत भागोजीशेठ कीर हे त्यांतील एक होत. +आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[३०] +माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ या भागांतही मुंबईचे मूळ रहिवासी अनेक शतके राहत होते.. +मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ] +१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ] +पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या. +१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.[ संदर्भ हवा ] +१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.[ संदर्भ हवा ] दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत. +मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे. +मुंबईचे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग आहेत. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत. +मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते. +फोर्ट परिसर - +गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन +नरिमन पॉइंट परिसर - +हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT +वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी +गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय +दादर - शिवाजी पार्क +प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर +महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा +भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार +भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय +ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन +मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन) +पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व +जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व +संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली +मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.[ संदर्भ हवा ] +या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.[ संदर्भ हवा ] +याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला,जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत. +एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला +जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला +जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला +एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्थानक नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला +एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला +एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला +एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट +एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला +एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी +एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला. +के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला +के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला +पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला +पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला +आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली +आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली +आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला +मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता. +नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे. +मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारताच्या १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. +मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो. +मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात. +मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते. +मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात. +मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलीस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलीस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे. +मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत. +मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या. +वाहतुकीच नवीन सादन म्हणून कॅब हा ही पर्याय आहे. +मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारताच्या पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरू आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: +१) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे). +२) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर). +३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग. +४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर). +मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.[ संदर्भ हवा ] +मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.[ संदर्भ हवा ] +मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर. +२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५००हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले. +भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारताच्या इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात. +नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारताच्या पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारताच्या सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.[ संदर्भ हवा ] +बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते. +बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व +घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.[ संदर्भ हवा ] +मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.[ संदर्भ हवा ] +मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे. +विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.[ संदर्भ हवा ] +१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता. [ संदर्भ हवा ] +२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),[३१][३२][३३] शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.[३१][३४] भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत. +मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरॅस्ट्रिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत. +मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. तसेच झणझणीत कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, कांदा भजी, जिलेबी आणि फाफडा हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.[ संदर्भ हवा ] +मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई एक स्वतः एक संस्कृती आहे, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबई कडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात, सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही तर केवळ येथे थोडें दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते, आणि 'विविधतेत एकता' सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते. +न्यू यॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[३५] +मुंबईमध्ये मराठी ही मुख्य भाषा असली तरीही हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही भाषा वापरल्या जातात. मुंबईमध्ये दुकानांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती आहे. मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. +मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारताच्या इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. +दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत. +मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई / आयसीएस्‌ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारताच्या १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. +क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदान आयपीएल स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत. +फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात. +वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10717.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c5ce508581c302e17926bda417791ac01fa262 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10717.txt @@ -0,0 +1 @@ +बॉंबे मिल हॅंड्‌स असोसिएशन ही ब्रिटिश भारतातील मुंबईत कामगारांना न्याय मिळवून देणासाठी व त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी स्थापली गेलेली गिरणी कामगार संघटना होती. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभलेले नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ सेप्टेंबर, इ.स. १८८४ रोजी ही संघटना स्थापली. या संघटनेपासूनच भारतातील कामगार चळवळ आरंभली, असे मानले जाते. भारतातील कामगार चळवळीच्या एकूणच कार्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान मोलाचे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10738.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3052df662feb12371e157583a4210a3e7020b20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10738.txt @@ -0,0 +1,11 @@ +‘बॉरडरस अंड बाउंडरिज: विमेन इन इंडियास पार्टीशन’ हे पुस्तक १९८८ मध्ये भारतीय स्त्रीवादी लेखिका रितू मेनन व कमला भसीन द्वारे ‘काली फॉर विमेन’ या स्त्रीवादी प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाद्वारे लेखिका स्त्रियांच्या अनुभवांना फाळणीच्या केंद्रस्थानी आणून १९४७ च्या भारताच्या फाळणीचे स्त्रीवादी इतिहासलेखन करतात. फाळणीचे लिंगभावात्मक दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विविध इतर पुस्तकांमध्ये (उर्वशी बुटालीयाचे 'The Other Side of Silence') या पुस्तकाचे ही महत्त्वाचे स्थान आहे. +स्त्रियांच्या लैंगिकतेची भूमिका व त्यावरील नियंत्रण, स्त्रियांच्या आयुष्यात समुदाय, धर्म, कुटुंब व राष्ट्र-राज्य याची भूमिका व स्त्रियांबाबत राज्याने स्वीकारलेले ‘माई-बाप’ किंवा प्रदान-करणारा/ संरक्षक ही भूमिका या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग +या पुस्तकात लेखिकांनी स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्राचा तसेच unstructured मुलाखती व मौखिक इतिहासाचा उपयोग केलेला आहे. +स्त्रियांच्या अनुभवातून उद्भवणाऱ्या सहा मुद्यांच्या (हिंसा, पळवणे व पुनर्प्राप्ती करणे, वैधव्य, स्त्रियांचे पुनर्वसन, पुनर्बांधणी व मालकी) आधारे लेखिका पुस्तकाची रचना करतात. +पुस्तकातील पहिले प्रकरण ‘Speaking For Themselves’ हे प्रस्तावनेची भूमिका निभावते. येथे लेखिका आठवणींवर काम करण्यामधील अडचणी मांडतात. त्यांच्या मते आठवणी या चक्रीय, विस्कळीत व विसंगत असू शकतात. तसेच या प्रकरणात मेनन व भसीन ‘इतिहास सांगण्याची कृती’ व ‘आठवणींचे इतरांना असलेले फायदेही’ अधोरेखित करतात. तसेच स्त्रीवादी संशोधनाचे तत्त्व अवलंबून त्या स्वतःचे सामाजिक व राजकीय स्थान संशोधनात मांडतात तसेच संशोधनात वापरलेल्या पद्धती व कामाचे बदलते स्वरूप ही संशोधन प्रक्रियेत मांडतात. +‘Honourably Dead’ या दुसऱ्या प्रकरणात, लेखिका फाळणीचे सुरुवातीचे रक्तरंजित महिन्यातील स्त्रियांचे अनुभव व त्या काळात अनुभवास येणारी भीती, दहशत व अनिश्चितता व स्त्रियांच्या आत्महत्येचा मुद्दा अधोरेखित करतात. स्त्री व पुरुष कसे वेगवेगळ्या पद्धतीने ‘निवड करण्याचे स्वातंत्र्य’ या मुद्याचे घटक व मर्यादांची चर्चा करत किंवा फाळणी नंतर हयात असलेल्या महिलांनी कशा पद्धतीने त्या मर्यादा ओलांडल्या या बाबतीतील चर्चे द्वारे फाळणीच्या काळातील स्त्रियांच्या आत्महत्यांच्या वेगवेगळ्या आवृत्या रचल्या हे सुद्धा लेखिका स्पष्ट पणे दाखवून देतात. +‘Borders and Bodies’ व ‘A Community of Widows’ या पुढील दोन प्रकरणांमध्ये मेनन व भसीन फाळणीच्या वेळेस पळवून आणलेल्या किंवा विधवा स्त्रियां बाबत भाष्य करतात. समाज कार्यकर्ते व फाळणी नंतर हयात असलेल्या स्त्रियांसोबत घेतलेल्या मुलाखती द्वारे त्या दाखवून देतात कि कशा पद्धतीने राज्य या दोन श्रेणीतील बायकांना वेगवेगळ्या पद्धतीने बघत होते. तसेच त्यांच्या बाबत निर्णय घेताना राज्य समुदाय व कुटुंब या संस्थेशी जुळवून कसे कार्य करत होते हे सुद्धा त्या दाखवून देतात. +पुढील प्रकरण ‘Picking up the pieces’ हे पुनर्वसन करण्यात अग्रेसर असलेल्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित आहे. ‘पुनर्वसनाची गरज असलेल्या’ स्त्रियांबाबत त्या कशा विविध प्रकारच्या भूमिका घेतात हे त्या दाखवून देतात. तसेच कर्तेपणा, सत्ता, नैतिकता व नीतीशास्त्र या धरणांना अधिक क्लिष्ट करण्यासाठी या स्त्रियांच्या कथा कशा पद्धतीने उपयोगी ठरतील हे सुद्धा ते अधोरेखित करतात. +‘Learning to Survive’या प्रकरणात दोन भिन्न स्त्रियांचे फाळणी नंतरच्या आयुष्याचे जीवनकथन आहेत. त्यातील एका महिलेनी स्वतः साठी स्वातंत्र्याचे व पूर्णत्वाचे आयुष्य घडवून या दुखद अनुभवाचे रूपांतर संधीत केले. तर दुसरी कधीच फाळणीतील घटनांनी इतकी भेदरली कि कधीचना सावरू शकण्याची भावना तिच्यात निर्माण झाली. ज्या महिला पुनर्वसनाच्या शासकीय प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन व्यापक आर्थिक जगाच्या भाग झाल्या तसेच योगदान देणाऱ्या नागरिक म्हणून पुढे आल्या त्यांच्यासाठी कशा पद्धतीने फाळणी ही मुक्तीची संधी राहिली हे सुद्धा लेखिका अधोरेखित करतात. +‘Belonging’ या शेवटच्या प्रकरणात जीवनकथनांच्या आधारे, कुटुंब व जिवलग लोक गमावल्यानंतरही जिवंत राहिलेल्या स्त्रियांसंदर्भात अस्मितेचे राजकारण व नागरिकत्व याचा अभ्यास करतात. स्वतःच्या निर्णयांद्वारे किंवा घर व ‘कशाचा तरी भाग असण्याच्या’ धारणेतून कशा पद्धतीने स्वची संकल्पना निर्माण होते हे सुद्धा मेनन व भसीन या प्रकरणातून उलगडून दाखवतात. +English Language Indian Press ने या पुस्तकाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. इंडियन एक्स्प्रेस साठी लिहिताना अपर्णा बसू मांडतात, ‘पारंपारिक इतिहासतज्ञांनी दुर्लक्षिलेले व सोडून दिलेलं स्त्रियांचे आवाज व त्यांच्या जगण्याची गुणवत्ता पकडण्यात मेनन व भसीन यशस्वी झालेले आहेत.[१] न्यूझ मेगजीन ‘Outlook’ ने या पुस्तकाला ‘पुनर्प्रप्तीची कृती(an act of recovery)’ म्हणून मांडलेले आहे.[२] मानुषी या मासिकात पुनरावलोकनार्थी रिता मंचदा, स्त्रियांचे आवाज चित्रित करताना दाखवण्यात आलेली संवेदनशीलते साठी या पुस्तकाची प्रशंसा करतात.[३] उर्वशी बुटालिया व जर्मनीमध्ये आगभट्टीमध्ये जाळून ज्यू वंशीयांच्या केलेल्या हत्याकांडाच्या घटनेचे अभ्यासक यांच्या सोबतच भसीन व मेनन हे संघर्षाच्या अभ्यासात महत्त्वाचे मांडले गेलेले आहे. कारण त्यांनी अशा हिंसात्मक घटनांच्या वेळेस अनुभवास आलेल्या आठवणीचे जतन करण्याची गरज मांडलेली आहे.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10749.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fc3c4b8b01f4bfd5fe148ef18c00eeff1d69eb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10749.txt @@ -0,0 +1 @@ +द बॉर्न अल्टिमेटम हा २००७ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. याच नावाच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट बॉर्न चित्रपट शृंखलेचा तिसरा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10802.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5537c6d67f6d1328202f65813f6dac186c25f604 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10802.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोंडगव्हाण चौफुली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10813.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5597ac52a583653806c9b8f7336b007a0cbe40b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10813.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोंदरठाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10814.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2252176636e02f487f5e68713dbb5ba3777b83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10814.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोंदरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10838.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7097c65ad55a25b1a183ac09c77ed17577465b9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10838.txt @@ -0,0 +1 @@ +बोईंग ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10852.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b33f41d9ee018d442efb9a9be8fc974fb8ddf02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10852.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोईसर विधानसभा मतदारसंघ - १३१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बोईसर मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या १. पालघर तालुक्यातील महसूल मंडळ सफाळा, बोईसर आणि मनोर ही महसूल मंडळे आणि २. वसई तालुक्यातील मांडवी महसूल मंडळ, वाळीव सीटी आणि गोखीवरे सीटी यांचा समावेश होतो. बोईसर हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२] +बहुजन विकास आघाडीचे राजेश रघुनाथ पाटील हे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10861.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f61487ff259023ea883d87d7aca3e0908734a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10861.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोईंग ७०७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान होते. +चार इंजिने असलेले हे विमान बोईंगने १९५० च्या दशकात विकसीत केले. या विमानाच्या १,०१० प्रतिकृती विकण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या सफल झालेल्या पहिल्या काही जेट विमानांपैकी ७०७ (सेव्हेन ओह सेव्हेन) होते. या विमानाने बोईंगला विमान उत्पादकांत अग्रगण्य स्थान दिले व बोईंगच्या ७x७ प्रकारच्या विमानांची सुरुवात करून दिली. +या विमानाचा छोटा आणि अधिक वेगवान उपप्रकार बोईंग ७२० नावाने विकण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10887.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcf020b4c79c6596977b1485942d4198f97967c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10887.txt @@ -0,0 +1,5 @@ +एर इंडियाचे बोईंग ७४७ +बोईंग ७४७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.[४][५] जगातील लगेच ओळखल्या जाणाऱ्या काही विमानांपैकी हे एक आहे[६] अमेरिकेच्या सियॅटल शहराजवळील एव्हरेट येथे तयार करण्यात येणारे हे विमान जगातील पहिले रुंदाकार आणि दोनमजली विमान आहे. बोईंग ७४७ किंवा जंबो जेट तत्कालीन मोठ्या विमानापेक्षा (बोईंग ७०७) अडीचपट क्षमतेचे होते.[७] इ.स. १९७०मध्ये प्रवासी सेवेत रूजू झालेल्या विमानाच्या क्षमतेचा विक्रम एरबस ए-३८०च्या अवतरणापर्यंत ३७ वर्षे अबाधित होता.[८] +चार जेट इंजिने असलेल्या या विमानाचा पुढील भाग दोन मजली आहे. हे विमान पूर्ण प्रवासी, मालवाहू किंवा दोन्ही एकातच असलेल्या उपप्रकारात तयार केले जाते. हे विमान तयार करताना बोईंगने मालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर जास्त होईल असे भाकित केले होते व ४०० प्रति विकल्यावर दुसऱ्या प्रकारच्या विमानांचा खप वाढेल असा अंदाज होता.[९] प्रत्यक्षात हे विमान लोकप्रिय ठरले व १९९३मध्ये १,०००वे ७४७ विकले गेले. जून २००९पर्यंत या विमानाचे १,४१६ नग विकले गेले आहेत व अजून १०७ नगांची मागणी आहे.[१०] +बोईंग ७४७-४०० हा सगळ्यात नवीन उपप्रकार जगातील अतिवेगवान प्रवासी विमानांपैकी एक आहे. याची उच्च-अस्वनातीत क्रुझगती[मराठी शब्द सुचवा] .८५ माख (ताशी ५६७ मैल किंवा ताशी ९३७ किमी) आहे. याचा पल्ला ७,२६० समुद्री मैल (८,३५० मैल किंवा १३,४५० किमी) आहे.[११] ७४७-४०० प्रकारच्या प्रवासी विमानात सहसा ४१६ व्यक्ती तीन वर्गात प्रवास करतात तर दोन वर्गांचे विमान ५२४ प्रवासी नेऊ शकते. याचा पुढचा उपप्रकार ७४७-८ २०१२मध्ये लुफ्तांसातर्फे प्रवासीसेवेत रूजू झाले.[१२] +बोईंग ७४७ची संकल्पना १९६० च्या सुमारास केली गेली. या कालखंडात विमानप्रवासात जगभर मागणी वाढत होती. बोईंग ७०७ आणि डग्लस डीसी-८ सारख्या विमानांनी प्रवासाचा पल्ला लांबपर्यंत नेउन ठेवला होता तरीही ही विमाने तसेच त्याकाळचे विमानतळ वाढत्या मागणीसमोर अपुरी पडायला लागलेले होते. पॅन ॲम या विमानकंपनीने बोईंगला ७०७ च्या दुप्पट क्षमतेचे विमान तयार करण्याचे आव्हान दिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10893.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..413330504f64129cf5aab3b2326b1390cf5144ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10893.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉन्डोर कंपनीचे ७६७-३००ईआर प्रकारचे विमान फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरताना +बोईंग ७६७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10911.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47df0107a4cecf5bf33284f9ff9b2a2fe49da65d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10911.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रवासी सेवेत रुजू झालेले पहिले ऑल निप्पॉन एरवेझचे ७८७ (जेए८०१ए) +बोईंग ७८७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +याचे पहिले उड्डाण डिसेंबर १५, इ.स. २००९ या दिवशी आणि पहिले व्यावसायिक उड्डाण ऑक्टोबर २७, इ.स. २०१० रोजी झाले. +बोईंग ७८७चे तीन उपप्रकार आहेत. मूळ ७८७-८ प्रकारचे विमान ५७ मीटर (१८६ फूट) लांबीचे असून हे साधारणतः २४२ प्रवासी १३,६२० किमी (७,३५५ समुद्री मैल) वाहून जाऊ शकते. ७८७-९ उपप्रकाराची लांबी ६३ मीटर (२०६ फूट) असून हे विमान २९० प्रवाशांना १४,१४० किमी (७,६३५ समै) वाहून जाऊ शकते. सगळ्यात मोठ्या ७८७-१० प्रकारचे विमान ६८ मीटर (२२४ फूट) लांबीचे आहे आणि हे ३३० प्रवाशांना ११,९१० किमी (६,४३० समै) नेऊ शकते. -९ उपप्रकार पहिल्यांदा एएनए विमानकंपनीने ७ ऑगस्ट, २०१४ रोजी उडविला तर -१० उपप्रकारचे पहिले विमान सिंगापूर एअरलाइन्सने ३ एप्रिल, २०१८ रोजी उडविले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10914.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860f81febe15190553e3fb15e870fd68fb6d72c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10914.txt @@ -0,0 +1,5 @@ +बोईसर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसईकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10921.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62760b8c04b9be1d96f5bbaf94c627b38310bfa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10921.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोकळझार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10931.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb555eccc9ac02969acf7dd0c7611a86e30db033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10931.txt @@ -0,0 +1 @@ +बोखुम हे जर्मनीतील नॉर्डऱ्हाइन वेस्टफालिया या राज्यातील शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक शहर आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10934.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54146c0e4e67e7499da50e5720fcf48f5f5536b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10934.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोगनव्हिल हे पापुआ न्यू गिनीतील बोगनव्हिल प्रांतात असलेले मुख्य बेट आहे. +हे बेट भौगोलिकदृष्ट्या सॉलोमन द्वीपसमूहाचा भाग असले तरी हे बेट सॉलोमन द्वीपसमूह या देशाचा भाग नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10940.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df7a60732b475e1fc47a34ac2802b60424b0b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10940.txt @@ -0,0 +1,17 @@ +गुणक: 4°35′53″N 74°4′33″W / 4.59806°N 74.07583°W / 4.59806; -74.07583 + +बोगोता ही कोलंबिया देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बोगोता शहर कोलंबियाच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ८,६६१ फूट उंचीवर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ८६ लाखांपेक्षा अधिक होती. बोगोता हे कोलंबियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. + + आसुन्सियोन + काराकास + कायेन + क्वितो + जॉर्जटाउन + पारामारिबो + बुएनोस आइरेस + बोगोता + ब्राझिलिया + मोन्तेविदेओ + ला पाझ / सुक्रे + लिमा + सान्तियागो diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10951.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..395135996ec59863928e1d874ffcc0583ba71eed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10951.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बोटाद जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण बोटाद येथे आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी भावनगर व अमदावाद जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10957.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b8671fae5050883e38569812b2688dd8584f904 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10957.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोटेटूर्ट काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बोटेटूर्ट काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10970.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a7ffed1f74affa397862bfae73ee560eec87900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10970.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोडखा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10971.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0450ba92cfecc91bcaf37a72ac38d69e3f271b74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10971.txt @@ -0,0 +1,4 @@ +बोडखा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव ३२ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६२ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२३ कुटुंबे राहतात.गावातील एकूण १२५९ लोकसंख्येपैकी ६७२ पुरुष तर ५८७ महिला आहेत.गावात ८७२ शिक्षित तर ३८७ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ५०७ पुरुष व ३६५ स्त्रिया शिक्षित तर १६५ पुरुष व २२२ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६९.२६ टक्के आहे. +तेलगाव, सालगरा, अजणी खुर्द, शिरूर ताजबंद, आंबेगाव, सय्यदपूर, वाईगाव, चोपळी, मोरेवाडी, गाडेवाडी, खराबवाडी ही जवळपासची गावे आहेत.बोडखा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10972.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47edbac248bb75f6eef74fd02b367174b5398b52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10972.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोडखा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10990.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f0fe80af21599bb06000cda7f6e7075be5350d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10990.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10995.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae0811ed9f349f69556dc11030216e0602d7fc5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10995.txt @@ -0,0 +1 @@ +बोडोलँड पीपल्स फ्रंट भारतातील एक राजकीय पक्ष आहे. आसाममध्ये कार्यरत असलेल्या या पक्षाचे मुख्यालय कोक्राझार शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11023.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b86914922cf163185465e315354bcd6d9a0695b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11023.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोथ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11048.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aaa5128426e687030cd4b7838aa323da7ea7ab9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11048.txt @@ -0,0 +1,2 @@ +२१° ०३′ ००″ N, ७५° ४६′ १२″ E +बोदवड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.बोदवडला नगरपंचायत अमलांत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11078.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e7ac558ba059512c567f9368f0a712ccfe01117 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11078.txt @@ -0,0 +1,11 @@ +बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू. दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता. +चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[१] +बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे.[२] इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली. +गौतम बुद्धांना ८ डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून “बुदू सरणयी” (बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात. + प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो +डॉ बुकॅनन (हॅमिल्टन) यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की, त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.[३]तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि इ.स. १८७६ मध्ये वादळात नष्ट झाला. इ.स. १८८१ मध्ये बकिंगहॅम (Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधिवृक्ष लावला.[४][५] अलेक्झांडर बकिंगहॅम इ.स. १८९२ मध्ये म्हणतात. “मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स. १८७५ मध्ये बोधिवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स. १८७६ मध्ये बोधिवृक्ष पाहिला तर त्याचा काही भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडलेला होता आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि, बोधिवृक्षाच्या मूळ जुन्या झाडाच्या अनेक बिया जमा होऊन त्यांपासून झालेल्या नवीन रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती.” +[६] +‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ नामक मराठी पुस्तक हेमा सानेंनी लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामधील साधेपणा, स्पष्टता व सर्वव्यापीपणा हा जगात औत्सुक्य आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. हे पुस्तक बुद्धचरित्र व परंपरांचा वेध घेत बोधिवृक्षाचा बुद्धाच्या आयुष्याशी संबंध व संदर्भ जोडते. +सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला. +दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत. +दुसऱ्या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धांचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदंब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11105.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4d3cc01bd5752f0a0ca2dfbfb1ba689fcff308a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11105.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोपापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11114.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e677c11b90f039ee4ed725ad42ef47d30393770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11114.txt @@ -0,0 +1 @@ +बोपोडी पुणे महानगरातील एक भाग आहे. खडकी आणि दापोडीच्या मध्ये असलेला हा भाग मुळा नदीकाठी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ वर असलेला हा भाग खडकी रेल्वे स्थानकापासून जवळ आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11147.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245c1fb7245026b62e9ac305e6a6e6d4d2bb753d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11147.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोयगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11181.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..723497bc0fb7da8375a05251b1301ace8307ba5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11181.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11186.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dfa9366117f8d9bef88cc8b16d5e08d6e889d28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11186.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11190.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be6b79d59283b948e592745db794dd0404c0ebe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11190.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11205.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64d2a20ec7f87e71c468a0d4b7a5d7d99c84f62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11205.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11206.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e9bcd6c0ee471f9d9c74c7f16ca1aed075d49ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11206.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11220.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4f61e5dcfdf38063b947c53513a4a1c0577e9d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11220.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11229.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dec2c2b3ea301453fd547331719644d60d137fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11229.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1123.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d757f2f909a07da1bc28329687b2208e5395446d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1123.txt @@ -0,0 +1,104 @@ + जोर्ज क्लेमेन्सो + फेर्डिनॉंड फॉश + एच.एच. आस्क्विथ + डेव्हिड लॉइड जॉर्ज + डग्ल्स हेग + दुसरा निकोलाय + निकोलाय निकोलायव्हिच +आंतोन्यो सालांद्रा +वित्तोरियो ओर्लांडो +लुइजी कादोर्ना +वूड्रो विल्सन +जॉन पर्शिंग + पाउल फॉन हिंडनबुर्ग + एरीख लूडेनडॉर्फ + पहिला फ्रांत्स योसेफ + पहिला कार्ल + कोनराड फॉन ह्यॉट्झेनडोर्फ + पाचवा मेहमेद + एन्वेर पाशा + मुस्तफा कमाल अतातुर्क + पहिला फेर्डिनान्ड + निकोला शेकोव्ह + ब्रिटिश साम्राज्य ८,८४१,५४१ + फ्रान्स ८,६६०,००० +इटलीचे राज्य ५,०९३,१४० + अमेरिका ४,७४३,८२६ +रोमेनियाचे राज्य १,२३४,००० + जपानी साम्राज्य ८००,००० + सर्बियाचे राज्य ७०७,३४३ + बेल्जियम ३८०,००० + ग्रीसचे राज्य २५०,००० + पोर्तुगाल २००,००० +मॉंटेनग्रो ५०,००० +एकूण:४२,९५९,८५० + १३,२५०,००० + ७,८००,००० + २,९९८,३२१ + १,२००,००० +एकूण: २५,२४८,३२१ +पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली. +दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजूने युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले. +२८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांड यांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले. +सर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरू केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरू केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरू केली.३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामुळे ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले. +मार्च १९१७ मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला.१९१८ च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली. +युद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. १९१९ च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाची पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषतः जर्मनीमध्ये)च्या भावनांनी अखेरीस द्वितीय जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले. +ऑक्टोबर - पहिल्या बाल्कन युद्धाची सुरुवात +पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली. +युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते. +युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते. +जून - दुसरे बाल्कन युद्ध +दुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व रोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावरून जून १९१३ मध्ये बल्गेरियाने ग्रीस व सर्बियावर आक्रमण केले. बल्गेरियाच्या रोमेनियासोबतच्या वादामुळे रोमेनियाने देखील ह्या युद्धात सामील होण्याचे ठरवले. युद्धाचा फायदा घेऊन ओस्मानी साम्राज्याने पहिल्या युद्धादरम्यान गमावलेला काही भूभाग परत मिळवला. +सुमारे दीड महिन्यांच्या संघर्षानंतर बल्गेरियाने माघार घेतली. रशियाने ह्या युद्धात न पडण्याचे ठरवल्यामुळे रशिया-बल्गेरिया दोस्ती संपुष्टात आली. ह्याची परिणती रशिया-सर्बिया संबंध बळकट होण्यात झाली ज्यामुळे बाल्कन प्रदेशामध्ये सर्बियाचे वर्चस्व वाढले. ह्यामधूनच ऑस्ट्रिया-हंगेरी व सर्बियामधील संघर्षाला सुरुवात झाली ज्याचे रूपांतर पहिल्या महायुद्धामध्ये झाले. ह्या कारणास्तव दुसरे बाल्कन युद्ध साधारणपणे पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत मानले जाते. +जून - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता. +जुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, जर्मन साम्राज्य व रशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले. +ऑगस्ट - प्रशियाने रशिया व फ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले. +सप्टेंबर - मार्न नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले. +ऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले. +एप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला. +मे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले. +फेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला. +मे - जटलॅंडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या. +जुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला. +एप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले. +जुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायलचे युद्ध. +मार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली. +जुलै - प्रशियाची घोडदौड थांबली. +ऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली. +ऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली. +नोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली. +जून - व्हर्सायचा तह +व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली. +व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये. +कंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस +२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. +प्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले. +१ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन्य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले. +जुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्‍न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही. +वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली. +विमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली. +युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली. +युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरिया व पॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरिया व पॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले. +मुख्य लेख:टानेन्नबर्गची लढाई +युद्धाच्या सुरुवातीला प्रशिया व रशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला. +मुख्य लेख:मासुरियन तलावाची पहिली लढाई, मासुरियन तलावाची दुसरी लढाई +प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले. +केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला.. +मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७) +१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला. +मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले. +हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा तह झाला. यानुसार फिनलॅंड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले. +आफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलॅंड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले. +न्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामो‌आ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला. +रशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकून घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्टिया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले. +पहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली. +युद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला. +मार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला. +ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीनगनने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे. +युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते. +मशीनगनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते. +युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले. +युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरूंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे. +इ.स. १९१६ साली झालेली जुटलॅंडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली. +इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया या राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले. +१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11232.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af613baff3c7312f8e1d0577e2f32b624276a378 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11232.txt @@ -0,0 +1 @@ +बोरगाव खुर्द हे महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11236.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2507fd2fc53b714f4ea923503a2cadae8478d060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11236.txt @@ -0,0 +1 @@ +बोरगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11275.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c897617bbe5e9a774e03c23cb275d21f9929886 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11275.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरघर तर्फे खारवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11295.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e64a1b7ebea94e7327f9c0547d003ccab108f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11295.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरडईवाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11323.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d3919e2e801d0afed1e693df37451e6fa519bbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11323.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11339.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a87bda721dc881710c1ce97a2c68f9745f060240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11339.txt @@ -0,0 +1 @@ +बोरसेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. बोरसेवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11360.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e5af479bc8c545cfe40466ee9f1877a910c15ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11360.txt @@ -0,0 +1,3 @@ +अडोळ धरण हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या बोराळा गावानजिक असणारे एक धरण आहे. त्याचे बांधकाम मातीच्या भरावाचे आहे. ते अडोळा नदीवर बांधण्यात आलेले आहे. +या धरणाची उंची पायव्यापासून १८.४७ मी (६०.६ फूट) इतकी असून, त्याची लांबी १,७२५ मी (५,६५९ फूट) इतकी आहे. त्याची साठवणूक क्षमता ४७९ किमी३ (१.६९×१०१३ घन फूट) असून त्याची सामायिक धारण क्षमता १५,२७०.०० किमी३ (५.३९२५५×१०१४ घन फूट) इतकी आहे.[१]या धरणाचा उद्देश सिंचन असा आहे. +हे धरण गोदावरी नदीच्या खोऱ्यात असून ते भूकंपप्रवण क्षेत्र-२ मध्ये येते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11369.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fdeb1c7ac303cdf4142b034c952a9c4e886a5c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11369.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11385.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..960da04abaf08ed3c840a1f06159aa83d75d652b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11385.txt @@ -0,0 +1 @@ +बोरिस हारो गॅब्रिएल गोर्ली (२२ फेब्रुवारी, २००१:हेग, नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11389.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aaaf3ed6126d71a4995c176bee3689f081ccada --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11389.txt @@ -0,0 +1 @@ +बोरिस ताडिच (१५ जानेवारी, इ.स. १९५८:सारायेवो, युगोस्लाव्हिया - ) हा सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष होता. व्यवसायाने मानसोपचारतज्ञ असलेला ताडिच २००४ ते २०१२ पर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11402.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e089705d93f929d5c1198b023acb252ec3f66e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11402.txt @@ -0,0 +1 @@ +क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ (युक्रेनियन: Міжнародний аеропорт "Бориспіль") (आहसंवि: KBP, आप्रविको: UAAA) हा युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्यीवच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला क्यीव विमानतळ युक्रेनमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युक्रेनची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. येथून युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. युक्रेनमधील एकूण हवाई वाहतूकीच्या ६५% वाहतूकीसाठी हा विमानतळ जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11406.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..661ffaa69e478ecdba16c28ac38362491f470272 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11406.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11419.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24b3cfa7c160a32d0db17bc35d08bca21074c4c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11419.txt @@ -0,0 +1 @@ +बोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11423.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9199a0598bd0d9b54085a6cbaadaf5dd49bd2d73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11423.txt @@ -0,0 +1 @@ +बोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11448.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2aadcd7560d2a2d55c3459ea2a6e6b1e81faa20e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11448.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरीखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11463.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..339ce128da329826370e60bf9ba48d98840abec3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11463.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरीमहल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11502.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01f7c4bb000ce316df6c250a823699fd910a20ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11502.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित एक बौद्ध विहार आहे. हे जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.[१] +इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे. +बोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैकी ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11503.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01f7c4bb000ce316df6c250a823699fd910a20ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11503.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोरोबुदूर हा इंडोनेशिया स्थित एक बौद्ध विहार आहे. हे जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार आहे. हे स्थळ बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.[१] +इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये जावामध्ये या स्तूपांचे बांधकाम करण्यात आले आहे. +बोरोबुदूर येथे असलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर मानले जाते. याला एकूण ९ अधिष्ठान आहेत. त्यापैकी ६ हे आयताकृती आणि उर्वरित ३ वर्तुळाकार आहेत. यामध्ये एकूण ५०४ बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य स्तूपाच्या भोवती एकूण ७२ बुद्धमूर्ती दिसतात.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11529.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14fa0161db69e4e569db5e8b5548d0ba80f9d1d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11529.txt @@ -0,0 +1 @@ +ब्यॉर्न फॉर्टुईन तथा इमाद फॉर्टुइन (२१ ऑक्टोबर, १९९४:दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १ एकदिवसीय आणि १३ टी२- सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11543.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c121c101153edb02d83aebf2d89141b3c2ab89c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11543.txt @@ -0,0 +1,5 @@ +बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे हे अर्थशास्त्रज्ञ नरेंद्र जाधव यांनी अनुवाद व संपादन केलेला ग्रंथ आहे. या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत – १) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन, २) सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे ३) राजकीय. हा ग्रंथ मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन दिनी २४ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रकाशित करण्यात आला. +डॉ. आंबेडकरांच्या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषणांची समग्रसूची कालक्रमानुसार पहिल्यांदाच या ग्रंथत्रिवेणीत सादर करण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या एकूणएक उपलब्ध ५३७ भाषणांपैकी त्रांतिक व खूप त्रोटक स्वरूपाची ३७ भाषणे वगळून उरलेली ५०० भाषणे या ग्रंथत्रिवेणीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. या ५०० भाषणांपैकी मूळ २३६ भाषणे फक्त मराठीत, १०२ भाषणे केवळ इंग्रजीत, तर ११२ भाषणे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ इंग्रजीत उपलब्ध असलेल्या १०२ भाषणांचा मराठी अनुवाद करून, ही सारी ५०० भाषणे मराठी भाषेत या तीन खंडांमध्ये संपादित करण्यात आली आहे. +आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन या खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःविषयी केलेले आणि अनुयांसाठी केलेले प्रबोधनात्मक विवेचन आहे. युवाशक्तीला विधायक कार्यासाठी केलेले मार्गदर्शन व महिलांसाठी वेळोवेळी व्यक्त केलेले उद्बोधक विचार आहेत. तसेच, आंबेडकरी चळवळीसाठी आवश्यक संस्थात्मक वास्तू असावी म्हणजे इमारत उभारणीच्या निधीसंकलनासाठी केलेली भाषेत या खंडात आहेत. +सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे +राजकीय या खंडात दलितांना हक्क मिळवून देण्यासाठीची घणाघाती आहेत. म. गांधी, पं. नेहरू, बॅ. जीना यांच्या विचारांवर केलेले राजकीय भाष्य आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11548.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eb227275af7b611de75960bc44f0b70c840eb96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11548.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोलंड बँक पार्क हे दक्षिण आफ्रिकेतील पार्लमधील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त करून क्रिकेटसाठी वापरले जाते. २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३ सामने ह्या मैदानावर झाले होते. बोलंड क्रिकेट संघ आणि केप कोब्राझ ह्या दोन्ही संघाचे घरचे सामने ह्या मैदानावर होतात. मैदानाची प्रेक्षक क्षमता १०,००० इतकी आहे. +१९९७ साली त्रिकोणी मालिकेमध्ये भारत वि झिम्बाब्वे एकदिवसीय सामना हा येथे खेळवला गेलेला पहिला सामना होता, जो बरोबरीत सुटला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11549.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eb227275af7b611de75960bc44f0b70c840eb96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11549.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोलंड बँक पार्क हे दक्षिण आफ्रिकेतील पार्लमधील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त करून क्रिकेटसाठी वापरले जाते. २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३ सामने ह्या मैदानावर झाले होते. बोलंड क्रिकेट संघ आणि केप कोब्राझ ह्या दोन्ही संघाचे घरचे सामने ह्या मैदानावर होतात. मैदानाची प्रेक्षक क्षमता १०,००० इतकी आहे. +१९९७ साली त्रिकोणी मालिकेमध्ये भारत वि झिम्बाब्वे एकदिवसीय सामना हा येथे खेळवला गेलेला पहिला सामना होता, जो बरोबरीत सुटला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11556.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec5a626f87eb05181c7d0e6ff3d2c0d8e1c29750 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11556.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोलना ही है हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक आहे. भारतातील लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील त्याची पिछेपहाट यावर केंद्रीत आहे.[१][२] +राजकमल प्रकाशन समूहाकडून २०१८ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली.[३] मूळ पुस्तक इंग्रजीत आहे, नंतर रवीश कुमार यांनीच ते हिंदीत देखील लिहिले. पुस्तकाची लोकप्रियता पाहून मराठी, नेपाळी, इत्यादी भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11557.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a793b62337c6cadcae076989ca6efb3e1e54d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11557.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोलपट किंवा ध्वनी चित्रपट किंवा साउंड फिल्म हे प्रतिमेशी तांत्रिकदृष्ट्या जोडलेले ध्वनी असलेले एक चलचित्र आहे. हे मूक चित्रपटाच्या विरूद्ध आहे. +रेकॉर्ड केलेल्या ध्वनीसह सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फक्त संगीत आणि प्रभाव समाविष्ट होते. मुळात टॉकी म्हणून सादर केलेला पहिला फीचर चित्रपट (जरी त्यात फक्त मर्यादित ध्वनी क्रम होते) हा अमेरिकन द जॅझ सिंगर होता, ज्याचा प्रीमियर ६ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11600.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6eabc5cd0c0d659bc8765dc7d911654dd0397f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11600.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोबेर्ट बोश जीएमबीएच किंवा बोश ही जर्मनीच्या श्टुटगार्ट शहरात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी मोटारगाड्यांचे सुटे भाग बनविते. +याची स्थापना इ.स. १८८६मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11601.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadfcfef265dc64819248eafe81bd56d44e09956 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11601.txt @@ -0,0 +1 @@ +बोशे हे एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11602.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6c8303583c48f78d6df3644018559f69da77878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11602.txt @@ -0,0 +1 @@ +बोसः डेड / ॲलीव्ह हा भारतीय ऐतिहासिक नाटकीय मालिका आहे. ही वेब टीव्हीवरील मिनी सीरीज आहे. याचे लेखक अनुज धर आहेत व यांनी लिहिलेल्या "इंडियाज बिजिस्ट कव्हर-अप" या पुस्तकावर ही आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11603.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6c8303583c48f78d6df3644018559f69da77878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11603.txt @@ -0,0 +1 @@ +बोसः डेड / ॲलीव्ह हा भारतीय ऐतिहासिक नाटकीय मालिका आहे. ही वेब टीव्हीवरील मिनी सीरीज आहे. याचे लेखक अनुज धर आहेत व यांनी लिहिलेल्या "इंडियाज बिजिस्ट कव्हर-अप" या पुस्तकावर ही आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11610.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1858611d7bb30f706d45697fabb19a1c1e7c8a83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11610.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोस्कीच्या गोष्टी हा कवी आणि लेखक गुलजार यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच आहे. .ही पुस्तके मूळ हिंदीत असून त्यांचे विविध लेखकांनी मराठी अनुवाद केले आहेत. पुस्तकांची ही मालिका ग्रंथाली प्रकाशन संस्थेने मराठीत आणली आहे. +जुन्या-नव्या पिढीतील ज्या लेखकांनी ही पुस्तके अनुवादित केली आहेत, त्यांत बोस्की (उषा मेहता), बोस्कीची गिनती (अंबरीश मिश्र), बोस्कीचा जंगलनामा (किशोर मेढे), बोस्कीची सुनाली (अमृता सुभाष), बोस्कीचे अजबगजब धनवान (अमृता सुभाष), बोस्कीचे पंचतंत्र (सविता दामले), बोस्कीचे तळ पाताळ (मधुकर धर्मापुरीकर), बोस्कीच्या गप्पागोष्टी (मधुकर धर्मापुरीकर) आणि कॅप्टनकाका (विजय पाडळकर) या नऊ पुस्तकांचा समावेश आहे +बोस्कीच्या गोष्टी या पुस्तक मालिकेबद्दल ग्रंथाली प्रकाशनाला मसापचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11649.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f37a3986bf5a5404676b3c049832125c10199501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11649.txt @@ -0,0 +1,15 @@ +बौद्ध धम्मात पौर्णिमेंचे  महत्व :- बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्यसाधारण महत्व आहे.जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो.चंद्राचा आकार पुर्ण वाटोळा असतो. आणि त्याचा प्रकाशही आपणाला सुखावत असतो.त्याच प्रमाणे सागराला भरती येते.भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण  शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप(आप म्हणजेच पाण्याचा) तेज,वायुआणि पृथ्वीचा सबंध येणे.त्याच प्रमाणे ज्या धातुंचे आपले शरीर बनले आहे.त्यामध्ये  हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा या मध्ये अंतर्भाव होतो.या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्शण शक्तीमुळे व उपोसथ व्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खुपच फायदा होतो.मानवाने कुशल कम्म केले तर मानवाला कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळण्यासाठी नैतिक व्यवस्थाही कुशल असावी लागते.कम्म हे नैतिक व्यवस्था राखतात.तर,कम्म हे मानवांकडुन केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवांवरच हा भार सोपविला गेला आहे.तेव्हा  मानव हाच केंद्रबिदु असल्याने मानवाने कुशल कम्म केले तर मानवता सुखी होईल .त्यासाठी बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्माचरण करणे तितकेच गरजेचे आहे. पौर्णिमेच्या दिवशी  त्रिरत्न वंदना,त्रिशरण-पंचशिल इ.ग्रहण केले जाते.उपोसथ व्रत पाळले जाते.या दिवशी बुद्ध विहारात जाऊन तथागतांना अगरबत्ती ,मेणबत्ती लावून ,पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो.बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते.भंते कडुन धम्मदेसना ग्रहण करून त्यांना भोजनदान ,संपत्तीदान केले जाते. शक्य झाल्यास चिवरदान करावे ते पवित्र मानले जाते. तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणी मधिल धम्म जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासुन महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेंचाच दिवस कारणीभुत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक -उपासिकांना पौर्णिमेचे महत्व अपरंपार आणि अपुर्व असेच आहे.पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्र पक्षिय पंधरावा दिवस होय.या दिवशी चंद्रमा पुर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो.पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपुर्ण जीवनाचे एक प्रतिक म्हणुन मानले गेले आहे.सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्धजीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणुन मानला गेला आहे.पुर्ण चंद्राचा प्रकाश स्पश्ट व शीतल असतोच,परंतु शांत व आल्हाददायकही असतो.चंद्र प्रकाशाने शरिराला दाह होत नाही.उलट तो सुखकारक व मन उल्हासित करणाराच असतो. पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे.त्यामागे अनेक महत्वपुर्ण प्रसंगाचा इतिहास आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपुर्ण जीवनचरित्र होय.पौर्णिमेचे महत्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते.हवा गतीमान होते.सुर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा अन् उष्णतेचा लाभ अविरत 36 तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो.त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार,उत्तेजीत वातावरण मानवी जीवनाला,प्राणिमात्राला पोशक असते पृथ्वी,आप,तेज व वायु या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणिमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत, जगतगुरू भगवान बुद्ध हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेततथागतांचा जन्म,गृहत्याग,तपष्चर्या, ज्ञानप्राप्ती,धम्मप्रचार -प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते.वर्षातील एकूण 12 पौर्णिमेंचे महत्व खालिल प्रमाणे आहे. +1) चैत्र पौर्णिमा :- या पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी उरूवेला येथील निरंजना नदीच्या काठी असलेल्या वटवृक्षाखाली सुजाता नामक नगरश्रेश्ठीच्या कन्येकडुन खिरीचे दान स्विकारून वैराग्य मार्गाची समाप्ती केलीज्या सोन्याच्या पात्रातुन खीर आणली होती ते पात्र नदीच्या प्रवाहात फेकुन दिलेआणि मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिषेने वाहत जाईल अषी कसोटी लावली.आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिषेने जाऊन काळसर्पाच्या गुहेत बुडाले.त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणीत होवुन बुद्धगयेस त्यांनी चिंतन मननासाठी प्रयाण केले. +2) वैषाख पौर्णिमा :- लुंबीनी वनात इ.स.पुर्व 563 साली, शुक्रवार दिनी, विशाखा नक्षत्री,वैषाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. तो जयंतीदिन बौद्धजगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो.याच वैषाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळवृक्षाखाली 4 आठवडे चार पाय-यांनी चिंतन - मनन केल्यामुळे  ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यकसंम्बुद्धत्व मिळवु शकले.आणि वयाच्या 80 व्या वर्षी मल्लांची राजधानी असलेल्या कुशीनारा येथे शाल वृक्षाखाली महापरिनिर्वाणपदी पोहोचले. +3) ज्येश्ठ पौर्णिमा :-  सिद्धार्थ गौतमाचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी दंडपाणी नावाच्या शाक्य राजाची मुलगी यशोधरा हिच्याशी झाला.ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती.सिद्धार्थ गौतमास विसावे वर्ष लागले असतांना सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त केल्या नंतर त्याला राजा शुद्धोधनाने शाक्यांच्या संघात प्रवेश करण्यास सांगीतले.शाक्यसंघ, पुरोहितांनी शाक्यांच्या असलेल्या संथागारात सिद्धार्थाचा अंतर्भाव करून त्यांच्या कडुन सर्व नियमांचे पालन करण्याची शपथ दिली. +4) आषाढ पौर्णिमा :- (1) या पौर्णिमेदिनी महामायेच्या कुशीत बोधीसत्व गर्भधारणा रूपाने प्रवेश करतात.या आनंददायी घटनेला ‘‘गर्भ मंगलदिन’’ असे म्हणतात.(2) रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झालेल्या वादा बाबत संघसेनापतीने केलेल्या युद्ध घोषणेस विरोध करून शांततेने प्रष्न सोडवण्याचा सल्ला दिला.परंतु संघाच्या नियमनामुळे शिक्षा म्हणुन त्यांनी गृहत्याग केला. (3) बुद्धगया येथे संम्बोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथ येथील मृगदायवनात पंचवग्गीय भिुक्खुंना धम्मदिक्षा देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले.(4) भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे पहिला वर्ग गृहस्थी अथवा सांसारिक उपासकांचा तर दुसरा वर्ग भिक्खु संघाचा.संघ ही भिक्खुंची संघटना,भगवंतांनी आपल्या अनुयायांचा एक संघ किंवा मातृभावाने एकत्रित आलेला समुदाय बनविला. +5) श्रावण पौर्णिमा :- वाराणशी मध्ये काष्यप कुटुंबात तिन भाऊ होते.ते उच्चविद्या विभुषीत कर्मठ धार्मिक जीवन जगत होते.त्या तिन भावांची नांवे 1) उरूवेला काष्यप यांचे पाचशेअनुयायी 2) नदी काष्यप यांचे तिनशे व 3) गया काष्यपाचे दोनशे असे जटील अनुयायी होते. ते सर्व फल्गु नदीकाठी एकत्रित राहत असत.तथागतांनी एक रात्र उरूवेला काष्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. काष्यपाने येथे एक नागराज मुचलिंद नावाचा आम्हास येऊन त्रास देत असल्याचे सांगीतले.तेव्हा तथागतांनी तो मला त्रास देणार नाही असे सांगुन एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली.नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे काष्यपास माहित नव्हते.नागराज मुचलिंद याने काष्यपा ऐवजी तथागतांचा शांत,प्रसन्न आणि करुणामयी चेहरा पाहुन तो नतमस्तक झाला.तो त्यांची पुजा करू लागला.काष्यपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन काष्यप बंधुंना आर्यअष्टांगीक  मार्ग सांगितला.तेव्हा तो प्रसन्न होऊन त्याच्यासहित त्याच्या बंधुनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनीही धम्माची परिव्रज्या घेतली. +6) भाद्रपद पौर्णिमा :- (1) श्रावस्तीचे राजे प्रसेनजित यांना तथागत आल्याचे कळले तेव्हा त्याने आपले दुःख,चिंता तथागतांना सांगीतली.तथागतांनी त्यांना धम्म समजावुन सांगितला.भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकुन तो सद्गदीत झाला.त्याने तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवुन आपल्या कुटुंबासह उपासक झाला(2)तथागत राजगृह येथे राहत असताना राजा शुद्धोधनास आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता कालुदायीन यास तथागतांकडे पाठविले.त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिलवस्तु येथे आले.राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले.त्यांचे सौंदर्य,गाभिर्य,तेज पाहुन ते थक्क झाले.तथागतांनी माता-पित्यास धम्मदेसना दिली.आणि यशोधरेस भेटण्यास गेले.तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता तथागतांनी राहुलला धम्मदेसना देऊन धम्माचा वारसा देऊन संघात सामिल केले. +7) आष्विन पौर्णिमा :- भिक्खु संघाच्या वर्षावासाची या दिवशी समाप्ती होऊन संघ धम्म प्रचार अन् प्रसारासाठी गावोगावी जाऊ लागले.याच वेळी तथागत न्यग्रोधारामात राहत होते.महाप्रजापती गौतमीने आपली संघ प्रवेशाची इच्छा भगवंतांस सागीतली.भगवंतांनी त्यास नकार दिला. तेव्हा ती अश्रु ढाळीत निघुन गेली.परंतु तिचा तो निर्धार कायम होता.जेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते तेथे महाप्रजापतीने आपल्या शाक्य कुळातील पाचशे  स्त्रियांसह मुंडण करून पितवस्त्रे धारण करून तथागतां समोर पुन्हा तिच विनंती केली.महाप्रजापतीने मोठया अट्टहासाने स्वतःबरोबर आलेल्या पाचशे स्त्रियांनाही तथागतांस त्यांनीच दिलेल्या व्यावहारिक आठ नियमांस मान्य करून स्त्रियांना संघात सामिल करून घेण्यास  भाग पाडले. +8) कार्तिक पौर्णिमा :- बुद्धांचे संघसेनापती यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणुन या पौर्णिमेस  सद्गुणांचे स्मरण दिवस असे म्हटले जाते.या पौर्णिमेस ऋतुपुर्व पौर्णिमा म्हणतात.यावेळी प्रकाशाची पुजा केजी जाते.घरोघर असंख्य दिप उजाळले जातात उपोसथव्रत करून भिक्खु संघास भोजनदान देऊन त्यांच्या कडुन धम्मदेसना ग्रहण केली जाते. +9) मार्गशिर्ष पौर्णिमा :- ब्रम्हसंहपत्तीची विनंती मान्य करून तथागतांनी आपल्या सिद्धांतानुसार असलेली धम्मशिकवण जगाला देण्याचे मान्य केले. अनाथपिंडकाने श्रावस्ती येथील जेतवन सोने भुईवर पसरवुन जेत्याकडुन घेऊन तथागतांस दान म्हणुन अर्पण केले.त्याच प्रमाणे दरोडेखोर अंगुलीमालाला धम्मदेसना देऊन संघात सामिल करून घेतले. +10) पौष पौर्णिमा :- राजा बिंबीसार याने राजगृह येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. वेळुवन भिक्षुसंघास दान म्हणुन अर्पण केले.यावेळी तथागतांनी वेळुवनात 45 वा वर्षावास केला.या निमित्त मोठया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. +11) माघ पौर्णिमा :-  वैशाली येथील सारंदस्य चैत्य विहारात तथागतांनी स्वतःच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली.या पौर्णिमेस स्मरणदिन असेही म्हणतात. +12) फाल्गुन पौर्णिमा :- शुद्धोधन राजाच्या विनंतीनुसार आणि कपिलवस्तु मधिल सर्व नागरिकांच्या  सांगण्या नुसार भगवान बुद्धांनी आपले पुत्र राहुल आणि भाऊबंद यांना संघात सामिल करून घेतले. +अशा त-हेने वर्षाच्या बारा पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांच्या महत्वपुर्ण जीवनाशी अत्यंत निगडीत होत्या. त्याचप्रमाणे धम्मासंबंधीच्या अनेक घटनांचा या पौर्णिमांशी संबंध असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासक - उपासिकांनी उपोसथ व्रत पाळुन धम्माचरण करावे.ते येणे प्रमाणे +उपासकांचे उपोसथ व्रत :- दर पंधरवडयाला पौर्णिमा,अमावस्या,चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी अष्टांगउपोसथ व्रताचे पालन करावे. उपासकांनी ते येणे प्रमाणे पालावे  प्रथम पंचशिलाचे म्हणजेच विशुद्धी मार्गाचे पालन करणे 1) प्राणी हिंसा न करणे 2) चोरी न करणे 3) खोटे न बोलणे,मिथ्याचार न करणे 4) मद्यपान न करणे 5) ब्रम्हचर्येचे पालन करणे 6) अवेळी भोजन न करणे 7) माला धारण न करणे व सुगंधी द्रव्य न लावणे 8) साध्या खाटेवर किंवा जमिनीवर काही अंथरूण निजणे.हया अष्टांगउपोसथ व्रताचे म्हणजेच आठ नियमांचे पालन करणे ही आजिविका महिन्यातील वरिल प्रमाणे उल्लेखलेल्या पौर्णिमा,अमावस्या,चतुर्थी,आणि पंचमीच्या दिवशी धारण करावी. धम्माबाबत वाचन,चिंतन-मनन करून शुद्धी प्राप्त करून घ्यावी आपल्या कुटुंबात अथवा विहारात धम्मग्रंथाचे वाचन करून पुण्यसंचय करावा.ध्यान साधना करून मन सतत जागृत ठेवावे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11673.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee9ef11c75406797edef0b3b1eee911a8aec45a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11673.txt @@ -0,0 +1,3 @@ +बौद्ध हे तीन नास्तिक दर्शनांपैकी एक भारतीय दर्शनशास्त्र आहे. +बौद्ध दर्शन हे गौतम बुद्धांनी स्थापन केले आहे. +बौद्ध धर्म हा निरीश्वरवाद । निरीश्वरवादी, अनात्मातावाद । अनात्मातावादी, समतावाद । समतावादी, विज्ञानवाद । विज्ञानवादी, मानवतावाद । मानवतावादी विचारांचा आहे. गौतम बुद्ध यांनी प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली व त्यांची पंचशिल प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11679.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b0a3d5f1247fdbfcc709a936e7e8f5d08f9a7bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11679.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते. +त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11709.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98804d27529ce271168b4ffdd6cdc3972557130a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11709.txt @@ -0,0 +1 @@ +ब्युरन एरिक हेंड्रिक्स (८ जुलै, १९९०:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11720.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec90625d0ff57c43064809134f2fc5240a7ff738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11720.txt @@ -0,0 +1,45 @@ +गुणक: 34°36′12″S 58°22′54″W / 34.60333°S 58.38167°W / -34.60333; -58.38167 + +बुएनोस आइरेसचे स्वायत्त शहर (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Buenos Aires; अर्थ: सुंदर हवामान) ही आर्जेन्टिना देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.सुमारे १.२८ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले बुएनोस आइरेस साओ पाउलो खालोखाल दक्षिण अमेरिका खंडामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बुएनोस आइरेस आर्जेन्टिनाच्या पूर्व भागात उरुग्वे देशाच्या सीमेजवळ व अटलांटिक महासागराजवळ रियो देला प्लाता नावाच्या खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. +बुएनोस आइरेस आर्जेन्टिनामधील एक स्वायत्त शहर असून ते बुएनोस आइरेस प्रांतामध्ये समाविष्ट केले जात नाही. १८८० साली त्याला इतर प्रांतांपासून वेगळे करण्यात आले व १९९४ साली स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या बुएनोस आइरेसची लोकसंख्या २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे २९ लाख होती. मेक्सिको सिटी व साओ पाउलो ह्यांच्यासह ते लॅटिन अमेरिकेमधील एक जागतिक शहर मानले जाते. येथील युरोपीय शैलीचे स्थापत्य, उच्च सांस्कृतिक वारसा इत्यादींमुळे त्याला लॅटिन अमेरिकेमधील पॅरिस असा खिताब मिळाला आहे. व्हॅटिकनचा विद्यमान पोप फ्रान्सिस ह्याचे बुएनोस आइरेस हे जन्मस्थान आहे. +मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आर्जेन्टिनामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ बुएनोस आइरेसच्या २२ किमी नैऋत्येस आहे. एरोलिनिआस आर्जेन्तिनास ह्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय बुएनोस आइरेसमध्येच स्थित आहे. + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) + आसुन्सियोन + काराकास + कायेन + क्वितो + जॉर्जटाउन + पारामारिबो + बुएनोस आइरेस + बोगोता + ब्राझिलिया + मोन्तेविदेओ + ला पाझ / सुक्रे + लिमा + सान्तियागो diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11730.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6fe1af85540928628852c2a93b6c2d358902616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11730.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ब्यॉन बोर्ग (६ जून, इ.स. १९५६:स्टॉकहोम, स्वीडन - ) हा स्वीडनचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11746.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..775d564ed4ae1ad7ebb4795df1b0115746a5cea7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11746.txt @@ -0,0 +1,4 @@ +ब्रँडी गॉर्डन (जन्म फेब्रुवारी १९९८ ईप्सिलान्ति, मिशिगन) एक अमेरिकन फॅशन मॉडेल आणि इंटरनेट व्यक्तिमत्व आहे. तिला वेव्हज (२०१९), ब्लॅक अँड ब्लू (२०१९), द लॉस्ट सिटी (२०२२) आणि बॅबिलोन (२०२२) साठी ओळखले जाते.[१] +गॉर्डनने फ्लोरिडा स्टेट कॉलेज जॅक्सनविले येथून कला शाखेतील तिची सहयोगी पदवी पूर्ण केली. तिने २०१७ मध्ये फॅशन मॉडेल म्हणून पदार्पण केले. तिने डिअर, एच&एम, जिल संदर, गुची आणि लुइस वुटतों सारख्या अमेरिकन ब्रँड्ससोबत फॅशन मॉडेल म्हणून काम केले. २०२० मध्ये तिने व्हर्साचे स्प्रिंग समर आणि पेपर फॅशन शोसाठी फॅशन वॉक केले.[२] +रिव्हॉल्व्ह, निकोल मिलर, हनी बर्डेट, अनास्तासिया बेव्हरली हिल्स यांसारख्या ब्रँडची ती राजदूत बनली. २०२१ मध्ये तिने हनी बर्डेट आणि ओह पॉलीसाठी धावपट्टी चालवली. ती त्याच वर्षी लिओनिसा ब्युटी ब्रँडची मोहीम चेहरा होती. २०१९ मध्ये ती अमेरिकन चित्रपट लहरींमध्ये दिसली होती. त्याच वर्षी तिने ब्लॅक अँड ब्लू चित्रपटात लिसाची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये तिने हेन्नाची साईड रोल साकारली जी द लॉस्ट सिटी या चित्रपटासाठी मुख्य कलाकारांची मैत्रिण आहे. २०२२ मध्ये ती बॅबिलोन या चित्रपटात दिसली होती.[३] +ब्रँडी गॉर्डन मॉडेल प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11763.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9914edecdc714d712059f57e37489f5dda49bc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11763.txt @@ -0,0 +1,29 @@ +ब्रह्मचर्य हा योगाच्या आधारभूत स्तंभांपैकी एक आहे. ब्रह्मचर्याश्रम हा वैदिक धर्माश्रमानूसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग आहे. हा काळ साधारणतः वयाच्या ०-२५ वर्षे या कालखंडात असतो. आणि या आश्रमाचे पालन करत प्रत्येक विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी विद्याग्रहण करावी लागते. +ब्रम्हचर्य आश्रमांचे नियम - +नारद म्हणतात – गुरुकुलात निवास करणाऱ्या ब्रह्मचाऱ्याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेवून दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे, +गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे. +सायंकाळी आणि प्रातःकाळी गुरू, अग्नी, सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायत्रीचा जप करीत दोन्ही वेळेची संध्या करावी. (१-२) +गुरुजी जेव्हा बोलावतील, तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे. +पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करावा. +शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला, मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवित आणि हातामध्ये दर्भपवित्र धारण करावे. +सायंकाळी आणि प्रातःकाळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुजींना समर्पित करावी. त्यांनी अनुज्ञा दिली तर भोजन करावे, नाहीतर उपास करावा. +आपल्या शीलाचे रक्षण करावे. +थोडे खावे, +आपले काम निपुणतेने करावे, +श्रद्धा ठेवावी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. +स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल, तेवढाच व्यवहार करावा. +जो गृहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे, त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे. +इंद्रिये अतिशय बलवान आहेत. प्रयत्‍न करणाऱ्यांचे मनसुद्धा ती क्षुब्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात. +तरुण ब्रह्मचाऱ्याने तरुण गुरुपत्‍नीकडून +भांग पाडणे, शरीराला मालिश करणे, स्नान घालणे, उटणे लावणे यांसारखी कामे करून घेऊ नयेत. +स्त्रिया अग्नीप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्याप्रमाणे होत. +आपल्या कन्येबरोबरसुद्धा एकांतात राहू नये. +इतर वेळी सुद्धा जरुरीपुरतेच तिच्याजवळ असावे. +जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात्काराने हा देह आणि इंद्रिये केवळ आभास आहेत असा निश्चय करून स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत “हा पुरुष आणि ही स्त्री” हे द्वैत संपत नाही. तोपर्यंत त्याची भोगबुद्धी कायम असते. हे निश्चित. (३-१०) +शील-रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांनाही लागू आहेत. +गृहस्थाश्रम्याने गुरुकुलात राहून गुरूची सेवा करणे हे (समयानुसार) ऐच्छिक आहे. कारण पत्‍नीच्या ऋतुकाळी त्याला तेथून घरी जावे लागते. +ब्रह्मचाऱ्याने काजळ घालणे, तेल लावणे, मालिश करणे, स्त्रियांची चित्रे काढणे, मांस खाणे, मद्य पिणे, फुलांचे हार घालणे, अत्तर, सुवासिक तेल, चंदन लावणे आणि अलंकार घालणे यांचा त्याग करावा. +अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव्य करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद, त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे, अध्ययन करावे. तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा. तसेच जर सामर्थ्य असेल, तर गुरू मागतील तेवढी दक्षिणा द्यावी. नंतर त्यांच्या आज्ञेने गृहस्थ, वानप्रस्थ किंआ संन्यास आश्रमात प्रवेश करावा किंवा जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे. +जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्यांचे येणेजाणे असू शकत नाही, तरीसुद्धा अग्नी, गुरू, आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वतःच्या अंशभूत जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत, असे पाहावे. +अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ विज्ञानसंपन्न होऊन परब्रह्मतत्त्वाचा अनुभव घेतो. +श्रीमद् भागवत महापुराण diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11772.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a72537a6ef614a18df566083f851f9439856dc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11772.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते. +ब्रह्मदेवाचा पुत्र असे ब्रह्मपुत्रा नदीचे नाव पडले असून हिचे नाव काहीजण ब्रह्मपुत्र असे पुल्लिंगी असल्याचे समजतात. (मोठ्या नद्यांना मराठीत नद असा पुल्लिंगी शब्द आहे.) आसाम राज्यामधील बहुतेक सर्व मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावरच वसली आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1178.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29e7e65037d74bd4b5b3d6c84603977b6d253cc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1178.txt @@ -0,0 +1 @@ +प्रद्युम्न हा महाभारतातील एक् पात्र आहे जो कृष्ण आणि रुक्मिणीचा जेष्ट पुत्र होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11793.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7d09a61ac8c890c171a48c3a6353d683d41bd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11793.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रसेल्स एरलाइन्स (Brussels Airlines) ही बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ब्रसेल्स एरलाइन्स २००६ साली स्थापन करण्यात आली. १९२३ साली स्थापन झालेल्या व २००१ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या सबीना एरलाइन्सची पुनर्रचना करून २००२ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स व व्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००८ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने ब्रसेल्स एरलाइन्सची ४५ टक्के भागीदारी घेतली. +ब्रसेल्स एरलाइन्स २००९ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ब्रसेल्स एरलाइन्सद्वारे जगातील ७५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11799.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f561a2205de00802f7424d7cf7670225e85f3b43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11799.txt @@ -0,0 +1,39 @@ +[१] +।। श्री ।। +जैमिनी सूत्रम +जैमिनी सूत्रम व्दितीय अध्याय – आयुर्दोय विचार यामध्ये ब्रहम् रुद्र महेश्वर संकल्पना सांगितली आहे. +ब्रहम = जन्म, रुद्र = रडणे व महेश्वर = मृत्यु +आयुर्दोय हा ब्रहम् ग्रहापासून ते महेश्वर ग्रहपर्यंत असतो. +1. रुद्र : - +पितृलाभ-भावेशप्राणी रुद्र: ।। +अप्राण्यपि पाप-दृष्ट: ।। +लग्न किंवा सप्तम स्थानांच्या बलवान अष्टमेश हा ‘रुद्र’ असतो. रुद्र म्हणजे नाश करणारा/रडवणारा, एकूण ११ रूद्र असतात. गुरू ज्या राशीत आहे ती राशी रुद्र राशी होऊ शकत नाही. म्हणून इतर 11 राशी रुद्र असतात किंवा होऊ शकतात. +लग्न किंवा सप्तम स्थानांच्या अष्टम स्थानांचा स्वामी जर कमजोर असेल व त्यावर पापग्रह दृष्टी/युती असेल तर हा ग्रह सुदूधा रुद्र ठरतो. सर्वराधारणपणे बलवान स्वामी रुद्र असतो. रुद्र = त्रिशूल, कारण त्रिशूल हे रुद्राचे शस्त्र आहे व त्याला 3 टोके आहेत. +2. महेश्वर : - +स्वभावेशो महेश्र्वरः ।। +स्वोच्चे स्वभे रिपुभावेश-प्राणी ।। +पाताभ्यां योगे स्वस्य तयोर्वा रोगे ततः ।। +रुद्रा पेक्षा वरच्या पातळीवर (स्थान) स्थित महेश्वराला दर्जा दिला आहे. आत्माकारकापासून अष्टमाचा स्वामी महेश्वर असतो. +नियम १ – जर आत्माकारकाच्या अष्टम स्थानाचा उच्चीचा/स्वराशीचा असेल तर तो चांगल्या अर्थाने बलवान होतो, व मृत्यु देण्याची त्याची क्षमता कमी होते. अशावेळी आत्माकारका पासून व्यय स्थानाचा बलवान स्वामी महेश्वर होईल. तो ही उच्च/स्वराशीत असेल तर आत्माकारकापासून अष्टमस्थानापासून अष्टम म्हणजे आत्माकारकापासून तृतीय स्थानाचा स्वामी महेश्वर ठरतो. +नियम २ – जर राहु केतु आत्माकारक होत असता, राहु केतु आत्माकारका पासून प्रथम/अष्टम स्थानात असता राहुपासून ६ वा ग्रह महेश्वर ठरतो. रविवार, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार राहु केतु याप्रमाणे क्रमाने राहुपासून ६ वा बुध येईल. व केतुपासून ६ वा गुरू येईल. अशावेळी हे ग्रह (६ वे आलेले) महेश्वर ठरतील. +नियम ३ – जर राहु केतु आत्माकारका बरोबर युतीत असता किंवा अष्टम स्थानी असता AK (आत्माकारक) पासून षष्ठस्थानाचा स्वामी महेश्वर होईल. राहु केतुच्या विरुदूध बाजूने मोजल्यास षष्ठ स्थान हे त्यांचे अष्टम स्थान येते. +नियम ४ – जर हा षष्ठेश पण उच्चीचा/स्वराशीचा असता या पासून अष्टम/व्दादश स्थानाचा बलवान स्वामी महेश्वर ठरतो. ‘रुद्र’ जे जे उत्पन्न होते त्याचा नाश करतो, व उत्पन्न-नाश अशी प्रक्रिया सतत चालू राहते. अकरा रुद्रा पैकी एक महेश्वर असतो, जो आत्माला मनाच्या बंधनातून मुक्त करतो. उरलेले दहा रुद्र पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय शरीराचे रक्षण करतात. + प्रत्यक्षात शरीराचा नाश होताना आधी १० रुद्रांचा पंचज्ञानेंद्रिय व पंजकर्मेंद्रिय यांचा नाश होतो. मग महेश्वराच्या मदतीने आत्मा मनाच्या बंधानातून मुक्त होते. राहु/केतु हे ही यासाठी मदत करतात. राहु शरीरातील व्दादश आदित्य व चंद्राचा प्रभाव नष्ट करतो. तर केतु हा पाच तत्त्वांचा नाश करतो. व हळूहळू (सावकाश) शरीर नष्ट होते. शिवाचे (रुद्राचे) शस्त्र = त्रिशूल आहे. जे विदूध्वंस/संहार करते, म्हणुन यासाठी शूलदशा पहावी किंवा शूलदशा पहाताना महेश्वर ग्रह महत्त्वाचा ठरतो. असा जैमिनीय मत आहे. +3. ब्रहमा : - +प्रभुभाववैरीशप्राणी पितृलाभप्राण्यनुचरो विषमस्थो ब्रहम् ।। +ब्रहम्णि शनौ पातयोर्वा ततः ।। +बहूनां योगे स्वजातीयः ।। +राहुयोगे विपरीतम् ।। +ब्रहम् स्वभावेशो भावस्थः ।। +विवादे बली ।। +स्थिर दशा निश्चित करणयासाठी तसेच मारक ग्रहाचा अंदाज घेण्यासाठी ‘ब्रहम्’ या ग्रहाचा उपयोग होतो. ब्रहम् काढण्यासाठी खालील नियम पाहुया – +१. लग्न व सप्तम यापैकी बलवान स्थान काढावे व यापासून ६,८,१२ स्थानांचे स्वामी काढावेत. यापैकी बलवान ग्रह जर विषम राशीत असून दृश्य गोलार्धात ही असेल तर तो ‘ब्रहम्’ या संज्ञेस पात्र ठरतो. दृश्य गोलार्ध पाहताना लग्नाच्या दृष्टिने १२,११,१०,९,८,७ ही स्थाने तर सप्तमाच्या दृष्टिने १,२,३,४,५,६ ही स्थाने पहावीत. +२. वरील प्रमाणे बलवान ग्रह काढता आला नाही तर लग्न व सप्तम मधील कमजोर स्थानापासून ६,८,१२चा स्वामी शोधावा. +३. तरीही ब्रहम् ग्रह सिद्ध होत नसेल तर अदृश्य गोलार्धाचा उपयोग करावा. (दृश्य गोलार्ध ही अट सोडून दयावी). अदृश्य गोलार्ध – विषमरास +४. या प्रमाणे ही ‘ब्रहम्’ सिद्ध होत नसेल तर समराशीचा विचार करावा (विषम रास ही अट ही सोडून दयावी) +५. जर शनि राहु केतु ब्रहम् ठरत असतील तर त्यापासून ६वा स्वामी (आठवडयाच्या दिवसाच्या क्रमाने) ग्रह ब्रहम् ठरतो. राहु = बुध, केतु = गुरू, शनि = मंगल हे ब्रहम् ठरतात. +६. एकापेक्षा जास्त ग्रह ब्रहम् ठरत असतील तर ज्या ग्रहाचे स्पष्ट अंश जास्त आहेत तो ग्रह ‘ब्रहम्’ असतो. राहु/केतुचे अंश शेवटुन मोजावते 30 तून राहु/केतु वजा करावा म्हणजे स्पष्ट अंश मिलतात. +७. आत्माकारक पासून अष्टमेश अष्टमात असेल तर तो अष्टमेश ब्रहमा ठरतो. (संजय रथ) +८. दोन ग्रहापेक्षा/जास्त ग्रहापेक्षा जास्त ग्रह ब्रहमा ठरत असल्यास त्यातील बलवान ग्रह ‘ब्रहम्’ ठरवावा. (जर अंश सारखेच असतील तर). + +अशाप्रकारे ‘रुद्र’, ’महेश्वर’ व ’ब्रहम्’ ग्रहांची संकल्पना आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_118.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e9557398cbabb02431b9b6374e4ac098eb98b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_118.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता. +याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४०त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11805.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e8c7d0001fd6978e2e87a3916fc99b6bb2c1ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11805.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पहावयास मिळते. ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव साॅसूरिया ऑबव्हॅलाटा (Saussurea obvallata) हे आहे. +भारतात डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग वनस्पतीला अज्ञानवश 'ब्रह्मकमळ' असे संबोधले जाते. मुळात या दोन्ही वनस्पती भिन्न भिन्न असून यांची कुळे पण वेगवेगळी आहेत. +सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे फूल हिमालयातील उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वाहायची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11840.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f326480578eb9207dd3b8d9fbe47272e5a48f1c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11840.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11845.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0dc52caaa08521bc2ff12d8288f208dda9169d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11845.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 19°19′12″N 84°46′48″E / 19.32000°N 84.78000°E / 19.32000; 84.78000 + +ब्रह्मपूर (उडिया: ବ୍ରହ୍ମପୁର) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक प्रमुख शहर आहे. ब्रह्मपूर शहर ओडिशाच्या दक्षिण भागात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या १७५ किमी नैऋत्येसस तर, तर विशाखापट्टणमच्या २७५ किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली ब्रह्मपूरची लोकसंख्या सुमारे ३.५६ लाख होती. +ब्रह्मपूर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या हावडा-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ५ ब्रह्मपूरमधून जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11848.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfa3b5eb6bc1923f04f31fdc1702447b4f11b9af --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11848.txt @@ -0,0 +1,5 @@ +ब्रह्मराक्षस ही एक हिंदू पौराणिक संकल्पना आहे. ब्रह्मराक्षस ही दक्षिण भारतात खूप प्रचलित आहे. कर्नाटक राज्यातील प्रत्येक ठिकाणी बाहेर ब्रह्मराक्षसचे तोंडाचा भाग दिसतो. +भारतातील अनेक मंदिरांच्या दारावरती किंवा काही अंशी घराच्या मुख्य दारावर वा देवघरांमध्ये ब्रह्मराक्षसाची मूर्ती आढळून येते. ब्रह्मराक्षसाची प्रतिमा पाहून लोकांचा मनातील वाईट विचार दूर होतो, त्यामुळे घरात किवा मंदिरात येणारा माणसाच्या मनातील वाईट विचार दूर करूनच येतो, असा समज आहे. +भारतातील पंचतंत्र, विक्रम-वेताळ इ. कथांमध्ये ब्रह्मराक्षसाचा उल्लेख येतो. +दक्षिण भारतातील कैसिका नाटकात ब्रह्मराक्षसाची भूमिका आढळते. +जावा, कंबोडिया, थायलंड इ. आग्नेय आशियातील देशांतील हिंदू तसेच बौद्ध मंदिरांत ब्रह्मराक्षसाची शिल्पे आढळून येतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11853.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c756b7fe53f2eee00b16fd6d52a30a6f7edc7fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11853.txt @@ -0,0 +1,4 @@ +ब्रह्मवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२७ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ६२१ लोकसंख्येपैकी ३३१ पुरुष तर २९० महिला आहेत.गावात ३८९ शिक्षित तर २३२ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी २२७ पुरुष व १६२ स्त्रिया शिक्षित तर १०४ पुरुष व १२८ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६२.६४ टक्के आहे. +चिलखा, सेनकुड, शेण्णी, मर्शीवणी तांडा, थोडगा, सिंदगी खुर्द, मांगदरी, सिंदगी बुद्रुक, मोघा, टेंबुर्णी, काळेगाव ही जवळपासची गावे आहेत.सिंदगी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11855.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f2bd3a84ba8a33e40635562b9a6b462b90ec8cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11855.txt @@ -0,0 +1 @@ +समंधाचा एक प्रकार. त्यापेक्षा तीव्रतर. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11903.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb84b6938012818fbbef91ddfe0e280cccb3347b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11903.txt @@ -0,0 +1,79 @@ +वनडे किट +ब्राझील राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्राझील देशाचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11923.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a792ebfe554fb9fc9536b905559fcb869a01be36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11923.txt @@ -0,0 +1,4 @@ +A Seleção (The Selection) "A Seleção Canarinho" +ब्राझील फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Seleção Brasileira de Futebol) हा ब्राझील देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) ही संस्था ब्राझील संघाचे कामकाज सांभाळते. ब्राझील फुटबॉल संघ इ.स. १९२३ सालापासून फिफाचा तर इ.स. १९१६ पासून कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला ब्राझील हा फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असून तो जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो. +२०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलने केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये ब्राझीलला जर्मनीकडून १-७ असा अपमानस्पद पराभव पत्कारावा लागला. +ब्राझिलचा सध्याचा गणवेश (पिवळा शर्ट व निळी शॉर्ट्स) १९५३ सालापासून कायम आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11952.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c081aa9fb7277dfcd664922b8a6989626ddddb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11952.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +ब्राह्मण हा एक संस्कृत शब्द आहे. भारतीय परिप्रेक्षात त्याचा खालीलपैकी कोणताही एक संदर्भ असू शकतो. +ब्राह्मण : हिंदू धर्मात एकूण चार वर्णापैकी एक वर्ण हा ब्राह्मण वर्ण आहे +आजच्या समाजात ब्राह्मण ही जात caste म्हणून सुद्धा ओळखतात. +हिंदू ह्या धर्मात देव पुजा अनुष्ठान किवा धार्मिक पुजा अर्चना करण्यासाठी ब्राह्मण (गुरुजी ) याना आमंत्रीत करतात. +जुन्या काळापासून ब्राह्मण लोक हे हुशार आणि धर्म प्रिय म्हणून ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11956.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c7ea5db0ea7aae4fd4ec5361cf698bff967deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11956.txt @@ -0,0 +1 @@ +आणखी एक वार्षिक स्वरूपाचे काम या ब्राह्मण संस्था करतात. ते काम म्हणजे श्रावण पौर्णिमेला ब्राह्मणांना त्यांची जानवी बदलण्याची सोय करणे. या श्रावणीसाठी काही संस्था मैदाने, शाळांच्या खोल्या, सभागृहे वगैरे भाड्याने घेतात आणि भिन्‍न भिन्‍न प्रकारच्या ब्राह्मणाना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्थानी बोलावून त्यांच्यातल्या ज्येष्ठ ब्राह्मणाकरवी इच्छुक ब्राह्मणांची जानवी बदलवून घेतात. श्रावण पौर्णिमेला माटुंगा, ठाणे, डोंबिवली या आणि भावनगर, अहमदाबाद बिकानेर आदी शहरांमधील ब्राह्मणबहुल विभागांत इकडून तिकडे लगबगीने जाणाऱ्या ब्राम्हणांची रेलचेल असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11980.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1108f50e7f1a3bc39ef900a380d7b851867a8775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11980.txt @@ -0,0 +1,20 @@ +चक्रवाक हा साधारण ६६ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ (काळा कंठ), पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट असतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तुळ (काळा कंठ) नसते. +चक्रवाक हे बहुतकरून भारतात आढळणारे स्थलांतरित बदक आहे. अतिदक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते हिवाळ्यात आढळते. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीन या देशांचा काही भाग आणि आफ्रिकेतील इथियोपिया येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात; त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर अधिक व्यवस्थित चालू शकतात. चक्रवाक उत्तम पोहणारा असला, तरी तो पाण्याच्या काठावरच राहणे पसंत करतो. बऱ्याचदा हा जोडीने तलावाच्या काठी किंवा नदीच्या रेताड किनाऱ्यावर फिरताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात तो क्वचितच दिसतो. क्वचित प्रसंगी हिवाळ्यात यांचे मोठे थवेही (सु. ४,०००) दिसून आले आहेत. हा फार हुशार व जागरूक पक्षी आहे. थवा एकत्र राखण्यासाठी आणि संकटाची कल्पना इतरांना देण्यासाठी त्यांचे ओरडणे चालू असते. मोटारीच्या कर्ण्याप्रमाणे हा आवाज काढतो. +हा पक्षी सर्वभक्षी आहे. अन्न शोधण्यासाठी हा रात्री बाहेर पडतो. तो वनस्पतींचे हिरवे कोंब आणि बिया यांबरोबर मृदुकाय आणि कवचधारी प्राणी, पाणकीटक, बेडूक, मासे इत्यादी खातो. त्यांच्या प्रजननाचा काळ एप्रिल-जून असतो. जलाशयाच्या कडेला असलेल्या बिळांमध्ये, मातीच्या ढिगाऱ्यावर किंवा कपाऱ्यांत यांचे घरटे असते. मादी ८−१२ अंडी घालते. अंड्यांचा रंग स्वच्छ पांढरा असतो. अंडी उबविण्याचा कालावधी सु. ३० दिवसांचा असतो. +पाण वनस्पती, पाण्यातले कीटक, मासे, सर्पट, मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे चक्रवाक पक्ष्यांचे खाद्य आहे. +हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेटमधील आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण दिशेला स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ चक्रवाक पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढऱ्या रंगाची अंडी देते. +चक्रवाक पक्ष्याला ब्राह्मणी बदक असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते इंग्लिश भाषेतील पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगच्‍छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे. +हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी पक्षी निरीक्षक तिबेटमधील मानस सरोवराला हे पक्षी बघायला जातात. +शाही चक्रवाक +संस्कृत आणि अन्य भारतीय काव्यांत हा पक्षी प्रेमाचे व पर्यायाने विरहाचे प्रतीक म्हणून मानला गेला आहे. +१. ज्ञानेश्वर महाराजांनीही ज्ञानेश्वरीतील १६व्या अध्यायात चक्रवाक पक्ष्याची उपमा वापरली आहे.: +तया चक्रवाकांचे मिथुन | साम सामरस्याचे समाधान | +भोगवी जो चिद्‌गगन | भुवनदिवा || ... ज्ञानेश्वरी १६.६ +अर्थ: बुद्धी आणि यथार्थबोध हे दोन चक्रवाक नर-मादी पक्षी शब्दाच्या भिन्‍नार्थरूपी अडचणीत सापडल्याने परस्परांच्या वियोगाने अनादिकालापासून ओरडत बसले आहेत. हे चिद्‌गगनातील गुरूरूपी दिवा असलेया सूर्यदेवा! तू आता लवकर दर्शन दे आणि या चक्रवाकाच्या जोडप्याला समरस ऐक्यतेचे सुख (भोगव) मिळवून दे. +२. महाकवी कालिदासानेही त्याच्या काव्यांत चक्रवाकाच्या उपमा दिल्या आहेत. +दूरी भूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकां --- मेघदूत २.२० +अर्थ : चक्रवाकिसारखीच माझी पत्‍नी (मी दूर असल्याने घरी) एकटीच असेल. +३. इहेमामिन्द्र संनुद चक्रकेव दम्पती +..प्रजयैनो स्वस्तकौ विश्वमायुर्व्यश्नुताम्‌ -- अथर्ववेद १४.२.६४ +अर्थ : संतानप्राप्ती होऊन सुखाचे आयुष्य उपभोगता यावे यासाठी हे इंद्रा, तू या पतिपत्‍नींना चक्रवाक-चक्रवाकीप्रमाणे प्रेरित कर. +४. शिवाय रघुवंश (३.२४), कुमारसंभव (५.२६) आणि हिरण्यकेशी गृह्यसूत्रात (१.२४.६) चक्रवाक पक्ष्याच्या प्रतिमा वापरल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11984.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46687fef79b06741273945b368d61bf54bf455fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11984.txt @@ -0,0 +1 @@ +भाषिक नावे: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11988.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5ff3a552058881cd1359e287c4d81a2357a793e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11988.txt @@ -0,0 +1,22 @@ +ब्राह्मो समाज (बांग्ला: ব্রহ্ম সমাজ ) ही बंगालच्या प्रबोधनकाळात सुरू झालेली एकेश्वरवादी सुधारणावादी चळवळ होती. ही भारतातील सर्वात प्रभावशाली धार्मिक चळवळींपैकी एक होती [१] आणि याने आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. [२] २० ऑगस्ट १८२८ रोजी कलकत्ता येथे राजा राम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी तत्कालीन प्रचलित चालीरीतींमध्ये (विशेषतः कुलीन प्रथा) सुधारणा म्हणून ब्राम्हो समाज सुरू केला आणि १९ व्या शतकातील बंगालच्या प्रबोधनाची सुरुवात सर्व धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी केली. +जानेवारी १८३० मध्ये पहिल्या प्रार्थना गृहाचे अभिषेक करून विधिवत आणि सार्वजनिक उद्घाटन करण्यात आले, ज्याला आता आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखले जाते. [३] ब्राह्मो समाजातून ब्राह्मोइझमचा उगम होतो, जो भारत आणि बांगलादेशातील सर्वात अलीकडील कायदेशीर मान्यताप्राप्त धर्म आहे. ब्राम्हो समाज ज्युडिओ-इस्लामिक विश्वास आणि क्रियांच्या महत्त्वपूर्ण घटकांसह सुधारित आध्यात्मिक हिंदू धर्मावर त्याचा पाया प्रतिबिंबित करतो. [४] [५] +1815 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी "आत्मिया सभा"ची स्थापना केली. ते 1828 मध्ये ब्राह्मो समाज म्हणून ओळखले गेले. देवेंद्रनाथ ठाकूर यांनी त्याला पुढे ढकलले. नंतर केशवचंद्र सेन सामील झाले. त्यांच्यातील मतभेदांमुळे केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्रम्होसमज "नावाची संस्था स्थापन केली. +तत्त्व +१. देव एकच आहे आणि तो जगाचा निर्माता आहे. +२. आत्मा अमर आहे. +Man. मनुष्याने अहिंसेचा अवलंब केला पाहिजे. +All. सर्व मानव समान आहेत. +एक उद्देश +- +१. हिंदू धर्माचे दुष्परिणाम दूर करताना बौद्धिक व तर्कशुद्ध जीवनावर भर देणे. +2. एकेश्वरवादावर जोर. +Social. सामाजिक दुष्कर्मांचा शेवट करणे. +काम +1. उपनिषद व वेदांचे महत्त्व अद्यतनित केले. +२. समाजातील प्रचलित सती व्यवस्था, पुरदा प्रणाली, बालविवाहाविरूद्ध तीव्र संघर्ष. +Farmers. शेतकरी, मजूर, मजूर यांच्या हितासाठी बोलणे. +Western. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या सर्वोत्कृष्ट घटकांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणे. +उपलब्धता +1829 मध्ये विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा बेकायदेशीर घोषित करणारा कायदा बनविला. +समाज मोठ्या प्रमाणात सुधारला आहे +समाजात जाती, धर्म इत्यादी भेदभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11989.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b22a562fd629d3d2bce119300f3b145dbe0cadfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11989.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 50°49′N 0°8′W / 50.817°N 0.133°W / 50.817; -0.133 + +ब्रायटन हे इंग्लंड देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11992.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7352565b9ea3227d7134cf9f74e9ca1a7eea4b90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11992.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायडन अलेक्झांडर कार्स (३१ जुलै, १९९५:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11995.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a8c02fabd031dc6e3d6ce9551687e15ac7bef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_11995.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन अँड्र्यूझ (४ एप्रिल, १९४५:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७३ ते १९७४ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12006.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ced49de2045d514e9c34a4c42c46cbb9a535222 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12006.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन सॅम्युएल एपस्टाईन (सप्टेंबर १९, इ.स. १९३४ - ऑगस्ट २७, इ.स. १९६७) हा इंग्लिश संगीत उद्योजक होता. एपस्टाईन बीटल्स संगीतसमूहाचा प्रबंधक होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12008.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad23f0b6fec072bd7da1eadcd7a983dbbd3300e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12008.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रायन काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ब्रायन काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12026.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44bb1797a20f2516a7986d3c68ece39f41081003 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12026.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन अॅलन डेव्हिस (२ मे, १९४०:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६५ मध्ये ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12083.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25f6fcf011aab1faf138531f87a1c0f834213475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12083.txt @@ -0,0 +1,23 @@ + + +ब्राह्मण समाज हा लेख हिंदू ब्राह्मण (जात) असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारित आहे. +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडामध्यें तिस-या विभागांत ब्राम्हण्याचा इतिहास दिला आहे. त्या ठिकाणीं असें दाखविलें आहे कीं, पुरोहित किंवा उपासकाचा धंदा करणा-या वर्गाचें अत्यंत जुनें नांव अथर्वन् किंवा अथ्रवन असें असावें. पर्शुभारतीय काळामध्येंच त्याचें सामाजिक अग्रेसरत्व स्थापन झालें होतें. व याच वर्गास ब्रह्मन् असेंहि नांव मिळालें असावें. ब्रह्मनचा मुलगा तो ब्रह्मपुत्र अगर ब्राह्मण. हीं दोन्ही नांवें सारख्याच वेळीं ॠग्वेदांत येत असल्याकारणानें पौरोहित्य वंशपरंपरा झालेंच होतें. ब्रह्मन् हा शब्द देखील बृह् (स्तुति करणें अगर वाढविणें) +मत् यावरून झाला असावा. ब्रह्मन् या शब्दाचा अर्थ याज्ञिक वाङमयांत निराळ्या अर्थानें आला आहे, त्या अर्थीं सोमसंस्था तयार होण्यापूर्वीं ब्रह्मन् व ब्राह्मण हे शब्द प्रचारांत आले असावे व हा स्तुति करणारा अगर वृद्धि करविणारा वर्ग सोमसंस्थांच्या पूर्वीं म्हणजे यज्ञसंस्था मोठी होण्यापूर्वीं तयार झाला होता. जोपर्यंत यज्ञसंस्था रूढ असून पुरोहितांचा धंदा चालू होता तोंपर्यंत या वर्गांत इतर वर्गांतील व्यक्तींहि प्रवेश करूं शकत असत. या वर्गाला वर्ण हा शब्द ॠग्मंत्रोत्तरकालांत मिळाला असावा व याला जातिस्वरूप कुरूयुद्धोत्तर कालांत येऊं लागलें असावें असें दिसतें. म्हणजे यज्ञसंस्था मागें पडल्यामुळें नवीन ॠत्विज होणें बंद झालें. व पूर्वींच्या पुरोहितवर्गास जातिस्वरूप प्राप्त झालें. तथापि इतर जातींशीं लग्नव्यवहार बराच कालपर्यंत बंद पडला नव्हता.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते प्राचीन काळीं ब्राह्मणांमध्यें गोत्रसंस्था म्हणजे विशिष्ट कुलसमुच्चयाबाहेर विवाहसंबंध करावयास लावणारे नियम नसावेत पण मात्र गोत्रें होतीं, म्हणजे ब्राह्मण आजेपणजांच्या नांवावरून ओळखले जात असत. म्हणजे त्यावेळीं गोत्रें हीं कुलदर्शक नामें म्हणून प्रचारांत होतीं. प्रवर मात्र वाटेल त्या व्यक्तीचीं नांवें निवडीत. प्रवर म्हणजे आव्हान करण्यास योग्य अशा समजलेल्या व निवडलेल्या व्यक्ती. परंतु यज्ञसंस्था मृत होऊं लागल्याबरोबर इतर कर्मप्रसंगीं, बापानें यज्ञप्रसंगीं पतकरलेले प्रवर मुलानें सांगावयाचे अशी पद्धति सुरू झाली, आणि नवीन प्रवर निवडण्याची क्रिया बंद झाली. प्रवर निवडतांना ॠग्वेदांतील मोठालीं मंडलें करणारे ॠषी किंवा आकाशांतील सत्पर्षी म्हणून प्रसिद्ध झालेंले ॠषी यांच्याशीं आपली परंपरा भिडवावी अशी इच्छा जागृत होती व तसे करण्यास थोडेंसें याज्ञिक कारणहि होतें आणि तें म्हटलें म्हणजे पतकरलेल्या म्हणजे प्रवर केलेल्या ॠषीप्रमाणें भिन्न देवता अगर आप्री (पशुयाग विषयक याज्यामंत्र) घ्याव्या असा नियम असे. तर ज्या ॠषींच्यामुळें भिन्न देवता उत्पन्न होणार त्या ॠषींशीं संबंध जुळविण्याची इच्छा होणें स्वाभाविक होतें व यामुळें विश्वामित्र, अग्नि, भरद्वाज, वसिष्ठ, कश्यप, आगस्त्य, गौतम, जमदग्नि या ॠषींशीं संबंध जुळविण्यांत येई व यांपैकीं कोणाशीं संबंध जुळवितां आला नाहीं तर अत्यंत प्राचीन ॠषी किंवा ॠषिकुल जे आंगिरस त्यांच्याशीं जोडण्यांत येई.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते विशिष्ट गोत्राचे व प्रवरांचे लोक आघ्वर्यवाकडे किंवा हौत्राकडे जात असत असा नेम नसे; वाटेल त्या कुळांतील लोक स्वेच्छेप्रमाणें हौत्र किंवा आघ्वर्यव पतकरीत असत. त्यामुळें अघ्वर्यू किंवा होते यांमध्यें सामान्य अनेक गोत्रें सांपडतात. म्हणजे गोत्रांचा व वेदाध्ययनाचा संबंध कांहीं एक नव्हता. अनेक कुलांतील ब्राम्हण वाटेल तो वेद पतकरीत व त्यांत सुद्धां जेव्हां शाखाभेद किंवा सूत्रभेद झाले तेव्हां ते कोणत्या तरी पक्षास मिळाले. फरक एवढाच कीं, शुक्लयजुर्वेदी मंडळीमध्यें मात्र जुनीं गोत्रें कमी सांपडतात. त्यांची गोत्रमालिका कृष्णाहून किंवा आश्वलायनीय होत्यांच्या गोत्रांहून भिन्न आहे. म्हणजे जेव्हां शुक्लयजुर्वेदी वर्ग निर्माण झाला तेव्हां बराचसा भिन्न वर्ग यज्ञजीविवर्गांत शिरला.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राम्हणांचें काम देवतांचे स्तुतिपाठ करूंन त्यांचे यज्ञ करण्याचें होतें, व क्षत्रियांचें काम लढण्याचें होतें. कामाचें विशिष्टीकरण पूर्णपणें कधींच झालें नव्हतें. यज्ञावर एकसारखें पोट भ्रत असेल काय ही शंकाच आहे. ॠषी लढाईंत पडत असत व पुढें ब्राह्मणहि पडत. वसिष्ठ लढाईच्या प्रसंगीं इन्द्रादि देवतांची भरतांकरितां स्तुति करतो व सुदास राजा लढतो असें वर्णन ॠग्वेदांत आहे. याच प्रकारचें काम विश्वामित्र, भरद्वाज, कण्व, आंगिरस वगैरे करतात व भरतांकरितां स्तुति करूंन देवतांस संतुष्ट करतात. परंतु अद्याप या जाती इतर निर्बंधानें जखडल्या गेल्या नव्हत्या, म्हणजे त्यांचे आचारविचार भिन्न नव्हते, व त्यांच्यांत लग्नाचेहि निर्बंध नव्हते; म्हणजे क्षत्रियांच्या मुली ब्राह्मण करीत असत व ब्राह्मणांच्या मुली क्षत्रिय करीत असत. सोमवंशीय क्षत्रियांपैकीं कित्येक क्षत्रिय आपला क्षत्रियाचा धंदा सोडून ब्राह्मण होत असत, हें महाभारतांतील सोमवंशाच्या हकीकतीवरून स्पष्ट दिसतें. प्रतीपाचा ज्येष्ठ पुत्र देवापि हा क्षत्रियाचा धंदा सोडून वनांत जाऊन तपश्चर्या करूं लागला व त्यानें एक सूक्तहि केलें आहे. कण्व हा मतिनार याच्या वंशांत उत्पन्न होऊन ब्राह्मण झाला व पुढें त्याचे सर्व वंशज ब्राह्मणच झाले.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मण हा त्यावेळीं स्वतंत्र धंदा असावा अशी सामाजिक भावना होती असेंहि दिसतें; म्हणजे ब्राह्मणांनींच यज्ञ यागादिकांच्या क्रिया कराव्या असा ब्राह्मणांचा आग्रह होता. वेदविद्या पठण करण्याचें कठिण काम ब्राह्मणांनीं सुरू केलें होतें. यज्ञयागादिकांस लागणारी निरनिराळी माहिती व मंत्रतंत्र त्यांनीं जतन करूंन ठेवले होते, अर्थात ब्राह्मणांचें काम कठिण झालें असून त्यांनां आपली बौद्धिक शक्ति वाढवावी लागली होती. कोणत्याहि धंद्यास आनुवंशिक संस्कार फार उपयोगी पडतो हें प्रसिद्ध आहे. अर्थात ब्राह्मणांचीं मुलें हींच स्मरणशक्तीनें वेदग्रहण करण्यास योग्य असत. यामुळें साहजिकच ब्राह्मणाचा मुलगा हाच ब्राह्मण व्हावा असा आग्रह उत्पन्न होणें अपरिहार्य आहे. क्षत्रियांनीं ब्राह्मणांचा हा आग्रह प्रथम चालू दिला नाहीं व त्याजविषयीं मोठा तंटा केला ही गोष्ट आपल्यास वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या पौराणिक वादावरून स्पष्ट होतें. कथा खोटी खरी पण ती लिहिण्याचें प्रयोजन वादाचें अस्तित्व दाखविते. या वादाचीं निरनिराळीं स्वरूपें रामायणामध्यें व महाभारतामध्यें दिसतात, पण सर्वांचें तात्पर्य एकच आहे व तें हें कीं, ब्राह्मणाचा मुलगा, ब्राह्मण व्हावा आणि क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय व्हावा हा ब्राह्मणांचा आग्रह आणि विश्वामित्राचा आग्रह असा कीं, क्षत्रियाच्या मुलानें जर आपली बौद्धिक शक्ति वाढविली तर त्याला ब्राह्मण कां होतां येऊं नये? अखेरीस विश्वामित्राचा जय झाला व तो ब्राह्मण झाला इतकेंच नव्हे तर ब्राह्मण कुलाचा तो प्रवर्तक झाला.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते वसिष्ट- विश्वामित्राच्या तंटयांत जातीच्या लग्नविषयक निर्बंधाचें जसें परीक्षण झालें तसें नहुष-अगस्ति या कथेमध्यें जातीच्या दुस-या एका गोष्टीचें परीक्षण झालें. ब्राह्मणाचा धंदा इतरांनीं कां करूं नये या वादाप्रमाणें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, ब्राह्मणांनां इतर जातींचा धंदा करावयास कां लावूं नये? नहुषानें सर्व ॠषींस आपली पालखी उचलावयास सांगितलें व त्यांस जेव्हां त्याची पालखी खांद्यावर घेऊन जलदीं चालतां येईना तेव्हां त्यास तो मोठमोठ्यानें 'सर्प सर्प' म्हणजे चाला चाला असें म्हणूं लागला. तेव्हां अगस्ति ॠषीनें त्यास 'तूं सर्प हो' असा शाप दिला आणि तो सर्प होऊन खालीं पडला (भारत वनपर्व अध्याय १८१,). या कथेंतील तात्पर्य हें कीं जे बौद्धिक धंदा करतील त्यांच्यावर शारिरिक मेहनत करण्याची सक्ति होऊं शकणार नाहीं![१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मणप्रामुख्याचा इतिहास वैदिक कालापासून अत्यंत अर्वाचीन कालापर्यंत सातत्यानें देतां येईल. ब्राह्मणांचें प्रामुख्य रहाण्याचें एक कारण म्हटलें म्हणजे त्यांनीं आपल्या वेदमूलक विद्येचा विकास करूंन प्रथम धर्मशास्त्र आणि नंतर कायदा आपल्या अभ्यासाचा विषय करूंन तो वेदमूलक वाङयाशीं निगडित केला आणि आपली धर्मशास्त्रज्ञता वेदांच्या पायावर उभारली हें होय. ज्या अर्थीं वेदग्रंथ कोणी वाचीत नव्हते आणि वेदार्थयत्न तर करणें दूरच होतें त्याअर्थीं ब्राह्मणांच्या वेदवाङमयमूलक म्हणविणा-या धर्मशास्त्राची तपासणी करून ब्राह्मणांचे अधिकार प्रश्नविषय करणारा वर्ग निघालाच नाहीं. गौतमबुद्धकडून तें काम झालेंच नाहीं व जैनांकडूनहि झालें नाहीं. दोघांचाहि वेदविरोध भीतभीतच होता. आणि वेद तपासण्याची ताकद कोणासहि नव्हती. व या त-हेच्या क्रिया व्हावयाच्या राहिल्यामुळें सर्व ब्राह्मणविरोध अत्यंत दुर्बल होता. ब्राह्मणांची उपयुक्तता शासनसंस्थांस अनेक त-हांनीं होती. राजसत्तेंतहि नियामक असें कांहीं तरी निर्बंध असले पाहिजेत ही भावना लोकांत असल्यामुळें त्या भावनेचा कोणी तरी फायदा घ्यावयास पाहिजे होता तो ब्राह्मणांनीं आपलें नातें धर्मशास्त्राशीं व वेदांशीं कायम ठेवून घेतला. आणि या परिस्थितीचा जो परिणाम उत्पन्न झाला तोच शेवटपर्यंत कायम राहिला. मुसुलमानी राज्यामध्यें ब्राह्मणमहत्त्व कमी न होतां वाढतच गेलें व याची कारणें दोन होतीं: एक तर ब्राह्मणांनीं आचार व प्रायश्चित्त हीं वाढवून आणि म्लेच्छांचें स्थान त्या सोवळ्याओंवळ्याचा नियमावरून शेवटचें ठेवून मुसुलमानी हिंदू समाजाचें पृथकत्व राखलें आणि सर्व समाजांत अशी भावना उत्पन्न झालीं कीं, हिंदू समाजाच्या अभिमानाचें आणि अभिमानमूलक भक्तीचें आश्रयस्थान होणारा राजन्यवर्ग नष्ट झाल्यामुळें ब्राह्मण हेच भक्तीचें आश्रयस्थान झालें व आम्ही हिंदू असून परचक्राच्या त्रासामुळें मुसुलमानांचा हुकूम जरी आम्हांस मानावा लागला तरी आमच्या निष्ठेचे खरे अधिकारी निराळे आहेत अशी भावना हिंदूमध्यें जागृत ठेवावी लागली त्यामुळें ब्राह्मणसन्मान ही एक सामाजिक आवश्यकता उत्पन्न झालीं.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते राजन्यवर्गाच्या नाशास दोन कारणें झालीं. एक कारण हें कीं राज्यक्रांति होई तेव्हां पूर्वीं राजत्व भोगीत नसलेलें दुसरें कूल पदाधिष्ठित होई. तें पूर्वीं क्षत्रिय समजलेल्यांपैकींच नेमकें कसें असणार? तेव्हां राजाला आपलें क्षत्रियत्व ब्राह्मणांकडूनच मान्य करून घ्यावें लागे, तेव्हां तो क्षत्रिय व लोकांच्या निष्ठेला पात्र अशी व्यक्ति होई. तथापि त्याविषयीं शंका घेणारे लोक त्यावेळेस असावयाचेच. विशेषेंकरून जुन्या राजघराण्याचे अभिमानी असावयाचेच. तरी त्यामुळें सर्वच क्षत्रियांचें क्षत्रियत्व येणेंप्रमाणें संशयांतच होतें. ब्राह्मणांचें ब्राह्मण्य मात्र संशयित नव्हतें.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते याशिवाय ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांमध्यें अंतर उत्पन्न करणा-या चळवळी झाल्या, त्या देखील ब्राह्मणांचें महत्त्व इतरांहून अधिक करण्यास कारण झाल्या. असल्या चळवळी म्हणजे बौद्ध व जैन हे संप्रदाय होत. येथील चातुर्वर्ण्य केवळ कर्मानुसारी नव्हतें तर तें संस्कारांकितहि होतें. असें असल्यामुळें जर कोणी बौद्ध-जैनादि मतांस चिकटून संस्कारांकडे दुर्लक्ष केलें तर तो सामान्य लोकांच्या दृष्टीनें संस्कारहीन व्रात्य अगर शूद्र होई. या सर्व गोष्टींचा पगडा अजूनपर्यंत कायम आहे.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते याशिवाय ब्राह्मणांचें राजकीय महत्त्वहि होतेंच. बरेचसे मंत्री ब्राह्मणच असत. व राजांचे शिक्षकहि ब्राह्मणच असत. एवढेंच नव्हे तर कित्येक ठिकाणीं ब्राह्मणांचीं राज्येंहि होतीं. आपण राजतरंगिणीमधील काश्मीरचा इतिहास जर पाहिला तर त्यांत अनेकदां ब्राह्मण राजे झालेले आढळतात. शुंगांचा पाडाव करून राज्य घेणारे काण्वायन ब्राह्मण होते. व सबक्तगीनच्या कारकिर्दींत काबूलवर घाला घालून तेथें हिंदू राज्य स्थापन करणारें शाही घराणें देखील ब्राह्मणच होतें. कुडाळचे सामंत देखील ब्राह्मण असावेत अशी मांडणी करण्यांत आली आहे (कुडाळदेशकर ब्राह्मण पहा- विभाग ११). यानंतरचें उदाहरण म्हणजे पेशव्यांचें होय.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते मुसुलमानी अमदानींत देखील दक्षिणेमध्यें बरींच महत्त्वाचीं स्थानें ब्राह्मणांच्या हातीं होतीं व त्यामुळें त्यांस मोठमोठ्या जहागिरी मिळाल्या आहेत.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते इंग्रजी अंमलामध्यें बंगाल व दक्षिण हिंदुस्थान या दोन भागांत सुशिक्षित वर्ग या नात्यानें ब्राह्मणांचें समाजप्रामुख्य राहिलें आहे.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मणांविरूद्ध चळवळी ज्या झाल्या त्यापैकीं कांहीं धार्मिक प्रामुख्यास आक्षेप घेणा-या व कांहीं राजकीय प्रामुख्यांत स्पर्धा करणा-या होत्या. चळवळींमध्यें बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज अशी परंपरा देतां येईल. पांचालांची चळवळ आपलें ब्राह्मणसदृश महत्त्व मागणारी चळवळ होती व तीमुळें ब्राह्मणमहत्त्वास पोषकच झाली.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते सिलोनमध्यें गोइगणांची जात इतरांपेक्षां आपलें उच्चत्व जेव्हां सांगूं लागली तेव्हां ती आपणांमध्यें ब्राह्मणी रक्त आहे असें विधान करूंन तो हक्क सांगूं लागलीं.[१] +महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्रह्मदेश व सयाम हे दोन्ही देश जरी बौद्ध होते तरी त्यांनीं आपल्या संस्कारांसाठीं अनेक ब्राह्मण नेले होते. ब्राह्मणब्राह्मणेतर विवाह हे केव्हां बंद झाले हें निश्चयानें सांगतां येत नाहीं तथापि त्यांचें अस्तित्व ब-याच उत्तर काळापर्यंत दिसून येतें. देशांतरी भटकणारा ब्राह्मण राजकन्येशीं विवाह लावतो अशी कथानकें आपल्या कथासरित्सागरांत बरींच आहेत. ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतर स्त्रियांशीं लग्न लावावें व मुलांनीं ब्राह्मणच म्हणवून घ्यावें अशी परिस्थिति बलिद्वीपांत अजूनहि आहे. विक्रमांकदेवचत्रिचा कर्ता बिल्हण राजकन्येचा शिक्षक म्हणून जातो व तिच्याशीं पुढें लग्न लावतो. प्रसिद्ध राजशेखर कवि आपली आई चौहान आहे म्हणून सांगतो. तथापि ब्राह्मणब्राह्मणेतर यांच्या विवाहास मुख्य अडचणी असत त्या ह्या कीं, बराच क्षत्रिय वर्ग संस्कारदृष्ट्या क्षत्रियत्वापासून च्युत झाल्यामुळें म्हणजे शुद्रत्वाप्रत गेल्यामुळें हे विवाह कमी झाले. मलवारमध्यें तंबिरान (राजघराण्यांतील) स्त्रियांचे ब्राह्मणांबरोबर संबंध उर्फ दुय्यम प्रकारचे विवाह अजून चालू आहेत.[१] +यज्ञजीवी ॠत्विजांचा वर्ग स्थापिला गेल्यानंतर त्या वर्गामध्ये अनेक भेद कसकसे उत्पन्न झाले व पुढें त्यांच्या जाती कशा बनल्या. +भारतीय ब्राह्मण समाजाची मुख्यतः दोन गटांत विभागणी केली जाते. सर्वसाधारणपणे त्यांस उत्तरेकडचे ब्राह्मण (पंच गौड ब्राह्मण) आणि दक्षिणेकडचे ब्राह्मण-दक्षिणी ब्राह्मण (पंच द्रविड ब्राह्मण) असे संबोधतात. १२ व्या शतकातील कल्हण कवीच्या राजतरंगिणी ह्या काव्यातील एका श्लोकात ब्राह्मणांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. ते असे: +डॉ. श्री.व्यं केतकरांनी ब्राह्मणांच्या उपजाती ८०० असल्याचे म्हटले आहे. डॉ. गो.स. धुर्ये यांनी १९११या जनगणनेत गुजराथमध्ये ब्राह्मणांच्या ९३ उपजाती असल्याचे नोंदवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांच्या १८८६ उपजाती असल्याचे म्हटले आहे, त्यांपैकी १२१० जातींची नावेही दिली आहेत. + +कामचालू diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12096.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f473ea000efe5582815cfb62a57efae2c4bfdd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12096.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राह्मणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12104.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0960d823dad8b4180164f6ef0e77f14365abd6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12104.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राह्मणघर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12107.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad3cc885bb01625265d14dad458fb5024b501cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12107.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राम्हणपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12125.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..259a2c9ea976a69e8daf28270d39abb30363b229 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12125.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राम्हणवाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12155.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6aa72d117365abd2053d99163745b56b538cc2a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12155.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ब्रिगिट लहाइए (१२ ऑक्टोबर, इ.स. १९५५:तूरकॉइंग, फ्रांस - ) ही एक फ्रेंच रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12192.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..880042d626dd874e3c17c8884d0806f78470c04a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12192.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिटनी कूपर (२३ ऑगस्ट, १९८९:त्रिनिदाद - ) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २००९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12211.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8846df341bc5e24e38c613ff696b27011312bf23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12211.txt @@ -0,0 +1,9 @@ +द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.[१] +कंपनी आणि ती भारतात करत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याकाळच्या ब्रिटिश लोकांना होती आणि काही ब्रिटिश आणि स्कॉटिश विचारवंतांनी तिच्यावर टीकेची झोड सुद्धा उठवलेली होती. ह्यांत प्रमुख नाव होते ते म्हणजे ऍडम स्मिथ ह्यांचे. ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenmentचे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ लाजनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते. त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.[२] +Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence. +भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणापेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. +ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तरीसुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्धा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला लागायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धांनी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळेच. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती. +ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDPच्या २% इतका होता. म्हणजे त्या दृष्टीकोनातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडसाठी इतकी महत्त्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणासाठी खर्च होत होता आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता. +ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी), ज्याला माननीय ईस्ट इंडिया कंपनी (एचआयसी) किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अनौपचारिकरित्या जॉन कंपनी म्हणून ओळखले जाते, [1] ही इंग्रजी व नंतर ब्रिटिश संयुक्त-स्टॉक कंपनी होती [2] "ईस्ट इंडीज" (किंवा सध्याच्या मुदतीमध्ये मेरीटाइम दक्षिणपूर्व आशिया) सह व्यापारासाठी स्थापना केली परंतु मुख्यतः भारतीय उपमहाद्वीप व क्विंग चाइना यांच्याशी व्यापार संपुष्टात आला. +मूलतः "ईस्ट इंडीजमध्ये लंडनच्या व्यापाऱ्यांचे राज्यपाल आणि व्यापाऱ्यांचे व्यापारी" म्हणून चार्टर्ड, कंपनीच्या व्यापारातील अर्धे भाग, खासकरून मूळ कापड, रेशीम, इंडिगो डाई, मीठ, खनिज तेल, चहा आणि अफीम यासह इतर मूलभूत वस्तूंच्या खात्यावर होते. . कंपनीने भारतात ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात केली. [3] +31 डिसेंबर 1600 रोजी कंपनीने क्वीन एलिझाबेथला एक रॉयल चार्टर प्राप्त केला, ज्याने अशाच पद्धतीने तयार केलेली अनेक पूर्व युरोपीय ईस्ट इंडिया कंपन्यांमध्ये ती जुनी ठरली. श्रीमंत व्यापारी आणि अमीर मित्रांनी कंपनीचे शेअर्स धारण केले. [4] सुरुवातीला सरकारकडे कोणतेही शेअर्स नव्हते आणि त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12222.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09761ac4b286b1af8403465f99c76e2701737a54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12222.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कंपनी ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी होती. हिची रचना १९३९मध्ये इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्या एकत्र होऊन झाली. १९७४मध्ये ब्रिटिश युरोपियन एअरवेज ही कंपनी यात विलीन होऊन ब्रिटिश एअरवेजची रचना झाली. +दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्यांनी सुरक्षेसाठी आपले तळ लंडनमधून ब्रिस्टॉल येथे हलवले व त्याचवेळी एकत्र धंदा करण्याचा करार केला. युनायटेड किंग्डमच्या संसदेने २४ नोव्हेंबर, इ.स. १९३९ रोजी एक कायदा पारित केला आणि त्यावेळी वेगवेगळ्या असलेल्या या दोन कंपन्यांना एकत्र करून ब्रिटिश ओव्हरसीझ एअरवेज कंपनीची निर्मिती केली व तिला राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीचा दर्जा दिला. युद्धादरम्यान लांब पल्ल्याच्या विमानांची कमतरता असूनही या कंपनीने युनायटेड किंग्डमच्या जगभर पसरलेल्या वसाहती आणि अक्ष राष्ट्रांत सामील नसलेल्या देशांशी वाहतूक सुरूच ठेवली होती. आपल्या हयातीदरम्यान या कंपनीने ४० पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांचा वापर केला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12233.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542b801127cc1dc795e608642c1f0f51d6473ac1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12233.txt @@ -0,0 +1,14 @@ +ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे  भारत,  पाकिस्तान व  बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे. +१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली. +ब्रिटिश राजच्या अखत्यारीत खालील प्रांत होते. +ब्रिटिश भारतातील संस्थानांच्या एजन्सीज्:- +१. राजपुताना स्टेट एजन्सी +२. डेक्कन स्टेट एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सी +३. पटियाला आणि पूर्व पंजाब स्टेट एजन्सी +४. बलुचिस्तान एजन्सी +५. ग्वाल्हेर रेसिडेन्सी +६. वायव्य सीमांत स्टेट एजन्सी +७. गिलगीत एजन्सी +८. गुजरात स्टेट एजन्सी आणि वडोदरा रेसिडेन्सी +९. मध्य भारत एजन्सी +१०. पूर्वीय स्टेट एजन्सी diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12252.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..439f9a3156cec752becbf2954cfce222c146c39b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12252.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिटिशांनी वसाहतीचा केवळ आपल्या देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेतला. भारतातून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल इंग्लंडला नेण्यास व इंग्लंडमधील उद्योगांतून तयार झालेला पक्का माल भारतात आणून विकण्यास त्यांनी सुरुवात केली. इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर जकात नसल्याने व यंत्राच्या साहाय्याने तेथे मोठ्या प्रमाणात माल तयार होत असल्याने त्यांना भारतात या वस्तू स्वस्त भावाने विकणे शक्य झाले, त्यामुळे भारतातील हस्तोद्योगांना इंग्लंडमधील या मालाच्या किमतीबरोबर स्पर्धा करणे अशक्य झाले. परिणामी, अनेक हस्तोधोग बंद पडून भारतीय कारागिरावर बेकारीचे संकट ओढवले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ म्हणून हिंदुस्थानातील वसाहतीचा उपयोग करण्यास व त्याद्वारे प्रचंड संपत्ती इंग्लंडला नेण्यास सुरुवात झाली. याबरोबरच या काळात काही इंग्रज भांडवलदरानी चहा, नीळ, तंबाखू इत्यादीच्या उत्पादनात, तसेच रेल्वे -व्यवसायात प्रचंड प्रमाणावर भांडवल गुंतवणूक केली. ब्रिटिशांना या भांडवलावरील व्याजही मोठ्या प्रमाणावर मिळत होते. याशिवाय येथील अधिकाऱ्याच्या वेतनाचा, तद्वतच ब्रिटिशांना साम्राज्यविस्तारासाठी लागणाऱ्या सैन्याचा खर्चही भारतीय तिजोरीवर पडत होता. निरनिराळ्या मार्गांनी भरतीतील या वसाहतीचा आपल्या देशातील संपत्ती वाढवण्यासाठी उपयोग करण्याचे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारले. त्यासाठी त्यांनी आर्थिक शोषण करण्याच्या निरनिराळ्या मार्गाचा अवलंब केला. ब्रिटिशांचे हे स्वार्थी धोरण सुशिक्षित भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. पितामह दादाभाई नौरोजी यांनी आपल्या भाषणांतून व लिखाणांतून भारतातून दरसाल तीन कोटी पाउंड एवढी प्रचंड रक्कम कशा प्रकारे ब्रिटिश मायदेशी नेतात व भारताचे आर्थिक शोषण त्यांनी कशा पद्धतीने चालविलेले आहे, यावर प्रकाश टाकला. ब्रिटिशांच्या या वसाहतविषयक स्वार्थी धोरणाविरुद्ध असंतोष निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यातून राष्ट्रवादाच्या विचाराला गती मिळाली. राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी एकत्रित येऊन संघटनात्मक मार्गाने ब्रिटिशांना विरोध करावा, असा एक विचार प्रकर्षाने पुढे येऊ लागला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12258.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8846df341bc5e24e38c613ff696b27011312bf23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12258.txt @@ -0,0 +1,9 @@ +द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.[१] +कंपनी आणि ती भारतात करत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याकाळच्या ब्रिटिश लोकांना होती आणि काही ब्रिटिश आणि स्कॉटिश विचारवंतांनी तिच्यावर टीकेची झोड सुद्धा उठवलेली होती. ह्यांत प्रमुख नाव होते ते म्हणजे ऍडम स्मिथ ह्यांचे. ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenmentचे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ लाजनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते. त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.[२] +Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence. +भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणापेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. +ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तरीसुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्धा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला लागायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धांनी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळेच. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती. +ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDPच्या २% इतका होता. म्हणजे त्या दृष्टीकोनातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडसाठी इतकी महत्त्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणासाठी खर्च होत होता आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता. +ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी), ज्याला माननीय ईस्ट इंडिया कंपनी (एचआयसी) किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अनौपचारिकरित्या जॉन कंपनी म्हणून ओळखले जाते, [1] ही इंग्रजी व नंतर ब्रिटिश संयुक्त-स्टॉक कंपनी होती [2] "ईस्ट इंडीज" (किंवा सध्याच्या मुदतीमध्ये मेरीटाइम दक्षिणपूर्व आशिया) सह व्यापारासाठी स्थापना केली परंतु मुख्यतः भारतीय उपमहाद्वीप व क्विंग चाइना यांच्याशी व्यापार संपुष्टात आला. +मूलतः "ईस्ट इंडीजमध्ये लंडनच्या व्यापाऱ्यांचे राज्यपाल आणि व्यापाऱ्यांचे व्यापारी" म्हणून चार्टर्ड, कंपनीच्या व्यापारातील अर्धे भाग, खासकरून मूळ कापड, रेशीम, इंडिगो डाई, मीठ, खनिज तेल, चहा आणि अफीम यासह इतर मूलभूत वस्तूंच्या खात्यावर होते. . कंपनीने भारतात ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात केली. [3] +31 डिसेंबर 1600 रोजी कंपनीने क्वीन एलिझाबेथला एक रॉयल चार्टर प्राप्त केला, ज्याने अशाच पद्धतीने तयार केलेली अनेक पूर्व युरोपीय ईस्ट इंडिया कंपन्यांमध्ये ती जुनी ठरली. श्रीमंत व्यापारी आणि अमीर मित्रांनी कंपनीचे शेअर्स धारण केले. [4] सुरुवातीला सरकारकडे कोणतेही शेअर्स नव्हते आणि त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12259.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95479e1f1990b8671c5b89b1adecf6b5a84750f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12259.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रिटिश एरवेझ (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेझची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेझचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे. +२०२३ च्या शेवटी ब्रिटिश एरवेझकडे २४० विमाने असून अधिक ५३ विमानांची खरेदी होत आहे. +सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेझ ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. २०२३ च्या शेवटी ही कंपनी जगभरातील ७० देशांमधील १७० शहरांना विमानसेवा देते. यात ७ देशांतर्गत आणि २७ अमेरिकेतील शहरे आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1226.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57eb76c427fa1414086ab5727bd8f211a4c7e735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1226.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून १६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली. +प्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधानविषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. इ.स. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर इ.स. १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले. इ.स. १८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी इ.स. १९१६ सालापर्यंत शिकवले. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात पलित अध्यासनावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. +इ.स. १८९३ साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे मानले जाते. इ.स. १९०२ साली या कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12260.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..890d197fd67b1a2185ab3985fdb0f09dbcd0a53e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12260.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स हे दोन महायुद्धांदरम्यान युरोपमध्ये लढणारे ब्रिटिश सैन्य होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12289.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..843e951c19a96a9d3a8f1bcb0cf750b90a0c33dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12289.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ब्रिजेट बी (ऑक्टोबर १५, इ.स. १९८३:बार्सेलोना, स्पेन - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12295.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a40c9b550e48107d9e4f74996a5446f71b2155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12295.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 51°27′N 2°35′W / 51.450°N 2.583°W / 51.450; -2.583 + +ब्रिस्टल (इंग्लिश: Bristol ही इंग्लंड देशामधील एक शहरी काउंटी व प्रमुख शहर आहे. ब्रिस्टल शहर इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात एव्हॉन नदीच्या व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली ४.३२ लाख लोकसंख्या असलेले ब्रिस्टल इंग्लंडमधील सहाव्या तर युनायटेड किंग्डममधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +इ.स. ११५५ साली शहराचा दर्जा मिळालेले ब्रिस्टल १३व्या ते १८व्या शतकांदरम्यान लंडन खालोखाल यॉर्क व नॉरविकसोबत इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाचे शहर होते. औद्योगिक क्रांतीदरम्यान मॅंचेस्टर, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल इत्यादी शहरांची झपाट्याने प्रगती झाली व ब्रिस्टलचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीही सध्या ब्रिस्टल इंग्लंड देशामधील एक प्रगत व सुबत्त शहर आहे. +ब्रिस्टल विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12303.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf21c0c573ab75556e45c2585e362508f4afc46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12303.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिस्टल विमानतळ (Bristol Airport) (आहसंवि: BRS, आप्रविको: EGGD) हा इंग्लंड देशाच्या ब्रिस्टल शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. उत्तर सॉमरसेटमधील लल्सगेट बॉटम नावाच्या गावाजवळ असलेला हा विमानतळ ब्रिस्टलपासून ८ मैल अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1232.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a1f9b8e0deda90117b170ad597b107437bcc6bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1232.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रबंध हा एखाद्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून लिहिलेल्या व पीएच.डी. ही पदवी मिळवण्यासाठी सादर केलेला प्रदीर्घ लेख होय. +उदा. विद्यावाचस्पती प्रबंध +शकुंतला क्षीरसागर यांनी प्रबंध कसे लिहावेत या विषयावर ’प्रबंधलेखनाची पद्धती’ हे पुस्तक लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12333.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b58a4908dde6773e5d7ca68ecbf5f48f14f493d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12333.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रँक ब्रंटन ब्रुन स्मिथ (१३ मार्च, १९२२:न्यू झीलंड - ६ जुलै, १९९७:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४७ ते १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12342.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12342.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12356.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d882eed7a431c815662bb3edfe0c78e437a6a25e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12356.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रुस एड्रियन एडगर (२३ नोव्हेंबर, १९५६:वेलिंग्टन, न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७८ ते १९८६ दरम्यान ३९ कसोटी आणि ६४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12369.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12369.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12384.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fe42dd649a04996df4231707dbe86f41a363c37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12384.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रुसेलोसिस हा प्राण्यांच्यातून मानवांत लागण होणारा रोग आहे. अबॉर्टस मेलिटॅन्सिस या बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग पाश्चराइझ न केलेल्या दूधातून किंवा न शिजवलेल्या मांसातून पसरतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12400.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cef0ed995474aefd7616bf8000bf3f471694247 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12400.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रुकलिन हे न्यू यॉर्क शहराच्या ५ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. २५ लाख लोकसंख्या असलेले ब्रुकलिन न्यू यॉर्क शहराचे सर्वाधिक लोकसंख्येचे उपनगर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12417.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f51f221c846f960a6858f68cc1aee3d57952a5e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12417.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रूमफील्ड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे. +ब्रूमफील्ड काउंटी आणि शहर हे एकाच प्रशासनातहत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12431.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12431.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12432.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12432.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12435.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18d28c99b17aa2ae066f5c753b0ad03ab937f630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12435.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रॅडली एडविन ब्रॅड गुझॅन (९ सप्टेंबर, १९८४:एव्हरग्रीन पार्क, इलिनॉय, अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +गुझॅन गोलरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12440.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12440.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12471.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d57caa4571422545b47cec24a8ee64fbd0e35279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12471.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रॅन्डन जेरेमी बेस (१३ डिसेंबर, १९८७:गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12478.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12478.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12490.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12490.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12502.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf165c26779e927bd6c1e5f2dc5cfdfb18c3f3ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12502.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेंडा ताउ (१७ जून, १९९८:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक असून डाव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12525.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27c09980361a700e975db6cf7a6ccd73b633eed1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12525.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रेग्वे १०५० अलिझे हे फ्रेंच बनावटीचे पाणबुडीविरोधी लढाऊ विमान आहे. १९५०मध्ये पहिल्यांदा बांधणी करण्यात आलेले हे विमान भारतीय आणि फ्रेंच आरमार वापरतात. +ब्रेग्वे ९६५ एपॉलार्द हा याचा उपप्रकार आहे. +या प्रकारची विमाने विमानवाहू नौकांवर ठाण मांडून असतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12554.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf165c26779e927bd6c1e5f2dc5cfdfb18c3f3ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12554.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेंडा ताउ (१७ जून, १९९८:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक असून डाव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12595.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee25d922c9d911473b194c54dd269766f5e66408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12595.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की (पोलिश: Bronisław Maria Komorowski, उच्चार (सहाय्य·माहिती))[१] (जून ४ १९५२ - हयात) हे पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. लेख काटिन्स्की हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष एप्रिल १० २०१० रोजी विमान अपघातात मरण पावल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कोमोरॉफ्स्की यांच्या हातात आली. तसेच जून २०१० मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला. +मे २०१५ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कोमोरॉफ्स्कीना आंद्रेय दुदाकडून पराभवाचा धक्का बसला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12610.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eeada2228d5ead23be71fa72350dd5ee4ab187de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12610.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रोमीन (Br) (अणुक्रमांक ३५) हा वायुरूप अधातू सामान्य तापमानात लाल-तपकिरी द्रव अवस्थेत राहतो. निसर्गात मुक्त ब्रोमीन सापडत नाही. ते ब्रोमाईडच्या रूपात (मिठाच्या रूपात) सापडते. ब्रोमीनचे २ परमाणू एकत्र येऊन ब्रोमीनचा अणू बनतो.. (Br२) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12614.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5afaae159956bb998a16fbd82ee4d9c4d22b1c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12614.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लँक स्पेस हे अमेरिकन गायक-गीतकार टेलर स्विफ्टचे तिच्या 1989 अल्बममधील दुसरे एकल आहे. स्विफ्टने त्याचे निर्माते, मॅक्स मार्टिन आणि शेलबॅकसह गाणे लिहिले. स्विफ्टच्या लव्ह लाइफवर मीडिया छाननीने प्रेरित होऊन तिच्या मुलीच्या घरातील प्रतिष्ठेवर परिणाम झाला, "ब्लँक स्पेस" अनेक रोमँटिक अटॅचमेंट्स असलेल्या फ्लर्टी स्त्रीचे चित्रण करते. हा एक इलेक्ट्रोपॉप ट्रॅक आहे ज्यामध्ये सिंथेसायझर, हिप हॉप -प्रभावित बीट्स आणि स्तरित गायन यांचा समावेश असलेली किमान व्यवस्था आहे. +रिपब्लिक रेकॉर्ड्सच्या भागीदारीत बिग मशीनने 10 नोव्हेंबर 2014 रोजी यूएस रेडिओवर "ब्लँक स्पेस" जारी केले. 2015 मधील सर्वाधिक विकल्या गेलेल्या एकेरीपैकी एक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आइसलँड, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील चार्टमध्ये ते अव्वल स्थानावर आहे. युनायटेड स्टेट्समध्ये, बिलबोर्ड हॉट 100 वर सात आठवडे घालवले आणि रेकॉर्डिंग इंडस्ट्री असोसिएशन ऑफ अमेरिका (RIAA) द्वारे आठ वेळा प्लॅटिनम प्रमाणित केले गेले. संगीत समीक्षकांनी निर्मिती आणि स्विफ्टच्या गीतलेखनाची प्रशंसा केली; काहींनी ते 1989 साचा:'s हायलाइट म्हणून निवडले. या गाण्याने 58 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये तीन नामांकने मिळवली, ज्यात दोन सामान्य श्रेणींचा समावेश आहे: वर्षातील रेकॉर्ड आणि सॉन्ग ऑफ द इयर . रोलिंग स्टोनने त्यांच्या 2021 च्या 500 सर्वकालीन महान गाण्यांच्या पुनरावृत्तीमध्ये ते 357 व्या क्रमांकावर ठेवले. +जोसेफ कान यांनी "ब्लँक स्पेस" साठी म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे, ज्यात स्विफ्टला तिच्या प्रियकराच्या बेवफाईचा संशय आल्यावर अनैतिकपणे वागणारी ईर्ष्यावान स्त्री म्हणून चित्रित केले आहे. व्हिडिओने 2015 MTV व्हिडिओ संगीत पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पॉप व्हिडिओ आणि सर्वोत्कृष्ट महिला व्हिडिओ जिंकला. स्विफ्टने तिच्या तीन जागतिक दौऱ्यांच्या यादीत "ब्लँक स्पेस" समाविष्ट केली: 1989 वर्ल्ड टूर (2015), रिप्युटेशन स्टेडियम टूर (2018), आणि इरास टूर (2023). आय प्रिव्हेल आणि रायन अॅडम्स सारख्या रॉक संगीतकारांनी वेगवेगळ्या शैलींच्या कव्हर आवृत्त्यांमध्ये "ब्लँक स्पेस" चे रुपांतर केले. स्विफ्टच्या बॅक कॅटलॉगच्या मालकीसंबंधी 2019 च्या वादानंतर, तिने तिच्या 2023 मध्ये पुन्हा रेकॉर्ड केलेल्या अल्बम 1989 (टेलरची आवृत्ती) साठी " ब्लँक स्पेस (टेलरची आवृत्ती)" म्हणून गाणे पुन्हा रेकॉर्ड केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12631.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07c71493b0f03b65850e8c9af20e40428605bb5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12631.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लिट्झक्रीग (जर्मन:Blitzkrieg, विद्युतवेगी युद्ध) हा एक युद्धव्यूह आहे. यात चिलखती सैन्य अग्रभागावर असून शत्रूच्या बचावात्मक फळीवर झंजावाती वेगाने संपूर्ण बळानिशी हल्ला केला जातो. शत्रूला चकित करीत आणि थोडे थोडे अंतर पार करीत ही फळी पुढे सरकत राहते. यावेळी चिलखती सैन्याला वायुसेनेची सतत कुमक असते. +ब्लिट्झक्रीग शत्रूला सावरायचा वेळ न देता थेट त्याच्या मुलुखात शिरून तेथे पुढील व्यूह व्हेर्निख्टुंगश्लाख्ट (विनाशी युद्ध) खेळला जातो आणि शत्रूला नेस्तनाबूद करण्यात येते. +हा व्यूह नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापरला. पश्चिम आघाडीवर बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रांसवर हल्ला करून मोठे प्रदेश गिळंकृत करण्यात हा व्यूह वापरला गेला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12642.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c2f2cad5216dc3e51a436488a436ac04f0b7e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12642.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण, पूर्व आणि पश्चिम इंग्लंडमधील तसेच दक्षिण वेल्समधील भौगोलिक खडकरचनांना ब्ल्यू लिआस असे म्हटले जाते. यांत चूनखडक आणि शेल[मराठी शब्द सुचवा]चे थर आढळतात. +या खडकांची रचना ट्रायासिक आणि सुरुवातीच्या ज्युरासिक पर्वांत अंदाजे १९.५ ते २० कोटी वर्षांपूर्वी झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12649.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0196b312d3850402d5480c58f1a9e6c3f458a151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12649.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 29°6′S 26°13′E / 29.100°S 26.217°E / -29.100; 26.217 + +ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिका देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12670.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8c3a151430c3f544836774ec9e1b399e4f0a4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12670.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लॅक पँथर हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारे एक पात्र आहे. लेखक-संपादक स्टॅन ली आणि कलाकार-कथालेखक जॅक किर्बी यांनी तयार केलेले हे पात्र प्रथम कॉमिक बुक्सच्या सिल्व्हर एजमध्ये फॅन्टास्टिक फोर #५२ (जुलै १९६६) मध्ये दिसले होते. [१] [२] ब्लॅक पँथरचे खरे नाव टी'चाल्ला आहे आणि त्याला वाकांडा या काल्पनिक आफ्रिकन राष्ट्राचा राजा आणि संरक्षक म्हणून चित्रित केले आहे. हृदयाच्या आकाराच्या औषधी वनस्पतीचा सार पिण्याच्या प्राचीन विधींद्वारे प्राप्त केलेल्या वर्धित क्षमतांसोबतच, टी'चाल्ला त्याचे विज्ञानातील प्राविण्य, आपल्या देशाच्या परंपरांमधील कौशल्य, कठोर शारीरिक प्रशिक्षण, हाताशी लढण्याचे कौशल्य यांवर देखील अवलंबून आहे. शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी तो संपत्ती आणि प्रगत वकांडन तंत्रज्ञानाचा वापर करतो. +ब्लॅक पँथर हा मुख्य प्रवाहातील अमेरिकन कॉमिक्समधील आफ्रिकन वंशाचा पहिला नायक आहे. त्याने मार्वल कॉमिक्स द फाल्कन (१९६९), ल्यूक केज (१९७२), आणि ब्लेड (१९७३) किंवा DC कॉमिक्स जॉन स्टीवर्ट (१९७१) मधील ग्रीन लँटर्नच्या भूमिकेतून पदार्पण केले होते. एका कथेत, ब्लॅक पँथरचे आवरण कॅस्पर कोल या बहुजातीय न्यू यॉर्क शहराचे पोलिस अधिकारी हाताळतो. तोतयागिरी करणारा म्हणून सुरुवात केलेला कोल नंतर व्हाईट टायगरच्या मॉनीकरचा सामना करतो आणि टी'चाल्लाचा सहयोगी बनतो. ब्लॅक पँथरची भूमिका आणि वाकांडाचे नेतृत्व टी'चाल्लाची बहीण शुरी हिला देण्यात आले होते जेव्हा तो अल्पकाळ कोमात होता. +ब्लॅक पँथर विविध दूरचित्रवाणी कार्यक्रम, अ‍ॅनिमेटेड चित्रपट आणि व्हिडिओ गेममध्ये दिसत आला आहे. चॅडविक बोसमॅनने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटांच्या फेज थ्रीमध्ये टी'चाल्लाची भूमिका केली: कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), ब्लॅक पँथर (२०१८), अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), आणि अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), आणि अ‍ॅनिमेटेड मालिका व्हाट इफ..? (२०२१) मधील मरणोत्तर आवाज. मागील MCU चित्रपटांमध्ये शुरीची भूमिका करणाऱ्या लेटिशिया राइटने २०२० मध्ये बोसमॅनच्या मृत्यूनंतर ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर (२०२२) मध्ये ब्लॅक पँथरची भूमिका घेतली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1269.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..585f1d65d4f7fdd7f6fa7f9af1cf87a4aa1d4df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1269.txt @@ -0,0 +1 @@ +प्रभाकर कृष्णराव ठोकळ (२ डिसेंबर, इ.स. १९२७ - इ.स. १९९९) हे मराठी व्यंगचित्रकार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12698.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f091451385d62a11523b70f8e30c4b6c451f176c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12698.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लेडेन काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ब्लेडेन काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12727.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0196b312d3850402d5480c58f1a9e6c3f458a151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12727.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 29°6′S 26°13′E / 29.100°S 26.217°E / -29.100; 26.217 + +ब्लूमफॉंटेन दक्षिण आफ्रिका देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12734.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdf81cfd54b34c39f1cf485ca75d3fcbf7d4531d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12734.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्लू डार्ट एव्हियेशन ही भारतातील विमानकंपनी आहे. ही कंपनी फक्त मालवाहतूक सेवा पुरवते. +ेएप्रिल २०१६ च्या सुमारास ब्लू डार्ट एव्हियेशनच्या ताफ्यात खालील विमाने होती diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12749.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..512e6b099466ffd40367d6d27cfbcdfec57a3cf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12749.txt @@ -0,0 +1 @@ +एकायनोडरमाटा (Echinodemata) संघाच्या (Phylumच्या) ऑफियूरॉयडिया (Offiuroydia) वर्गातील प्राण्यांना सामान्यतः भंगुरतारा (ब्रिटल स्टार) म्हणतात.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12768.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd566ffc3d0aa4cd13a2a2a866ae22815a2a24fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12768.txt @@ -0,0 +1,2 @@ +भंडारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12797.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c03d2d28e0ae173d742b986e58c0110a0ac2a83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12797.txt @@ -0,0 +1 @@ +भक्त दामाजी हा १९४२मध्ये निर्मित मराठी चित्रपट आहे. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ललिता पवार यांची मुख्य भूमिका आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12803.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e35fb5794de8f454d479c950be5bdbb3976a8fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12803.txt @@ -0,0 +1,7 @@ +दिनकर कसरेकर ऊर्फ भक्तराज महाराज (जुलै ७, १९२० - नोव्हेंबर १७, १९९५) हे इंदूर, भारत येथील भक्ती परंपरेतील एक मराठी संत होते. +त्यांनी भजन व भगवन्नामस्मरण यांद्वारे भक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. त्यांचे गुरू अनंतानंद साईश, ज्यांना ते शिर्डीच्या साईबाबांचेच रूप मानत[१], यांनी त्यांना 'भक्तराज' हे नाव दिले. +त्यांचे देशात व परदेशांत शेकडो भक्त आहेत. भक्तपरिवारात ते 'बाबा' या नावाने ओळखले जातात. +त्यांच्या संदेशाचे मुख्य सार म्हणजे : "भगवन्नामस्मरण व भजन यांद्वारे आनंदाचा अनुभव घ्या. सर्वांना भगवंतरूप व गुरूरूप मानून त्याग व निष्काम प्रेमाच्या माध्यमातून त्यांची सेवा करा." +याव्यतिरिक्त आत्यंतिक गुरुभक्ती व निष्ठा, भजनरचना व गायनाची अत्यंत आवड, भोजन उत्सव (भंडारा), भ्रमण ही त्यांच्या शिकवणुकीची इतर वैशिष्ट्ये आहेत. +भक्तराज महाराज ट्रस्ट यांचे, महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथे प्रत्येकी दोन अधिकृत आश्रम आहेत : +भक्तराज महाराजांचे गुरुबंधू 'रामानंदमहाराज' उर्फ 'रामजीदादा' हे त्यांची परंपरा पुढे चालवत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12848.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79df9bd4cd9f7bb3eb536c19a245ccfee85be34d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12848.txt @@ -0,0 +1,2 @@ +भगवद्गीता जशी आहे तशी हे मूळ इंग्लिश पुस्तक भगवत गीता ॲज इट इज याचे मराठी भाषेतील अनुवादित पुस्तक आहे. गीतेवरील ही मूळ टीका इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपादस्वामींनी लिहिली आहे. इस्कॉनसंस्थेने या गीतेचे प्रकाशन केले आहे. +या पुस्तकामध्ये, गीतेतील प्रत्येक श्लोक, श्लोकातील शब्दांचे अर्थ, अन्वय, श्लोकाचा अनुवाद व त्या श्लोकाचा सारांश इत्यादी माहिती दिली आहे. त्यानंतर लेखकाचा परिचय दिला आहे. नंतर ग्रंथसूची दिलेली आहे, त्यात ’भगवद्‌गीता जशी आहे तशी’तील सर्व तात्पर्यांसाठी प्रमाणभूत वैदिक ग्रंथांचे नाव दिले आहे. त्या नंतर विशेष शब्दांचे अर्थ सांगणारी शब्दावली दिली आहे. शेवटी एकूण ७०० श्लोकांपैकी, प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या शब्दाची अकारविल्हे सूची दिली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12849.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79df9bd4cd9f7bb3eb536c19a245ccfee85be34d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12849.txt @@ -0,0 +1,2 @@ +भगवद्गीता जशी आहे तशी हे मूळ इंग्लिश पुस्तक भगवत गीता ॲज इट इज याचे मराठी भाषेतील अनुवादित पुस्तक आहे. गीतेवरील ही मूळ टीका इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपादस्वामींनी लिहिली आहे. इस्कॉनसंस्थेने या गीतेचे प्रकाशन केले आहे. +या पुस्तकामध्ये, गीतेतील प्रत्येक श्लोक, श्लोकातील शब्दांचे अर्थ, अन्वय, श्लोकाचा अनुवाद व त्या श्लोकाचा सारांश इत्यादी माहिती दिली आहे. त्यानंतर लेखकाचा परिचय दिला आहे. नंतर ग्रंथसूची दिलेली आहे, त्यात ’भगवद्‌गीता जशी आहे तशी’तील सर्व तात्पर्यांसाठी प्रमाणभूत वैदिक ग्रंथांचे नाव दिले आहे. त्या नंतर विशेष शब्दांचे अर्थ सांगणारी शब्दावली दिली आहे. शेवटी एकूण ७०० श्लोकांपैकी, प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या शब्दाची अकारविल्हे सूची दिली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12862.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c686a015fbc90f67958c59bcbd63759a688966e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12862.txt @@ -0,0 +1 @@ +भगवान दातार हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक लेखकांच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1287.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed3fb2375679ab6ff0049494450c544959c189b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1287.txt @@ -0,0 +1 @@ +रंगभूमिविषयक कामासाठी दिला जाणारा हा महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आहे. या पुरस्काराच्या नावात पूर्वी प्रभाकर पणशीकर हे शब्द नव्हते. तेव्हा हा पुरस्कार खुद्द प्रभाकर पणशीकरांनाच २००६ साली दिला गेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने हा पुरस्कार आत्तापर्यंत विजया मेहता(२००७), भालचंद्र पेंढारकर(२००८), मधुकर तोरडमल (२०१०), सुलभा देशपांडे(२००९), सुधा करमरकर (२०११), आत्माराम भेंडे(२०१२), अरुण काकडे (२०१३), श्रीकांत मोघे (२०१४), रामकृष्ण नायक (२०१५), लीलाधर कांबळी (२०१६), बाबा पार्सेकर (२०१७) आणि जयंत सावरकर (२०१८) याना दिला गेला. हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. या पुरस्काराचे स्वरूप हे मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ आणि पाच लाख रुपये रोख असे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12874.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f40f4d7f6f2dae546f9c6d837f47dcffaf370941 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12874.txt @@ -0,0 +1,146 @@ +विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता +भगवान विष्णू (:/ˈvɪʃnuː/ संस्कृत : विष्णुः ; IAST: ''Viṣṇu') हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत. श्री विष्णू हे नारायण आणि हरी या नावांनीही ओळखले जातात. हिंदू धर्मातील प्रमुख परंपरांपैकी एक असलेल्या वैष्णव पंथाचे ते सर्वोच्च आहेत.[१] +ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च देवतेच्या त्रिमूर्तीमध्ये विष्णूला संरक्षक देवतेचे स्थान आहे.[२][३] वैष्णव परंपरेत, भगवान विष्णू हे विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करणारे सर्वोच्च आहेत. शक्ती परंपरेत, देवीचे वर्णन सर्वोच्चांपैकी एक म्हणून केले जाते, तरीही शिव आणि ब्रह्मा यांच्यासोबत विष्णू पूज्य आहेत. देवी ही प्रत्येकाची ऊर्जा आणि सर्जनशील शक्ती आहे तशी लक्ष्मी विष्णूची समान पूरक जोडीदार आहे असे म्हणले आहे.[४] भगवान विष्णू हे हिंदू धर्माच्या स्मार्त परंपरेतील पंचायतन पूजेतील पाच देवतांपैकी एक आहेत.[३] + +वैष्णव पंथानुसार, ईश्वराचे सर्वोच्च स्वरूप गुणांसह (सत्गुण) आहे, आणि त्याचे विशिष्ट स्वरूप आहे परंतु अमर्याद, अतींद्रिय आणि अपरिवर्तनीय परिपूर्ण ब्रह्म आणि विश्वाचा आदिम आत्मा (स्व) आहे.[५] विष्णूचे अनेक परोपकारी आणि भयंकर चित्रण आहेत. परोपकारी पैलूंमध्ये, त्याला लक्ष्मी सोबत क्षीरसागर नावाच्या दुधाच्या आदिम महासागरात तरंगणाऱ्या आदिशेषाच्या (वेळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या) नागाच्या कुंडलीवर झोपलेला सर्वज्ञ म्हणून चित्रित केले आहे.[६] +जेव्हा जेव्हा जगाला वाईट, अराजकता आणि विध्वंसक शक्तींचा धोका असतो, तेव्हा विष्णू अवतार घेऊन वैश्विक व्यवस्था पुनर्संचयित करतो आणि धर्माचे रक्षण करतो. दशावतार हे विष्णूचे दहा प्राथमिक अवतार आहेत. दहा अवतारांपैकी राम आणि कृष्ण अवतार हे सर्वात महत्त्वाचे आहेत.[७] +लक्ष्मी ही ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती भगवान विष्णूंची पत्नी आहे असे पौराणिक संदर्भ आढळतात. ऋग्वेदातील श्रीसूक्तामधे लक्ष्मीच्या चिक्लीत या पुत्राचा उल्लेख येतो. कर्दम हे नाव श्रीसूक्तामध्ये उल्लेख आढळतो.हिंदू धर्मातील पौराणिक कथांचे उगम असलेल्या श्रीमद्भागवतनुसार कामदेव हा श्रीविष्णूचा मुलगा होता.श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न हा कामदेवाचा अवतार होय.[८] वैष्णव सिद्धान्तानुसार कामदेव हा श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात. +गरुड वैनतेय हा विष्णूचे वाहन असणारा पक्षिराज आहे. +स्कंदपुराणानुसार पुत्री अमृतावल्ली (देवसेना) व सुंदरवल्ली, श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या दोन कन्या आहेत. नारायणने त्रिविक्रमचा अवतारात (लक्ष्मी हृदयात होती) नारायणाचा आनंदाश्रूतून जन्म झाला, तामिळ देवता ही कार्तिकेय श्रीसुब्रह्मण्यची पत्नी आहे असे मानले जाते.[९] +विष्णू या शब्दाचे व्युत्पत्ती प्रामुख्याने 'विष' शब्दापासून मानले गेले आहे. ('विष' किंवा 'विश' शब्द हेलॅटिन मध्ये -vicus आणि सालविकमध्ये vas - ves  समान शब्द असू शकतात). निरुक्त (१२.१८)मध्ये, यास्काचार्य [१०] यांनी प्रामुख्याने 'विष् ' या शब्दापासून 'व्याप्ति'च्या अर्थाने 'विष्णू' या शब्दाचे व्युत्पत्ती सांगितली आहे.[११] आदि शंकराचार्य यांनी विष्णुसहस्रनाम-मध्ये 'विष्णू' हा शब्द प्रामुख्याने व्यापक मानला आहे.[१२] पर्यायीशब्द, 'विश 'शब्दाचे अर्थ 'प्रवेश करणे' (विश्व सर्वत्र व्यापक) असे वर्णन केले आहे.विष्णुसुक्त (ऋग्वेद-१.१५४.१ आणि ३) च्या व्याख्येमध्ये आचार्य सायण[१३] 'विष्णू' या शब्दाचा अर्थ व्यापनशील (सर्व देवता) आणि सर्वव्यापी होय.[१४][१५] +विष्णूला ऋग्वेदात सूर्याचे एक रूप मानले आहे. डॉ. रा.ना. दांडेकर ह्यांनी वि=उडणे ह्या धातूला ‘स्‍नु’ हा प्रत्यय लागून ‘विष्णू’हा शब्द सिद्ध झाला, असे मत व्यक्त केले आहे. ‘उडणारा पक्षी’ हे विष्णू ह्या देवतेचे मूळचे प्रतीक असले पाहिजे पुढे सूर्यावर पक्षिस्वरूपाचा आरोप केला, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. "विशाल विश्वाच्या कल्याणासाठी तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य" व्यापणारा असा त्याचा निर्देश विष्णुसूक्तात आला आहे. (१.१५५). ह्या त्रैलोक्यात कोणते तीन लोक अंतर्भूत आहेत, ह्याबद्दल दोन मते आढळतात: पहिल्या मतानुसार हे तीन लोक म्हणजे सूर्याचा उदय, मध्य आणि अस्त होत. दुसऱ्या मतानुसार पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्युलोक हे ते तीन लोक. त्रैलोक्य म्हणजे अग्‍नी, विद्युल्लता आणि सूर्य असे प्रकाशाचे तीन आविष्कार, असेही म्हटले जाते. विष्णूचे तीन पदक्षेप हा साऱ्या विश्वाचा आधार होय.[१६] +विष्णुपुराणात, विष्णू म्हणजे सर्व व्यापक असणे वा प्रवेश करणे .अशा प्रकारे हे स्पष्टपणे दिसून येते की 'विष्णू' हा शब्द 'विश' या शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ विश्व सर्वव्यापी आहे.[१७] +विष्णो: सर्वव्यापकत्वम् :- नारायणोपनिषद् +वैदिक देव-परंपरेनुसार,सूक्तांच्या सांख्यिकीय दृष्टिकोनातून विष्णूचे स्थान भिन्न आहे कारण त्यांचे स्तवन केवळ ५ सूक्तांमध्येच केले जाते; परंतु जर त्यांना सांख्यिकीच्या दृष्टीकोनातून पाहिले गेले नाही आणि इतर पैलूंकडून त्यांचा विचार केला तर त्यांचे महत्त्व समोर येते.  ऋग्वेदानुसार, त्याला 'बृहच्छरीर' ( विशाल शरीर असलेला) वा विश्वरूप असे वर्णन केले आहे.[१८] +विष्णुपुराणानुसार बाल विष्णू पिंपळाच्या पानातून जन्माला आले. महाविष्णूचा नाभीतून कमळ तयार होते ज्यामधून ब्रह्मदेव आणि विष्णूचे नयनातून शिव उत्पन्न झाले. +पौरणिक कथेनुसार जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले. एकदा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यातून श्री ब्रम्हदेव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले. श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनकर्ता मानले जाते. तर ब्रम्हदेव हे विश्वाची निर्मिती करणारे आणि शिव हे संहार करणारे आहेत. +वैष्णव ग्रंथ: - ईश्वर संहिता, विष्णुसंहिता, शतपथ ब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण, महाभारत, रामायण, विष्णुपुराण,श्रीमद्भागवतपुराण ,श्रीजयदेव गोस्वामी विरचित श्रीगीतगोविन्दम +शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं +विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । +लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् +वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ - विष्णुसहस्रनाम +हरे कृष्ण हरे कृष्ण +कृष्ण कृष्ण हरे हरे +हरे राम हरे राम +राम राम हरे हरे +पञ्चाङ्ग +तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च। +योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्।। +भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की, +यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ +परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥ +अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो. +Whenever there is decay of righteousness, O Bharata, +And there is exaltation of unrighteousness, then I Myself come forth ; +For the protection of the good, for the destruction of evil-doers, +For the sake of firmly establishing righteousness, I am born from age to age. +श्रीवैष्णवसंप्रदाय लक्ष्मी नारायणाला आराध्यदैवत मानणारे संप्रदाय आहे . +वारकरी संप्रदाय पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय +आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)[International Society for Krishna Consciousness ISKCON] किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ही संघटना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क ह्या महानगरात स्थापली. तिची तत्त्वे ही हिंदू संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम् व भगवदगीता ह्यावर आधारित असून ती हिंदू मान्यतेनुसार सुमारे ५००० वराहे जुनी आहेत. तिचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो. +इस्कॉन चा मूलमंत्र: +हरे कृष्ण हरे कृष्ण +कृष्ण कृष्ण हरे हरे +हरे राम हरे राम +राम राम हरे हरे +हेच व्यावहारिक पालन करण्यासाठी ISKCON चे काही मूलभूत नियम आहेत. +वैष्णव तीर्थ:- बद्रीधाम (बद्रीनाथ), मथुरा, अयोध्या, तिरुपती बालाजी, श्रीनाथ, द्वारिकाधीश. +वैष्णव उत्सव आणि व्रत: - एकादशी, चातुर्मास व्रते, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, होळी, दीपावली इ. +धार्मिकनियम:- कांदा लसुण व मांसाहार वर्ज्य,जुगार वर्ज्य,सर्व प्रकारची नशा वर्ज्य,व्याभीचार वर्ज्य +कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. +हिंदू धर्मात दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येत लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी घरांत  प्रदोषकाळी (संध्याकाळी) कुबेर[२०], गणेश व लक्ष्मीचे पूजन श्रीसूक्तपठणही केले जाते .घरामध्ये व बाहेर अनेक दीप (दिवा) लावला जाते .काही वैष्णव भक्त श्रीलक्ष्मीनारायणाची आराधना  करतात.लक्ष्मीपूजनाच्या द‌िवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक उर्जा असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात.[२१] +श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. +कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा , ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते.[२२] कोजागरी पौर्णिमेला ,शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यामध्ये 'आश्‍विनी पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. उपवास,पूजन व जागरण या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.[२३][२४] +तुळशी विवाह +तुळशी वनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. +तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे.भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.[२७] +पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या दिवशी अयोध्याचा राजा राम , लंकेच्या राजा रावणाची वध करून राम सीता आणि लक्ष्मण सह अयोध्येत परतले. कृष्ण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा केला.आणि . विष्णूने हिरण्यकशिपुचा नरसिंहच्या रूपात वध केला होता आणि या दिवशी धन्वंतरि समुद्रमंथन नंतर आले.लोक आनंदाने दिवे लावतात.[२८] + +भगवान विष्णूच्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे विष्णुसहस्रनाम होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो. +दशावतारांच्या कथा विष्णू पुराणात सांगितल्या आहेत आणि कथेतून उत्क्रांतिवादाचे सिद्धांत दर्शवितात. +मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहोऽथ वामनः । +रामो रामश्च कृष्णश्च बुद्धः कल्की च ते दश ।। ४.२ ।।[२९] +भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढीलप्रमाणे आहेत. +१. मत्स्य:- विष्णू पुराणनुसार मस्त्यावतारात विष्णूने हयग्रीव नावाच्या एका राक्षसाला मारले होते. या हयग्रीव राक्षसाने ब्रह्माकडून वेद चोरून समुद्रात लपविले होते. या पातकासाठी त्याचा वध करण्यात आला. +२. कूर्म:-देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर या समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी नागाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला +३. वराह:- दैत्य हिरण्याक्ष याचा तीक्ष्ण दाताने वध केला आणि भूदेवीची म्हणजेच पृथ्वीची त्याच्या तावडीतून सुटका केली. +४. नरसिंह वा नृसिंह:- श्रीविष्णूने नृसिंहरूप घेऊन हिरण्यकश्यपूचा तीक्ष्ण नखाने वध केला आणि भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. +५. वामन:- भागवत कथेनुसार, देवलोकामध्ये इंद्राचा अधिकार परत मिळवण्यासाठी विष्णूने हा अवतार घेतला. देवलोकाला असुर राजा बलीने ताब्यात घेतले. बली विरोचनचा मुलगा आणि प्रल्हादाचा नातू होता आणि तो दयाळू राक्षस राजा म्हणून ओळखला जात असे. वामन (विष्णू) यांनी राजा बलीला पाताल देण्याचा निर्णय घेतला आणि बलीच्या डोक्यावर तिसरे पाउल ठेवले, परिणामी राजा बली पातालपर्यंत पोहोचले. दक्षिण भारतात वामनला उपेंद्र म्हणूनही ओळखले जातात. वामनावतार हा कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांचा मुलगा होता. +६. परशुराम:‌-परशुराम हे भृगुवंशीय जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र आणि त्रेता युगा(रामायण कालखंड)चे महर्षी होते. त्यांनी सहस्त्रार्जुनाच्या वध केला. ते सप्त चिरंजीवींपैकी एक आहेत. +७. राम:- राम अवतारात श्री विष्णूंनी दैत्यराज रावणाचा वध केला. ते राजा दशरथ आणि कौसल्या यांचे पुत्र असून त्यांची पत्नी सीता आहे. +८. श्रीकृष्ण:- कृष्ण हा वसुदेव आणि देवकी यांचे ८वे पुत्र होते. त्यांचा जन्म मथुरेमध्ये झाला होता आणि गोकुळात यशोदा आणि नंदाने त्यांचे पालनपोषण केले होते. त्यांचे बालपण गोकुळात झाले. कुमार वयात त्यांनी मथुरा येथे आपल्या मामा कंसाचा वध केला. +९.बलराम - हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता. त्यांची सुभद्रा ही सख्खी बहीण होती. बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, संकर्षण इत्यादी अनेक नावे असून, ते अनंतशेषाचा अवतार आहेत. पांचरात्र शास्त्रानुसार बलराम (बलभद्र) वासुदेवाचे स्वरूप आहे तर ‘नारायणीयोपाख्यात’ मध्ये वर्णन केलेल्या तत्वज्ञानानुसार, विष्णुंच्या चार रूपांतील 'चतुर्व्यूह' दुसरे रूप म्हणजे ‘संकर्षण ’. +श्रीविष्णू यांनी योगमायेपासून देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. त्यातून बलरामाचा जन्म झाला. +त्यांची रेवती ही पत्नी होती असे मानले जाते. सत्ययुगातील महाराज रैवतक राजा पृथ्वी सम्राट होते ह्यांची मुलगी, राजकुमारी रेवती होती. +१०.कल्की अवतार  :-(संस्कृत: कल्कि अवतार;IAST: Kalkī Āvatār ) हा भविष्यात येणारा श्रीविष्णूचा दशावतारातील १० वा अवतार आहे. हा अवतार ६४ कलांनी युक्त असा असेल.[३०][३१] +विष्णूचा दहावा अंतिम अवताराला' कल्की अवतार' असे म्हणतात .श्रीमद् भागवतनुसार(भागवत पुराण) कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल. कल्की हा अवतार कलियुग व सत्ययुगाच्या संधिकालामध्ये होईल; सर्वप्रथम महाप्रलय येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरू होईल. +कलियुगामध्ये अंधार व अधर्म नष्ट करण्यासाठी अशांत जगाला शांती देण्यासाठी हा अवतार विष्णू घेतील. कल्की अवतार तेजस्वी नंदक तलवारीसह एक देवदत्त नावाच्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कलियुगात सर्व पापी अधर्म दुष्ट लोक व राजांचा विनाश करतील आणि पुन्हा सतयुगाची स्थापना करतील.  कलियुगात ते .कलि राक्षसाचा विनाश करतील. +वैष्णव सिद्धांतानुसार आणि हिंदू धर्मातील कालगणनेनुसार म्हणजेच अंतहीन चक्रात चार युगापैकी एक युग म्हणजे कलियुग आहे. +कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले. + +कल्की पुराण २.७ अनुसार बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नी कौमुडी यांची कन्या पद्मावती (लक्ष्मी) आहे. कल्की अवतार या जगात लोकांचा उद्धार करण्यासाठी आणि उपद्रव्यांचा नाश करण्यासाठी तसेच धार्मिकतेची तत्त्वे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अवतार घेईल. +भागवत पुराणात,स्कन्ध :१२ अध्याय:२ ,श्लोक १६-१७ मध्ये असे वर्णन केले आहे[३२] +इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥ +मराठीत अर्थ:- अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. +चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः । धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥ +मराठीत अर्थ:-"सर्वशक्तिमान भगवान विष्णू सर्वव्यापी . सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात. +ओडिशातील पुरी येथे जगातील रथयात्रेचा सण साजरा केला जातो. याला गुंडीचा उत्सव असेही म्हणतात. जगभरातील लाखो भाविक आज पुरी धाम येथे पोचत आहेत. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयाच्या दिवशी रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ति नीमवृक्षाचा लकडापासून बनवले जाते.विविध रंग,फुलाने,रत्न दगिनाने सजवले जाते +पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं खूप महत्त्व आहे. मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येथे भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी ओडिशाच्या पुरी इथं असलेल्या जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते. हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव असतो. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा सुरू होते.जगन्नाथ मंदिर भारतदेशातील चार धाम पैकी एक आहे. भगवान जगन्नाथची रथ यात्रा जगन्नाथपुरी येथे आषाढ शुक्ल द्वितीयापासून सुरू होते आणि दशमी तिथीला संपते. +रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक येतात. ओडिशातील पुरी इथल्या रस्त्यावरून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढली जाते. या पवित्र यात्रेत भगवान बालभद्रचा रथ सर्वात पुढे असतो, याला तालध्वज म्हटलं जातं. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो याला दर्पदलन किंवा पद्मा रथ असं संबोधलं जातं. सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो, ज्याला नंदी गरुड ध्वज म्हटलं जातं. खरं पाहिलं तर ही रथयात्रा भगवान विष्णूचे अवतार जगन्नाथ देवालाच समर्पित असते.[३३] +समुद्रमंथनात , मोहिनी देवांना आणि दैत्यांना अमृत वाटप करताना; असुर स्वरभानुने,देवांचा रुपामध्ये अन्य देवांचा बाजुला बसला होता.थोडं अमृत प्रासन करताना सूर्य आणि चंद्राने विष्णूला(मोहिनी) या कृत्याची माहिती दिली ते ओळखले कि तो स्वरभानु (राहू/केतु) आहे ;मोहिनीने त्याचं सुदर्शनचक्राने शिरच्छेद केलं , स्वरभानुचे (राहू/केतु) डोके - शरीर वेगळे झाले.मग ब्रह्मादेवाने राहूला सर्पाचे शरीर दिले आणि केतूला सर्पाचे डोके दिले. मन्यतानुसार अवकाशात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते[३५] +लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा । +गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥ +अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे । +रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥[३६] + +तिरुपती शब्दाचा अर्थ तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू).शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. +पद्मावती देवी वेंकटेश्वर बालाजीची पत्नी आहे +तेलुगु: వెంకటేశ్వరుడు, +तमिल: வெங்கடேஸ்வரர், +कन्नड़: ವೆಂಕಟೇಶ್ವರ, +संस्कृत: वेंकटेश्वरः +गोविंदा, श्रीनिवास. +मराठी: बालाजी +श्री पद्मावती अम्मावरी मंदिर, तिरुचानूर (अलमेलुमंगपुरम) तिरुपतिशहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर अंतरावर आहे.असे म्हणतात की या मंदिराला दर्शनाशिवाय तिरुमलात् संपूर्ण मंदिराचे करावा लागतो.हे मंदिर भगवान वेंकटेश्वराच्या पत्नी पद्मावतीचे आहे. भगवान वेंकटेश्वर, विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचे अंशअवतार मानला जातो .पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत. +चैतन्य महाप्रभु(गौरांग) गौडिया वैष्णव संत होते. जगन्नाथ राधाकृष्ण उपासक आहे. चैतन्य महाप्रभुंचा जन्म पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नदिया) आता मायापुर म्हणतात या गावी शक संवत १७०७ च्या फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला संध्याकाळी सिंहराशी लग्नातील चंद्रग्रहणाच्या वेळी झाला. त्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते आहेत: - गोविंददेव मंदिर, गोपीनाथ मंदिर, मदन मोहन मंदिर, राधा रमण मंदिर, राधा दामोदर मंदिर, राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर. त्यांना सप्तदेवालय म्हणतात. +हिंदू धर्मातील कल्पनेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात. +हिंदू शास्त्रानुसार, महाराज ध्रुव भगवान विष्णूंचे एक महान तपस्वी भक्त होते. राजकुमार ध्रुव पाच वर्षाचा लहान बालक होता. त्यांची कथा विष्णू पुराण आणि भागवत पुराणात आहे. तो उत्तानपाद (जो स्वयंभू मनुचा मुलगा होता)आणि सुनीति यांचा मुलगा होता. राजकुमार ध्रुवाने लहानपणापासूनच राजवाडा सोडून तपस्या करण्यासाठी मधुवन[१] नावाच्या वनात गेला. श्रीविष्णूच्या वरदान प्राप्त झाल्यामुळे, सप्तऋषी देखील नक्षत्रांसोबत दिसते त्याला ध्रुवलोक वा ध्रुवतारा असे म्हणतात. आज आकाशात ध्रुवतारा आहे, चारी बाजूला नक्षत्र भ्रमण करत आहे. +सर्वाधिक चमकणारा तारांचे नाव ध्रुवतारा वा ध्रुवीय तारा दिले.आजही ध्रुवीय तारा आकाशात दिसत आहे. +ध्रुवीय ताराला इंग्रजीत pole star वा polar star [२]म्हणतात. +प्रल्हाद +प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्यकश्यपू आणि पत्नी कयाधु यांचा पुत्र आहे. विष्णुभक्ती केल्याने प्रल्हादावर आलेल्या संकटांतून विष्णूने नृसिंह अवतार धारण करून त्याची सुटका केली. +बलिर्बिभीषणो भीष्मः | प्रल्हादो नारदो ध्रुवः | +षडेते वैष्णवाः प्रोक्ताः | स्मरणं पापनाशनाम् || +या श्लोकामध्ये बली, बिभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद, ध्रुव हे सहा वैष्णव असल्याचे सांगितले आहे. +कोणत्याही हिंदू धार्मिक विधीच्या आधी विष्णूची २४ नावे पुढील क्रमाने उच्चारून श्रीविष्णूला नमः (नमस्कार) करतात. पहिली चार नावे उच्चारल्यानंतर तबकात चमचाभर पाणी सोडतात. +ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: ।(उदक सोडावे) ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविक्रमाय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: । (१०) +ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: । ॐ अनिरुद्धाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: । (२०) +ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । (२४) + +मत्स्य, +कुर्म/कच्छप, +वराह, +परशुराम, +राम, +कृष्ण, +बुद्ध, +कल्की +मोहिनी, +धन्वंतरी, +वामन, +नारदमुनि +बलराम, +लक्ष्मण, +हनुमान, +कश्यप, +ऋषभदेव, +नरनारायण/नर, +यज्ञनारायण/यज्ञ, +(४), +वेदव्यास, +दत्तात्रय/दत्त, +कपिल, +पृथू, +हयग्रीव, +आदि शंकराचार्य + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12879.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8379ed4ce755860559be461ef01f9f566dd74f77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12879.txt @@ -0,0 +1,2 @@ +भगवानपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1289.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f9ca13e7e0cc7ca399ba6fdca368dd4f9be0935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1289.txt @@ -0,0 +1 @@ +रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून दरवर्षी रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार एका कलाकारास देऊन गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12890.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..778698aba5be8fb2040c3dc8e36557d12a34f294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12890.txt @@ -0,0 +1 @@ +भगीरथ प्रसाद ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12894.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a05ceb046a26733ca4f43176156e142a400eb3f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12894.txt @@ -0,0 +1 @@ +भजन लाल शर्मा (जन्म १५ डिसेंबर १९६७) हे सध्या डिसेंबर २०२३ पासून राजस्थानचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत.[१][२][३] ते १६ व्या राजस्थान विधानसभेचे सदस्य आहेत व सांगानेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.[४] [५] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_129.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba417d23ffed211b2ea38be9604d522cfabfe853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_129.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप ग्रेगोरी आठवा (इ.स. ११०० किंवा इ.स. ११०५ - डिसेंबर १७, इ.स. ११८७) हा ऑक्टोबर २५, ११८७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव आल्बेर्तो दि मोरा होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12938.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba3f46abd818463b8496072914b18ac46ec69d58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12938.txt @@ -0,0 +1,2 @@ +भडकिंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12956.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b826dcf7342bbf63f50cfab26f2ddf53c4e9b84b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12956.txt @@ -0,0 +1,2 @@ +भडाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12961.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b92510787058829e3d4dbae7ac833178a7532e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12961.txt @@ -0,0 +1,2 @@ +भडास बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12969.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c6ada580d532a52a8abf53c1ccec2e104b6efe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_12969.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन (जन्म - ५ जानेवारी इ.स. १९०५ निर्वाण - २२ जून इ.स. १९८८) हे एक भारतीय बौद्ध भिक्खू, लेखक व पाली भाषेचे महान विद्वान होते. यासोबतच ते आयुष्यभर हिंदी भाषेचा प्रचार करित राहिले. १० वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री राहिले. ते २०व्या शतकातील बौद्ध धर्माच्या सर्वश्रेष्ठ क्रियाशील व्यक्तिंमध्ये गणले जातात. + + +त्यांचा जन्म ५ जानेवारी इ.स. १९०५ रोजी पंजाब प्रांतातील मोहाली जवळील सोहना या गावी खेत्री कुटुंबात झाला. +त्यांचे वडील लाला रामशरणदास हे शिक्षक होते. त्यांचे लहानपणीचे नाव हरिनाम होते. इ.स. १९२० मध्ये भदंत दहावीची परीक्षा पास झाले. भदंत इ.स. १९२४ मध्ये १९ व्या वर्षी पदवी पास झाले. ते लाहौर मध्ये असतांना उर्दू भाषेत देखील लिहित असत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13005.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91beafdab752b65cd725af82b013c5d230079b70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13005.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भद्रावती हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1305.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec989687c26d2e2667f12f2e67c04ba87ddcee4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1305.txt @@ -0,0 +1 @@ +प्रभाकर वाडेकर ( - मृत्यू: १५ जून, इ.स. २०१३) हे सकाळ वृत्तपत्रातून चालविल्या गेलेल्या चिंटू या हास्यचित्र मालिकेचे सहनिर्माते होते. या हास्यचित्र मालिकेत चारुहास पंडित यांची चित्रे आणि वाडेकर यांची कथा असे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1306.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8d4e5693c9828447d50358db0af65a05701e9b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1306.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: - ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते. +नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४० च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते. +भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशी व भालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.[१] +प्रभाकर ऊर्ध्वरेषे (शृंखलाबद्ध प्राॅमिथ्यूस), माधुरी भिडे (ॲगमेमनॉन, कोईफोरी, युमेनिडीज्‌) व आ.ना. पेडणेकर (थीब्सवर सातांची चढाई, शरणार्थी) यांनी केले असून, त्यांचा संच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13085.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15a70427e8adb56d9b7ad4b215210fc64edd8bce --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13085.txt @@ -0,0 +1,27 @@ +चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा : पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०.८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात. समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते. उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत जाणाऱ्या समुद्राच्या हालचालीस ओहोटी म्हणतात. निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते किमान पातळीपासून उच्च पातळीपर्यंत जाणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या हालचालीस भरती असे म्हणतात. +भरतीचा पल्ला -भरती आणि ओहोटी यांच्या उंचीतील फरकास भरतीचा पल्ला असे म्हणतात. +आंतरभरती -भरतीच्या वेळेस समुद्र किनाऱ्याचा भाग पाण्याखाली बुडतो तर ओहोटीच्या वेळेस उघडा पडतो. समुद्र किनाऱ्याच्या अशा उघडा पडणाऱ्या भागास आंतरभरती विभाग असे म्हणतात. समुद्र किनारा जर मंद उताराचा असेल तर आंतरभरती विभाग विस्तृत असतो आणि जर किनारा तीव्र उताराचा असेल तर आंतरभरती विभाग अरुंद असतो +भरती ओहोटी होण्याची करणे -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रत्यागी (Centrifugal Force-अपकेंद्री बल) शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तींच्या परिणामामुळे भरती-ओहोटी होते.विश्वात दोन खगोलामध्ये गुरुत्वाकर्षण असते. पृथ्वी व चंद्र यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भरती ओहोटी निर्मितीला थोड्याशा कमी प्रमाणात कारणीभूत ठरते. +जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते, त्याच वेळी चंद्रही पृथ्वीला आपल्याकडे ओढतो. त्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या एका भागावर भरती असते, त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध भागावरच्या समुद्रालाही भरती येते. +भरती ओहोटीच्या वेळा - १. ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद एवढा कालावधी लागतो. +२.ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भरती येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे लागतात. +३.ज्या ठिकाणी ओहोटी येते त्याच ठिकाणी लगेच येणारी भरती ६ तास १२ मिनिटे ३० सेकंदानी येते. +४. ज्या ठिकाणी ओहोटी येते, पुन्हा त्याच ठिकाणी ओहोटी येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे कालावधी लागतो. +भरती-ओहोटीचे प्रकार - ही चंद्र, पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थितीवर अवलंबून असते. भरती ओहोटीच्या स्वरूपावरून भरती-ओहोटीचे दोन प्रकार पडतात +१.उधानाची भरती-ओहोटी = अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रेरणांची बेरीज होते व या दोन्ही प्रेरणा एकत्रित पृथ्वीवरील पाण्यावर कार्य करतात. त्यामुळे या दिवशी येणारी भरती सरासरी भरतीपेक्षा मोठी असते व येणारी ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान येते. त्यामुळे पृथ्वीवरील पाण्यावर चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करतात व ते दोन्ही पृथ्वीचे पाणी आपल्याकडे खेचतात त्यामुळे येणारी भरती नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी व ओहोटी नेहमीच्या ओहोटीपेक्षा लहान असते. +२.भांगाची भरती = चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना महिन्यातून दोनदा पृथ्वी ही चंद्र व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनाच्या कोनबिंदूवर येते. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होत असते. या दिवशी भरती निर्माण करणारी चंद्राची शक्ती व सूर्याची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे अशी भरती सरासरी भरतीपेक्षा लहान असते व ओहोटी सरासरी ओहोटीच्या पातळीपेक्षा उंच असते. अशा भरती-ओहोटीस भांगाची भरती-ओहोटी म्हणतात. +भरती ओहोटीचे महत्त्व=१) काही आंतरभरती विभाग विस्तृत व दलदलीचे असतात. अशा आंतरभरती विभागावर मिठागरे तयार करून मीठ मिळवतात.. +२) भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात. ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी जाळे लावून मोठ्या प्रमाणावर मासे पकडता येतात +३) भरतीमुळे समुद्रातील जहाजांची किनाऱ्यालगतच्या बंदरापर्यंत सहजपणे हालचाल होते. भरती-ओहोटीमुळे उथळ बंदरातील जहाजांची हालचाल सुलभ होते +४) भरतीमुळे निर्माण झालेल्या पाणभिंती काही नदीमुखात जहाजे चालविण्यासाठी धोकादायक असतात +५) मुंबईसारख्या किनाऱ्यावरील शहरातील सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी व गटारांतून वाहणारे मलमूत्र हे भरती-ओहोटीमुळे समुद्रात दूरवर वाहून जाण्यास मदत होते +६) भरती-ओहोटीच्या शक्तीचा ऊर्जा उत्पादनासाठी उपयोग करता येतो +समुद्रातले प्रवाह - सागराच्या निश्चित दिशेने होणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागीय हालचालीस समुद्री प्रवाह म्हणतात. +समुद्री प्रवाहाच्या निर्मितीवर पुढील घटकांचा परिणाम होतो.:- +१ ग्रहीय वारे- ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून वाहताना समुद्राचे पाणी आपल्याबरोबर विषुववृत्ताकडे ढकलत नेतात. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या विषुववृत्तीय प्रवाहांची निर्मिती होते. +२ पृथ्वीचे परिवलन - पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. त्यामुळे विषुववृत्तावरील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्तीय प्रवाहाच्या रूपाने वाहते. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात समुद्र प्रवाह आपल्या उजवीकडे वळतात. त्यामुळे त्यांची वळण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. +३ सागरातील पाण्याच्या तापमानातील भिन्नता-सागरजलाचे तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी होत जाते. उष्ण कटिबंधातील सागरजल उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशातील सागरजल थंड असते. शीत समुद्राचा प्रवाह जड असल्यामुळे तो सागरजलाच्या पृष्ठभागाखालून वाहतो. +४ समुद्राच्या पाण्यामधल्या क्षारतेतील भिन्नता - कमी क्षारता असलेले समुद्राचे पाणी हलके असते तर जास्त क्षारता असलेले समुद्राचे पाणी जड असते. त्यामुळे कमी क्षारता असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागाकडून जास्त क्षारता असलेल्या समुद्राकडे पाणी कमी क्षारता असलेल्या जलपृष्ठाखालून वाहू लागते. +५ भूशिराचा अडथळा - समुद्र प्रवाहाच्या मार्गात एखाद्या भूशिराचा अडथळा आल्यास तो प्रवाह विभागला जाऊन त्याच्या दोन शाखा होतात. उदा० अटलांटिक महासागरातील दक्षिण विषुववृत्तीय समुद्री प्रवाह ब्राझीलच्या भूशिराजवळ विभागला गेला आहे. +भरतीमध्ये व ओहोटीमध्ये चंद्राचा मोठा कार्यभाग आहे. +{विस्तार}} diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1309.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b62f555b0fbbcefcc804972f912e97d54fee7b9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1309.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्रभाकर पणशीकर तथा पंत (मार्च १४, इ.स. १९३१; मुंबई, महाराष्ट्र - जानेवारी १३, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले. +प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. +पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णूशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांड पंडित होते. +लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च इ.स. १९५५ ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली. +इ.स. १९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ला ’तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ने मिळवून दिली. +पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ’नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ’अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी इ.स. १९६३ साली ’नाट्यसंपदा’ ह्या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखित ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर ह्यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके ’नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत. +मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषतः ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मितीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. इ.स. १९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले. +‘नाट्यसंपदा’ने त्यांची‘अश्रुंची झाली फुले’, ’कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13098.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..447887da55c566b87e9d64abdb7f2191a14a26fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13098.txt @@ -0,0 +1 @@ +भरुच जंक्शन हे गुजरात राज्याच्या भरुच शहरातील रेल्वे स्थानक आहे.[१][२] मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्यांपैकी बव्हंश एक्सप्रेस व सर्व मंदगतीच्या गाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13129.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a431dc29b2ea34e8a44aa504e33bcbe86c733224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13129.txt @@ -0,0 +1,2 @@ +भवरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13134.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12f0b480702d3601e4c10dc18bfd99e38158635a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13134.txt @@ -0,0 +1,6 @@ +भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (ऑक्टोबर २४, १८६८ - एप्रिल १३, १९५१) हे महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे नोव्हेंबर ४, १९०९ - ऑगस्ट १५, १९४७ या काळादरम्यान राजे होते. इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. +भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वाचर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता. +स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वतः सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत. त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले. +चहा पिण्याला त्यांचा विरोध ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे व्ही.शांताराम यांनी याच संकल्पनेवर ‘दो ऑंखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला. +भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. चित्रकारांचे ते आश्रयदाते होते. दरवर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले. +पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू ज्या जागेवर उभी आहे ती जागा भवानरावांनी परिषदेला दिलेली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13159.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6c05d116676d01b2a511aba7373491e38581f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13159.txt @@ -0,0 +1 @@ +येथे पुनर्निर्देशित करा: \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1316.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13bc9f6da343a6502e878c985578d9cab31d87c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1316.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +प्रभात जयसुर्या हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने श्रीलंकेतर्फे एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1318.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a302d81670c4a357890b9f96cc6667e42990eb58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1318.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रभात टॉकीज हे पुण्यात अप्पा बळवंत चौकानजीक असलेले चित्रपटगृह आहे. याची स्थापना १९३४ साली किबे लक्ष्मी थियेटर नावाने झाली. येथे प्रामुख्याने मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने आता ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. प्रभातच्या भाडेपट्टा कराराची मुदत अनेकदा वाढवण्यात आली. अलीकडचा करार २९ वर्षांपूर्वी झाला होता. तो २०१५ सालच्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात संपत आहे.. जर करार नूतनीकृत झाला नाही किंवा ही जागा प्रभात चित्रपटगृहासाठी विकत घेतली गेली नाही, तर प्रभात टॉकीज कायमचे बंद होईल. +१९३४ ते २०१४ या काळात प्रभात टॉकीजमध्ये हिंदी-मराठी-इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील एकूण १३०० चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शेवटचा दीर्घ काळ चाललेला हिंदी चित्रपटच होता - जितेंद्र-जयाप्रदा यांचा 'तोहफा'. प्रभात टॉकीजमध्ये लागलेला पहिला चित्रपट म्युझिकल कॉमेडी या प्रकारातील इंग्रजी चित्रपट - 'लव्ह मी टू नाइट.' हा होता. त्यानंतर लगेच ’अमृतमंथन’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला- +गेल्या ३८ वर्षांत मात्र नाममात्र अपवाद वगळता सर्व मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट आहे- माहेरची साडी. तो सलग तब्बल १२८ आठवडे चालला. याशिवाय अनेक चित्रपट २५ ते ५० आठवडे चालले. +प्रभात हे चित्रपटगृह आणि नाट्यगृह म्हणूनही वापरले जायचे. तेथे बालगंधर्व यांचेही प्रयोग झाले आहेत. +प्रभात फिल्म कंपनीचे मूळचे चार भागीदार होते- व्ही. शांताराम, फत्तेलाल, व्ही.जी. दामले आणि बाबुराव पै. पुढे व्ही.शांताराम आणि फत्तेलाल कंपनीतून बाहेर पडल्याने दामले, पै हे भागीदार उरले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13187.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b4fd2bfb4a379e1c5c3fb428ecdd5823606324b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13187.txt @@ -0,0 +1,2 @@ +भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आजोळ गाव देवास होते. देवासला भा. रा. तांबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे. +कवी भा.रा. तांबे यांच्या नावाने उत्तमोत्तम पुस्तकांना अनेकजणांनी पुरस्कार ठेवले आहेत; त्यांपैकी काही पुरस्कार हे :- diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1321.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25a492ab87767ad40815e484ac05f972ac4f9fe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1321.txt @@ -0,0 +1,4 @@ +२१ नोव्हेंबर १९२९ रोजी मुंबई येथून प्रभात वर्तमान पत्र सुरू झाले. पांडुरंग महादेव भागवत यांनी हे दैनिक सुरू केले . श्रीपाद शंकर नवरे यांनी संपादक पदाची धुरा सांभाळली. त्यांना मुंबईचे सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाई . +मोज छापखानाचे मालक पांडुरंग महादेव भगवत यांनी प्रभातची मुहूर्त मेढ रोवली. ते जरी मालक असले तरी त्यांनी स्वतः कधी लेखन केले नाही. ते संपादकीय कामात कधी लक्ष घालीत नसत. आपल्या पत्राबाबत त्यांची स्वतःची एक धारणा होती, की आपले पत्र हे बहुजन समाजाचे पत्र असावे., त्यांनी ती शेवट पर्यंत कायम राखली. .[१] +२१ नोव्हेंबर १९२९ साली प्रभातचा पहिला अंक प्रकाशित झाला. १६ नोव्हेंबर १९२९ च्या केसरी वर्तमान पत्रामध्ये या बाबतची जाहिरात देण्यात आली. या नंतर हे दैनिक २१ वर्ष चालले . +वर्तमानपत्रावर पांडुरंग महादेव भागवत यांचे नाव संपादक म्हणून छापले जाई. संपादक मंडळात त्यांच्याखेरीज श्रीपाद शंकर नवरे, अच्युतराव कोल्हटकर, काशिनाथ केळकर ही मंडळी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13218.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59895abb87434861817277f7c16306de5132bc99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13218.txt @@ -0,0 +1,25 @@ +भांडवली गुंतवणूक म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक जी मालमत्ता मध्ये केली जाते. +मालमत्तेचा वापर करून जी भांडवली गुंतवणूक केली जाते त्यातून परतावा मिळवता येतो. +त्यामुळे भांडवली गुंतवणूक ही अगदी फायदेशीर असते त्याच बरोबर भविष्यकाळात ही या गुंतवणूकीचा फायदा होतो. +कुठे गुंतवणूक करावी? +गुंतवणूकीची कारणे शोधून काढल्यानंतर पुढील स्पष्ट प्रश्न असेल - +गुंतवणूकीद्वारे एखाद्याला कोणता  परतावा अपेक्षित असेल. त्या नुसार स्वाभाविक दृष्टिकोन बाजूला ठेवून +जेव्हा गुंतवणूकीची वेळ येते तेव्हा एखाद्याला जोखीम असणारी मालमत्ता वर्ग निवडून गुंतवणूक करावी लागते . + +निश्चित उत्पन्न उपकरणे +या तत्त्वावर आणि मर्यादित जोखमीसह गुंतवणूकीची साधने आहेत. +विशिष्ट निश्चित उत्पन्नाच्या आधारे गुंतवणूकाला व्याज म्हणून परतावा दिला जातो. +व्याज दिले जाते, तिमाही, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक मध्यांतर असू शकते. ठेवीची मुदत संपल्यानंतर (ज्याला मॅच्युरिटी पीरियड देखील म्हणतात) भांडवल गुंतवणूकदारास परत केले जाते. +ठराविक निश्चित उत्पन्न गुंतवणूकीमध्ये हे समाविष्ट आहे: +१. बँकांनी दिलेली मुदत ठेवी +२. भारत सरकारने जारी केलेले बॉंड +शासकीय संबंधित एजन्सीद्वारे जारी केलेले बॉंड्स जसे की हुडको, एनएचएआय . कॉर्पोरेट्सने जारी केलेले बॉंड +जून २०१४  पर्यंत, निश्चित उत्पन्नाच्या साधनातून मिळणारे नमुनेक उत्पन्न 8% ते 11% दरम्यान असते. + +समहक्क भाग +समहक्कभागा  मधील गुंतवणूकीत सार्वजनिकपणे सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे समाविष्ट असते. द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल या दोन्ही ठिकाणी शेअर्सची विक्री केली जाते +स्टॉक एक्सचेंज (एनएसई) +जेव्हा गुंतवणूकदार समहक्कभागा मध्ये गुंतवणूक करतात, निश्चित उत्पन्नाच्या साधनाच्या विपरीत तेथे भांडवल हमी नसते. तथापि, व्यापार म्हणून, समहक्कभाग गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न अत्यंत आकर्षक असू शकते. भारतीय +समहक्क भागांनी १ returns% ते १%% सीएजीआर (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर)च्या जवळपास उत्पन्न मिळवले आहे. +गेल्या 15 वर्षांमध्ये काही सर्वोत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे २०१० मध्ये २०% पेक्षा जास्त सीएजीआर उत्पन्न झाले आहे +दीर्घकालीन. अशा गुंतवणूकीच्या संधी ओळखण्यासाठी कौशल्य, कठोर परिश्रम आणि धैर्य आवश्यक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13221.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..476d999f007f81ccd1a49bce50987036425b23f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13221.txt @@ -0,0 +1,16 @@ +भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. +प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. +पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला. +प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध होत आहे. 'भांडारकर'मध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा.ल. मंजुळ हा इतिहास लिहीत आहेत. २०१७ मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवापूर्वी हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. +'भांडारकर'मध्ये झालेले संशोधनाचे कार्य, त्यामध्ये आपापला वाटा सक्षमपणे उचललेल्या व्यक्तींचे योगदान नव्या पिढीसमोर यावे, यासाठी हा इतिहास लिहिला जात आहे. +संस्थेच्या स्थापनेसाठी 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली बैठक, डॉ. रामकृष्ण भांडारकर, डॉ. नरहर सरदेसाई, डॉ. श्रीपाद बेलवलकर यांचे संस्थेच्या स्थापनेपासूनचे योगदान, संस्थेकडील हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये होत असलेली प्रगती आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ संशोधकांचे काम आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचा या इतिहासामध्ये समावेश होणार आहे. संस्थेमध्ये झालेल्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती, धर्मशास्त्राचा इतिहास, महाभारताची स्वीकृत संहिता, महाभारताची श्लोक सूची, प्राकृत शब्दकोश अशा विविध संशोधन प्रकल्पांच्या कामांची पार्श्वभूमीही या इतिहासामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे समजते. हे पुस्तक सुमारे तीनशे पानांचे असेल. +काही महत्त्वाच्या नोंदी +१९१६ : 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली पहिली बैठक. +१९१७ : डॉ. भांडारकरांकडील साडेतीन हजार हस्तलिखितांच्या संग्रहातून संस्थेची स्थापना +१९१९ : 'भांडारकर'चेच अपत्य असलेल्या 'ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स'ची स्थापना आणि पहिली द्वैवार्षिक परिषद. +१९२० : डेक्कन कॉलेजमधील १८ हजार हस्तलिखितांचा भांडारकरच्या हस्तलिखितांमध्ये झालेला समावेश. +१९६५ : महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रकाशन +अतिथिगृहाची इमारत बांधण्यासाठी व महाभारत हे हिंदू महाकाव्य प्रकाशित करण्यासाठी पैशाची गरज होती.तेव्हा संस्थेने हैद्राबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान याला विनंती केली. तेव्हा त्याने कोणताही वेळ न दवडता लगेच प्रतिवर्षी रु.१०००ची मदत ११ वर्षासाठी मंजूर केली. त्याबरोबरच अतिथिगृहासाठी रु.५०,०००ची मदत जाहीर केली. [१][२] +संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अ‍ॅकॅडमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते. +अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत. +भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13232.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..560ac470100d9d03612a53f6a49b531382506a09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13232.txt @@ -0,0 +1,25 @@ +दैनंदिन जीवनात अशा वेगवेगळ्या कार्यांसाठी विविध प्रकारची भांडीही वापरली जातात. अशी विविध प्रकारची भांडी ही वेगवेगळ्या धातूंपासून बनलेली असतात. त्यामध्ये कांशाची भांडी, चांदीची भांडी, तांब्याची भांडी, पितळेची भांडी, मातीची भांडी, लोखंडाची भांडी, सोन्याची भांडी, स्टीलची भांडी असे अनेक प्रकार आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो. जसे की- +सोन्याची भांडी :- +सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते. +चांदीची भांडी :- +चांदी हा एक शीतल धातू आहे. हा शरीराला आंतरिक थंडावा देतो. शरीर शांत ठेवतो. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो. +कांशाची भांडी : +कांशाच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांशाच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांशाच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्त्वे नष्ट होतात. +तांब्याची भांडी : +तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्ह संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते. +पितळेची भांडी : +पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्त्वे नष्ट होतात. +लोखंडाची भांडी : +लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडुरोग नाहीसा करते, शरीराला सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, काविळीला दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये, कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दूध पिणे चांगले असते. +स्टेनलेस स्टीलची भांडी : +स्टेनलेस स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत, कारण त्यांवर गरम किंवा आम्ल, कशाचीही रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे ही भांडी वापरल्याने कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने शरीराला कोणताच फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही. +ॲल्युमिनिअमची भांडी : +ॲल्युमिनिअमच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीमला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. ॲल्युमिनिउमच्या कुकरमध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्वे नष्ट होतात. +मातीची भांडी : +मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात की ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्वे मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो. +पाणी पिण्याच्या भांड्यांविषयी “भावप्रकाश ग्रंथा”मध्ये लिहिले आहे… +जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्। +पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्। +काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्। +(भावप्रकाश, पूर्वखंडः4) +अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि ओंजळीतून पाणी पिऊ नये. [१][permanent dead link] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13239.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35c5e473074b9efb5e5940b5307a85e3b4e292ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13239.txt @@ -0,0 +1,2 @@ +भांडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13248.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbcdf17e38fbcddd419c362880192d4e55951f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13248.txt @@ -0,0 +1,2 @@ + भांब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13252.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9301de3e4af6919a0f372e03620f49b05e2dd6b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13252.txt @@ -0,0 +1,2 @@ +भांबरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13265.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d82e2d119625f46e3efadde8106e1b2d136f4d5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13265.txt @@ -0,0 +1,2 @@ + भांबोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13266.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f18169d656e5d897b2a30539c200bad53ed63d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13266.txt @@ -0,0 +1,2 @@ +भांबोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13273.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7213c8f5d2c7c8a421e39707399c05e8c47b4e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13273.txt @@ -0,0 +1,23 @@ +विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल हे रायगड जिल्ह्यातील समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाही अवलंब केला. ते समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगडच्या जंगलात ते आपल्या टीमसह भूमिगत असताना ब्रिटिश पोलीस अधिकारी डीएसपी आर. हॉल यांच्याशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले.[१] + +हुतात्मा भाई कोतवाल यांचे माथेरान हे जन्मस्थान होय. एल.एल.बी झालेल्या भाईंनी देशप्रेमाने प्रभावित होउन स्वतःला देशकार्यास वाहून घेतले. विठ्ठल कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील मुंबईजवळील माथेरान येथे झाला. तो गरीब न्हावी कुटुंबातील होता. स्थानिक शाळेत शिकल्यावर चौथ्या इयत्तेपर्यंत ते तिथेच राहिले आणि 1936 मध्ये पुण्यातून पदवी प्राप्त केल्यानंतरच ते परत आले. ते सर्वात मोठे होते आणि त्यांना तीन बहिणी होत्या. स्थानिक शाळेत चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, तो पुण्याला तिची मावशी गौरूताई हळदे यांच्याकडे गेला, जिथे त्याने वाडिया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या व्हर्नाक्युलर मेट्रिक परीक्षेत तो संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिला आला. ते मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी मुंबईत कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९४१ मध्ये ते वकील झाले. +विठ्ठल कोतवाल यांचा विवाह पुण्यातील इंदू तिर्लापूरकर यांच्याशी 1935 मध्ये झाला होता. त्यांना भरत नावाचा मुलगा होता जो वयाच्या 22 व्या वर्षी मरण पावला. श्री कोतवाल 1942 मध्ये भूमिगत असताना त्यांची मुलगी जागृती दोन महिन्यांच्या आत मरण पावली. त्यांच्या पत्नी इंदू कोतवाल यांचे 2012 मध्ये निधन झाले. वय 91. +भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन बलिदान केले. त्यामध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या आझाद दस्त्याचे कार्य फार मोलाचे आहे. +तो काळ फार धामधुमीचा होता. दुसऱ्यामहायुद्धचा वानवा शिगेला पोहचला होता. असं असतांनाही ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकायला तयार नव्हते. ८ऑगस्ट१९४२ रोजी आझाद मैदान येथील भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना, 'भारतातून चालते व्हा !' असे ठणकावून सांगितले व देशवासीयांना 'करेंगे या मरेंगे'चा मंत्र देऊन, शेवटच्या लढ्यासाठी तयार राहण्याच आवाहन केले, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले.. याच १९४२ च्या :चले जाव' चळवळीतील एक धगधगते अग्निकुंड म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल. +उसळत्या रक्ताने मातृभूला परवशतेच्या पाशातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाच बलिदान देणाऱ्या मातृभूमीच्या या महान सुपूत्राचा जन्म १ डिसेंबर १९१२ रोजी आताच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला. अनंत अडचणी व अडथळे पार करत, अत्तीऊच्च धैर्य दाखवत, अपार परिश्रम करून ते बॅरिस्टार झाले. माती आणि माता यांच्याधी एकरूप होणं हा त्यांचा जन्मजात स्वभाव असल्याने मातृभूमीला परकियांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झेप घेतली. देशाबद्दल ज्वलंत अभिमान आणि गुलामगिरीच पराकोटीचा तिटकारा यामुळे परकीयांच्या नोकरीचे जोखड पेलण्यापेक्षा समाज जागृत करण्यासाठी त्यांनी सामाजिक रूढी व जुनाट परंपरा या विरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण केली, त्यांना अन्यायाच्या प्रतिकारार्थ लाढण्यासाठी धैय दिले. सर्वसामान्यांना तन, मन व धनाने सशक्त केलं. समाजाला आर्थिक शिस्त लागावी यासाठी स्वतःच्या बहिणीचं; राधाबाईच लग्न केवळ सत्तर रुपयात करून समाजात अनोखं स्थित्यंतर घडविले. सामाजिक प्रबोधनाच्या व परिवर्तनाच्या त्यांच्या या कार्यकृतीमुळे लोक त्यांना आदराने अण्णा म्हणू लागले. +वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीची सर्वांनाच इतकी सवय झाली होती की देव, देश, धर्म हा विचार जणू काही लोप पावला होता. सारे राष्ट्र अगतिक व निराधार झाले होते. अखंड चालणाऱ्या पिळवणुकीमुळे दारिद्रे अपार वाढले होते. राष्ट्रातील सारी प्राणयात नष्ट झाली होती. अशावेळी हिंदपुत्रांमध्ये नवतेज निर्माण करण्यासाठी, यांच्यात स्वातंत्र्य लालसा जागृत करण्यासाठी अण्णांनी त्यांना संघटित करण्यास सुरुवात केली. गरीब शेतकऱ्यांना, काष्टकऱ्यांना जागृत करायचे, अज्ञानाच्या पाशातून त्यांना बाहेर काढायचे तर सर्वप्रथम त्यांना शिक्षण दिले पाहिजे या विचारांनी त्यांनी बाळासाहेब ठोसर यांच्या सहकार्याने कर्जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ४२ व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या. शेतकऱ्यांना सरंजमशाहीच्या दृष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी, गोरगरिबांची होणारी उपासमार थांबविण्यासाठी, धान्यतुटवडा टाळण्यासाठी भाऊसाहेब राऊत यांचा मदतीने 'धान्यकोठी' ही अभिनव योजना सुरू केली. वकिलीचा मध्येमातून जुलमी सावकारांच्या नांग्या ठेचल्या. पतपेढी, वाचनालय व व्यायामशाळांच्या माध्यमातून समाज सुसंघटित व सामर्थेशाळी बनविला. +चलेजाव चळवळीतील 'करेंगे या मारंगे' या आदेशाने आपल्या सहकाऱ्यांसमोर आवाहन केले, "स्वराज्य हवे असेल तर आपण आपल्या सर्वस्वाच बलिदान देण्यास तयार रहा." आणि या आवाहना सरशी गुलामगिरीचे सर्व पाश उध्वस्थ करत देशभक्तीचे एक दैदिप्यमान पर्व सुरू झाले, यातूनच पुढे क्रांतिकारकांच्या पुरुषार्थाची गाथा उभी राहिली. लोहकण जसे लोहचुंबकाकडे आकर्षिले जातात, तसेच अण्णांच्या उत्युंग व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी नेतृत्व गुणांमुळे त्यांना असंख्ये सहकारी मिळाले. त्यातूनच पुढे निधड्या छातीचा कोतवाल गट अर्थात 'आझाद दस्ता' तयार झाला. या आझाद दस्त्यात, स्वतः भाई उर्फ अण्णासाहेब कोतवाल, गोमाजी पाटील, हिराजी पाटील, झिपरु गवळी, राघो नागो भगत, धोंडू देसाई, मारुती शेलार, धाकू डुकरे, काळू दळवी, नथू भोईर, वामन भोईर, देहू कानोजे, राघो गाडे, आप्पा शेंडे, भास्कर तांबट, उत्तरेतील रामलाल श्रीवास्तव, दक्षिणेतील गोपाळ शेट्टी, कांतरा शेट्टी, काठेवाडचा शशीलाल दलाल, राजकोटाचा चंद्रकांत गुजराथी आणि इक्या पुतळ्या कातकरी ही होता. असे अनेक ... अनेक जातीचे , धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या प्रांतातील भिन्न भाषा बोलनारे देशभक्त एका उदात्त ध्येयासाठी एकत्र आले. 'आपण सारे एक आहोत. आपले विचार एक आहेत, आपलं ह्रदय ही एक आहे. आपण आपलं ध्येय नक्कीच साध्ये करू. आपण सारे मिळून परकीय शत्रूला देशातून हुसकावून लावू.' या जाणिवेतून हे मातृभक्त इंग्रजांविरुद्ध लढू लागले. ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्यासाठी, सरकारी काचेरीवर हल्ला करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे रुल उखडणे, विजेचे पायलन पाडणे अशी कितीतरी जीवावरची कामे हे क्रांतीवीर करू लागले. स्वातंत्र्य संग्रामात इरेला पेटलेले हे वीर ब्रिटिशांच्या जाळ्यात अडकणे केवळ अशक्यच. कधी रानावणातून, कधी, नदीपात्रातून तर कधी डोंगर वस्त्यांतून आश्रय घेत ते ब्रिटिशांना गुंगारा देत होते. +ऑगस्ट क्रांतीचा वानवा आता शिगेला पोहचला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरूंग लावणाऱ्या आझाद दस्त्याने शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करून सिद्धगडचा आश्रय घेतला आणि मराठेशाहीच्या साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा सिद्धगड जागा झाला, परंतु पुन्हा एकदा गद्दारीचा कोळसा उगळला गेला. क्रांतिकारकांच्या वस्तीस्थानाच्या बातम्या इंग्रजांना पुरवल्या गेल्या. आझाद दस्त्याच्या ठाव-ठिकानाचा सुगावा अखेर इंग्रजांना लागला आणि २ जानेवारी १९४३ची ती रात्र क्रांतिकारकांसाठी काळरात्र ठरली. मुरबाडच्या लाल मातीत आपल्या लाल रक्तानं लाल क्रांती करून वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांनी भारत मातेला स्वातंत्र्याचा अभिषेक घातला. लाख मोलाच्या दोन नरवीरांच्या रक्तानं सिद्धगडची माती पवित्र पावन झाली. +मुरबाडच्या मातीतील सिद्धगड हे या जगातील अमृतालाही अमर करणार क्रांतीतीर्थ आहे. जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र असतील पण मानवी अंतरंगात जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारं, कसं जगावं आणि कशास्तव मरावं हे सांगणार सिद्धगडासारखं स्फूर्ती स्थान नाही. मातृभूमीच्या मुक्तीसाठी आपल सर्वस्व अर्पण करणारे आमचे हे युगपुरुष न्यायी होते, विवेकी होते, विचारी होते; मानवतेचा कैवार घेणारे ते मानवतावादी होते, समाजसुधारनेचा पाया घालणारे ते समाजवादी होते आणि स्वर्गाहूनही स्वातंत्र्ये प्रिय असणारे क्रांतीवादी होते. राष्ट्रसंकट ओढवल्यावर त्या विरोधात लढावं कस, शत्रूशी भिडाव कस याचा धडाच आमच्या या शूरवीरांनी सिद्धगडच्या लाल मातीत गिरवला आहे. त्यांच्या रक्तमासान या मातीच पावित्र्य भस्मात रूपांतर झाले आहे. +बलिदानाची ही गाथा अमर आहे. तुम्ही आम्ही आज मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत कारण सिद्धगडच्या मातीत त्यांनी आपलं रक्त सांडल आणि गुलामगिरीच्या भोगातून स्वातंत्र्याचा योग आमच्या झोळीत दान केला. मुक्तीची ही ज्योत कायम ठेवत ठेवण्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल. भारतभूला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकळ सुखाचा त्याग केला. केवळ सुखभोगच नाही तर सतीप्रमाणे त्यांनी आपले प्राणही सहज झुंगारून दिले. म्हणूनच तर तुम्हा आम्हाला हेवा वाटावा असा इतिहास निर्माण झाला. आमच्या या नरवीरांनी स्वर्गातूनही स्वातंत्र्य प्रिय मानलं, त्यासाठी आपल्या सर्वस्वाचही प्रसंगी दान केलं. आम्हालाही स्वातंत्र्याची किंमत चुकवावी लागेल. आणि ती किंमत म्हणजे देशाप्रती समर्पण, कर्तव्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव. +शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला. रायगड परिसरामध्ये त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, चांदोबा देहेरकर यांनी संदेशवहन व विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तोडून, इंग्रजांची दळणवळण व्यवस्था कोलम्डून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे डोंगरांवरचे मनोरे (पायलन)पाडायला आरंभ केला. उतरणीवर असलेल्या मनोऱ्याचे वरच्या अंगाचे तीन पाय कापले की उतरत्या भागाकडील पायावर सर्व भार पडून मनोरा कोसळून जमीनदोस्त होत असे. मनोऱ्यावरील तारा तुटताच वीजपुरवठा खंडीत होत असे, संदेशवहन बंद पदत असे. +१ जानेवारी १९४३ रोजी एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधीक्षक हॉल स्वतः जातीने १०० सशस्त्र पोलीस घेऊन नेरळपासून (ता. कर्जत) जवळ असलेल्या सिद्धगडावर आला आणि त्याने गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा पाठलाग करत पोलीस गडावर पोहचले व त्यांनी गोळीबार सुरू केला. भाई आणि हीराजी पाटील यानी मोठ्या शिळेआड लपून अखेरपर्यंत प्रतिकार केला. दोन तास झालेल्या चकमकीनंतर भाई व हीराजी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले. +विठ्ठल कोतवाल माथेरान नगर परिषदेची निवडणूक यशस्वीपणे लढले आणि 1941 मध्ये उपाध्यक्ष झाले. +पुण्यातील महाविद्यालयीन जीवनापासून स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित असले तरी, विठ्ठल यांच्यावर देशातील सामाजिक कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांना कॉम्रेडचा भारतीय प्रतिशब्द म्हणून "भाई" असे संबोधले जात असे. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना "भारत सोडा" असे सांगितले तेव्हा ते पूर्णपणे गुंतले आणि भूमिगत झाले. भारतातील सर्व प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर भाई कोतवाल यांच्या नावाने अटक वॉरंटही जारी करण्यात आले. "माझ्या स्वतंत्र देशात किंवा स्वर्गात राहण्याची" शपथ घेऊन तो त्याच दिवशी भूमिगत झाला. तेव्हा ते माथेरानचे उपाध्यक्ष होते. +भूमिगत असताना त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात "कोतवाल दास्ता" नावाच्या भूमिगत भाडोत्री सैनिकांचा गट तयार केला. शेतकरी आणि स्वयंसेवी शाळेतील शिक्षक आणि त्यांचे चुलत भाऊ पेंटण्णा आणि दत्तोबा ​​हळदे यांच्यासह त्यांची संख्या सुमारे 50 होती. त्यांनी मुंबई शहराला वीजपुरवठा करणारे विजेचे तोरण तोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर 1942 ते नोव्हेंबर 1942 पर्यंत त्यांनी 11 तोरण पाडले आणि उद्योग आणि रेल्वे ठप्प झाली. +या धमकीचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांनी भाई कोतवालला अटक करण्यासाठी 2500 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. तसेच भाई कोतवालचा मुकाबला करण्यासाठी विशेष अधिकारी डीएसपी आर. हॉल आणि ऑफिसर स्टाफर्ड यांना पाचारण करण्यात आले. +क्रांतिकारी कोतवाल दस्ता मुरबाड तालुक्यातील सिद्धगडच्या दुर्गम जंगलात लपून बसला असताना त्याने मदतीचे पत्र पाठवले जे तेथील एका जमीनदाराच्या हाती लागले आणि त्याने ते पत्र व संदेशवाहक अधिकारी दालनाकडे वळवले. क्रांतिकारी म्हणतो त्याचा भारतीय सैनिक +2 जानेवारी 1943 रोजी पहाटे आझाद दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या तयारीत होता आणि मदत येण्याची वाट पाहत होता, तेव्हा आर. हॉल आणि स्टॅफर्ड यांनी दस्ता सदस्यांवर हल्ला केला. आझाद दस्ताचे उपनेते गोमाजी पाटील यांचा मुलगा हिराजी पाटील हे पहिले पडले. यात हिराजीचा जागीच मृत्यू झाला. भाई कोतवाल यांच्या मांडीला दुखापत झाल्याने त्यांना हालचाल करता आली नाही. हॉलने त्याला पॉइंट ब्लँक मारले. +देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक कमी ज्ञात स्वातंत्र्यसैनिकांपैकी ते एक होते. त्याच्या शूर लढ्या आणि बलिदानासाठी त्याला आता अभिमानाने "वीर भाई कोतवाल" म्हणजेच योद्धा म्हटले जाते. +24 जानेवारी 2020 रोजी, भाई कोतवाल यांच्या जीवनावर शहीद भाई कोतवाल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. +भाई कोतवाल यांनी योगी श्रीअरविंद लिखित द मदर या ग्रंथाचे भाषांतर केले होते. जगदंबा या नावाने ते प्रकाशित करण्यात आले होते.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13293.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a1025b5ae369051828b34a6af5888f9cbebf3ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13293.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये (नोव्हेंबर २६, १९२६ - ऑक्टोबर ३०, १९९६) हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते. +पाध्यांचा जन्म नोव्हेंबर २६, १९२६ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्षॅं ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम करत होते. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षॅं व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13299.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7396e2f977d4795c9cbfe48192db74daf372ec88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13299.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाऊचातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1331.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c1e4879aa0f4386584a0f87928d2c72de7acc4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1331.txt @@ -0,0 +1 @@ +प्रभास कुमार सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13315.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b3cabaeb2b44940458ee6bc29c515a907dcde19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13315.txt @@ -0,0 +1 @@ +विठ्ठल महादेव तारकुंडे ऊर्फ भाऊसाहेब तारकुंडे ( सासवड, जुलै ३, १९०९ - - दिल्ली, मार्च २२, २००४) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13357.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..539dc36b0d2276cd2d5d157761dff60777956238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13357.txt @@ -0,0 +1,2 @@ +भागलपूर हा भारत देशाच्या बिहार राज्यामधील ४० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये भागलपूर शहरासह भागलपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. +साचा:बिहारमधील लोकसभा मतदारसंघ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13358.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c70189fcf5eee0091d6614550c0d6d83acd6f550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13358.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याविषयी आहे. भागलपुर शहराबद्दलचा लेख येथे आहे. +भागलपूर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र भागलपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13360.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5725331092540dc69fa8273214b83b58a4c264b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13360.txt @@ -0,0 +1,4 @@ +भागलपूर विभाग हा बिहार राज्याचा प्रशासकीय व भौगोलिक विभाग आहे. या विभागाची स्थापना इ.स. २००५ मध्ये झाली. +या विभागात खालील जिल्हे आहेत. + +भागलपूर विभागाचे मुखालय भागलपूर येथे आहे. भागलपूर विभागाचे आयुक्त मिनहाज आलम आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13397.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f446628eab4e95bb9b6fcaa94fa2430ed0def080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13397.txt @@ -0,0 +1,10 @@ +भागोजी बाळूजी कीर (०४ मार्च १८६७ - २४ फेब्रुवारी, १९४१ ) हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.[१] +कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्‍नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून गेले. ज्या वयात खेळायचे त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळूजी शेतमजूर होते. भागोजीने फुकट शिक्षण मिळत असलेल्या एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवला, आणि वयाच्या १२व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले.[२] +मुंबईला जाण्यासाठी भागोजींनी एका तांडेलाला मुंबईत बिनपैशात पोहोचवायची विनंती केली, आणि त्याने ती मान्य केली. मुंबईत आलेल्या १२ वर्षांच्या भागोजीला एका सुताराने ठेवून घेतले आणि रंधा मारायचे काम दिले. दिवसाला दोन आणे मिळायचे. तेथे असताना छोट्या भागोजीला कचऱ्यातही लक्ष्मी दिसली. तो सुताराच्या परवानगीने लाकडाचा भुसा बाजारात विकायला लागला आणि त्याला आणखी दोन आणे मिळायला लागले. जमतील तेवढे पैसे भागोजी घरी पाठवू लागला. +एकेदिवशी भागोजीला शापूरजी पालनजी या कंपनीतले पालनजी भेटले. हा माणूस मोठमोठ्या इमारती बांधून मुंबईचे रूप बदलत होता. त्यांना भागोजी आवडला, पण त्यापूर्वी त्यांनी भागोजीची परीक्षा घेतली. लाकडाच्या भुशात पैशाच्या नोटा ठेवल्या. भागोजीला नोटा सापडल्या. तिथल्या तिथे त्याने नोटा परत केल्या. त्याच्यावर शापूरजी प्रसन्न झाले. त्यांनी भागोजीला कॉन्ट्रॅक्ट्स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्स भागोजीकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुले विकून शिक्षण घेणारा हा रत्‍नागिरीचा भागोजी मुंबईचा शिल्पकार बनला.[ संदर्भ हवा ] +लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग या मुंबईतील सर्व इमारती बांधण्यात भागोजीचा हात आहे. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी कॉंक्रीटची भिंतही त्यांनीच बांधली.[ संदर्भ हवा ] +भागोजी कीर हे ते गाडगेमहाराजांना आध्यात्मिक गुरू मानत. त्यांच्या सांगण्यावरून भागोजींनी आळंदीत धर्मशाळा बांधल्या, तिथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले. भागोजी कीर यांनी फक्त पैसा उभारला नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्ये हाती घेतली. एक शेतमजुराचा मुलगा, श्रीमान भागोजीशेठ कीर झाला.[ संदर्भ हवा ] +भागोजींनी यांनी रत्‍नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर बांधून दिले. २२ फेब्रुवारी १९३१ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुले झालं. पतितांना पावन करणारे म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव ‘पतितपावन मंदिर’ असे ठेवलं. अस्पृश्यांसह सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असलेले ते भारतातलं पहिलं मंदिर ठरले. अशा प्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला.[ संदर्भ हवा ] +या मंदिराशिवाय भागोजींनी आणखीही काही देवळे बांधली; धर्मशाळा आणि नदीकिनारी घाट बांधले, आणि मुंबईसह पुणे, आळंदी, रत्‍नागिरी, आणि अन्य काही ठिकाणे स्मशाने बांधली.[ संदर्भ हवा ] +शिवाजी पार्कवरचे सावरकर सदन कीरांनीच बांधले. पैसे मात्र सावरकरांनी दिले.[ संदर्भ हवा ] +एकदा भागोजींच्या लक्षात आले की, दादरसारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही. त्यांनी सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज न करता शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून ती विकत घेतली. त्यावर स्मशान उभारले आणि मग त्याचं ‘लोकार्पण’ केले.[ संदर्भ हवा ] दि .२४ फेब्रुवारी १९४१ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे निधन झाले .[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13398.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f446628eab4e95bb9b6fcaa94fa2430ed0def080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13398.txt @@ -0,0 +1,10 @@ +भागोजी बाळूजी कीर (०४ मार्च १८६७ - २४ फेब्रुवारी, १९४१ ) हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.[१] +कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्‍नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून गेले. ज्या वयात खेळायचे त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळूजी शेतमजूर होते. भागोजीने फुकट शिक्षण मिळत असलेल्या एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवला, आणि वयाच्या १२व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले.[२] +मुंबईला जाण्यासाठी भागोजींनी एका तांडेलाला मुंबईत बिनपैशात पोहोचवायची विनंती केली, आणि त्याने ती मान्य केली. मुंबईत आलेल्या १२ वर्षांच्या भागोजीला एका सुताराने ठेवून घेतले आणि रंधा मारायचे काम दिले. दिवसाला दोन आणे मिळायचे. तेथे असताना छोट्या भागोजीला कचऱ्यातही लक्ष्मी दिसली. तो सुताराच्या परवानगीने लाकडाचा भुसा बाजारात विकायला लागला आणि त्याला आणखी दोन आणे मिळायला लागले. जमतील तेवढे पैसे भागोजी घरी पाठवू लागला. +एकेदिवशी भागोजीला शापूरजी पालनजी या कंपनीतले पालनजी भेटले. हा माणूस मोठमोठ्या इमारती बांधून मुंबईचे रूप बदलत होता. त्यांना भागोजी आवडला, पण त्यापूर्वी त्यांनी भागोजीची परीक्षा घेतली. लाकडाच्या भुशात पैशाच्या नोटा ठेवल्या. भागोजीला नोटा सापडल्या. तिथल्या तिथे त्याने नोटा परत केल्या. त्याच्यावर शापूरजी प्रसन्न झाले. त्यांनी भागोजीला कॉन्ट्रॅक्ट्स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्स भागोजीकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुले विकून शिक्षण घेणारा हा रत्‍नागिरीचा भागोजी मुंबईचा शिल्पकार बनला.[ संदर्भ हवा ] +लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग या मुंबईतील सर्व इमारती बांधण्यात भागोजीचा हात आहे. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी कॉंक्रीटची भिंतही त्यांनीच बांधली.[ संदर्भ हवा ] +भागोजी कीर हे ते गाडगेमहाराजांना आध्यात्मिक गुरू मानत. त्यांच्या सांगण्यावरून भागोजींनी आळंदीत धर्मशाळा बांधल्या, तिथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले. भागोजी कीर यांनी फक्त पैसा उभारला नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्ये हाती घेतली. एक शेतमजुराचा मुलगा, श्रीमान भागोजीशेठ कीर झाला.[ संदर्भ हवा ] +भागोजींनी यांनी रत्‍नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर बांधून दिले. २२ फेब्रुवारी १९३१ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुले झालं. पतितांना पावन करणारे म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव ‘पतितपावन मंदिर’ असे ठेवलं. अस्पृश्यांसह सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असलेले ते भारतातलं पहिलं मंदिर ठरले. अशा प्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला.[ संदर्भ हवा ] +या मंदिराशिवाय भागोजींनी आणखीही काही देवळे बांधली; धर्मशाळा आणि नदीकिनारी घाट बांधले, आणि मुंबईसह पुणे, आळंदी, रत्‍नागिरी, आणि अन्य काही ठिकाणे स्मशाने बांधली.[ संदर्भ हवा ] +शिवाजी पार्कवरचे सावरकर सदन कीरांनीच बांधले. पैसे मात्र सावरकरांनी दिले.[ संदर्भ हवा ] +एकदा भागोजींच्या लक्षात आले की, दादरसारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही. त्यांनी सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज न करता शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून ती विकत घेतली. त्यावर स्मशान उभारले आणि मग त्याचं ‘लोकार्पण’ केले.[ संदर्भ हवा ] दि .२४ फेब्रुवारी १९४१ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे निधन झाले .[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13418.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c9ed3f7aa647c56ccdfe781056306eb9c3a0069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13418.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाजगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13422.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f48a27cff64d30bf19561be8665d7dd617505bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13422.txt @@ -0,0 +1,40 @@ +भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत. +२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत. +१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. +१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले. +१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात कोंडून ठेवण्यात आलं. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. +जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. +पक्षाच्या घटनेनुसार.[५] सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजीनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे. +या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काऊन्सिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. +मार्गदर्शक मंडळ +भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.[६] या मंडळातील सद्य सदस्य +नॅशनल एक्झिक्युटिव्व्ह्ज +भाजपामध्ये "नॅशनल एक्झिक्युटिव्ह्ज" अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत.: +ज्यात अमित शहा हे चेरमन, अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त यातील सद्य सदस्य (सन २०२०) : +नॅशनल काऊन्सिल +भाजपामध्ये 'नॅशनल काऊन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो. +सेंट्रल इलेक्शन कमिशन +या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे. +डिसिप्लिनरी कमिटी +पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लिनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत. +नॅशनल सेल्स +याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत. +उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल. +इ.स.२००२ मध्ये नागपूर महानगरपालिकेतील दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट. +दोंडाईचा येथील दादासाहेब रावल सहकारी बँक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. औरंगाबाद खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बँकेतून नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कर्ज घेतले. कर्ज घेणाऱ्यांत जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बँकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश. +बँकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बँकेकडून या बँकेला पाच लाख रुपयांचा दंड. +२००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निर्दोष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्‍नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या (२०१९ साली) या प्रकरणी मिसाळ यांना जामीन. +पवन पवारवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत, पैकी काही हे - +मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १० मार्च २००८ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम ७ व कलम १३ (१)(ई) खाली लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावर जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आहे. +मुंबई बँकेत १९९८पासून करण्यात आलेल्या गैरव्यवहारात बँकेचे सुमारे १२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यावर माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेकांवर त्यात सहभागाचा आरोप आहे. पुढील कारवाई प्रलंबित आहे. याशिवाय बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, इजा घडविणे आदी प्रकारचे १३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल. +बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष असलेले विक्रम पाचपुते व अन्य दोघांवर साईकृपा खासगी साखर कारखान्यावर (श्रीगोंदा) शिरूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल. बबनराव हे या कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे तब्बल ३८ कोटी रुपये या कारखान्यास देणे आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून पंजाब नॅशनल +बँकेच्या पुणे शाखेकडून कारखान्यावर बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई झाली आहे. भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखाना १-१०-२०१६ रोजी पंजाब नॅशनल बँकेकडून तत्त्वत: ताब्यात घेण्यात आला. नगर जिल्हय़ातील श्रीगोंदा तालुक्यामधील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने ऊस देयकांची थकवलेली रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ देण्यास +मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज पंजाब नॅशनल बँकेने पावणे चारशे कोटीच्या वसुलीसाठी कारखान्यावर तत्त्वत: ताब मिळवला. या कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी बँकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बबनराव पाचपुते यांना तारण ठेवलेला दैवदैठणचा कारखाना आणि श्रीगोंद्यातील घरही गमवावे लागणार आहे. +गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. काँग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे याच्या समर्थकांना मारहाण केल्या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३. विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्यांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण, मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी यांचा समावेश. +शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर (घाटकोपर-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल. +देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनावर तात्पुरती मुक्तता. +संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजनेत भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्याबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्यायमूर्ती गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी. +एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२० खाली गुन्हा दाखल; शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक झाली होती. सध्या खटला सुरू. शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्यात पंधरा महिन्यांची शिक्षा. +मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रुपये कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बँकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधीकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील. +महानगरपालिका|इंदूर महानगरपालिकेच्या]] अधिकाऱ्याच्या डोक्यात काठी मारून गंभीर जखमी केल्याचा आरोप. आकाशला सोडवण्यासाठी तमाम भाजप कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी मोर्चे काढून व दंगली माजवून निदर्शने केली. आरोपी जामिनावर मोकळा. पालिका अधिकाऱ्याची अवस्था गंभीर. +जनसंघाचे अधिकृत निवडणूक चिन्ह नांगरधारी शेतकरी हे होते. ते आता भाजपच्या काळात कमळ असे झाले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13427.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bc1cc9f03a3957e9aae2994690d2c51b897b49a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13427.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13430.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d905a7713844f37f683dcce73ebb4950508ffe42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13430.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाटकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13442.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ed5a12d646cf4fd906b0db43557aa1e58edf6af --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13442.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाटेपुरी किंवा भाटपुरी हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव आहे. +या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (--+%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13448.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb3b3d72b6977ff765e0aae50bd8a309cd723bdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13448.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाडळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13472.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f284a4d554ac3302df5af844580a64e61274e2e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13472.txt @@ -0,0 +1 @@ +भातलावणी यंत्र हे एक विशेष ट्रान्सप्लटर आहे जे साधारण ट्रान्सप्रॉंटर लावून बनवला जातो. मुख्यतः दोन प्रकारचे भातलावणी यंत्र , वर बसून (राईडिंग) चालवायचे आणि चालत-ढकलत (वॉकिंग) चालवायचे. राईडिंग प्रकारात जास्त ताकद असते आणि सामान्यत: एका वेळेस सहा ओळी पेरता येतात. दुसरीकडे, वॉकिंग प्रकारात कमी ताकद असते आणि सामान्यत: एका वेळेस चार ओळी पेरता येतात. जरी आशियापेक्षा इतर भागातील भात पीक घेतले जाते, तरी प्रामुख्याने पूर्व, दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियामध्येच भातलावणी यंत्र वापरली जातात. याचे कारण असे की शेतावर एकदाच पेरणी करूनही भात उगवता येतो आणि आशियातील बाहेर असलेले शेतकरी हाच मार्ग वापरतात. पण ह्या प्र्कारात भाताचे उत्पन्न कमी येते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13476.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4494bc50b9bae8b729d3ce644a71272e54f5c18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13476.txt @@ -0,0 +1,2 @@ +भातविहीरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13478.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..917b00094ca819be68507e3a8a607c32464eb8dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13478.txt @@ -0,0 +1,8 @@ +भातसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +भातसई हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीशेजारी वसलेले एक छोटसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम १५०० च्या आसपास आहे. गावातील एखाद्या कुटुंबाचा अपवाद वगळता येथे फक्त आगरी समाजाचे लोक राहतात.गावापासून फक्त २.५ किमीच्या अंतरावर वासिंद हे मध्यरेल्वेचे स्थानक आहे. तसेच ३ किमीच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ आहे. त्यामुळे गावापासून मुंबईकडे वा नाशिककडे प्रवास करणे सोपे आहे. भातसई ते मुंबई हे अंतर ८३ किमी असून रेल्वेमार्गाने हा प्रवास अडीच तासात शक्य होतो. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +भातसई गाव हे नदीशेजारी वसले असल्याने नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. नदीप्रवाहाच्या वरच्या बाजूला भातसा हे धरण असल्यामुळे नदी वर्षभर भरून वाहते. त्यामुळे याच पाण्याचा वापर शेतीसाठी करून येथील शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. भातसा कालव्यापासूनसुद्धा शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने काही शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. गावाच्या पूर्वेकडे काही जंगले आहेत, त्यांमध्ये पासाणचा रान व शेर्याचा रान ही जंगले प्रमुख आहेत. गावाशेजारी नदी व भोवताली जंगल असल्याने येथील वातावरण हे शांत व उत्तम आहे . +भातसई गावच्या लोकांचा परंपरागत व्यवसाय हा शेती असला तरी आताची पिढी मुंबई, ठाणे या सारख्या महानगरांमधे नोकरी व व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात यश संपादन करताना दिसते . गावाजवळ शिक्षणाच्या सोई सुविधांमुळे गावात सुशिक्षितांचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. परंपरागत व्यवसाय हा शेती असल्यामूळे आजही गावातील शेतकरी भात व भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. +गावातील बहुतांश लोकसंख्या सुशिक्षित असल्याने येथील लोकांमधे आपआपसात एकतेची भावना आहे. गावात काही प्रमाणात वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. गावात ओंकार सेवा मित्र मंडळ, ओम साई मित्र मंडळ आणि माउली कृपा ग्रुप अशी सामाजिक सेवा मंडळे आहेत. +गावात आगरी समाजाचे लोक राहत असल्यामुळे येथील लोक, आगरी समाजाची ओळख असलेला लग्न समारंभ (हळदी समारंभ) मोठ्या उत्साहात साजरा करतात. गावाची ग्रामदेवता गांवदेवी माता पालखी सोहळा आणि हनुमान मंदिरात साजरा होणारा ७ दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. होळी, दिवाळी, दसरा, नवरात्र, गणेशोत्सव व शिवजयंती हे सणसुद्धा असेच उत्साहात साजरे होतात. साईबाबांचा पालखी सोहळा तसेच भातसई ते शिर्डी हा पदयात्रा सोहळा सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा होतो. +भातसई नदीच्या काठावर अनेक लोकांनी Farm Houses बांधली आहेत व त्यांचा वापर हा पर्यटकांच्या निवासासाठी केला जातो. त्यांमध्ये प्रामुख्याने BIG RED TENT, व ’सृष्टी फार्म’चा विशेष उल्लेख करता येईल. येथे मुंबई तसेच ठाण्याहून पर्यटक येतात आणि भातसईच्या मोकळ्या हवेत व निसर्गरम्य वातावरणात आपल्या Weekendची तसेच Holydaysची मजा लुटतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13538.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a81aa588f4b265b2c563bbe514db14bc393bcc7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13538.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाद्रपद शुद्ध एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + +भाद्रपद शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी किंवा परिवर्तिनी एकादशी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1354.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bdc13514237924e9085a8721e3cc53236827b45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1354.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्रमस्तिष्क घात किंवा मेंदूचा पक्षाघात किंवा सेरेब्रल पाल्सी[१] हा एक लहान मुलांमध्ये जन्मताच आढळून येणारा आजार आहे. यामध्ये बऱ्याचदा हालचालीत अयोग्य समन्वय, कडक स्नायू, कमकुवत स्नायू आणि कापरे भरणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या आजारामुळे व्यक्तीच्या हालचालींवर मर्यादा येतात. सेरेब्रल पाल्सीचा शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे होतो - सेरेब्रल म्हणजे प्रमस्तिष्क (मेंदूशी संबंधित) आणि पाल्सी म्हणजे पक्षाघात (अर्धांगवायू).[२] +सेरेब्रल पाल्सी हा मेंदूच्या हालचाली, संतुलन आणि मुद्रा नियंत्रित करणाऱ्या भागांच्या असामान्य विकासामुळे किंवा मेंदूला झालेल्या इजेमुळे होतो. बहुतेकदा, गर्भधारणेदरम्यान उद्भवलेल्या समस्यांमुळे हा आजार निर्माण होतो. ज्यात अनेकदा निश्चित कारण माहीत होत नाही, परंतु यातील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात - मुदतपूर्व जन्म, जुळे जन्माला येणे, जन्माच्यावेळी बाळाचे वजन कमी असणे, जन्मतःच बाळाने नीट श्वास न घेणे, उशिरा रडणे, गर्भधारणेदरम्यान काही संसर्ग जसे की टॉक्सोप्लाज्मोसिस किंवा रुबेला, गर्भधारणेदरम्यान मिथाइल मर्क्युरीचा संसर्ग, कठीण प्रसूती, गर्भारपणात घेतलेली औषधे आणि बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांमध्ये डोक्याला दुखापत होणे इत्यादी. सुमारे २% प्रकरणात अनुवांशिक कारण देखील असल्याचे मानले जाते. याशिवाय प्राणवायूची कमतरता, कावीळ तसेच मेंदूत जमा झालेले पाणी यापैकी काही कारणे देखील असू शकतात.[२] +जन्मतःच बाळाने नीट श्वास न घेणे, उशिरा रडणे, शरीर आखडणे किंवा एकदम ढिले पडणे ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत[२] +मेंदूच्या ज्या भागावर परिणाम होतो, त्यानुसार रुग्णाची आकलनक्षमता, शिकणे, बोलणे आणि संवाद साधणे, श्रवण क्षमता, अन्न गिळणे, बुद्धी, स्वभाव, संवेदना, तसेच दृष्टीवरील परिणाम अशा प्रकारचे दोष निर्माण होतात. बऱ्याचदा, सेरेब्रल पाल्सी असलेली बाळे त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे लवकर लोळत, बसत, रांगत किंवा चालत नाही. इतर लक्षणांमध्ये झटके येणे आणि विचार किंवा तर्क करण्याच्या समस्या यांचा समावेश होतो, जे प्रत्येक प्रमस्तिष्क घात असलेल्या सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये आढळतात. आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांत लक्षणे अधिक ठळक दिसू शकतात, परंतु अंतर्निहित समस्या कालांतराने वाढत नाहीत.[३] +रुग्णाच्या प्राथमिक लक्षणांव्यतिरिक्त एमआरआय, सीटी स्कॅन, ईजीसी इत्यादी तपासणी करून आजाराचे निदान आणि तीव्रता तपासली जाते. योग्य प्रकारच्या औषधी, शल्य चिकित्सा तसेच पुनर्वसन इत्यादी द्वारे आजारावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय जलोपचार, स्वभावोपचार, स्टेम सेल थेरपी, समुपदेशन आणि व्यायाम इत्यादी अनेक विविध प्रकारच्या उपचारांचा देखील चांगला परिणाम होतो.[४] +जगात दरवर्षी अंदाजे तीन हजार मुलांमागे तीन मुले या आजाराने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ ऑक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन (World Cerebral Palsy Day) पाळला जातो.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13541.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21aab7433919170e0cacb83fbf02961443ee64a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13541.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद शुद्ध तृतीया ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तिसरी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13549.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf684ba1e9a546c4f39d042a381a45cb5dde8420 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13549.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद शुद्ध षष्ठी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील सहावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13583.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..270e409068693d43cc1c0b751afeeb47ad1e829c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13583.txt @@ -0,0 +1 @@ +भानु प्रताप सिंग वर्मा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13593.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ff2694e845a13df4bd1be8ceebab70526c1256f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13593.txt @@ -0,0 +1,2 @@ + भाबट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13603.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3c16fa8fda3ef71ce207c93b837f4b40a590e4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13603.txt @@ -0,0 +1,2 @@ +भामटवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13626.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05f76becdf6d67acfa27af8df5bc75abe1eef305 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13626.txt @@ -0,0 +1,2 @@ +भायगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1364.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1609a6678d2ad40f5688bac070d6e41c762c7b3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1364.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रमाणवाद हा एक तत्त्वज्ञान विषयक संप्रदाय आहे, ज्याचे प्रणेता बौद्ध तत्त्वज्ञ दिग्नाग मानले जातात. याला 'हेतुवाद' सुद्धा म्हणले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13663.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1c6f202c6da943b2d88fe49bcc42dac9c8da0ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13663.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत-नेपाळ संबंध हे भारतीय प्रजासत्ताक आणि फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत. दोन्ही देशांनी १९५० च्या भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करारासह संबंध सुरू केले. +दोन्ही देशांमध्ये उत्कृष्ट द्विपक्षीय संबंध आहेत. भारतीय आणि नेपाळी लोकांमध्‍ये घनिष्ट संबंध आहेत जसे की आर्थिक, व्यवसायीक, भाषिक, वैवाहिक, धार्मिक आणि सांस्कृतिक.[१][२] +१९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, भारताने नेपाळच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधन विकास यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांसह, इतर क्षेत्रांमध्ये जसे विमानतळ, सिंचन, कृषी, रस्ते, पूल, ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक वसाहती, दळणवळण, सर्वेक्षण, वनीकरण आणि इमारत बांधकाम यासारख्या पायाभूत सुविधांचा समावेश होतो.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13684.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8005cea2343222ca589a5e45375a459cf8a2a04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13684.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारत-श्रीलंका शांती करार हा २९ जुलै १९८७ रोजी कोलंबो येथे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांच्यात झालेला करार आहे. +श्रीलंकेतील यादवी युद्ध संपविण्यासाठी श्रीलंकेच्या संविधानातील तेरावी दुरुस्ती करणे आणि १९८७ च्या प्रांतीय कौन्सिल कायद्याला सक्षम करणे ही उद्दिष्टे समोर ठेवली होती. या कराराच्या अटींनुसार कोलंबोकडून प्रांतांकडे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सहमती मिळणे, श्रीलंकेच्या सैन्याने उत्तरेकडील सैन्याच्या तुकड्या मागे घेणे आणि तमिळ बंडखोरांनी त्यांची शस्त्रे खाली ठेवून शरण येणे अपेक्षित होते. +या महत्त्वाच्या कराराच्या चर्चेमध्ये त्यावेळेस असलेला सर्वात प्रभावी तमिळ बंडखोर गट, लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) यांचा समावेश करण्यात आला नाही. तरीही भारतीय शांती सेनेसमोर शस्त्र समर्पण करण्यासाठी हा गट नाईलाजाने तयार झाला. तथापि, काही महिन्यांच्या आतच एलटीटीईने स्वतंत्र तमिळ इलमसाठी सशस्त्र संघर्ष सुरू ठेवण्याचा त्यांचा हेतू जाहीर केला आणि शस्त्रसंधी करण्याचे नाकारले. भारतीय शांती सेना हीच एलटीटीईच्या विरुद्ध लढाईत उतरली आणि या कराराच्या उद्दिष्टांना धक्का बसला. दक्षिणेकडील प्रांतात सिंहली बंडखोरांच्या कारवाया या दरम्यान वाढून एकूणच शांतीची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली.[१] +१९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेत हिंसक वंशसंघर्ष तीव्र झाला. १९४८ मध्ये ब्रिटिशांच्या सत्तेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुसंख्य असलेल्या सिंहली गटाचे सरकार स्थापन झाले. या सरकारने तमिळ अल्पसंख्यांक लोकसंख्येच्या विरोधात काही कायदे केल्याने तेव्हापासून या संघर्षाला सुरुवात झाल्याचे मानले जाते. १९७० च्या दशकात, दोन प्रमुख तमिळ पक्षांनी एकत्र येऊन तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट (टीयूएलएफ) हा पक्ष स्थापन करून उत्तर व पूर्वेकडील प्रदेशात स्वायत्त तमिळ इलमसाठी आंदोलन सुरू केले. तथापि, ऑगस्ट १९८३ मध्ये झालेल्या श्रीलंकेच्या संविधानातील सहाव्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीने या आंदोलनाला असंवैधानिक ठरविले. यामुळे टीयूएलएफ अधिकृतपणे निष्प्रभ झाला. परंतु यातूनच अधिक क्रांतिकारी, अतिरेकी हिंसक तत्त्वांचे समर्थन करणारे गट लवकरच उदयास आले आणि विविध भागांत यादवी युद्धे सुरू झाली.[२] +श्रीलंकेच्या यादवी युद्धातील भारतीय हस्तक्षेप अपरिहार्य ठरला कारण या युद्धाने भारताच्या सुरक्षिततेला आणि प्रादेशिक अखंडतेला धक्का दिला. एकीकडे परकीय शक्ती श्रीलंकेमध्ये त्यांचे तळ स्थापन करून भारताला आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली तर दुसरीकडे एलटीटीईच्या सार्वभौम तमिळ राष्ट्राच्या विस्तारात भारतातील तमिळ-निवासी भूभाग समाविष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वपक्षीय चर्चा करून परराष्ट्र धोरणाची आखणी केली.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13694.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13f8cd8fdb4ea1063206240bbfccbc371fe826dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13694.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारत आदिवासी पक्ष ("Bharat Adivasi Party"; संक्षिप्त BAP) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक राजकीय पक्ष आहे. २०२२ मध्ये मोहनलाल रोट यांनी पक्षाची स्थापना केली होती. +भारत आदिवासी पक्षाने २०२३ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत ३ जागा जिंकल्या [१] आणि २०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १ जागा जिंकली. [२] पक्षाचे नेते राजकुमार रोत यांनी चोरासी विधानसभा मतदारसंघ (राजस्थान) ६९ हजारांहून अधिक मतांनी ऐतिहासिक फरकाने जिंकला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13708.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f15e88551cee2a8cd60d806b75b348909fdff636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13708.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाला. ह्या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने व १ २०-२० सामना खेळवला गेला. त्यानंतर भारतीय संघ, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत ३ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेत सहभागी झाला. + +मालिकेतील चार कसोटी सामने अनुक्रमे मेलबर्न, सिडनी, पर्थ व एडिलेड येथे खेळण्यात येतील. + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13731.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..804d59be44289f1e12061554da185fa8acff9ee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13731.txt @@ -0,0 +1,2 @@ +The following players were called up for the 2010 FIFA World Cup पात्रता.(Second Leg) + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13739.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eeae592ef739b7bbd775790ceb0d5fa635ebb89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13739.txt @@ -0,0 +1,14 @@ +भारतमाता ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक संकल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्यामागे आहे, त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्रांचे वा मूर्तीचे प्रतिकात्मक पूजन हे अन्य देवतांप्रमाणे करण्याची परंपरा स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सुरू झालेली दिसते. +बंगाली क्रांतिकारक आणि विचारवंत योगी अरविंद घोष यांनी भारतमाता ही संकल्पना मांडली आहे.[१] भारत हा देश असला तरी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विचारवंत आणि क्रांतिकारक यांनी आपल्या देशाला आई मानले. आपली आई पारतंत्र्यात असल्याने तिच्या सुटकेचा प्रयत्न तिच्या पुत्रांनी चालविला आहे अशी भावना यामागे होती.[२][३] +अभ्यासक, विश्लेषक, क्रांतिकारक हे भारतमातेला वंदन करतात आणि भारतातील सर्व राज्ये ही जणू काही तिची अपत्ये आहेत असेही नोंदवताना दिसतात.[४][५] +बंकिम चंद्र लिखित वंदे मातरम् या राष्ट्रगानामध्ये 'भारत ही माता आहे' ही संकल्पना स्पष्ट स्वरुपात अभिव्यक्त झालेली आहे. ''वंदे मातरम् या गीताद्वारे भारतमातेने स्वतःच स्वतःला प्रकट केले आहे,'' असे श्रीअरविंद म्हणतात.[६] +आई ही देवाप्रमाणे मानली जाते कारण ती मनुष्याला जन्म देते. आईविषयीची ही कृतज्ञता पृथ्वीच्या प्रतीही व्यक्त केली जाते. हिंदू जीवनदृष्टीमधे भूमीला माता मानले गेले आहे आणि त्यामुळेच भारत देशाला "भारतमाता" संबोधण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत स्वीकारली गेली आहे.[७] भारतमातेला गुरुस्थानी मानणे ही भारतीय क्रांतिकारी आणि देशभक्तांची प्रेरणा आहे.[८][९] +श्री. कन्हैयालाल मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक अरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, "राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल ?" श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, "या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा." [१०] +श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या भवानी-भारती या ९९ श्लोकांच्या संस्कृत काव्यरचनेमध्ये भारत-माता या संकल्पनेचा परिपोष झालेला आढळतो. दुर्गा सप्तशती या स्तोत्रामध्ये देवी दुर्गा प्रकट होऊन महिषासुर राक्षसाचा निःपात करते, या संकल्पनेचा आधार या काव्यास आहे. परकीय शासनरुपी राक्षसाचा निःपात भारतमाता रुपी भवानीने करावा यासाठी केलेले हे आवाहन आहे. [११] +बंकिम चंद्र यांच्या 'वंदे मातरम्' मध्ये मातेच्या दुर्गा, सरस्वती, कमला या रूपांचे दर्शन घडते, तर श्रीअरविंद यांना भारतमातेमध्ये भवानीचे म्हणजे कालीमातेचे रूपही दिसते, असे वंदे मातरमचे अभ्यासक श्री. मिलिंद सबनीस यांनी म्हटले आहे. [११]\ +"ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा (एकात्मता नसल्याचा) हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. हिंदु- मुस्लीम संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. +देशाचे माता म्हणून दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती भारतमातेच्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची!'' - श्रीअरविंद घोष यांच्या या वचनामधून माता या संकल्पनेचे प्रत्यक्ष उपयोजन झाल्यास काय परिणाम दिसून येतील याचे स्पष्टीकरण मिळते.[१२] +भारतमातेची चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेतून काढलेली आहेत, त्यामागे देशभक्तीची प्रेरणा आहे. भारतमाता ही स्रीरूपात चित्रित केली जाते. काही चित्रकार भारताच्या नकाशाच्या रेखाकृतीत स्त्री प्रतिमेची आकृतीही समाविष्ट करतात. काही ठिकाणी युवती रूपातील तेजस्वी भारतमाता दाखविलेली असते. हिमालय तिच्या मुकुटस्थानी असतो आणि समुद्र तिचे पाय धुवत असतो असेही अंकन असते. +भारत देशावर होणारी आक्रमणे आणि त्यामुळे देशाचे होणारे नुकसान अधोरेखित करताना काही चित्रकार दुःखाने रडणारी स्त्री म्हणून भारतमाता चित्रित करतात. आक्रमणामुळे येणारी हतबलता दर्शविण्यासाठी साडीचा पदर फाटलेल्या अवस्थेत असलेली आणि रुदन करणारी स्त्री अश्या रूपातही भारतमाता पहायला मिळते.[९] +भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अवनींद्रनाथ ठाकूर यांनी भारतमातेचे चित्र काढले आहे. हातात जपमाळ, भाताच्या लोब्या, आणि ग्रंथ घेतलेली, बंगाली पद्धतीची साडी परिधान केलेली भारतमाता त्यांनी चित्रित केलेली आहे.[१३] +एकात्मता स्तोत्रामधे भारतमातेचे वर्णन आले असून त्यामध्ये असे 'हिमालय हा जिचा मुकुट आहे, रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पाय धूत आहे, ऋषी आणि मुनी यांच्या तपाने पावन झालेल्या भारतमातेला वंदन असो' असे म्हटले आहे.[१४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13750.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9031eebe56df103183a086085e0cd829581d8fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13750.txt @@ -0,0 +1,6 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारताचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला वुमन इन ब्लू म्हणूनही ओळखले जाते,[८] महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. +२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेट खेळाडूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. +या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13765.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f8f342a523aac750c2b776958f472190b04810e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13765.txt @@ -0,0 +1,7 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +२०१६मध्ये भारत सरकारने १,००० व ५०० रुपयांच्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण केले. +पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली.[१] त्या योजनेनुसार: +यामुळे भारतातील अनेकांना आपली बेहिशेबी संपत्ती नाईलाजाने बँकेत जमा करावी लागली. त्यांची मोठीच पंचाईत झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1379.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2c364b253040458f9c50aa90f94eb12bf7a0111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1379.txt @@ -0,0 +1 @@ +प्रमुख स्वामी महाराज (७ डिसेंबर, १९२१ - १३ ऑगस्ट, २०१६) हे हिंदू धर्माचे संत होते. त्यांचे मूळ नाव शांतीलाल पटेल होते. त्यांना नारायणस्वरूपदास स्वामी या नावाने दीक्षा दिली. ते बोचसंन्यासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख (अध्यक्ष) होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13812.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67630c7cf246519d3f292585714d5863c8f347d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13812.txt @@ -0,0 +1,53 @@ +भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास २,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.हे भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते भारतामध्ये सत्ताही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होते या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. +मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ज्ञांनुसार आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले.[१]. इसवी सन पूर्व ३५००चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला. काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला.पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ, गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.[२] साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती.हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.या जनसमूहांच्या प्रमुखा मध्ये रावी नदीच्या तीरावर झालेले "दशरज्ञ युद्ध" प्रसिद्ध आहे.या वैदिक लोकांच्या जनसमुहांबरोबर "दास" किंवा "दस्यू" लोकांचे वास्तव्य होते. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार, बंगाल,ओडीसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही ही अस्तित्वा मध्ये होती तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती.त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात आलेली होती.गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई '''गौतम बुद्ध''' नेपाळमधील शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होते.जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये चेतवणी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.कोसलप्रमाणेच वत्स, अवंती आणि मगध हीदेखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती.मगधच्या उत्तरेस लिच्छवीचे व्रुज्जी हे गणराज्य होते.वैशाली ही त्याची राजधानी होती.मगधचा राजा अजातशत्रूने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये विलीन करून घेतले.वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी होईल हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे या काळातील जनपदांच्या उदयातूनच सार्वभौम सत्ता ह्या आकाराला आल्या त्याच्या प्रदेशांमध्ये क्या सत्तांचा मोठा विस्तार घडून आला अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले. +इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक सम्राट सिकंदर (अलेक्झांडर)च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने गंगेच्या खोऱ्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय प्रदेशात उठाव सुरू झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्ययांच्या साथीने /मदतीने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[३] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्त्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरू झाले.शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्राता याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.सातवाहननांचीची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.महाराष्ट्रातील प्रतिष्ठान(आजचे पैठण) ही त्यांची राजधानी होती. इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर प्रतिहारांची राजवट स्थापन झाली.कन्नोज ही त्यांची राजधानी होती. साहित्य,गणित,शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[४][५] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतीलपांड्य, चोल साम्राज्य,चेरा,विजयनगरचे साम्राज्य / राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन,यादव,विदर्भ या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. अजिंठा, वेरूळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता.चालुक्य,राष्ट्रकूट,परमार,काकतीय,होयसळ राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच शक,हूण,कुषाणानीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील खजुराहो येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत. +११ व्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील दाहीर राजाचा पराभव करून तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारताच्या अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका महमूद नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. मंगोल सम्राट तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.अफगाण शासक महंमद घोरीने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे अजमेर) एक राजपूत राजा प्रुथ्वीराज चौहानशी त्याचा संघर्ष झाला.आठ युद्धानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारताच्या जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्याविरुद्ध उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत शासन केले. यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा आहे. दिल्ली सल्तनत ते मुघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.अहमदनगरची निजामशाही,विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची (आजचे अचलपूर) इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशाहा/सम्राट शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.मुघल आणि दक्षिण भारताच्या इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगगांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची/राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य,स्वराज्य ाची महाराष्ट्रात स्थापना झाली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट औरंगजेबच्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारताच्या विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला . त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला.औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले.मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगड वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून तामिळनाडूतील जिंजीला पलायन करावे लागले.प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले.औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूला व येसूबाईला मुक्त केले/शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.गादीसाठी शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युद्धात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला.मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली.महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले.पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारुण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी,फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख राज्य/साम्राज्य व जाट राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रान्सने/फ्रेंचानी पॅडिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले.भारताच्या त्यांची मांडलिक संस्थाने/राज्ये दत्तक वारस नामंजूर करून खालसा केली.[६]. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला. +लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या.[७] सरते शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.[८] आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.भारत संघराज्य बनले.भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली.फ्रान्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहती वसाहतीमध्ये सार्वमत घेऊन भारताकडे सोपवल्या.पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले.१९६१मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले. +स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर,पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम,मणिपूर,मिझोरम,नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या आतंकवाद/दहशतवाद ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारताच्या विविध शहरात आतंकवादी/दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९६२,१९४७, १९६५,१९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे.खासकरून सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली.[१०] गोल गम इस्लामिक आर्किटेक्चर. +सिंधु संस्कृती ही भारताच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे[११]. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्यांच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहरली.[१२],[१३][१४][१५] सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला. यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरूप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले[१६]. +सिंधू संस्कृती आधुनिक भारत (पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सुरू केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरून सिंधू संस्कृतीची ओळख मिळते. +सिंधु संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. तर सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत. परंतु कालांतराने बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली. वैदिक संस्कृती संदर्भात खूप साहित्य आहे परंतु पुरातत्त्वीय पुरावे नाहीत व सिंधू संस्कृतीबद्दल भरपूर पुरातत्त्वीय पुरावे आहेत परंतु त्या संदर्भात कोणतेही साहित्य नाही. +वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरू झाली.विशेषतः वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली. +ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा आहे. या वेदान्च्या ग्रथाना 'संहिता' असे म्हणतात.'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा अर्थ आहे. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले.[१७] +वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारताच्या राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले. +या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.[१८] +वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता,वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते.वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्विक बांधणी याच सर्व तत्कालीन ऊहापोहाचा निकाल आहे असे मानतात.[१९]. हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात. +गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली.[२०] जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो[२१] +बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली. +इस पूर्व ३२६ च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट याने आपल्या जग जिंकायच्या मोहिमे अंतर्गत भारतावर आक्रमण केले. भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकिय आक्रमणांची नांदी अलेक्झांडरच्या आक्रमणानिमित्त झाली. झेलम नदीच्या लढाईत त्याने पोरस राजाचा पराभव केला परंतु अलेक्झांडरला बरेच नुकसान सहन करावे लागले. पुढील एका लहान लढाईत अलेक्झांडर चांगलाच जखमी झाला होता. ११ वर्षांच्या सातत्याचा लढाईंमुळे अलेक्झांडरची सेना चांगलीच कंटाळली होती व तत्कालीन मगध साम्राज्याची ताकद अलेक्झांडरच्या सैन्याच्या तुलनेत जास्त होती व भारतीयांशी पहिल्या काही लढायातील अनुभवांमुळे मगधशी टक्कर महाग पडेल या कल्पनेने अलेक्झांडरच्या सैन्यात परतीची लाट उफाळून आली. सैन्यात फूट उफाळू नये यासाठी अलेक्झांडरने प‍रतीचा निर्णय घेतला. अलेक्झांडर परतीच्या प्रवासात आजारपणाने मरण पावला त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. अलेक्झांड‍रने भारताचा थोडाच भाग जिंकला असला तरी त्याच्या आक्रमणाने भारतात मोठी राजकीय उलथापालथ झाली. +मुख्य पान: मौर्य साम्राज्य +अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. चंद्रगुप्त मौर्यने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा(सिकंदर) सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार त्याचा मुलगा/पुत्र बिंदुसाराच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकच्या काळात (इसपूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान॰, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा(आजचा म्यानमार) काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकने कलिंग राज्य मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर विदीशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती . अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील अशोकस्तंभ आज आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा मोठा उत्कर्ष झाला सम्राट अशोक आणि ठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि कारले तसेच नाशिक व अजिंठा-वेरूळ येथील ठिकाणांच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसून येते गुप्तकाळात भारतीय मूर्ती कलेचा मोठा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला तामिळनाडूमधील महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देणारी आहेत पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली होती दिल्लीजवळ नेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारित प्राचीन भारतीयांचे धातू शास्त्राचे ज्ञान हे किती प्रगत होते हे समजते प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होते भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम हेदेखील यावरून लक्षात घेण्यासारखे आहे +मुख्य पान शुंग वंश, शक राज्यकर्ते ,सातवाहन +मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्य कर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहदत्त याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व सनातन वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व बौद्ध धर्मियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुष्यमित्रच्या पुढील पिढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करून धार्मिक शांतता टिकवून ठेवली. +मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारताच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे. +याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते. +अलेक्झांडरच्या म्रुत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड मौर्य साम्राज्य काळातच ढिली पडली. परंतु भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया (इराण) व बॅक्ट्रीया (अफगाणिस्तान) मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अश्या प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला वायव्य प्रांत सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा बनू लागला. डेमेट्रीयस या ग्रीक राजाने इ.स. पूर्व १८० मध्ये भारतीय-ग्रीक राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार अफगाणिस्तान, पाकिस्तान, पंजाब प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये २ शतकापर्यंत टिकली. या काळात ३० पेक्षा अधिक ग्रीक राज्यकर्तांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच भारतीय राज्यकर्त्यांशी लढत. मिलिंद अथवा मिनॅंडर हा एक महान ग्रीक भारतीय राज्यकर्ता होऊन गेला. ग्रीक राज्यकर्त्यांनंतर इसपूर्व शतकात या भागात शक राज्यकर्त्यांचे वर्चस्व वाढले. शक हे मूळतः दक्षिण सायबेरियातून स्थलांतरित झालेले लोक होते. सर्वप्रथम बॅक्ट्रीय (अफगाणिस्तान), काश्मीर, गांधार, पंजाब असा प्रवास करत भारतात शक टोळ्यांनी प्रवेश केला व पश्चिम भागात आपले प्रस्थ वाढवले. यानंतरच्या काळात कुषाण हे वायव्य भागात प्रभावी बनले. कुशाण राज्यकर्त्यांचे एके काळी कझाकस्तानापासून ते मथुरेपर्यंत राज्य होते. +पहिल्या शतकात रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला. रोमन साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते. +इस १३० मध्ये सुरू झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला. हा व्यापार मुख्यत्वे रोमशी सरळपणे न होता, मध्य आशियातील अरब,इजिप्त या मधल्या व्यापारांमार्फत होत असे. (II.5.12.[२२]), ऑगस्टस या रोमन सम्राटाच्या काळापर्यंत प्रतिवर्षी १२० जहाजे मायोस होर्मोस पासून ते भारतापर्यंत ये जा करत. या काळात येणाऱ्या सोन्याचा उपयोग भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या नावाच्या सोन्याच्या मोहऱ्या पाडण्यात केलेला दिसतो. + +मुख्य पान गुप्त साम्राज्य +गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकिय, आर्थिक सामाजिक व लष्करी स्थैर्य लाभले. याकाळात भारताने गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात मोठी मजल मारली. गुप्त साम्राज्याच्या शासकांनी आपल्या सैन्य शक्तीच्या जोरावर भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. श्रीगुप्त या गुप्त राज्यकर्त्याने गुप्त राज्याची स्थापना केली त्यानंतर काही वर्षातच चंद्रगुप्त ने गुप्त राज्याचे साम्राज्य बनवले. समुद्रगुप्त चंद्रगुप्त विक्रमादित्य यांसारख्या महान राज्यकर्त्यांनी गुप्त साम्राज्य वाढवले. गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इस २४० ते ५५० पर्यंत मानला जातो. कालिदास हा महान कवी गुप्त सम्राटांच्या दरबारी होता असे मानतात. पुराणांची रचना याच काळात झाली असेही मानतात. गुप्त साम्राज्याच्या नंतरच्या काळात पश्चिम अशियातील हूण आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांनी गुप्त साम्राज्य क्षीण झाले. +गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौजच्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली. १३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले. आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारताच्या बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओ़ळखली जात, त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते. +या राजपूत राज्यांनी उत्तर भारताच्या मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली. भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली. +या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता. चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती. आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला. चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले. राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली. या काळात दक्षिण भारताच्या राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले.[२४][२५] १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली. या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले. ई. स. वी सन १७५७ रोजी झालेली +गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर व दक्षिण भारतात अनेक हिंदू साम्राज्ये उदयास आली. उत्तरेस प्रतिहार,पाल,वर्धन,गहडवाल इत्यादी तर दक्षिणेस राष्ट्रकूट,होयसळ,पांड्य,चेर,कदंब,यादव इत्यादी साम्राज्ये होऊन गेली. +अरबस्तानात सहाव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी स्पेन, उत्तर अफ्रिका, तुर्कस्तान ते इराण बलुचिस्तानपर्यंत भाग इस्लामय करून टाकला होता. उमय्यद खलीफाच्या काळात बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व भारतात इस्लामी राज्याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इस्लामी आक्रमकांना प्रतिहारीं कडून मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली त्यामुळे इस्लामी राज्याचा पूर्वेकडचा विस्तार थांबला. परंतु भारताशेजारील इराण तोवर पूर्णपणे इस्लाममय झाला होता. शेजारील (भारत) संपन्न व गैर इस्लामी राज्य आक्रमणासाठी खूणवत होते. दहाव्या शतकात इस्लामी आक्रमणांची व्याप्ति वाढली व भारतात लहान इस्लामी सल्तनते तयार होउ लागली. या आक्रमणांच्या आगोदरही भारतात अरबी व्यापाऱ्यामार्फत इस्लाम पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात पोहोचला होता. सुरुवातीची इस्लामी आक्रमणे प्रामुख्याने लूटीवर आधारित होती. या लूटींचे मुख्य लक्ष्य मंदिरे व संपन्न शहरे होती. गझनीचा महमूदने भारतावर लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. +१२ व्या शतकात पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घौरीने पराभव केला व भारतात अधिकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली.[२६] भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारताच्या अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. शेरशहा सूरी ने बांधलेला कलकत्ता काबूल रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले. +१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील तैमूरलंग या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.[२७] त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.[२८] तैमूरलंगच्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये बाबर या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला. + +इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.[२९] मुघल साम्राज्याने १७ व्या शतकात भारताच्या बहुतेक भागावर राज्य केले व १७०७ नंतर औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर या साम्राज्याची घसरण चालू झाली सरतेशेवटी १८५७ पर्यंत एका लहान संस्थानिकाचा आकारा पर्यंत मर्यादित राहून टिकली. १८५७ मध्ये ब्रिटीशांनी मुघल राज्य खालसा करून टाकले. या काळात उत्तर भारतात मोगलांचे व दक्षिण भारतात विविध शाहींची राज्ये होती. १६८८ पर्यंत मोघलांच्या राज्याचा विस्तार प्राचीन मौर्य साम्राज्याच्या विस्ताराऐवढा होता. दिल्ली सल्तनतींच्या तुलनेत मुघल साम्राज्याने धार्मिक सलोखा ठेवला. यात सम्राट अकबरने पुढाकार घेतला होता. त्याने स्वता:ही दिन-ए-इलाही हा धर्मही चालू केला होता. तसेच हिंदूंवर लादला जाणारा झिजीया करही माफ करून टाकला होता. मोगलांनी भारतीय स्थापत्यामध्ये परिवर्तन आणले व आजच्या भारतीय स्थापत्याची ओळख प्रामुख्याने मुघली स्थापत्यावरून होते. जगप्रसिद्ध ताजमहाल मोघल सम्राट शहाजहॉंने बांधला तसेच फत्तेपूर सिक्री हे पूर्ण शहर वसवले. दिल्ली व आग्रामधील मधील बहुतेक जुन्या वास्तू या मोघल स्थापत्याची ओळख करून देतात. हिंदूच्या बरोबर सलोखा वाढवला तरीही शाहजहॉं व औरंगजेबच्या काळात हा धार्मिक सलोखा खालवला. औरंगजेबने हिंदूंविषयी दाखवलेल्या कडवट धोरणांमुळे मराठे, राजपूत व शीख दुखावले व मुघल राज्याविरुद्ध बंडाळी वाढली व मुघल साम्राज्याचे पतन होण्यास कारणीभूत ठरले. खासकरून शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याकडून मोठा प्रतिकार झाला. औरंगजेबने आपल्या आयुष्याची शेवटची २७ वर्षे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यात घालवली जे साध्य झाले नाही. औरंगजेबच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार वाढला व मोघलांचा क्षीण झाला व दिल्ली आग्रापुरते त्यांचे राज्य मर्यादित राहिले हा काळ मुघलांच्या दृष्टीने खूपच अस्थैर्याचा राहिला. ५० वर्षांच्या काळात १७ मुघल राजे होऊन गेले. .[३०] +मुख्य पान: मराठा साम्राज्य +१७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राज्यकर्त्यांचे वर्चस्व झाले होते. अनेक राजपूत हिंदू संस्थाने अस्तित्वात असली तरी मुघलराज्यकर्त्यांना अंकित होती. महाराष्ट्रातही मराठा सरदार हे निजाम व अदिलशाही पदरी काम करत. या परिस्थितीत १६४७ मध्ये महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परकिय राज्यकर्त्यांचे वर्चस्व झुगारून देउन पुण्या जवळील किल्यांवर स्वतंत्र राज्याची स्थापना केली जे पुढे मराठा साम्राज्य म्हणून विकसित झाले. मराठा राज्याची सुरुवात मोघल व अदिलशाहीशी सघर्षरत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रभावी नेतृत्वाखाली मराठी सेनेने अदिलशाहीचे वर्चस्व नमवले व मोघलांशी उघड-उघड वैर पत्करले. मोघलांशी झालेल्या पहिल्या मोठ्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती जयसिंग यांच्याबरोबर तह केला व आग्रा येथे औरंगजेब शी बैठकीचे निमंत्रण मान्य केले. औरंगजेबशी झालेल्या भेटीत औरंगजेबने शिवाजींचा अपमान केला व नजरकैदेत ठेवले. या कैदेतून छत्रपती शिवाजींनी सहिसलामत सुटका करून घेतली जी औरंगजेबच्या जिव्हारी लागली. १६७४ मध्ये शिवाजींनी अधिकृतरित्या राज्याभिषेक करवून घेउन मराठा साम्राज्याची स्थापना केली. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर काही अस्थिर काळानंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सुत्रे घेतली. परंतु औरंगजेबने मराठा राज्य संपवायचा निर्णय घेतला व सर्वशक्तीनीशी दक्षिणेत आला. १६८९ मध्ये  संभाजी महाराजांना अटक करण्यात औरंगजेबला यश आले व अतिशय मारहानी करून संभाजी महाराजांची  हत्या केली. यानंतर राजाराम महाराजांनी सुत्रे घेतली व दक्षिणेत जिंजी येथून औरंगजेब विरुद्ध लढा चालू ठेवला. १७०७ पर्यंत मराठ्यांनी अतिशय चिकाटीने हा लढा चालू ठेवत मुघल साम्राज्याचा पायाच खिळखिळा केला. १७०७ मध्ये औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर हा लढा संपला पण तोपर्यंत मराठ्यांनी विस्तार सुरू केला होता व मुघलांची उत्तर भारतातून माघार सुरू झाली. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार सूरु झाला भोसले घराणे अधिकृतरित्या राज्यकर्ते असले तरी खरी सुत्रे पेशव्यांच्या कडे आली. पहिला बाजीराव, शिंदे व होळकरांनी मिळून भारताचा मोठा भूभाग मराठ्यांच्या अख्यात्यारित आणला. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पेशव्यांचा दारुण पराभव झाला व साम्राज्याचे पतन चालू झाले. यामुळे इंग्रजांचे चांगलेच फावले व त्यांनी विस्तार चालू केला. १७७७ ते १८१८ पर्यंत इंग्रजांशी तीन युद्धे झाली व शेवटी १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावचा पराभव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला. +ऑटोमन साम्राज्याने भारताशी व्यापाराचे मार्ग बंद केल्यानंतर अनेक धाडशी दर्यावर्दींनी भारताला मार्ग शोधण्याचे प्रयत्न सूरु केले. या प्रयत्नात अमेरिका खंडाचा शोध लागला, वास्को दा गामाने दक्षिण अफ्रिकेहून वळसा घालून भारताला येण्याचा मार्ग शोधला व युरोपीयन साम्राज्य वाद सूरु झाला असे मानतात. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताशी व्यापार करण्यात रस दाखवला. सुरुवातीला १६ व्या शतकात या युरोपीयन देशांनी मुघल व इतर स्थानिक राज्यकर्त्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. नंतर आपल्या व्यापारी मालाचे संरक्षण व वाहतुकीसाठी व्यवस्था म्हणून यांनी भारताच्या किनाऱ्या वर अनेक ठिकाणी वखारी व लहान किल्ले उभारले. उदा. पोर्तुगीजांनी गोवा दीव दमण येथे तर इंग्रजांनी मुंबई व सुरत येथे आपली केंद्रे स्थापिली होती. भा‍रतीय राज्य कर्त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धतंत्रे देण्यात इंग्रज व फ्रेंचांमध्ये चढाओढ चालली होती. या प्रयत्नात इंग्रज फ्रेंच यांच्यात स्पर्धा तीर्व होती. संरक्षणाच्या नावाखाली छोट्या छोट्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. १७५७ मध्ये प्लासी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला त्यामुळे प्रथमच युरोपीयांना मोठ्या भागावर राज्य करायला मिळाले व त्यानंतर विस्तार धोरण चालू ठेवले. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचे सत्ताकेंद्र विभागले याचा चांगलाहच फायदा इंग्रजांनी घेतला. प्रमुख संस्थानिकांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्यांनी वर्चस्व मिळवायला चालू केले. या राज्यांना एकमेकांविरुद्ध लढण्यास तैनाती फौजेची आमिषे दिली अश्या रितीने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर केला. मराठे व म्हैसूरचा टिपू सुलतान यांच्याशी युद्धे करून ती राज्ये संपवली व १८१८ पर्यंत भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले. इंग्रजांची आधुनिक युद्धतंत्र व शस्त्रात्रे यांचा सामना करण्यात भारतीयांना सपशेल अपयश आले. +१८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणल्यावर ब्रिटीशांची भारताच्या मोठ्या भागावर सत्ता स्थापन झाली. + +सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. ३ जून १९८४ रोजी सकाळी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेला प्रारंभ झाला. ६ जून राेजी कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून +कामगिरी केली. भिंद्रानवाले याच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. त्यानंतर १९८६ मध्ये सुवर्णमंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. त्याला 'ऑपरेशन ब्लॅक थंडर ' असे म्हणतात. येथुन पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली. +धार्मिक आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तान हे राष्ट्र पश्चिम (आजचा पाकिस्तान) व पूर्व अशा भागात विभागले होते. इ.स. १९७१साली भारताच्या पाठिंब्याने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला व त्याचे बांगलादेश असे नामकरण झाले. +१५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु होते तर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे होते. १९५२ मध्ये पहिल्या सार्वजनिक लोकसभा निवडणुका पार पडल्या. तेव्हा भारत सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र झाले. १९५५ ते १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेचा आग्रह भारताच्या बहुतेक सर्व भागातून होऊ लागला. आंदोलने व जनाग्रहास्तवामुळे भारताची भाषावार प्रांतरचना झाली. पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली भारताने साम्यवादाशी मिळतीजुळती अर्थव्यवस्था स्वीकारली. पंचवार्षिक योजनांनी नियोजन करून भारताने स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये धरणे, रस्ते व लोह पोलादांचे उद्योग यांना प्रोत्साहन दिले. हरितक्रांतीवर जोर देऊन भारताचे अन्न धान्याबाबतीत परावलंबन कमी करण्याचा प्रयत्न केला. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धाचा धडा घेउन भारताने यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. यानंतर १९६५मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशातील घडामोडींमुळे १९७१मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून स्वंतत्र बांगलादेशची निर्मिती केली. +१९६६ नंतरची १८ वर्षे भारतीय राजकारणावर इंदिरा गांधींचे वर्चस्व राहिले. १९७४ साली इंदिरा गांधीनी राजस्थानातील पोखरणमध्ये पहिली भूमिगत अणूचाचणी केली. १९७५-७६ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर दीर्घकाळ आणीबाणी लागू केली त्यामुळे संतप्त जनतेने पुढील निवडणुकीत १९७७ साली काँग्रेसच्या अबाधित सत्तेला धक्का दिला व भारतीय राजकारणात नवीन पर्व चालू झाले. मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाची सत्ता भारतात आली. १९८० साली अंतर्गत बेबनावामुळे जनसंघाचे ते सरकार कोसळले आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत परत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता आली. पाकिस्तानने १९७१ च्या बांगलादेशच्या पराभवानंतर छुपे दहशतवादी युद्ध भारताबरोबर करण्यास आरंभ केला. १९७० च्या दशकात प्रामुख्याने पंजाब व इतर राज्यातील फुटीरवादी चळवळींना प्रोत्साहन दिले. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद संपविण्यासाठी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई करून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकून लावले गेले. यानंतर काही काळातच इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधी नंतर राजीव गांधींंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ने सहानभूतीपोटी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले, स्थिर सत्तेच्या जोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका व मालदीव मधील हस्तक्षेपामुळे १९९१ मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधींची हत्या केली. १९८९ पर्यंत पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आला परंतु काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी चळवळ सक्रीय झाली व ९० च्या दकशकात मुख्यत्वे ग्रासले. १९९२ मध्ये हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्षांनी रामजन्मभूमीचा शतकानुशतके चाललेला विवादाला तोंड फोडले व त्याची परिणीती बाबरी मशीदीच्या विध्वंसात झाली. +१९९१ मध्ये डॉ.पी.व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सरकारने गॅट-करारावर स्वाक्षरी करून खुल्या आणि काही प्रमाणात भांडवलशाहीशी मिळत्याजुळत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यामुळे दबलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली व काही वर्षांमध्येच भारताने आर्थिक स्थिती सुधारून सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली. आता सध्या भारताची मिश्र अर्थव्यवस्था आहे. +१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयीनी पोखरणमध्ये दुसरी अणूचाचणी केली. +१९९९ मध्ये पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारताचे पाकिस्तानबरोबर तिसरे युद्ध झाले. +२००८ मध्ये डॉ.मनमोहनसिंग सरकारच्या काळात भारत आणि अमेरिकेत अणूकरार झाला. +इ.स. २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशाची पुनरावृत्ती केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13814.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f45fc86bdb778b0b4b6aa3e8e20e37d2a5c955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13814.txt @@ -0,0 +1,44 @@ +भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात, हा केसरी , पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे; तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे.[१] +कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा (हाताने कातलेले कापड जे महात्मा गांधींनी लोकप्रिय केले होते) किंवा रेशमाचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. २००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता. +ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो. मूळ संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांकडून ध्वज वापरण्यास मनाई आहे. २००२ मध्ये नवीन जिंदाल या नागरिकाच्या अपीलावर सुनावणी करताना, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत सुधारणा केली. २००५ मध्ये कपड्यांच्या विशिष्ट प्रकारांवरील रूपांतरांसह काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. ध्वज संहिता ही ध्वज फडकवण्याच्या प्रोटोकॉलला आणि इतर राष्ट्रीय व गैर-राष्ट्रीय ध्वजांच्या संयोगाने त्याचा वापर करण्यात नियंत्रित करते. +ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ : +भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा म्हणता येईल. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगाली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.[२] +ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. + +१९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ध्वजाचा प्रस्ताव दिला. पिंगली व्यंकय्या यांनी या ध्वजाची रचना केली होती. मध्यभागी हिंदूंसाठी लाल पट्टी आणि मुस्लिमांसाठी हिरवा पट्टा यांच्यामधला एक पारंपारिक चरखा होता, जो भारतीयांना स्वतःचे कपडे बनवून स्वावलंबी बनवण्याच्या गांधींच्या ध्येयाचे प्रतीक आहे. नंतर लाल रंगाच्या जागी भगव्या रंगाची रचना करण्यासाठी आणि इतर धार्मिक समुदायांसाठी (तसेच समुदायांमधील शांततेचे प्रतीक म्हणून) मध्यभागी एक पांढरा पट्टा समाविष्ट करण्यासाठी आणि चरखासाठी पार्श्वभूमी प्रदान करण्यासाठी डिझाइनमध्ये बदल करण्यात आले. तथापि रंगसंगतीसह सांप्रदायिक संबंध टाळण्यासाठी, तीन बँडना नंतर नवीन अर्थ नियुक्त केले गेले: अनुक्रमे धैर्य आणि त्याग, शांतता आणि सत्य आणि विश्वास आणि शौर्य. +१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी, विशेष स्थापन केलेल्या संविधान सभेने निर्णय घेतला की भारताचा ध्वज सर्व पक्ष आणि समुदायांना स्वीकार्य असला पाहिजे. [४] स्वराज्य ध्वजाची सुधारित आवृत्ती निवडण्यात आली; तिरंगा तोच भगवा, पांढरा आणि हिरवा राहिला. तथापि चरख्याची जागा अशोक चक्राने घेतली जी कायद्याच्या शाश्वत चाकाचे प्रतिनिधित्व करते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दत्तक ध्वजाचे स्पष्टीकरण केले आणि त्याचे महत्त्व खालीलप्रमाणे वर्णन केले आहे: +मूळ इंग्रजीतील भाषण: + +ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे. +१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७ च्या युद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.[ संदर्भ हवा ] + +बुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली. +चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिह्न व शुभ्रकमळ व भोवती १॰१दिव्यांची अरास असलेला हा ध्वज.बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम् लिहीले आहे. लाल रंग हा स्वातंत्र्यसंग्रामाचे द्योतक तर पीतवर्णी वज्रचिह्न हे विजयाचे प्रतीक.श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोदवले आहे.[५] + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +मुख्य लेख: भारतीय ध्वज संहिताभारतीय ध्वज संहिता, २००२, प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंध) कायदा, १९५०; आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ यांच्याद्वारे ध्वजाचे प्रदर्शन आणि वापर नियंत्रित केले जाते.[६] राष्ट्रध्वजाचा घोर अपमान करणे, तसेच ध्वज संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करण्यासाठी, कायद्याने तीन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा, अशा तरतुदी आहेत.[७] +अधिकृत नियमानुसार ध्वजाचा जमिनीला किंवा पाण्याला कधीही स्पर्श होऊ नये किंवा कोणत्याही स्वरूपात पडदा किंवा वस्त्र म्हणून वापरला जाऊ नये. [८] फडकावण्यापूर्वी ध्वज जाणूनबुजून उलटा ठेवला जाऊ शकत नाही, कोणत्याही गोष्टीत बुडवला जात नाही किंवा फुलांच्या पाकळ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू त्याच्यात ठेवू शकत नाही. तसेच ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे कोरली जाऊ शकत नाहीत. [९] उघड्यावर असताना ध्वज नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान फडकवावा, जरी हवामान कसेही असले तरी. २००९ पूर्वी, विशेष परिस्थितीत रात्रीच्या वेळी सार्वजनिक इमारतीवर ध्वज फडकवता येत होता; सध्या भारतीय नागरिक रात्रीच्या वेळीही ध्वज फडकवू शकतात; परंतु ध्वज हा उंच ध्वजस्तंभावर फडकवावा आणि तो योग्यरित्या दिसायला हवा.[८] +ध्वज कधीही उलटा चित्रित, प्रदर्शित किंवा फडकवला जाऊ नये. भडकलेल्या किंवा अस्वच्छ अवस्थेत ध्वज प्रदर्शित करणे हे अपमानास्पद मानले जाते आणि हाच नियम ध्वज फडकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभांना आणि हॅलयार्ड्सना लागू होतो, ज्यांची देखभाल नेहमी योग्य स्थितीत असावी. [९] +भारताच्या मूळ ध्वज संहितेने स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी दिली नाही. २००१ मध्ये नवीन जिंदाल या उद्योगपतीने, अमेरिकेत जिथे त्यांनी शिक्षण घेतले होते, तिथे ध्वजाचा अधिक समतावादी वापर केला; त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर भारतीय ध्वज फडकवला. यानंतर ध्वज जप्त करण्यात आला आणि त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला. जिंदाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, नागरिक म्हणून राष्ट्रध्वज फडकवणे हा त्यांचा हक्क आहे आणि देशावरील प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे. त्यांनी नागरिकांच्या ध्वजाच्या वापरावरील निर्बंध रद्द करण्याचा प्रयत्न केला.[१०][११] +अपील प्रक्रियेच्या शेवटी या प्रकरणाची सुनावणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केली. यामध्ये न्यायालयाने जिंदाल यांच्या बाजूने निर्णय दिला आणि भारत सरकारला या प्रकरणाचा विचार करण्यास सांगितले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय ध्वज संहितेत २६ जानेवारी २००२ पासून सुधारणा केली. त्यानुसार नागरिकांना ध्वजाचा सन्मान, आदर आणि प्रतिष्ठा राखण्याच्या अधीन राहून वर्षातील कोणत्याही दिवशी ध्वज फडकावण्याची परवानगी दिली. [८] असे देखील मानले जाते की संहिता हा कायदा नव्हता आणि संहितेच्या अंतर्गत निर्बंधांचे पालन केले पाहिजे; तसेच, ध्वज फडकवण्याचा अधिकार हा एक पात्र अधिकार आहे, जो नागरिकांना हमी दिलेल्या पूर्ण अधिकारांपेक्षा वेगळा आहे आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ च्या संदर्भात त्याचा अर्थ लावला गेला पाहिजे. [८] +मूळ ध्वज संहितेमध्ये गणवेश, पोशाख आणि इतर कपड्यांवरही ध्वज वापरण्यास मनाई आहे. जुलै २००५ मध्ये भारत सरकारने काही प्रकारच्या वापरास परवानगी देण्यासाठी संहितेत सुधारणा केली. सुधारित संहितेनुसार ध्वज हा कंबरेखालील कपडे आणि अंतर्वस्त्रांवर वापरण्यास मनाई आहे. तसेच उशी, रुमाल किंवा इतर कापडांवर ध्वजाचे भरतकाम करण्यास देखील मनाई आहे. [१२] +ध्वज संहितेमध्ये खराब झालेल्या ध्वजांची विल्हेवाट लावणे देखील समाविष्ट आहे. खराब झालेले किंवा धूळीने माखलेले ध्वज बाजूला टाकले जाऊ शकत नाहीत किंवा अनादराने नष्ट केले जाऊ शकत नाहीत. ते ध्वज संपूर्णपणे खाजगीरित्या नष्ट केले पाहिजेत, शक्यतो जाळून किंवा ध्वजाच्या सन्मानाशी सुसंगत इतर कोणत्याही पद्धतीद्वारे ते नष्ट केले पाहिजेत. [९] +ध्वज प्रदर्शित करण्याच्या योग्य पद्धतींबाबतचे नियमांनुसार, जेव्हा दोन ध्वज व्यासपीठामागील भिंतीवर आडवे पसरलेले असतात, तेव्हा त्यांचे फडके एकमेकांकडे असले पाहिजेत आणि भगवे पट्टे वरच्या बाजूस असायला हवेत. जर ध्वज एका लहान ध्वजस्तंभावर लावला असेल, तर हा ध्वज भिंतीच्या कोनात लावावा आणि त्यावरून ध्वज व्यवस्थित लावलेला असावा. जर दोन राष्ट्रध्वज ओलांडलेल्या रीतीने प्रदर्शित केले असल्यास, फडकावणे एकमेकांच्या दिशेने असले पाहिजे आणि ध्वज पूर्णपणे पसरलेले असले पाहिजेत. टेबल, लेक्चर, व्यासपीठ किंवा इमारतींना झाकण्यासाठी किंवा रेलिंगवर झेंडा लावण्यासाठी ध्वजाचा वापर कधीही कापड म्हणून करू नये.[९] +सार्वजनिक सभा किंवा कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यात सभागृहात जेव्हा ध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो नेहमी उजवीकडे (बघणाऱ्यांच्या डावीकडे) असावा, कारण हे अधिकाराचे स्थान मानले जाते. त्यामुळे सभागृहात किंवा इतर सभेच्या ठिकाणी वक्त्याच्या शेजारी ध्वज प्रदर्शित करताना तो वक्त्याच्या उजव्या हाताला लावला पाहिजे. जेव्हा तो सभागृहात इतरत्र प्रदर्शित केला जातो तेव्हा तो प्रेक्षकांच्या उजवीकडे असावा. वरच्या बाजूला भगवा पट्टा लावून ध्वज पूर्णपणे पसरलेला असावा. व्यासपीठामागील भिंतीवर उभा टांगलेला असल्यास, भगवी पट्टी ही ध्वजाच्या वरच्या बाजूला फडकावलेल्या दोरीसह, प्रेक्षकांच्या डावीकडे असावी.[१३] +मिरवणुकीत, परेडमध्ये किंवा इतर ध्वजांसह नेला जात असताना, हा ध्वज मोर्चाच्या उजवीकडे किंवा मध्यभागी एकटा असावा. एखाद्या पुतळ्याचे, स्मारकाचे किंवा फलकाचे अनावरण करताना ध्वज एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनू शकतो, परंतु वस्तूचे आवरण म्हणून त्याचा कधीही वापर करू नये. रेजिमेंटल रंगांचे, संघटनात्मक किंवा संस्थात्मक ध्वज हे सन्मान चिन्ह म्हणून बुडविले जाऊ शकतात; परंतु या ध्वजाचा सन्मान म्हणून एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला तो कधीही बुडवू नये. ध्वज फडकवण्याच्या किंवा उतरवण्याच्या समारंभाच्या वेळी, किंवा परेडमध्ये तसेच समीक्षण चालू असेल तेव्हा ध्वज जात असताना, उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभे राहावे. गणवेशात उपस्थित असलेल्यांनी योग्य सलामी द्यावी. जेव्हा ध्वज हलत्या स्तंभात असतो, तेव्हा उपस्थित व्यक्ती सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा ध्वज त्यांच्याजवळून जाताना सलामी देतील. एक मान्यवर डोक्याचा गणवेश परिधान न करता सलामी घेऊ शकतो. ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत वाजवावे.[१४] +वाहनांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा विशेषाधिकार हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान, राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भारताच्या संसदेचे सदस्य, भारतीय राज्यांच्या विधीमंडळाचे सदस्य (विधानसभा आणि विधान परिषद ), भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे ध्वज अधिकारी यांनाच मर्यादित आहे. ध्वज हा गाडीच्या मध्यभागी किंवा समोरच्या उजव्या बाजूला घट्ट चिकटलेल्या अवस्थेत कर्मचाऱ्यांकडून फडकवला जातो. जेव्हा एखादा परदेशी मान्यवर सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गाडीमधून प्रवास करतो, तेव्हा गाडीच्या उजव्या बाजूला भारतीय ध्वज फडकवावा, तर परदेशाचा ध्वज हा डाव्या बाजूला फडकावा. +राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असलेल्या विमानावर ध्वज फडकवावा. राष्ट्रध्वजाबरोबरच भेट देण्यात येणाऱ्या देशाचाही ध्वज फडकवावा; तथापि, जेव्हा विमान संबंधित देशत उतरेल तेव्हा त्याऐवजी संबंधित देशांचे राष्ट्रध्वज फडकवले जातील. राष्ट्रपतींना भारतात घेऊन जाताना, राष्ट्रपती ज्या बाजूला बसतात किंवा उतरतात त्या बाजूला ध्वज लावला जातो; ध्वज हा रेल्वे गाड्यांवरही अशाच प्रकारे फडकवला जातो, परंतु जेव्हा ट्रेन थांबलेली असते किंवा रेल्वे स्थानकाजवळ येते तेव्हाच तो लावला जातो. +जेव्हा भारतीय ध्वज हा भारतीय भूभागावर इतर राष्ट्रध्वजांसह फडकवला जातो, तेव्हा सामान्य नियम असा आहे की, भारतीय ध्वज हा सर्व ध्वजांचा प्रारंभ बिंदू असावा. जेव्हा ध्वज एका सरळ रेषेत लावले जातात, तेव्हा सर्वात उजवा ध्वज (आणि ध्वजाच्या दिशेने पाहणाऱ्याच्या सर्वात डावीकडे) हा भारतीय ध्वज असतो, त्यानंतर इतर राष्ट्रीय ध्वज वर्णक्रमानुसार असतात. जर सर्व ध्वज हे वर्तुळाकारात मांडले असतील तर भारतीय ध्वज हा त्यापैकी पहिला बिंदू असतो, आणि त्यानंतर इतर ध्वज वर्णक्रमानुसार असतात. अशा रचनेत इतर सर्व ध्वज अंदाजे समान आकाराचे असले पाहिजेत आणि इतर कोणताही ध्वज भारतीय ध्वजापेक्षा मोठा नसावा. प्रत्येक राष्ट्रध्वज त्याच्या खांबावरून फडकवावा, तसेच कोणताही ध्वज दुसऱ्यापेक्षा उंच ठेवू नये. पहिला ध्वज असण्यासोबतच, भारतीय ध्वज वर्णक्रमानुसार पंक्ती किंवा वर्तुळात देखील ठेवला जाऊ शकतो. ओलांडलेल्या खांबावर फडकवला असेल तर भारतीय ध्वज दुसऱ्या ध्वजाच्या समोर व दुसऱ्या ध्वजाच्या उजवीकडे (निरीक्षकाच्या डावीकडे) असावा. या नियमाचा एकमेव अपवाद आहे; जेव्हा तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजासह फडकवला जातो, तेव्हा तो भारतीय ध्वजाच्या उजवीकडे ठेवला जाऊ शकतो. +जेव्हा गैर-राष्ट्रीय ध्वज तसेच कॉर्पोरेट ध्वज आणि जाहिरात बॅनरसह भारतीय ध्वज प्रदर्शित केला जातो, तेव्हा नियम असे सांगतात की, जर हे ध्वज स्वतंत्र खांबांवर असतील तर, भारताचा ध्वज मध्यभागी असावा किंवा दर्शकाच्या सर्वात दूर डावीकडे असावा किंवा गटातील इतर ध्वजांपेक्षा ध्वजाची रुंदी जास्त असायला हवी. हा ध्वज गटातील इतर खांबांसमोर असला पाहिजे, परंतु जर सर्व ध्वज एकाच खांबावर असतील तर तो सर्वात वरचा ध्वज असावा. जर हा ध्वज मिरवणुकीत इतर ध्वजांसोबत नेला जात असेल, तर तिरंगा हा मिरवणुकीमध्ये सर्वात पुढे असला पाहिजे आणि जर रांगेत ध्वज नेला जात असेल तर तो मिरवणुकीच्या उजवीकडे असला पाहिजे. +शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. असे करण्याचा निर्णय भारताचे राष्ट्रपती घेतात. तसेच ते अशा शोकाचा कालावधी देखील ठरवतात. जेव्हा ध्वज अर्ध्यावर फडकवायचा असेल, तेव्हा तो प्रथम खांबाच्या शीर्षस्थानी उंचावला पाहिजे आणि नंतर हळू हळू आणला पाहिजे. फक्त भारताचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो; इतर सर्व ध्वज सामान्य उंचीवर राहतात. +राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या निधनानंतर देशभरात ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. लोकसभेचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि केंद्रीय मंत्री यांच्यासाठी नवी दिल्ली आणि त्यांच्या मूळ राज्यामध्ये तो अर्धवट फडकवला जातो. राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूनंतर संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. +प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), गांधी जयंती (२ ऑक्टोबर) किंवा राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी भारतीय ध्वज हा अर्ध्यावर फडकवता येणार नाही. परंतु पार्थिव असलेल्या इमारतींवर तो अर्ध्यावर फडकवता येतो. तथापि, अशा परिस्थितीतही इमारतीमधून मृतदेह हलवल्यानंतर ध्वज हा पूर्ण उंचावला पाहिजे. +परदेशी मान्यवरांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रीय शोक पाळणे हे विविध प्रकरणांमध्ये गृह मंत्रालयाकडून जारी केलेल्या विशेष सूचनांद्वारे नियंत्रित केले जाते. तथापि, परदेशातील राज्य प्रमुख किंवा सरकार प्रमुख यांचा मृत्यू झाल्यास, त्या देशात असलेल्या भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाऊ शकतो. +राज्य, लष्करी, केंद्रीय निमलष्करी दलांमधील अंत्यसंस्काराच्या प्रसंगी ध्वज हा शवपेटीवर जातो, जिथे केसरी रंग शवपेटीच्या डोक्याच्या बाजूला लावला जाईल. ध्वज हा कबरीत उतरवू नये किंवा चितेत जाळू नये.[९] +भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विविध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।" ह्या गीतास १९३८ च्या काँग्रेस आधीवेशनात[ दुजोरा हवा] 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.[ संदर्भ हवा ] +स्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, "अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.[ संदर्भ हवा ] +'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, "दुनिया की याद अपना ये बॉंकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायकः महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , "... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे..." [१५] पुणे आकाशवाणीवरून प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून "देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरूंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||" अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.[ संदर्भ हवा ] +स्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात "नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.[ दुजोरा हवा] +भारतीय संविधानात नमूद नागरिकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरिकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते. [१६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13833.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d008fcbeeaa89a383afd779761b42b7090ad5aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13833.txt @@ -0,0 +1,9 @@ +१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९९१ची भारताची जनगणना ही १३ वी जनगणना होती. १९९१ मध्ये भारताची लोकसंख्या ४३,९२,३०,४५८ पुरुष आणि ४०,७०,७२,२३० स्त्रिया अशी एकूण ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९८१ च्या जनगणनेत मोजलेल्या ६८,५१,८४,६९२ लोकांपेक्षा १६,१२,४२,३४७ ने अधिक वाढली, म्हणजेच २३.५३% जास्त. +१९९१ च्या जनगणनेनुसार, + +१९९१ च्या जनगणनेच्या वेळेस भारतात २५ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आणि एकूण ४६६ जिल्हे होती.[१] +*१९९१ मध्ये J&K मध्ये जनगणना आयोजित करण्यात आली नव्हती. J&Kचे आकडे हे १९९१ च्या लोकसंख्येचे अनुमानित आकडे आहेत.[२] +*- शून्य लोकसंख्या. +१९९१ च्या जनगणनेत १०६.७ दशलक्ष मुस्लिम आणि ६९०.१ दशलक्ष हिंदू मोजले गेले. +१९९१ च्या जनगणनेनेमध्ये १,५७६ एवढ्या भाषा या "मातृभाषा" म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या होत्या. १९९१ च्या जनगणनेनुसार, एक दशलक्षाहून अधिक लोकांची मातृभाषा असणाऱ्या २२ 'भाषा' होत्या, तर १००,००० पेक्षा जास्त लोकांची मातृभाषा असणाऱ्या ५० 'भाषा' होत्या आणि १०,००० पेक्षा जास्त स्थानिक भाषिक असणाऱ्या ११४ भाषा होत्या. उर्वरित एकूण ५६६,००० मूळ भाषिकांसाठी खाते. १९९१ च्या जनगणनेत भारतात संस्कृत भाषिकांची संख्या ४९,७३६ होती. [३] +एकूण प्रभावी साक्षरता दर ४२.८४% तर पुरुष साक्षरता दर ५२.७४% आणि महिला साक्षर दर ३२.१७% होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13843.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e997c1e83eca884c8c8404cdc525ccd73181797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13843.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारत हा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे. (सन २०१९ची स्थिती) [१] २०११ पर्यंत, अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताने जगातील भूमीपैकी २.४% क्षेत्र व्यापले आहे. भारतात जगातील एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या आहे .[२] इंडो-गॅंजेटिक मैदान हे जगातील सर्वात मोठे सुपीक क्षेत्र आहे. भारत हा जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील डेक्कन पठार हे भारताच्या दाट लोकवस्तीचे प्रदेश आहेत. पश्चिम राजस्थानमधील थरचे वाळवंट हा जगातील सर्वाधिक दाट वाळवंट आहे. (शंकास्पद विधान) हिमालयातील उत्तरेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सुपीक वाळवंटांसह थंड कोरडे वाळवंट आहे. या राज्यांमध्ये लोकसंख्या घनता तुलनेने कमी आहे कारण ते हवामान शारीरिक अडचणीचे आहे.[३] + +ब्रिटिश भारताच्या पहिली लोकसंख्या जनगणना १८७२ मध्ये झाली. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून, दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते, ही पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली.[४] भारताच्या जनगणना रजिस्ट्रार जनरल आणि गृह मंत्रालयांतर्गत जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत केली जाते आणि हे फेडरल सरकारच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामांपैकी एक आहे.[५] +२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीवर आधारीत लोकसंख्येची आकडेवारी [६] २००१ – २०११ च्या दशकात भारताची वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर २.१५ टक्क्यांवरून १.७६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दशवंशाच्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित, दादरा आणि नगर-हवेलीचा वेगवान विकास दर ५५.५ आहे   टक्के, त्यानंतर दमण आणि दीव (५३.५)   टक्के), मेघालय (२७.८   टक्के) आणि अरुणाचल प्रदेश (२५.९   टक्के). नागालॅंडमध्ये -०.५चा सर्वात कमी विकास दर नोंदविला गेला   टक्के.[७] +भारतामध्ये १११,००० लोकसंख्या असलेली गावे व २२.२ आहेत   एकूण लोकसंख्येपैकी टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे.[७] त्यापैकी १५५,००० गावात लोकसंख्येचे प्रमाण ५०००० – ९९९९ आहे; १३०,०००   खेड्यांची लोकसंख्या १००० – १९९९ आणि १२८,००० आहे   खेड्यांची लोकसंख्या २०० – ४९९९ आहे. तेथे ३,९६१ आहेत   १०,००० लोकसंख्या असलेली गावे   व्यक्ती किंवा अधिक भारताची २७.८   टक्के शहरी लोकसंख्या ५१०० पेक्षा जास्तमध्ये राहते   शहरे आणि ३८० पेक्षा जास्त   शहरी गट[८] १९९१ – २००१ च्या दशकात मुख्य शहरांमध्ये स्थलांतर केल्याने शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली. गेल्या दशकात गेल्या निवासस्थानी निव्वळ स्थलांतरित आधारावर, महाराष्ट्र सर्वात होते इमिग्रेशन २.३ सह   दशलक्ष, त्यानंतर दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश (१.७)   दशलक्ष), गुजरात (०.६८   दशलक्ष) आणि हरियाणा (०.६७)   दशलक्ष). उत्तर प्रदेश ( − २.६   दशलक्ष) आणि बिहार ( − १.७   दशलक्ष) आंतरराज्यीय स्थलांतरणासाठी प्रथम स्थानावर आहे.[९] उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश ही पाच राज्ये एकूण भारतीय लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या (४७.९ टक्के) आहेत.[६] +राष्ट्रीय सरासरी लिंग गुणोत्तर २००१ मध्ये ९९३ पासून वाढ ९४०, २०११ मध्ये [६] २०११ च्या जनगणनेनुसार ते घटले लिंग गुणोत्तर वयोगटातील लोकसंख्या प्रति हजार पुरुषांची महिलांची संख्या – ६ वर्षे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, मिझोरम आणि अंदमान आणि निकोबार बेटे यासारख्या राज्यात बाल लैंगिक गुणोत्तरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय बाल-लिंग प्रमाण २००१ मध्ये ९२७ वरून २०११ मध्ये ९१४ वर घसरले आहे. तेलंगणाची जनगणना आंध्र प्रदेश राज्याच्या जनगणनेच्या आकडेवारीपासून विभक्त झाली होती, २ जून २०११ रोजी तेलंगण राज्य निर्माण झाले.[१०] +२०११ मध्ये अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताने जगातील भूमीपैकी २.४% क्षेत्र व्यापले आहे. भारतात जगातील एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या आहे. इंडो-गॅंजेटिक मैदान हे जगातील सर्वात मोठे सुपीक क्षेत्र आहे. भारत हा जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील डेक्कन पठार हे भारताच्या दाट लोकवस्तीचे प्रदेश आहेत. पश्चिम राजस्थानमधील थरचे वाळवंट हा जगातील सर्वाधिक दाट वाळवंट आहे. हिमालयातील उत्तरेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सुपीक वाळवंटांसह थंड कोरडे वाळवंट आहे. या राज्यांमध्ये लोकसंख्या घनता तुलनेने कमी आहे कारण ते हवामान शारीरिक अडचणीचे आहे. +रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी तेलंगण सरकार[११] आणि भारत सरकारच्या नियोजन आयोगाने प्रकाशित केल्यानुसार. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार[१२][१३] लोकसंख्येची घनता जवळच्या पूर्णांक संख्येइतकी असते. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13851.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0abc30d7be2b3662cd2ab420c3dade446948c19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13851.txt @@ -0,0 +1,423 @@ +भारताची संविधान सभा (अन्य नावे: भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद) ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले. +भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९३५ मध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी बनली, सी. राजगोपालाचारी १५ नोव्हेंबर १९३९. रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठविला आणि ब्रिटिशांनी ऑगस्ट १९४० मध्ये हे मान्य केले. +८ ऑगस्ट १९४० रोजी राज्यपाल-जनरल कार्यकारी परिषद आणि युद्ध सल्लागार. +परिषद स्थापना याबद्दल व्हायसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी एक विधान केले. ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऑफरमध्ये अल्पसंख्यांकांच्या मतांना पूर्ण वजन देण्यात आले आणि भारतीयांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. १९४६ च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत संविधानसभेसाठी प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा संविधानसभेने तयार केला आणि त्याची अंमलबजावणी १ मे १९४६ रोजी कॅबिनेट मिशन योजनेंतर्गत करण्यात आली. संविधान सभा सदस्य प्रांतीय संमेलनाद्वारे एकल, हस्तांतरणीय-मत द्वारे निवडले गेले. प्रमाणिक प्रतिनिधित्व प्रणाली. संविधान सभाचे एकूण सदस्यत्व ३८९ होते, त्यापैकी २९२ राज्यांचे प्रतिनिधी होते,९३ हे संस्थानाचे प्रतिनिधी होते आणि चार दिल्लीचे मुख्य आयुक्त प्रांत, अजमेर-मेरवाडा, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तानचे होते. +ऑगस्ट १९४६ पर्यंत ब्रिटीश भारतीय प्रांतांना देण्यात आलेल्या २९६ जागांसाठी झालेल्या निवडणुका पूर्ण झाल्या. काँग्रेसने २०८ जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने ७३. जागा जिंकल्या. या निवडणुकीनंतर मुस्लिम लीगने काँग्रेसला सहकारण्यास नकार दिला. सप्टेंबर २०१}}} आणि राजकीय परिस्थिती ढासळली. हिंदू-मुस्लिम दंगल सुरू झाली आणि मुस्लिम लीगने भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. ३ जून १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन, भारताच्या शेवटच्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने कॅबिनेट मिशन योजनेला भंग करण्याचा आपला हेतू जाहीर केला; याचा शेवट भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ आणि भारत आणि पाकिस्तानच्या स्वतंत्र राष्ट्रांमध्ये झाला. भारतीय स्वातंत्र्य कायदा १८ जुलै १९४७ रोजी संमत झाला आणि जून १९४७ मध्ये भारत स्वतंत्र होईल अशी घोषणा केली गेली असली तरी १५ ऑगस्ट १९४७ रोजी या घटनेने स्वातंत्र्य मिळवून दिले. संविधान सभा प्रथमच ९ डिसेंबर १९४६ रोजी पुन्हा एकत्र येऊन बैठक झाली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारतातील ब्रिटिश संसदेच्या अधिकाराच्या सार्वभौम संस्था आणि उत्तराधिकारी म्हणून. फाळणीच्या परिणामी, माउंटबेटन योजनेत, ३ जून १९४७ रोजी स्वतंत्र पाकिस्तानची संविधान सभाची स्थापना केली गेली. पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेल्या क्षेत्रातील प्रतिनिधींनी भारतीय संविधान सभा सदस्य म्हणून काम करणे थांबवले. पश्चिम पंजाब आणि पूर्व बंगाल (जे पाकिस्तानचा एक भाग बनले, जरी पूर्व बंगाल नंतर नंतर] होण्यासाठी बांगलादेश) होण्यासाठी नवीन निवडणुका घेण्यात आल्या; पुनर्रचनेनंतर संविधान सभाचे सदस्यत्व २९९ होते आणि ३१ डिसेंबर १९४७ रोजी त्याची बैठक झाली. +घटनेचा मसुदा वेगवेगळ्या जाती, प्रदेश धर्म, लिंग इत्यादींच्या २९९ प्रतिनिधींनी तयार केला होता. हे प्रतिनिधी ११४ दिवसांपर्यंत ३ वर्षात (२ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांचे) नेमके काय असावेत बसले आणि घटनेत काय असावे आणि काय काय काय कायदे यावर चर्चा केली.. +भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे कारण त्यात इतर देशांच्या घटनांमधील कायद्यांचा समावेश आहे. +अप्रत्यक्षपणे निवडलेल्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्यासभेधान सभेची स्थापना भारताच्या घटनेच्या मसुद्यासाठी (आताचे पाकिस्तान आणि बांगलादेशातील स्वतंत्र देशांसह) केली गेली. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर तीन वर्षे, भारतातील पहिले संसद. सार्वभौम प्रौढ मताधिकारांच्या आधारे ही विधानसभा निवडली गेली नव्हती आणि मुस्लिम आणि शीख यांना अल्पसंख्याक म्हणून विशेष प्रतिनिधित्व प्राप्त झाले. मुस्लिम लीगने आपली निर्मिती रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर विधानसभेवर बहिष्कार टाकला. मतदार संघाचा एक मोठा भाग काँग्रेस पक्षाकडून एकपक्षीय वातावरणात काढला गेला असला तरी काँग्रेस पक्षाने पुराणमतवादी उद्योगपतींपासून ते कट्टरपंथी मार्क्सवादी ते हिंदू पुनरुज्जीवनवादी अशा विविध मतांचा समावेश केला. +९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत प्रथमच संविधान सभेची बैठक झाली आणि त्याचे शेवटचे अधिवेशन २४ जानेवारी १९५० रोजी झाले.[१] +जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेबाबत आशा व्यक्त केली: +या संमेलनाचे पहिले काम म्हणजे एका नवीन राज्यघटनेच्या माध्यमातून भारत मुक्त करणे, उपासमार लोकांना खायला घालणे, आणि नग्न लोकांना वस्त्रे घालणे आणि प्रत्येक भारतीयाला त्याच्या क्षमतेनुसार स्वत:चा विकास करण्याची संपूर्ण संधी देणे हे या विधानसभेचे पहिले काम आहे. हे नक्कीच एक उत्तम कार्य आहे. आज भारत बघा. आम्ही बऱ्याच ठिकाणी निराशेच्या ठिकाणी बसलो आहोत आणि बऱ्याच शहरांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या भांडणे आणि कलहांद्वारे वातावरणात अधिग्रहण होते ज्याला जातीय त्रास होतो आणि दुर्दैवाने आम्ही कधीकधी त्या टाळू शकत नाही. पण सध्या गरीब आणि उपासमारची समस्या कशी सोडवायची हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जिथे जिथे वळू तिथे आपण या समस्येचा सामना करतो. आम्ही लवकरच ही समस्या सोडवू शकत नसल्यास, आमची सर्व कागद घटने निरुपयोगी आणि निरुपयोगी ठरतील. हा मुद्दा लक्षात घेऊन पुढे ढकला आणि प्रतीक्षा करण्यास कोणी सुचवू शकेल?भारतीय नेते आणि ब्रिटनमधील १९४६ चे कॅबिनेट मिशनच्या सदस्यांमधील वाटाघाटीनंतर संविधान सभा स्थापन झाली तेव्हा भारत अजूनही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. प्रांतिक विधानसभा निवडणुका १९४६ च्या मध्यावर घेण्यात आल्या. संविधान सभा सदस्य अप्रत्यक्षपणे नव्याने निवडलेल्या प्रांतीय असेंब्लीच्या सदस्यांद्वारे निवडले गेले आणि पाकिस्तानचा भाग बनविणाऱ्या प्रांतांसाठी प्रारंभी प्रतिनिधींचा समावेश होता. त्यातील काही आता बांग्लादेश मध्ये आहेत. संविधान सभेचे २९९ प्रतिनिधी होते, ज्यात पंधरा +[२] महिला. +अंतरिम सरकारची स्थापना २ सप्टेंबर १९४६ रोजी नवनिर्वाचित मतदार संघातून झाली. काँग्रेस पार्टी यांनी विधानसभेत (बहुतेक ६९ टक्के जागा) आणि बहुतेक जागा मुस्लिम लीग यांनी विधानसभेत राखीव ठेवली होती. मुसलमान. तेथे अनुसूचित जाती महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि युनियनवादी पार्टी सारख्या छोट्या पक्षांचे सदस्यही होते. +जून १९४७ मध्ये सिंध, पूर्व बंगाल, बलुचिस्तान, पश्चिम पंजाब आणि उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत यांचे प्रतिनिधी मंडळे उत्तर पश्चिम फ्रंटियर प्रांत कराची मध्ये बैठक घेऊन पाकिस्तानची संविधान सभा स्थापन करण्यासाठी माघार घेतली. १५ ऑगस्ट १९४७. रोजी भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व स्वतंत्र राष्ट्र बनले आणि कराचीमध्ये माघार न घेतलेल्या संविधान समितीचे सदस्य भारताचे संसद झाले. मुस्लिम लीगचे २८ सदस्य भारतीय विधानसभेत सहभागी झाले आणि नंतर संस्थानिकांची यादी मधून ९३ सदस्य नामित झाले; काँग्रेस पक्षाने बहुमत ८२ टक्के मिळविले. + +९ डिसेंबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता संविधान सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले, तेथे २११ सदस्य उपस्थित होते. १९४७ च्या सुरुवातीस, मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी सामील झाले नव्हते आणि संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याला मंजुरी दिली. २४ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेचा परिणाम झाला ( प्रजासत्ताक दिन ) म्हणून आणि संविधान सभा ही भारताची अस्थायी संसद बनली (१९५२ मध्ये नव्या राज्यघटनेअंतर्गत झालेल्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत सुरू). +भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ अन्वये, संविधान सभा सार्वभौम बनवली व आणि तिला कायदेमंडळाचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला. यानुसार संविधान सभेला दोन प्रमुख कार्ये देण्यात आली ती म्हणजे : स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे करणे. ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. जेव्हा संविधान सभा संविधान निर्मितीचे कार्य करत असे तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करतांना ग.वा. मावळणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असत. +वरील दोन कामांव्यतिरिक्त संविधान सभेने पुढील इतर कामे केली. +डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून तर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मुखर्जी हे बंगालमधील ख्रिश्चन आणि कलकत्ता विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. विधानसभेच्या अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्षपदी, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर मुखर्जी यांना पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. न्यायशास्त्रज्ञ बी.एन. राव विधानसभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले; बी.एन. राव यांनी घटनेचा मूळ मसुदा तयार केला आणि नंतर हेग मधील हेग मधील कायमस्वरुपी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. +संविधान सभेच्या कामाचे पाच टप्पे होते: +संविधान सभेने संविधान बनवण्याच्या वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २२ समित्या नेमल्या होत्या. यापैकी आठ प्रमुख समित्या आणि इतर उपसमित्या होत्या. +प्रमुख समित्या +घटनेची अलीकडील काळात टीका केली गेली आहे की घटनात्मक सदस्यांची निवड सार्वभौम मताधिक्याने नव्हे तर उलट ते मुख्यत: काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. असा युक्तिवाद केला जात आहे की काँग्रेस पक्षाने ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचे नव्हे तर त्यांची सत्ता भारतीयांच्या हाती हस्तांतरित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. भारतीय संविधान: चमत्कारी, आत्मसमर्पण, आशा, ”या त्यांच्या पुस्तकात राजीव धवन यांनी असा युक्तिवाद केला आहे की राज्यघटना तयार करण्यात भारतीय लोकांचा फारसा विचार नव्हता जो त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. संविधान सभासद हे बहुतेक प्रबळ जातींचे हिंदू पुरुष होते, ज्यांनी शेवटी घटनेतील काही विशिष्ट हिंदू, वर्चस्व-जाती आणि पुरुषप्रधान पक्षांना अंतर्भूत केले. +[३] +[४] +एनी मस्करेन, +ओ.व्ही.अलगेसन, +सौ. अम्मू स्वामीनाथन, +एम.अनंतहासं आयंगर, +मोटुरी सत्यनारायण, +सौ. दक्षयानी वलयुद्धन, +श्रीमती जी. दुर्गाबाई, +कला वेंकटराव, +एन. गोपालास्वामी अय्यंगार, +डी. गोविंदा दास, +रेव्ह. जेरोम डिसोझा, +पी. कक्कन, +टी.एम. कालियानान गौंडर, +के. कामराज, +व्ही.सी. केसावा राव, +टी.टी. कृष्णामचारी, +अल्लादी कृष्णस्वामी अय्यर +एल. कृष्णस्वामी भारती, +पी.कुनिरामन, +मोसालीकांती तिरुमाला राव, +व्ही. आय. मुनुस्वामी पिल्लई, +एम. ए. मुथिय्या चेटियार, +व्ही. नादिमुथु पिल्लई, +एस. नागप्पा, +पी एल एल नरसिंह राजू, +बी. पट्टाभी सितारामाया, +सी. पेरूमलस्वामी रेड्डी, +ट. प्रकाशन, +एस. एच. प्रॅटर, +बॉबीबिलीचा राजा स्वेताचलपती रामकृष्ण रेंगा रोआ, +आर. के. शानमुखम चेट्टी, +ट. उ. रामलिंगम चेतियार, +रामनाथ गोएंका, +ओ.पी.रामास्वामी रेडियार, +एन. जी. रंगा, +नीलम संजीवा रेड्डी, +शेक गॅलिब साहिब, +के. संधानम, +बी. शिवराव,, +कल्लूर सुब्बा राव, +यू. श्रीनिवास मल्ल्या, +पी. सुब्बारायण, +सी. सुब्रमण्यम, +व् सुब्रमण्यम, +एम. सी. वीरबाहू पिल्लई, +पी. एम. वलयुदापाणी, +ए. के. मेनन, +टी. जे. एम. विल्सन, +कदे मिलथ मोहम्मद इस्माईल साहिब, +के. टी. एम. अहमद इब्राहिम, +महबूब अली बेग साहिब बहादूर, +बी. पोकर साहिब बहादूर, +पट्टम तनुपिल्लई +बालचंद्र महेश्वर गुप्ते, +हंस मेहता, +हरि विनायक पाटस्कर, +डॉ. बी. आर. आंबेडकर, +जोसेफ अल्बान डिसोझा, +कन्यालाल नानाभाई देसाई, + केशवराव मारुतीराव जेधे, +खंडूभाई कसनजी देसाई, + बाळ गंगाधर खेर, + एम.आर. मसाणी, +के.एम. मुंशी, +नरहर विष्णू गाडगीळ, +एस. निजलिंगप्पा, +एस. के. पाटील, +रामचंद्र मनोहर नलावडे, +आर. आर. दिवाकर, +शंकरराव देव, +जी. व्ही. मावळणकर, +वल्लभभाई पटेल, +अब्दुल कादर मोहम्मद शेख, +ए. खान +मोनो मोहन दास, +अरुण चंद्र गुहा, +लक्ष्मी कांता मैत्र, +मिहिर लाल चट्टोपाध्याय, +सतीस चंद्र सामंता, +सुरेशचंद्र मजूमदार, +उपेंद्रनाथ बर्मन, +प्रभुदयाल हिमसिंगका, +बसंत कुमार दास, +रेणुका रे, + एच. सी. मुखर्जी, +सुरेंद्र मोहन घोसे, +स्यामा प्रसाद मुखर्जी, +अरि बहादुर गुरूंग, +आर. ई. प्लॅटेल, +के. सी. नोगी, +रघिब अहसन, +सोमनाथ लाहिरी, +जसीमुद्दीन अहमद, +नजीरुद्दीन अहमद, +अब्दुल हमीद, +अब्दुल हलीम घुझनवी +मौलाना हिफझुर रहमान सेहोरवी, +अजित प्रसाद जैन, +अल्गु राय शास्त्री, +बाळकृष्ण शर्मा, +बंशी धर मिसरा, +भगवान दिन, +दामोदर स्वरूप सेठ, +दयाल दास भगत, +धर्म प्रकाश, +ए. धरम दास, + आर. व्ही. धुळेकर, +फिरोज गांधी, +गोपाल नारायण, +कृष्णचंद्र शर्मा, +गोविंद बल्लभ पंत, +गोविंद मालवीय, +हर गोविंद पंत, +हरिहर नाथ शास्त्री, +हृदय नाथ कुंजरू, +जसपत रॉय कपूर, +जगन्नाथ बक्षसिंग, +जवाहरलाल नेहरू, +जोगेंद्र सिंह, + जुगल किशोर, +ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, + बी. व्ही. केसकर, +कमला चौधरी, +कमलापती त्रिपाठी, +जे. बी कृपलानी, +महावीर त्यागी, +खुर्शेद लाल, +मसूर्या दिन, +मोहन लाल सकसेना, +पदमपत सिंघानिया, +फूल सिंह, +परागी लाल, +पूर्णिमा बॅनर्जी, +पुरुषोत्तम दास टंडन, +हीरा वल्लभ त्रिपाठी, +राम चंद्र गुप्ता, +शिब्बन लाल सक्सेना, +सतीश चंद्र, +जॉन मठाई, +सुचेता कृपलानी, +सुंदर लॉल, +वेंकटेश नारायण तिवारी, +मोहनलाल गौतम, +विश्वभार दयाल त्रिपाठी, +विष्णू शरण दुब्लीश, +बेगम ऐजाज रसूल, +हैदर हुसेन, +हसरत मोहनी, +अबुल कलाम आझाद, +मुहम्मद इस्माईल खान, +रफी अहमद किदवई, +झेड एच लारी +बक्षी टेक चंद, +जयरामदास दौलतराम, +ठाकूरदास भार्गव, +बिक्रमलाल सोंधी, +यशवंत राय, +रणबीरसिंग हूडा, +लाला अचिंत राम, +नंद लाल, +बलदेव सिंह, +ज्ञानी गुरमुख सिंह मुसाफिर, +सरदार हुकम सिंह, +सरदार भोपिंदरसिंग मान, +सरदार रतनसिंग लोहगड +चौधरी सूरज माल +अमीयो कुमार घोष, +अनुग्रह नारायण सिन्हा, +बनारसी प्रसाद झुंझुनवाला, +भागवत प्रसाद, +बोनिफास लाकरा, +ब्रजेश्वर प्रसाद, +चंडिका राम, +के. टी. शाह, +देवेंद्र नाथ सामंता, +दिप नारायण सिन्हा, +गुप्तनाथ सिंह, +जादुबान सहाय, +जगत नारायण लाल, +जगजीवन राम, +जयपालसिंग मुंडा, +कामेश्वर सिंग दरभंगाचे, +कमलेश्वरी प्रसाद यादव, +महेश प्रसाद सिन्हा, + कृष्णा बल्लभ सहाय, +रघुनंदन प्रसाद, +राजेंद्र प्रसाद, +रामेश्वर प्रसाद सिन्हा, +रामनारायण सिंह, +सच्चिदानंद सिन्हा, +सारंगधर सिन्हा, +सत्यनारायण सिन्हा, +बिनोदानंद झा, +पी. के. सेन, +श्रीकृष्ण सिन्हा, +श्री नारायण महठा, +सायमानंदन मिश्रा, +हुसेन इमाम, +सय्यद जाफर इमाम, +लतीफुर रहमान, +मोहम्मद ताहिर, +ताजामुल हुसेन, +चौधरी आबिद हुसेन. +हरगोविंद मिश्रा +सरोजिनी नायडू +अंबिका चरण शुक्ला, +रघु विरा, +राजकुमारी अमृत कौर, +भगवंतराव मांडलोई, +बृजलाल बियाणी, +ठाकूर चीडीलाल, +सेठ गोविंद दास, +हरि सिंह गौर, +हरी विष्णू कामथ, +हेमचंद्र जागोबाजी खांडेकर, +रतनलाल किशोरीलाल मालवीय, +घनश्यामसिंह गुप्ता, +लक्ष्मण श्रावण भटकर, +पंजाबराव देशमुख, +रविशंकर शुक्ला, +आर. के. सिद्धवा, +दादा धर्माधिकारी, +फ्रँक अँथनी, +काजी सय्यद करीमुद्दीन, +गणपतराव दानी +निबरन चंद्र लस्कर, +धरणीधर बसू-मातारी, +गोपीनाथ बारदोलोई, +जे. जे. एम. निकोलस-रॉय, +कुलधर चालिहा, +रोहिणी कुमार चौधरी, +मुहम्मद सादुल्ला, +अब्दूर रौफ +विश्वनाथ दास, +कृष्णचंद्र गजपती नारायण देव, +हरेकृष्ण महताब, +लक्ष्मीनारायण साहू +लोकनाथ मिश्रा, +नंदकिशोर दास, +राजकृष्ण बोस, +संतानू कुमार दास, +युधिशिर मिश्रा +देशबंधू गुप्ता +मुकुट बिहारी लाल भार्गव +सी. एम. पूनाचा +के.सी. रेड्डी, +टी. सिद्दलिंगिया, +एच. आर. गुरूव रेड्डी, +एस. व्. कृष्णमूर्ती राव, +के. हनुमंथैया, +एच. सिद्धवीरप्पा, +टी. चन्न्या +शेख मुहम्मद अब्दुल्ला, +मोतीराम बैगरा, +मिर्झा मोहम्मद अफझल बेग, +मौलाना मोहम्मद सईद मसूदी +पाटम ए. थानू पिल्लई, +आर. शंकर, +पी. टी. चाको, +पानमपल्ली गोविंदा मेनन, +Ieनी मस्करेन, +पी.एस. नटराज पिल्लई, +के.ए. मोहम्मद, +पी.के.लक्ष्मणान +विनायक सीताराम सरवते, +बृजराज नारायण, +गोपीकृष्ण विजयवर्गीय, +राम सहाय, +कुसुम कांत जैन, +राधावल्लभ विजयवर्गीय, +सीताराम एस जाजू +बलवंत राय गोपाळजी मेहता, +जयसखलाल हठी, +अमृतलाल विठलदास ठक्कर, +चिमणलाल चकुभाई शाह, + समलदास लक्ष्मीदास गांधी +व्ही. टी. कृष्णामचारी, +हिरालाल शास्त्री, +खेत्रीचे सरदारसिंहजी, +जसवंतसिंगजी, +राज भादूर, +माणिक्य लाल वर्मा, +गोकुळ लाल आसावा, +रामचंद्र उपाध्याय, +बलवंत सिन्हा मेहता, +दलेल सिंग, +जैनारायण व्यास +रणजितसिंग, +सोचेत सिंग, +भगवंत रॉय +विनायकराव बलशंकर वैद्य, +बी. एन. मुनावल्ली, +गोकुळभाई दौलतराम भट्ट, +जीवराज नारायण मेहता, + गोपाळदास ए देसाई, +परानलाल ठाकूरलाल मुंशी, +बी.एच.खर्डेकर, +रत्नप्पा भारमप्पा कुंभार बी.एन.दातार +लाल मोहन पति, +एन. माधव राऊ, +राज कुंवर, +सारंगाधर दास, +युधिष्ठिर मिश्रा +आर.एल.मालवीय, +किशोरीमोहन त्रिपाठी, +रामप्रसाद पोटाई + बी. एच. जैदी, + कृष्णा सिंह +व्ही. रमायाह, + रामकृष्ण रंगराव] +अवदेश प्रताप सिंह, +शंभू नाथ शुक्ला, +राम सहाय तिवारी, +मन्नूलालजी द्विडेदी +महेश्वरी हिम्मतसिंग के +गिरजा शंकर गुहा +लालसिंग +भवानी अर्जुन खीमजी +यशवंतसिंग परमार +पूर्व बंगाल +अब्दुल्ला अल महमूद, +मौलाना मोहम्मद अब्दुल्ला अल बाकी, +अब्दुल हमीद, +अब्दुल कसीम खान, +मोहम्मद अक्रम खान, +ए.हमीद, +अझीझुद्दीन अहमद, +मुहम्मद हबीबुल्ला बहार, +प्रेम हरि बरमा, +राज कुमार चक्रवर्ती, +श्रीसचंद्र चट्टोपाध्याय, +अब्दुल मतीन चौधरी, +मुर्तजा रझा चौधरी, +हमीदुल हक चौधरी, +अक्षय कुमार दास, +धीरेंद्र नाथ दत्ता, +भूपेंद्र कुमार दत्ता, +इब्राहिम खान, +फजलुल हक, +फजलूर रहमान, +घायसुद्दीन पठाण, +बेगम शाइस्ता सोहरावर्दी इक्रमुल्ला, +लियाकत अली खान, +माफीझुद्दीन अहमद, +महमूद हुसेन, +ज्ञानेंद्रचंद्र मजुमदार, +ए. एम. मलिक, +बिराट चंद्र मंडळ, +जोगेंद्र नाथ मंडळ, + मोहम्मद अली, +ख्वाजा नाझीमुद्दीन, +एम.ए.बी.एल. नूर अहमद, +नूरुल अमीन, +इश्तियाक हुसेन कुरेशी, +श्री धनंजय एम.ए. बी.एल. रॉय,, +माऊडी भाकेश चंदा, +बी.एल. सेराजुल इस्लाम, +मौलाना शब्बीर अहमद उस्मानी, +शहाबुद्दीन ख्वाजा, +एच.एस. सुहरावर्डी, +हरेंद्र कुमार सुर, +तमीझुद्दीन खान, +कविवि केरवार दत्ता, गुलाम मोहम्मद +पश्चिम पंजाब + मियां मुमताज मोहम्मद खान दौलताना, +गंगा सारण, +जफरउल्ला खान, +इफ्तिखार हुसेन खान, +मियां मुहम्मद इफ्तिखरुद्दीन, +मुहम्मद अली जिन्ना, +शेख करमत अली, +नजीर अहमद खान, +सरदार अब्दुर रब निस्तार, +फिरोज खान नून, +ओमर हयात मलिक, +शाह नवाज बेगम जहां आरा, +सरदार शौकत हयात खान, +वायव्य सीमावर्ती प्रांत +खान अब्दुल गफर खान, +खान सरदार बहादूर खान, +सरदार असद उल्लाह जान खान +सिंध +अब्दुस सत्तार अब्दुर रहमान, +आल्हाज मुहम्मद हाशिम गॅझडर, +एम.ए. खुहरो +बलुचिस्तान +एस. बी. नवाब मोहम्मद खान जोगझई +मद्रास +दुर्गाबाई देशमुख +बॉम्बे +हंसा मेहता +मध्य प्रांत आणि बेरार +राजकुमारी अमृत कौर + जवाहरलाल नेहरू आणि अन्य सदस्य १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी आयोजित केलेल्या भारतीय संविधान सभेच्या मध्यरात्री अधिवेशनात प्रतिज्ञा घेत होते. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष, भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अन्य सदस्यांसह, २९ ऑगस्ट १९४७ रोजी. +२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. +भारताच्या संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. +जवाहरलाल नेहरू १९४६ मध्ये संविधान सभेला संबोधित करताना. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13860.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11f71154d08960891ebc1bc3c8da25a934aa503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13860.txt @@ -0,0 +1,16 @@ +भारतीय नौदल +१७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स. १९७१च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. +भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत. +इ.स. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या. +युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने [गोदी] मध्ये इ.स. १९६६ वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतगायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे. +भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲंटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. + +विक्रमादित्य, विराट, +तीर, तरंगिनी, सुदर्शिनी, म्हादे, सागरध्वनि +अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानही केले आहे. इ.स. २००४ मध्ये त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला. +४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला , विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.[१] + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13878.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67113b00c18027905e14a7076b44ecc197a1533d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13878.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगचे आयुक्त आहे. हे सहसा भारतीय नागरी सेवेचा सदस्य असतो आणि बहुतेक भारतीय प्रशासकीय सेवेतून असतो. हे पद कोणत्याही इतर पदांना थेट जबाबदार नसते. +पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1389.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31110a1cd3d5c91c36a1781d9a0daf38105d93ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1389.txt @@ -0,0 +1 @@ +प्रमोद मदुशन लियानागमागे (१४ डिसेंबर, १९९३:हंबन्टोटा, श्रीलंका - हयात) ही  श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13895.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ae4c9b199b2e7e45c026033b9871d230c196e7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13895.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारताचे नौदल प्रमुख हे भारतीय सशस्त्र दलातील एक वैधानिक पद आहे जे एका चार स्टार ॲडमिरलकडे असते. केवळ भारतीय नौदलात सेवा देणारे सर्वोच्च दर्जाचे अधिकारी म्हणून, नौदल प्रमुख हे भारतीय नौदलाचे परिचालन प्रमुख आणि संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख नौदल सल्लागार आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य आहे आणि त्याद्वारे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे सल्लागार पण आहे. हे नौदल दलाचे लष्करी नेते म्हणून भारतीय सशस्त्र दलातील सर्वात वरिष्ठ नौदल अधिकारी असतात. + +नोव्हेंबर २०२१ पासून नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13902.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bbcd8dbce182e798003ac40c821f70a401885d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13902.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीत स्वायत्त प्रशासकीय विभागांच्या स्थापनेस परवानगी देण्यात आली आहे ज्यांना आपापल्या राज्यात स्वायत्तता देण्यात आली आहे.[१] यापैकी बहुतेक स्वायत्त जिल्हा परिषदा ईशान्य भारतात आहेत आणि दोन लडाख या केंद्रशासित प्रदेशात देखील आहेत. सध्या आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरामधील १० स्वायत्त परिषदा सहाव्या अनुसूचीच्या[२] आधारे स्थापित करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित परिषदांची इतर कायद्यांचा परिणाम म्हणून ही स्थापना केली गेली आहे. +भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीतील तरतुदींनुसार स्वायत्त जिल्हा परिषद खालील भागात कायदे, नियम आणि नियमन ठरवू शकतात:[३] +दोन्ही पक्ष अनुसूचित जमातीचे सदस्य असलेल्या आणि जास्तीत जास्त शिक्षा ५ वर्षांपेक्षा कमी कारावासाची असो शकणाऱ्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्वायत्त जिल्हा परिषदांना न्यायालये स्थापन करण्याचे अधिकार आहेत.[४] +इमारती आणि जमीन, प्राणी, वाहने, नौका, त्यांच्या क्षेत्रात वस्तूंचा प्रवेश, रस्ते, फेरी, पूल, रोजगार आणि उत्पन्न आणि शाळा आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी सामान्य कर यासाठी स्वायत्त जिल्हा परिषदांना कर, शुल्क आणि पथकर आकारण्याचे अधिकार आहेत.[५] +भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वायत्त जिल्हा परिषद ठळकपणे दाखविल्या आहेत. +सन्मीलीता गण शक्ती +धुब्री +उत्तर सेंटिनल बेट हा अंदमान आणि निकोबार बेटांच्या साखळीमध्ये स्थित आहे जो भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. हे बेट सेंटिनली लोकांचे निवास स्थळ आहे जगातील शेवटल्या अल्पित जमातींपैकी आहेत. ते इतर लोकांशी कोणताही संपर्क नाकारतात आणि आधुनिक संस्कृतीद्वारे अक्षरशः अस्पर्श राहिलेल्या शेवटच्या लोकांमध्ये आहेत. या बेटावरील लोकांशी कोणताही करार केलेला नाही किंवा शारीरिक व्यवसायाची नोंद झालेली नाही. +स्थानिक सरकारने (अंदमान निकोबार बेट) नमूद केले आहे की सेंटिनेली लोकांच्या जीवनशैली किंवा निवासस्थानामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. डिसेंबर २००४ च्या त्सुनामीच्या परिणामामुळे या बेटाला गंभीरपणे त्रास सहन करावा लागला असला तरी, या घटनेच्या काही दिवसानंतर, भारतीय सरकारच्या हेलिकॉप्टरने या बेताचे निरीक्षण करीत असतांना इथल्या लोकांनी या हेलीकॉप्टरवर परताविण्यासाठी बाण मारले. +कोणत्याही औपचारिक करार केले नसले नाही तरी, किमान हस्तक्षेप करण्याचा अधिकृत धोरणाने त्यांना वास्तविक केंद्रीय आणि स्थानिक प्रशासनाच्या संकल्पनाचौकटीत या बेटाला स्वायत्तता आणि सार्वभौमत्व लाभले आहे. [६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13931.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f81cac78836f662375f14e68add30a43728a6d91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13931.txt @@ -0,0 +1,14 @@ +भारताचे राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख आणि भारतीय सशस्त्र सेना दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी भारतीय संविधानाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५२, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते. +उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व +१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत १५ राष्ट्रपती झाले. या पंधरा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव राष्ट्रपती आहेत. + निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. +२५ जुलै २०२२ रोजी, द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली. +भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात: +बसप्पा धनप्पा जत्ती (१९७४-१९७७) +मोहंमद हिदायतुल्लाह (१९७९-१९८२) +रामस्वामी वेंकटरामन (१९८४-१९७७) +भैरव सिंघ शेखावत (२००२-२००७) +कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते. +†- कार्यकाळात निधन झालेले +⸸- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही +*- कार्यवाहक राष्ट्रपती diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13955.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3eaafc40602b180976062fb7e1c20f4bc453ade --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13955.txt @@ -0,0 +1,2 @@ +  +२०२३ मधील भारत देशामधील प्रमुख घटना: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13988.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e3e07f921a943da731bc530c886b8326ea6b4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_13988.txt @@ -0,0 +1,70 @@ +भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली. +Chater Act(सनदी कायदा) १८३३ या शीर्षकासह 'गव्हर्नर-जनरल ऑफ इंडिया' नेमला गेला. +१७७३ च्या नियमन अधिनियमाने फोर्ट विल्यम ऑफ प्रेसीडेंसीचे गव्हर्नर जनरल किंवा बंगालचे गव्हर्नर जनरल या उपाधीने ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी)च्या कोर्टाचे संचालक नियुक्त करण्यासाठी हे कार्यालय तयार केले. न्यायालयाचे संचालक नियुक्त केले गेले. गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी फोर कौन्सिल ऑफ इंडिया (jsjjndjदेचा निर्णय बंधनकारक होता. +सेंट हेलेना अ‍ॅक्ट १८३३. (किंवा भारत सरकारचा कायदा १८३३) यांनी या कार्यालयाला नव्याने नियुक्त केलेले गव्हर्नर-जनरल ऑफ इंडिया. +१८५७ च्या भारतीय विद्रोहानंतर कंपनीचा अंमल संपुष्टात आला, परंतु ब्रिटिश भारत व इतर राज्ये यांच्याबरोबरच ब्रिटिश राजवटीच्या थेट अंशाखाली आली. भारत सरकार अधिनियम १८५८ मध्ये भारताचे राज्य सचिव कार्यालय तयार केले गेले.  १८५८ च्या भारताच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी, १५ सदस्यांसह (लंडनमधील) नवे कौन्सिल ऑफ इंडियाने सल्ला दिला.  विद्यमान चारचे कौन्सिल ऑफ इंडियाचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ऑफ इंडिया किंवा एक्झिक्युटिव्ह कौन्सिल ऑफ इंडिया असे औपचारिकपणे नाव बदलण्यात आले.  नंतर भारत सरकार अधिनियम १९३५ ने भारतीय परिषद रद्द केली. +१८५८ च्या भारत सरकारचा कायदा लागू केल्यावर, मुकुटचे प्रतिनिधित्व करणारे गव्हर्नर जनरल व्हायसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. 'व्हायसरॉय' हा पदनाम बहुधा सामान्य भाषेत वापरला जात असला तरी त्याला वैधानिक अधिकार नव्हते आणि संसदेत कधीच कार्यरत नव्हते.  १८५८ च्या घोषणेने लॉर्ड कॅनिंगला "पहिला व्हायसराय आणि गव्हर्नर जनरल" म्हणून संबोधिले, परंतु १८५८ च्या घोषित घोषणेने भारत सरकारची सत्ता स्वीकारण्याची घोषणा केली, परंतु त्याचे वारसदार म्हणून नियुक्त केलेल्या वॉरंटपैकी कोणीही त्यांना 'व्हायसराय' आणि पदवी म्हणून संबोधले नाही.  प्राधान्याने वागणाऱ्या वॉरंटमध्ये आणि सार्वजनिक सूचनांमध्ये वारंवार वापरला जात असे, मुळात सार्वभौम प्रतिनिधीच्या राज्य आणि सामाजिक कार्याशी संबंधित एक समारंभ होता.  गव्हर्नर-जनरल हे मुकुटचे एकमेव प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिले आणि भारत सरकारच्या गव्हर्नर जनरलच्या नियुक्त्यांची नियुक्ती ब्रिटिश मुकुट यांनी भारतीय राज्यसचिव यांच्या सल्ल्यानुसार केली.  अनुक्रमे १९५० आणि १९५७ मध्ये प्रजासत्ताक राज्यघटना लागू न होईपर्यंत गव्हर्नर जनरल यांचे कार्यालय नवीन राज्यांत प्रत्येक औपचारिक पदाच्या रूपात अस्तित्वात राहिले. + + +सर चार्ल्स वुड +व्हिस्काउंट पामर्स्टन +द अर्ल डी ग्रे +व्हिस्काउंट क्रॅनबॉर्न +सर स्टॅफोर्ड नॉर्थकोट +द ड्यूक ऑफ आर्गील +द अर्ल रसेल +द 14वा अर्ल ऑफ डर्बी +बेंजामिन डिझरायली +विल्यम इवर्ट ग्लॅडस्टोन +जातिव्यवस्था आणि +अस्पृश्यता विरुद्ध सत्यशोधक समाज १८७३ मध्ये सुरू करतात. +सॅलिस्बरीचा मार्क्वेस +बेंजामिन डिझरायली +द व्हिस्काउंट क्रॅनब्रुक +हार्टिंग्टनचा मार्क्वेस +विल्यम इवर्ट ग्लॅडस्टोन +द अर्ल ऑफ किम्बर्ली +लॉर्ड रँडॉल्फ चर्चिल +द अर्ल ऑफ किम्बर्ली +द व्हिस्काउंट क्रॉस +सॅलिस्बरीचा मार्क्वेस +विल्यम इवर्ट ग्लॅडस्टोन +सॅलिस्बरीचा मार्क्वेस +द अर्ल ऑफ किम्बर्ली +हेन्री फॉलर +विल्यम इवर्ट ग्लॅडस्टोन +रोझबेरीचा अर्ल +लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन +सॅलिस्बरीचा मार्क्वेस +विल्यम सेंट जॉन ब्रॉड्रिक +आर्थर बाल्फोर +जॉन मोर्ले +द अर्ल ऑफ क्रेवे +सर हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन +एच. एच. एस्क्विथ +ब्लॅकबर्नचा व्हिस्काउंट मॉर्ले +द मार्क्स ऑफ क्रेवे +ऑस्टेन चेंबरलेन +एडविन मोंटागु +डेव्हिड लॉईड जॉर्ज +द व्हिस्काउंट पील +द लॉर्ड ऑलिव्हियर +द अर्ल ऑफ बर्कनहेड +बोनार कायदा +स्टॅन्ली बाल्डविन +रामसे मॅकडोनाल्ड +स्टॅन्ली बाल्डविन +द व्हिस्काउंट पील +विल्यम वेजवुड बेन +रामसे मॅकडोनाल्ड +सर सॅम्युअल होरे +द मार्क्स ऑफ झेटलँड +स्टॅन्ली बाल्डविन +लिओ अमेरी +नेव्हिल चेंबरलेन +विन्स्टन चर्चिल +द लॉर्ड पेथिक-लॉरेन्स +क्लेमेंट ऍटली + +लिस्टोवेलचा अर्ल +नोंदी : diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14006.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7d45b5470271f2ffcefe4efb81356e4abd16582 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14006.txt @@ -0,0 +1 @@ +भारतातील द्वीपांची यादी खाली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14017.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60f72412de8d34ced03b23dd20954d279db937ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14017.txt @@ -0,0 +1,6 @@ +पोर्तुगीज भारत (पोर्तुगीज: Índia Portuguesa किंवा Estado da Índia;) या पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती होत्या. +वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ.स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई. इ.स. १७५२ साली मोझांबिकास अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. इ.स. १८४४ साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने मकाव, सोलोर व तिमोर येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. इ.स. १९५४ साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर इ.स. १९६१ सालातील डिसेंबरात गोवा, दीव व दमण या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता इ.स. १९७५ साली मिळाली. याकाळा पासून पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. +पोर्तुगीजांनी १५३० सालापासून भारतात लश्करी कारवाया आणि वसाहती निर्माण केल्याची नोंद आहे. त्या वर्षी ॲंतोनियो दि सिल्व्हेरियाने वसई शहर लुटून जाळले आणि तेथून तो पुढे मुंबईच्या बेटांवर चालून गेला. पोर्तुगीजांसमोर हार पत्करून ठाण्याच्या राजाने माहीमसह मुंबईतील बेटे पोर्तुगीजांच्या हवाली केली..[१] पुढील वर्षी गुजरातच्या बादशहा बहादुरशाहने दीवचे बेट पोर्तुगीजांना न दिल्यामुळे अंतोनियो दि साल्दान्हाने पुन्हा एकदा वसई लुटली. +१५३३मध्ये दियोगो दि सिल्व्हेरियाने वांद्र्याच्या बेटापासून गुजरातमधील सुरते पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील दिसेल ते शहर बेचिराख केले. या मोहीमेत त्याने ४,००० गुलाम आणि अमाप संपत्ती लुटून आणली..[२] +पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14044.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ff0c6751b18001eef6b5153968554606e7e9bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14044.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय प्रजासत्ताकामधील रस्त्यांची चिन्हे युनायटेड किंगडमच्या काही भागात वापरल्या गेलेल्या चिन्हांशी तत्सम आहेत. +बहुतेक शहरी रस्ते आणि राज्य महामार्गांवर राज्य भाषा आणि इंग्रजीमध्ये चिन्हे आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर राज्य भाषा, हिंदी आणि इंग्लिश भाषेत चिन्हे आहेत. +भारतात रस्ते चिन्हांच्या तीन प्रमुख श्रेणी आहेत, त्या आहेत (१) नियामक चिन्हे- वर्तुळामध्ये दर्शविलेले ही चिन्हे नियम व कायदे दर्शवितात.(२) द्वितीय श्रेणी म्हणजे चेतावणी-चिन्हे जी त्रिकोणात दर्शविली जातात. (३) तिसरे म्हणजे आयतामध्ये दर्शिवलेली माहिती-चिन्हे. या तिघांव्यतिरिक्त आपल्याकडे आणखी दोन प्रकारची चिन्हफलक आढळतात ती म्हणजे मार्ग द्या (उलट त्रिकोणी आकारामध्ये दर्शिवतात ) आणि थांबा (अष्टकोनी आकार ) . diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14064.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a44a0dc2dddc8c25002eaac0b70e1c9d519bfe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14064.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतातल्या खडक कोरून बनवलेल्या राज्यनिहाय मंदिरांची यादी पुढीलप्रमाणे आहे. +साचा:Caves diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14085.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9188e024fa61f36a36fecc9c2483ce5cad2e743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14085.txt @@ -0,0 +1,5 @@ +सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. +भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. + +रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14112.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55b863b049ca210e178a355d24c2b96745f5095b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14112.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्यात भारताच्या वाटेला ८२% लोकसंख्या ७५% तृणधान्याखालील क्षेत्र व ६९% बागायत क्षेत्र आले. +स्वातंत्र्योत्तर काळात भारत शेतीप्रधान देश असून ही पीएल ४८० करारानुसार १९५५ मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला. हरितक्रांती म्हटले की, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव नजरेसमोर येतो. पुणे येथील शनिवारवाडा येेथील जाहीर सभेत "जर या दोन वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही, तर या शनिवारवाडा समोर मी जाहिर फाशी घेईन" अशी भिष्मप्रतिज्ञा केली. आणि अल्पावधीतच त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. महाराष्ट्रात १९७२ एवढा भिषण असा दुष्काळ यापूर्वी कधीही पडला नव्हता,अशा भिषण दुष्काळावरही त्यांनी मात केली. +इ.स.१९६० च्या दशकात शेतकी संशोधन, विकास, तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषिउत्पादन वाढले. हा काळ भारतातील हरितक्रांती म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहकार्याने जास्त उत्पन्न देणारे जातींची बियाणांचा विकास, सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार, व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण इत्यादी मार्गांवर यात भर देण्यात आला. भारताच्या कृषिमंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम.एस. स्वामिनाथन यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉगांना भारतात बोलावले. अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशन आणि भारती केंद्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले. पाण्याची मुबलक उपलब्धता व शेतकीची सफल पार्श्वभूमी यांमुळे भारतीय केंद्रशासनाने नवी पिकांच्या प्रयोगांसाठी पंजाबची निवड केली. अधिक उत्पन्न देणारी बियाणी व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मात्र कालौघात रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनींवर विपरीत परिणाम झाले[ संदर्भ हवा ]. +महाराष्ट्रातील हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली होती. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होतेे.कृषीतज्ञ होते. शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती होती. वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14113.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be9bbb9e1e836b0c89d2447c9e46fc5edd1a8e73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14113.txt @@ -0,0 +1,15 @@ +भारतातील हुंडा प्रथेमध्ये लग्नाच्यावेळी वधूच्या कुटुंबाला अट म्हणून टिकाऊ वस्तू, रोख रक्कम आणि वास्तविक किंवा जंगम मालमत्तेची मागणी करतात.[१][२][३] हुंड्याला हिंदीत "दहेज" व इंग्रजीत "डाउरी" म्हणतात. [४] +हुंडा पद्धतीमुळे वधूच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडू शकतो.[५] काही प्रकरणांमध्ये, हुंडा पद्धतीमुळे महिलांविरुद्धचे गुन्हे घडतात जसे भावनिक अत्याचार आणि दुखापतींपासून मृत्यूपर्यंत.[६] भारताच्या संसदेने मंजूर केलेला हुंडा प्रतिबंध कायदा, १९६१ आणि त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ब आणि ४९८अ द्वारे हुंड्यास विशिष्ट भारतीय कायद्यांतर्गत दीर्घकाळापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.[७] हुंडा बंदी कायदा, १९६१ हा हुंडा परिभाषित करतो व लग्नास मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू असल्यास त्यातील महर ही समाविष्ट नाही.[८] +हुंडा बंदी कायदा, १९६१ चे कलम ३ निर्दिष्ट करते की भेटवस्तू देणे किंवा घेणे हा दंडणीय नाही जर त्यांची मागणी केली जात नसेल.[९] +हुंड्याविरुद्धचे भारतीय कायदे अनेक दशकांपासून लागू असले तरी ते कुचकामी असल्याची टीका मोठ्या प्रमाणात होत आसते.[१०] भारतातील अनेक भागांमध्ये हुंडाबळी आणि हत्या या प्रथा अनियंत्रितपणे सुरू आहेत, ज्यामुळे अंमलबजावणीच्या प्रश्नावर आणखी टीका होत आसते.[११] +भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८अ नुसार पत्नीने हुंड्यासाठी छळाची तक्रार केल्यास वराला आणि त्याच्या कुटुंबाला आपोआप अटक करणे आवश्यक होते. ह्या कायद्याच्या तर्तूदीचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाला आहे आणि २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की दंडाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय अशी अटक करता येणार नाही.[१२] +दक्षिण आशियातील हुंड्याचा इतिहास स्पष्ट नाही. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की हुंडा प्रथा प्राचीन काळी प्रचलित होती, परंतु काही हे मानत नाहीत. भारतातील हुंडा पद्धतीच्या खुणा वैदिक युगात आढळतात जेथे उच्चवर्णीय हिंदूंमध्ये ही सामान्य प्रथा दिसत आहे. +मायकेल विट्झेल, जे एक जर्मन-अमेरिकन भारतशास्त्रज्ञ आहेत, ते असा दावा करतात की प्राचीन भारतीय साहित्य सूचित करते की वैदिक काळात हुंडा प्रथा लक्षणीय नव्हती.[१३] विट्झेल असेही नमूद करतात की प्राचीन भारतातील स्त्रियांना एकतर भाऊ नसताना किंवा नियुक्तीद्वारे मालमत्तेचा वारसा हक्क देखील होता. +अलेक्झांडर द ग्रेटच्या विजयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा लिखाणात (३०० ईसापूर्व) असे नोंदवले आहे की भारतात हुंडा प्रथा नसल्याचा उल्लेख आहे.[१४] +अबू रेहान अल-बिरुनी हे एक मुस्लिम पर्शियन विद्वान होते जे इ.स. १०१७ पासून १६ वर्षे भारतात राहिले. त्यांनी अनेक भारतीय ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले, तसेच भारतीय संस्कृती आणि त्यांनी पाहिलेले जीवन यावर एक संस्मरण लिहिले. अल-बिरुनी यांनी दावा केला आहे तेव्हाच्या लग्नपद्ध्तीत हुंडा नव्हता.[१५] +भारतातील हुंडा प्रथेची विविध कारणे सांगितली गेली आहेत. यामध्ये आर्थिक घटक आणि सामाजिक घटकांचा समावेश होतो. +हुंडा व्यवस्थेला हातभार लावणारे अनेक आर्थिक घटक आहेत. यापैकी काहींमध्ये वारसा प्रणाली आणि वधूची आर्थिक स्थिती यांचा समावेश होतो. +वारसाबाबत कमकुवत कायदेशीर संस्था स्त्रियांना गैरसोयीच्या आहे आणि वारसा फक्त मुलांकडेच राहतो.[१६] यामुळे स्त्रिया त्यांच्या पतींवर आणि सासरच्या लोकांवर अवलंबून रहावे लागते ज्यासाठी हुंडा देतात.[१७] १९५६ पूर्वी, ब्रिटिश राजवटीच्या काळात, मुलींना त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीवर वारसा हक्क नव्हता. १९५६ मध्ये, भारताने हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत, हिंदू, शीख आणि जैन कुटुंबांमधील मुली आणि पुत्रांना समान कायदेशीर दर्जा दिला. नवीन वारसा कायदा असूनही, पालकांच्या मृत्यूनंतर पालकांच्या संपत्तीचे वाटप सामाजिक प्रक्रियेद्वारे मुलीला तिच्या लग्नाच्या वेळी केले जाते अशी प्रक्रिया म्हणून हुंडा चालू ठेवला आहे.[१८] +हुंड्याने, किमान सैद्धांतिकदृष्ट्या, स्त्रियांना त्यांच्या लग्नात जंगम वस्तूंच्या रूपात आर्थिक सुरक्षा दिली जाते. यामुळे कौटुंबिक संपत्तीचे तुकडे टाळण्यास मदत झाली आणि त्याच वेळी वधूला सुरक्षा प्रदान करण्यात आली.[१६][१९] +हुंडा, सामाजिक रीतिरिवाज किंवा विधींवर प्रभाव टाकणाऱ्या विवाह प्रथांव्यतिरिक्त, पालकांच्या हुंड्याची अपेक्षा असल्याने सुरू आहे. १९९५ च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की हुंड्याबद्दल लोकांचा दृष्टीकोन बदलत असतानाही हुंडा प्रचलित आहे.[२०][२१] १९८० च्या एका अभ्यासात, ७५% विद्यार्थ्यांनी असा प्रतिसाद दिला की लग्नासाठी हुंडा महत्त्वाचा नाही, परंतु त्यांच्या पालकांपैकी ४०% पालकांना हुंडा अपेक्षित आहे.[२०] +नवविवाहित स्त्री हुंड्याशी संबंधित हिंसाचाराचे लक्ष्य असू शकते कारण ती तिच्या नवऱ्याशी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बांधली जाते.[२२] काही प्रकरणांमध्ये, वधूच्या कुटुंबाकडून अधिक मालमत्ता मिळविण्यासाठी हुंडा ही धमकी किंवा ओलिस प्रकारची परिस्थिती म्हणून वापरली जाते.[२३][१९] हुंड्याचे गुन्हे धमकी किंवा हिंसाचाराने घडू शकतात, त्यामुळे वधूच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या संरक्षणासाठी अधिक हुंडा देण्याशिवाय पर्याय राहत नाही.[१९] भारताच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हुंडा-संबंधित हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे.[२४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14126.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c524690ba5081fecaeb4d8ccc785c91304cc896 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14126.txt @@ -0,0 +1,36 @@ +भारतामध्ये २८ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर) ह्यामध्येच विधानसभा आहे. या राज्यामध्ये स्वतंत्र प्रशासन असून मुख्यमंत्री हा मंत्रीमंडळाचा प्रमुख असतो. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यस्तरावर राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो. विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो. विधानसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या उमेदवारालाच मुख्यमंत्री बनता येते. हा उमेदवार विधीमंडळाचा (विधानसभेचा किंवा जर राज्यात विधानपरिषद असेल तर विधानपरिषदेचा) सदस्य असणे बंधनकारक आहे, जर नसेल तर ६ महिन्यात सदस्यत्व मिळवणे आवश्यक आहे. +भारतातील राज्यांचे वर्तमान मुख्यमंत्र्याची यादी खाली दिली आहे. जुलै २०२२ रोजी सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे १२ मुख्यंत्री आहेत, त्यानंतर काॅंग्रेसचे व आम आदमी पक्षाचे प्रत्येकी २ मुख्यमंत्री आहेत. तसेच इतर ६ राज्यांमध्ये भाजप मित्र पक्षांसोबत सत्तेत आहे. +(मागील मुख्यमंत्र्यांची यादी) +(कार्यकाळ) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +(यादी) +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14132.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e260d0244b76af37ecfe2e0a86661e64c5a22a51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14132.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू धर्म हा भारतातील सर्वात मोठा धर्म आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, ९६६ लोक हिंदू म्हणून ओळखतात, जे देशाच्या ७९.८% लोकांचे प्रतिनिधित्व करतात.[१] जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेल्या लोकसंख्या भारतात आहे.[२] भारत हा जगातील तीन देशांपैकी एक आहे (नेपाळ आणि मॉरिशस इतर दोन देश आहेत) जिथे हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1417.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5984c86159cb25f58e268527a7a88f0f6b87b0ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1417.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रल्हाद कुडतरकर हे एक मराठी लेखक, अभिनेते, संवाद लेखक आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. मुंबईतील महर्षी दयानंद काॅमर्स काॅलेजमधून त्यांचे शिक्षण झाले. काॅलेजमध्ये असताना प्रल्हाद कुडतरकर यांनी अनेक आंतरकाॅलेजीय नाट्यस्पर्धांंत भाग घेतला होता. त्यांतल्या काहींचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनीच केले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_142.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d50382264bbd2634bacddf8984d8baa5fe92dd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_142.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप ग्रेगोरी नववा (इ.स. १९४५/११७० - ऑगस्ट २२, इ.स. १२४१) हा मार्च १९, इ.स. १२२७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव उगोलिनो दि कॉंती होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14250.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50d43a553896dadeab1b25837964d5c29cd9ecbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14250.txt @@ -0,0 +1,15 @@ +भारतीय क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या क्रिकेट खेळाडूंची ही यादी आहे. सदर यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पुरुष, महिला आणि युवा संघांच्या सर्व कर्णधारांचा समावेश आहे. ३१ मे १९२६ रोजी भारत, इंपिरियल क्रिकेट कॉन्फरन्स (आताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती)चा सदस्य बनला. २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्यानंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंडनंतर भारत सहावे कसोटी खेळणारे राष्ट्र बनले. दुसऱ्या महायुद्धाआधी भारत फक्त ७ कसोटी सामने खेळला, ते सर्व इंग्लंडविरुद्ध, ज्यामधील ५ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला तर २ सामने अनिर्णित राहिले. इतर प्रतिस्पर्ध्यासोबत त्यांचा पहिला सामना झाला तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या इनव्हिन्सिबल्सविरुद्ध (ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला त्यावेळे दिले गेलेले नाव). +कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी तो कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते. +कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा ३२ कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. आता पर्यंत २७ विजयांसह महेंद्रसिंग धोणी हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार आहे. परदेशात मिळवलेल्या ११ विजयांसह तर सौरव गांगुली हा परदेशी सर्वात यशस्वी ठरलेला कसोटी कर्णधार आहे.[१] +निकालतक्ता २० डिसेंबर २०१६ पर्यंत अद्ययावत. +कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. +कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. +कसोटी मालिकेसमोर डॅगर (†) चिन्ह असल्यास, त्या मालिकेत त्या खेळाडूने कमीत कमी एका कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे, सदर खेळाडूने नियुक्त कर्णधाराचे प्रतिनिधित्व केले किंवा मालिकेमध्ये काही सामन्यांसाठी ती कर्णधार म्हणून नियुक्त केला गेला असे दर्शवते. +कमीत कमी एका कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. +११ सप्टेंबर २०१४ पर्यंत अद्ययावत. +कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. +कमीत कमी एका आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यामध्ये भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१७] +कमीत कमी एका १९-वर्षांखालील कसोटी सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. १९-वर्षांखालील क्रिकेट रचनेमुळे कुणी युवा कर्णधार एका वर्षापेक्षा जास्त संघाचा कर्णधार राहु शकला नाही. श्रीकांत, शास्त्री, द्रविड आणि विराट हे पुढे जाऊन राष्ट्रीय संघाचेसुद्धा कर्णधार झाले. + खालील यादी ऑगस्ट २०१४ पर्यंत अद्ययावत आहे. खेळाडूच्या नावापुढे असलेले * चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) नेतृत्व केल्याचे दर्शवते. +कमीत कमी एका १९-वर्षांखालील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये भारत १९-वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व ज्यांनी केले आहे अशा कर्णधारांची यादी खालीलप्रमाणे आहे. भारतला पहिले १९-वर्षांखालील क्रिकेट मध्ये मोठे यश मिळाले ते १९९९/२००० मध्ये, जेव्हा संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. ह्या यशाची पुनरावृत्ती झाली ती २००८/०९ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नेतृत्वाखाली. +खालील यादी १६ ऑगस्ट २०१४ अद्ययावत आहे. खेळाडूच्या नावापुढे असलेले * चिन्ह हे राष्ट्रीय संघाचे कमीतकमी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचे (कसोटी, ए.दि. किंवा ट्वेंटी२०) प्रतिनिधीत्व केल्याचे दर्शवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14270.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba00468bed43e07b48f39edc8ebb07f4b0344674 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14270.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताला या दौऱ्यात ३-० अश्या पद्धतीने पराभवाला सामोरे जावे लागले. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने काउंटी संघांशी सराव सामने खेळले. मन्सूर अली खान पटौदी यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14308.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed415ef38d2c474ff02e702ef454482a3edd3148 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14308.txt @@ -0,0 +1,15 @@ +भारतीय क्रिकेट संघाने ११ जून ते २२ जून दरम्यान ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२][३] +ह्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा २३ मे २०१६ रोजी करण्यात आली. मालिकेमध्ये पाच नवीन खेळाडूंचा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला, ज्यामध्ये विदर्भाचा फैज फैसल शिवाय युझवेंद्र चहल, जयंत यादव ह्या स्पिनर्सचा आणि करुण नायर व मनदीप सिंग या फलंदाजांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर लोकेश राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.[४] +[५] +२६ मे रोजी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माजी भारतीय क्रिकेट खेळाडू संजय बांगरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.[६] +दौऱ्याच्या दोन आठवडे आधी झिम्बाब्वे क्रिकेटने हॅमिल्टन मासाकाद्झाला कर्णधारपदावरून दूर केले आणि त्याच्याजागी ग्रेम क्रेमरकडे कर्णधापदाची सुत्रे देण्यात आली.[७] +सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत. + + + +सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत. + + + + +१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६ | २०२२ | २०२४ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14338.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb4e866f4793549c2249a7b2564bbc6ff37c2e89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14338.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च २०२० मध्ये २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1434.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a0f2d394428e535ed99ada1c4b0fedafa6081ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1434.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रवरा ही महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. +प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. +नदी रतनवाडीला उगम पावून गोदावरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासून ते ओझरपर्यंत कालवा मानली जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात संगमनेर,अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील लोकांची जीवनदायी असलेल्या प्रवरा नदीला अमृतवाहिनी असेही म्हटले जाते. संगमनेर येथून निघून वाघापूर, जोर्वे असा प्रवास करून ओझर येथे धरणात तिचे पाणी अडविले जाते. या धरणातून निघणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यातून संगमनेर व श्रीरामपूर तालूक्यातील शेतीला पाणी दिले जाते.प्रवरा नदी प्रवरा संगम येथे गोदावरी नदीला मिळते.[ संदर्भ हवा ] +प्रवरा नदीवर भंडारदरा व निळवंडे ही धरणे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14343.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3da37fba2527902383b8550663733e93302f5101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14343.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९० तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14352.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cb0e47e03b514c38ed6bea6e245eba6d26ce982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14352.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (आं.ए.दि.) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (आं.टी२०) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२] एकदिवसीय मालिका ही पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनली.[३][४] +न्यू झीलंड क्रिकेटने जाहीर केले की लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याने जेम्स नीशम तिसरा एकदिवसीय सामना खेळणार नाही आणि त्याच्या जागी हेन्री निकोल्सला नियुक्त केले गेले आहे. +[५] मार्क चॅपमॅनला न्यू झीलंडच्या आंतरराष्ट्रीय टी२० संघात तिसऱ्या टी२० आधी केन विल्यमसनऐवजी म्हणून समाविष्ट करण्यात आले, जो या सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याचे घोषित करण्यात आले.[९] २३ नोव्हेंबर २०२२ रोजी, शाहबाज अहमद आणि कुलदीप सेन एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या संघात निवडीसाठी अनुपलब्ध असल्याची पुष्टी करण्यात आली.[१०] + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14363.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb4e866f4793549c2249a7b2564bbc6ff37c2e89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14363.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च २०२० मध्ये २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14368.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0777b2d972e4352fac705a255653c30fb3c457a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14368.txt @@ -0,0 +1 @@ +भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९८२ - फेब्रुवारी १९८३ दरम्यान सहा कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि ३-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14422.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82ea49f407c3100237e93c38bafd253609595fdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14422.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारतीय क्रिकेट संघाने १६ जून ते २८ ऑगस्ट २०१० दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. +ह्या दौऱ्यावर कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत आणि नंतर श्रीलंका व न्यूझीलॅंडसोबत त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14432.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11013055b952aa2cf6b4ed27936003b7b0fe02d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14432.txt @@ -0,0 +1,3 @@ +ह्या विभागाचा प्रमुख लेख पाहण्यास येथे जा ..भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14449.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a4170a52fba108e45ec258d6c6782ef74159e51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14449.txt @@ -0,0 +1,15 @@ +भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी[२] भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.[३] त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.[४] या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.[५] भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌. +भारतालाया ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले.[६] यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचेमात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.[७] या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. +दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.[८] संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.[९] +भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.[१०] +या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात. +बीटिंग रिट्रीट ‎या कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते. सन २०१९ मध्ये, गुगलने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.[११] +२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर)). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.[१२] +या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.[१३] +भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.[१४] +स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते.[१५] भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. +२०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले. +प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.[१६] +सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.[१२] +[१८] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14471.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bde5f1af98d5273882a3dcec6cab9f713f918d21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14471.txt @@ -0,0 +1,100 @@ +भारतीय चलचित्रपटह्यात प्रामुख्याने भारतभर पसरलेल्या विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश होतो. भारतीय चित्रपटांत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ,पंजाब आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातील चित्रपट संस्कृतीचा आंतर्भाव होतो.मुंबई हे भारतातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणुन विकसीत होत आहे,ते मुख्यत्वे करून हिंदी भाषा व मराठी भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.भारतीय चित्रपटांची मागणी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांत अधिक प्रमाणात आहे.एक प्रसिद्ध माध्यम असल्याकारणाने भारतात सर्वसाधारणपणे सर्व भाषांतील मिळून १०००हून अधिक चित्रपटांची निर्मिती होत असते.परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेषतः इंग्लंड आणि अमेरीकेतील प्रेक्षकांमध्ये +हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली भाषेतील चित्रपटांची रेलचेल असते. + + +Marathi cinema (मराठी चित्रपट) refers to films produced in the Marathi language in the state of Maharashtra, India. It is the oldest film industry in India. The first film in India was a silent film called Raja Harishchandra (1913), which was made in Marathi by a Maharashtrian, Dadasaheb Phalke and a Marathi crew who were performing Marathi & Sanskrit Sangeet natikas (musicals) and plays in marathi at that period. The first Marathi talkie film, Ayodhyecha Raja[1] (produced by Prabhat Films) was released in 1932, just one year after "Alam Ara" the first Hindi talkie film. Marathi cinema has grown in recent years. The industry is based in Mumbai, Maharashtra. +Marathi Cinema is as old as Indian Cinema. In fact the pioneer of cinema in Union of India was Dadasaheb Phalke, who brought the revolution of moving images to India with his first indigenously made silent film Raja Harishchandra in 1913, which is considered by IFFI & NIFD part of Marathi cinema as it was made by a Marathi crew. +The Assamese language film industry traces its origins works s of revolutionary visionary Rupkonwar Jyotiprasad Agarwala, who was also a distinguished poet, playwright, composer and freedom fighter. He was instrumental in the production of the first Assamese film Joymati[१] in 1935, under the banner of Critrakala Movietone. Although the beginning of the 21st century has seen Bollywood-style Assamese movies hitting the screen, the industry has not been able to compete in the market, significantly overshadowed by the larger industries such as Bollywood [२]. +The Bengali language cinematic tradition of Tollygunge in West Bengal has had reputable filmmakers such as Satyajit Ray, Ritwik Ghatak and Mrinal Sen among its most acclaimed.[३] Recent Bengali films that have captured national attention include Rituparno Ghosh's Choker Bali, starring Aishwarya Rai.[४] Bengali filmmaking also includes Bangla science fiction films and films that focus on social issues.[५] In 1993, the Bengali industry's net output was 57 films.[६] +The history of cinema in Bengal dates back to the 1890s, when the first "bioscopes" were shown in theatres in Calcutta. Within a decade, the first seeds of the industry was sown by Hiralal Sen, considered a stalwart of Victorian era cinema when he set up the Royal Bioscope Company, producing scenes from the stage productions of a number of popular shows at the Star Theatre, Calcutta, Minerva Theatre, Classic Theatre. Following a long gap after Sen's works, Dhirendra Nath Ganguly (Known as D.G) established Indo British Film Co, the first Bengali owned production company, in 1918. However, the first Bengali Feature film, Billwamangal, was produced in 1919, under the banner of Madan Theatre. Bilat Ferat was the IBFC's first production in 1921. The Madan Theatres production of Jamai Shashthi was the first Bengali talkie.[७] +In 1932, the name "Tollywood" was coined for the Bengali film industry due to Tollygunge rhyming with "Hollywood" and because it was the center of the Indian film industry at the time. It later inspired the name "Bollywood", as the Mumbai-based industry later overtook Tollygunge as the center of the Indian film industry, and many other Hollywood-inspired names.[८] The 'Parallel Cinema' movement began in the Bengali film industry in the 1950s. A long history has been traversed since then, with stalwarts such as Satyajit Ray, Mrinal Sen, Ritwik Ghatak and others having earned international acclaim and securing their place in the history of film. +Bhojpuri language films predominantly cater to people who live in the regions of Bihar and eastern Uttar Pradesh. These films also have a large audience in the cities of दिल्ली and मुंबई due to migration to these metros from the Bhojpuri speaking region. Besides India, there is a large market for these films in other bhojpuri speaking countries of the West Indies, Oceania, and South America[९]. Bhojpuri language film's history begins in 1962 with the well-received film Ganga Maiyya Tohe Piyari Chadhaibo ("Mother Ganges, I will offer you a yellow sari"), which was directed by Kundan Kumar.[१०] Throughout the following decades, films were produced only in fits and starts. Films such as Bidesiya ("Foreigner," 1963, directed by S. N. Tripathi) and Ganga ("Ganges," 1965, directed by Kundan Kumar) were profitable and popular, but in general Bhojpuri films were not commonly produced in the 1960s and 1970s. +The industry experienced a revival in 2001 with the super hit Saiyyan Hamar ("My Sweetheart," directed by Mohan Prasad), which shot the hero of that film, Ravi Kissan, to superstardom.[११] This success was quickly followed by several other remarkably successful films, including Panditji Batai Na Biyah Kab Hoi ("Priest, tell me when I will marry," 2005, directed by Mohan Prasad) and Sasura Bada Paisa Wala ("My father-in-law, the rich guy," 2005). In a measure of the Bhojpuri film industry's rise, both of these did much better business in the states of Uttar Pradesh and Bihar than mainstream Bollywood hits at the time, and both films, made on extremely tight budgets, earned back more than ten times their production costs[१२]. Although a smaller industry compared to other Indian film industries, the extremely rapid success of their films has led to dramatic increases in Bhojpuri cinema's visibility, and the industry now supports an awards show[१३] and a trade magazine, Bhojpuri City[१४]. +Bhojpuri film have got a distuingsed name in whole world. The chief minister of Bihar Mr. Nitish Kumar is going to start a film Industry in Rajgir ( distance from Patna is 80 km). That film industry will provide job for a lot of people belongs to Bihar and East UP. There are many films in which the bollywood actors such as Amitabh Bachchan, Ajay Deogan, Nagama, Mithun Chakravarti etc. worked it and supported to Bhojpuri film industry......... +हिंदी चित्रपटातील गेल्या काही दशकातील प्रसिद्ध चित्रपट कलाकारांची यादी. +अमिताभ बच्चन - +अभिषेक बच्चन - +अजय देवगन- +अक्षय कुमार- +अनिल कपूर - +अमरीश पुरी - +अमोल पालेकर - +आमिर खान - +ओम पुरी - +दिलीप कुमार - +देव आनंद - +नाना पाटेकर - +नसीरुद्दीन शाह - +राज कपूर - +राजेश खन्ना - +शम्मी कपूर - +शशी कपूर - +वरुण धवन- +सुनील दत्त - +संजय दत्त - +संजीव कुमार - +सतीश शाह - +सलमान खान - +शाहरुख खान - +मीना कुमारी - +आशा पारेख- +आलिया भट्ट- +वैजयंतीमाला- +नूतन - +मधुबाला - +माधुरी दीक्षित - +श्री देवी - +प्रीती झिंटा - +राणी मुखर्जी - +काजोल - +क्रिती- +स्मिता पाटील - +सोनाक्षी सिन्हा- +ऐश्वर्या राय - +हेमामालिनी - +ईशा देओल - +बिपाशा बासू - +मल्लिका शेरावत - +उर्मिला मातोंडकर - +प्रियंका चोप्रा - +करीना कपूर - +महिमा चौधरी - +साधना- +श्रद्धा कपूर- +यश चोप्रा - +सत्यजीत रे +बिमल रॉय - +करण जोहर - +श्याम बेनेगल - +मणिरत्नम्- +रमेश सिप्पी- +गोविंद निहलानी +This regional film industry of Gujarat started its journey in 1932. Since then the Gujarati films immensely contributed to the Indian cinema. Gujarati cinema has gained popularity among the regional film industry in India. Gujarati cinema is always based on scripts from mythology to history and social to political. Since its origin Gujarati cinema has experimented with various stories and issues from the Indian society. Furthermore, Gujarat has immense contribution to the Bollywood as several Gujarati actors have brought glamour to the Indian film industry. +Many famous actors have worked in Gujarati film industry like Sanjeev Kumar, Rajendra Kumar, Bindu, Asha Parekh, Kiran Kumar, Arvind Trivedi, Aruna Irani, Mallika Sarabhai, and Asrani. +The scripts and stories dealt in the Gujarati films are intrinsically humane. They include relationship and family oriented subjects with human aspirations and deal with the Indian family culture. Thus, there can be no turning away from the essential humanity of these Gujarati cinema. The first Gujarati movie was released in the year 1932 `Narasinh Mehta` which was directed by Nanubhai Vakil. The film starred Mohanlala, Marutirao, Master Manhar, and Miss Mehtab. It was of the `Saint film` genre and was on the life of the saint Narasinh Mehta who observed a creed that was followed centuries later by Mahatma Gandhi. The film was matchless as it avoided any depiction of miracles. In 1935, another social movie `Ghar Jamai` was released, directed by Homi Master. The film starred Heera, Jamna, Baby Nurjehan, Amoo, Alimiya, Jamshedji, and Gulam Rasool. The film featured a `resident son-in-law` (ghar jamai) and his escapades as well as his problematic attitude towards the freedom of women. It was a comedy oriented movie and was a major success in the industry. +Gujarati films thus proceeded with several other important social, political as well as religious issues. The years 1948, 1950, 1968, 1971 moved with a wide variety of dimension. The Gujarati movies such as Kariyavar, directed by Chaturbhuj Doshi, Vadilona Vanke directed by Ramchandra Thakur, Gadano Bel directed by Ratibhai Punatar and Leeludi Dharti, directed by Vallabh Choksi brought immense success to the industry. The problems of modernisation are the underlying concern of several films. The movies like Gadano Bel had a strong realism and reformism. +The film industry in Gujarat experimented with various issues. Gujarati films such as Leeludi Dharti reflect the rural world with its fertility rituals. In 1975 Tanariri, directed by Chandrakant Sangani presents highlights the little known side of Akbar who is usually presented as a consistently benign ruler. The first cinemascope film of Gujarati cinema was Sonbaini Chundadi, directed by Girish Manukant released in the year 1976. Besides these, Bhavni Bhavai released in the year 1980 was directed by Ketan Mehta. It boasted of superlative performances, fine camerawork and won two awards - National Award for Best Feature Film on National Integration, and another award at the नॉंत festival in France. In 1992, Hun Hunshi Hunshilal, directed by Sanjiv Shah was sought to be post-modern. +Gujarati films were further enriched by the brilliant performances of the film personalities. Anupama, Upendra Trivedi, Arvind Trivedi, Ramesh Mehta and Veljibhai Gajjar, Dilip Patel, Ranjitraj, Sohil Virani, Narayan Rajgor, Premshankar Bhatt, Jay Patel, Ashvin Patel, Girija Mitra, Anjana, Manmohan Desai, Sanjay Gadhvi, Kalyanji Anandji, Deepika Chikhalia, Bindu Desai, Renuka Sahane and Priti Parekh are the celebrities who have contributed a lot to the Gujarati film industry. + +Kannada film industry, also known as Sandalwood, is based in बंगळुरू and caters mostly to the population of state of Karnataka. +Dr.Rajkumar is an icon for Kannada film industry. In his career, he performed versatile characters and sung nearly 3000 songs for movies and albums[ संदर्भ हवा ]. Some of the noted Kannada directors include Girish Kasaravalli, Puttanna Kanagal, G.V.Iyer, Girish Karnad, T.S. Nagabharana, Yograj Bhat, Suri. The popular actors include Vishnuvardhan, Ambarish, Ravichandran, Ramesh, Ananth Nag, Shankar Nag, Prabhakar, ganesh, Upendra, Sudeep, Darshan, Shivaraj Kumar, Puneet Rajkumar, Kalpana, Bharathi, Jayanthi, Pandari bai, B Sarojadevi, Sudharani, Malashri, Tara, Umashri and Ramya. +G.K. Venkatesh, Vijaya Bhaskar, TG lingappa, Rajan-Nagendra, Hamsalekha and Gurukiran are noted music directors. +Kannada cinema, along with the Bengali Movies and Malayalam Movies, has contributed to Indian parallel cinema. Some of the influential movies in this genre are Samskara (based on a novel by U R Ananthmurthy), Chomana Dudi by B. V. Karanth, Tabarana Kathe. Samskara, Vamshavruksha, Paniyamma, Kadu Kudure, Hamsageethe, Chomana Dudi, Accident, Ghata Shradhdha, Akramana, Mooru Dhaarigalu, Tabarana Kathe, Bannadha Vesha, Mane, Kraurya, Taayi Saaheba, Dweepa are other acclaimed arthouse movies. +The Malayalam film industry, based in the southern state of Kerala, is known for films that bridge the gap between parallel cinema and mainstream cinema by portraying thought-provoking social issues. Noted filmmakers include Adoor Gopalakrishnan, Shaji N. Karun, G. Aravindan, Padmarajan, Sathyan Anthikad, Priyadarsan and Sreenivasan. +Vigathakumaran, a silent movie released in 1928 produced and directed by J. C. Daniel, marked the beginning of Malayalam cinema. Balan, released in 1938, was the first Malayalam "talkie". Malayalam films were mainly produced by Tamil producers till 1947, when the first major film studio, Udaya, was established in Kerala. In 1954, the film Neelakkuyil captured national interest by winning the President's silver medal. Scripted by the well-known Malayalam novelist, Uroob, and directed by P. Bhaskaran and Ramu Kariat, it is often considered as the first authentic Malayali film[१५]. Chemmeen (1965), directed by Ramu Kariat and based on a story by Thakazhi Sivasankara Pillai, went on to become immensely popular, and became the first Malayalam film to win the National Film Award for Best Film[१६][१७]. This early period of Malayalam cinema was dominated by actors Prem Nazir, Sathyan, Sheela and Sharada. +The 70s saw the emergence of 'New Wave Malayalam Cinema'. Adoor Gopalakrishnan captured international acclaim through his debut film Swayamvaram (1972). Other noted movies of the period include Nirmalyam by M. T. Vasudevan Nair, Uttarayanam by G. Aravindan, Cheriachante Krurakrithyangal (1979) and Amma Ariyan (1986) by John Abraham etc. +The period from late 1980s to early 1990s is popularly regarded as the 'Golden Age of Malayalam Cinema' with the emergence of actors Mammootty and Mohanlal and filmmakers like I.V. Sasi, Bharathan, Padmarajan, Sathyan Anthikad, Priyadarsan, A. K. Lohithadas, Siddique-Lal and Sreenivasan. This period of popular cinema is characterized by the adaptation of everyday life themes and exploration of social and individual relationships.[१८] These movies interlaced themes of individual struggle with creative humour as in Nadodikkattu (1988). Piravi (1989) by Shaji N. Karun was the first Malayalam film to win the Caméra d'Or-Mention at the Cannes Film Festival. This period also marked the beginning of movies rich in well-crafted humour like Ramji Rao Speaking (1989). Malayalam is the original version of first 3D movie in India (My Dear Kuttichattan 3D) by Navodaya Appachan, a notable film producer of Kerala. +During late 1990s and 2000s, Malayalam cinema witnessed a shift towards formulaic movies and slapstick comedies. The Malayalam film industry in recent times has also been affected by the rise of satellite television and widespread film piracy. +The Oriya Film Industry refers to the Bhubaneswar and Cuttack based Oriya language film industry. Sometimes called Ollywood a portmanteau of the words Oriya and Hollywood, although the origins of the name are disputed.[१९] +The first Oriya talkie Sita Bibaha was made by Mohan Sunder Deb Goswami in 1936. Prashanta Nanda started the revolution in the Oriya film industry by not only securing a huge audience but also bringing in a newness in the his presentation. His movies heralded in the golden era of the Oriya commercial industry by bringing in freshness to Oriya movies.[२०] +Then the 1st color film was made by Nagen Ray and photographed by a Pune Film Institute trained cinematographer Mr. Surendra Sahu शीर्षकd " Gapa Hele Be Sata"- meaning although its a story, its true. +But the golden phase of Oriya Cinema was 1984 when two Oriya films 'Maya Miriga' and 'Dhare Alua' was showcased in 'Indian +Panorama' and Nirad Mohapatra's 'Maya Miriga' was invited for the 'Critics Week' in Cannes. The film received 'Best Third +World Film'award at Mannheim Film Festival, Jury Award at Hawaii and was shown at London Film Festival. +K.D. Mehra made the first Punjabi film Sheila (also known as Pind di Kudi). Baby Noor Jehan was introduced as an actress and singer in this film. Sheila was made in Calcutta and released in Lahore, the capital of Punjab; it ran very successfully and was a hit across the province. Due to the success of this first film many more producers started making Punjabi films. As of 2009, Punjabi cinema has produced between 900 and 1,000 movies. The average number of releases per year in the 1970s was nine; in the 1980s, eight; and in the 1990s, six. In 1995, the number of films released was 11; it plummeted to seven in 1996 and touched a low of five in 1997. Since 2000s the Punjabi cinema has seen a revival with more releases every year featuring bigger budgets, home grown stars as well as bollywood actors of Punjabi descent taking part. +तमिळ चित्रपट उद्योग हा दक्षिण भारतातील दूसऱ्या क्रमांकाचा मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने (संख्येनुसार/व्यापकतेनुसार) ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे श्रीलंकन सिनेमा व श्रीलंकन तमिळ सिनेमा देखील निर्मित केले जातात. +आज तमिळ सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो ,श्रीलंका, सिंगापुर, दक्षिण कोरिआ, मलेशिया,मॉरिशस, जपान, दक्षिण अफ्रिका, उत्तर अमेरिका, कॅनडा,आणि पश्विम युरोपचे काही देश हे त्यापैकी काही राष्ट्र आहेत.भारतात देखील चेन्नै व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तमिळ सिनेमा पहावयास मिळतो. +तमिळ सिनेमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संगीत,संस्कृती दर्शन व कलादिग्दर्शन आणि बिग बजेट (अधिक खर्चाचे) चित्रपट.चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तमिळ चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले असून महान संगीतकार ईळैयराजा व ए.आर.रहमान तसेच दिग्दर्शक मणीरत्नम ,सुपरस्टार रजनीकांत,कमल हासन,शिवाजी गणेशन,एम.जी.आर. ही त्यापैकी काही नाव.आज तमिळनाडूतील २८०० हुन अधिक चित्रपट गृहातुन कॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात. +टॉलीवुड Tollywood (तेलुगू चित्रपट सृष्टी :తెలుగు సినీపరిశ్రమ आंध्रप्रदेश राज्याचा चित्रपट )हि भारतातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी आहे, तसेच जगातील सर्वात जास्त चित्रपट निर्मीती करणारा चित्रपट उद्योग आहे. टॉलीवूड हे नाव तेलुगू भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते.तेलुगू चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे इतर भाषेतील (भारतीय प्रादेशिक भाषा) चित्रपटांची देखील निर्मिती केली जाते. +आज तेलुगू सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो .भारतात देखील आंध्रप्रदेश व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तेलुगू सिनेमा पहावयास मिळतो. +चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तेलुगू चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले आहे.आज आंध्रप्रदेशातील ३७०० हुन अधिक चित्रपट गृहातुन टॉलीवुडचे चित्रपट प्रदर्शित होतात.(भारतातील सर्वात जास्त चित्रपट गृह आंध्र प्रदेशात आहेत.) ह्या चित्रपट सृष्टिने अनेक गिनिज बुक रेकॉर्ड्स प्राप्त केले आहेत.जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी होण्याकडे तेलुगू सिनेमाची वाटचाल आहे. चित्रपट सृष्टी ही दिवसेन दिवस विकसीत होत आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14478.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec55681d6a0009f6b6ff0d7edac3047f67067daa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14478.txt @@ -0,0 +1,5 @@ +१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील २००१ची भारताची जनगणना ही १४ वी जनगणना होती. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.[१] + +२००१ च्या जनगणनेच्या वेळेस भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आणि एकूण ५९३ जिल्हे होती. +२००१ च्या जनगणनेत हिंदू ८२.७५ कोटी (८०.४५%) आणि मुस्लिम १३.८ कोटी (१३.४%) होते.[५] +हिंदी ही भारताच्या उत्तर भागात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. २००१ च्या जनगणनेनुसार, ५३.६% भारतीय लोकसंख्येला हिंदी भाषा बोलता येते, त्यापैकी ४१% लोकांनी हिंदीला त्यांची मातृभाषा म्हणून घोषित केले आहे. २००१ च्या जनगणनेत १२.१८% भारतीयांना इंग्रजी भाषा माहीत आहे. भारतातील द्विभाषिकांची संख्या २५.५ कोटी आहे, जी २००१ मधील लोकसंख्येच्या २४.८% आहे. भाषेच्या संख्येत पापुआ न्यू गिनी (८३९) नंतर भारत (७८०) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14496.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..774efe34dc01e4e9a0bf33241363c969791fda9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14496.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, इंदूर (संक्षिप्त IIT रुडकी किंवा IITH) हे इंदूर जिल्ह्यात, मध्य प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14521.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b9c1c7f6d45d0b044fe6f5fc29353f543620c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14521.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपड (संक्षिप्त IIT रोपड) हे रोपड, पंजाब, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14527.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d7e9d777d18c7fc2b271722370e5ff0f2df3556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14527.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (संक्षिप्त IIT गांधीनगर किंवा IITH) हे गांधीनगर जिल्ह्यात, गुजरात, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1456.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4aacd51cfc11e505e1861e55dfeac9d27173f9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1456.txt @@ -0,0 +1,38 @@ +प्रवीण कल्याण आम्रे. +२८ मे, इ.स. २०१२ +दुवा: क्रिकैंफो ((optional) संकेतस्थळाची भाषा, (default laguage) इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14594.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8bd3fac61d73d8525b2e7c728a4217ac11164dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14594.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले. +ऑक्टोबर २०१५ पर्यंत एकूण ८७० (पुरुष ८२१, आणि स्त्री ४९) व्यक्तींना २३ संस्थाना नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14616.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53eb1805d036cc30ebb4ec70add0d691efee81a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14616.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची स्थापना सन 1861 मध्ये झाली .या विभागाचे पहिले महानिर्देशक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नेमणूक झाली. यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने बौद्ध स्थळे शोधण्यात आली. सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. +सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी आस्थापन आहे. भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख कार्य राष्‍ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्राचीन स्‍मारकांचे तसेच पुरातत्‍वीय स्‍थळांचे आणि अवशेषांचे संवर्धन करणे हे आहे.[१] +वर्गःपुरातत्त्व diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14619.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb804ac4955c8747638d4b131c0ad33129ec8728 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14619.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधील सामन्यांची आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14632.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a19410c864931a201ffe72e0ed3fc27fa80ad55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14632.txt @@ -0,0 +1,7 @@ +विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत. +वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.) +हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. +कायदा चालू १८४७ ते १९१३ +[इफेक्टीव्ह २८ ऑगस्ट १८३३ ते (१९०३ला जन्मलेली व्यक्ती १९१३ मध्ये १० वर्षाची किमान स्वरूपाचे लेखन करणारी असू शकेल+ १०० वर्षे वय + ७ वर्षे =) अंदाजे इस.२०१०] म्हणजे १९१४ पुर्वी भारतात प्रकाशित लेखन करणारा लेखक २०१० पुर्वी मृत्यू पावल्याचे निश्चित केल्यास असे लेखन प्रताधिकार मुक्त सार्वजनिक अधिक्षेत्रात उपलब्ध असणे अभिप्रेत असावे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1466.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4aacd51cfc11e505e1861e55dfeac9d27173f9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1466.txt @@ -0,0 +1,38 @@ +प्रवीण कल्याण आम्रे. +२८ मे, इ.स. २०१२ +दुवा: क्रिकैंफो ((optional) संकेतस्थळाची भाषा, (default laguage) इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14686.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..202cf0aedb787c286cb246294f17ea25a3c38eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14686.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.[१] +भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतातील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. [१] भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. [२] [३] गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. [४] पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. [५] दख्खनच्या पठाराला , समुद्री किनाऱ्याला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.[६] +भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[७] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.[७] +बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. [८] गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. [१२] +भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. [१३] हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. [१४][१५] [१३] ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान. [१६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14694.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70cb9f9696dca8ccb127df52edfa8a8da7632998 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14694.txt @@ -0,0 +1,2 @@ +एकूण १४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १४ उपवर्ग आहेत. +एकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14696.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1c6cbd80ffe30fb27c6f5a00d96e0b3699f678d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14696.txt @@ -0,0 +1,3 @@ +या लेखात भारतीय महिला संघाकडून कसोटी सामने खेळलेल्या क्रिकेटपटूंची यादी दिलेली आहे. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14715.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8da4d217ef0dc84f6e4f3c4b7ec5b4ff7db6840d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14715.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांबरोबर एक-एक कसोटी सामना भारतीय महिलांनी खेळला. +भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यू झीलंडविरुद्ध ८-११ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो अनिर्णित सुटला. भारतीय महिलांनी प्रथमच न्यू झीलंडच्या भूमीवर आणि विदेशात महिला कसोटी सामना खेळला. + + + + +भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५-१७ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो ऑस्ट्रेलिया महिलांनी १८७ धावांनी जिंकला. भारतीय महिलांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर महिला कसोटी सामना खेळला. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14724.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edce8ba3105085991047b48ff9339c1ab90cca9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14724.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघा बरोबर ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने खेळण्यासाठी गेला होता. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशीपचा भाग असेल. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14728.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0dce03c4cb63c8196fe85262e725d106276465d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14728.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९५ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. त्यांनी प्रथम न्यू झीलंडविरुद्ध एक कसोटी सामना आणि एक एकदिवसीय सामना खेळला, कसोटी अनिर्णित केली आणि एकदिवसीय सामना जिंकला. त्यानंतर ते न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धेत खेळले, एक वनडे तिरंगी मालिका, जी त्यांनी अंतिम फेरीत न्यू झीलंडला हरवून जिंकली.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14737.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d72e33e2ad2fe859c2517f4559ad6b904888ee1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14737.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१२ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर तीन महिला एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14739.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d72e33e2ad2fe859c2517f4559ad6b904888ee1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14739.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१२ मध्ये वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर तीन महिला एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14755.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78665b49dd05fb5d0c2ecc1f77891d979f77aefd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14755.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय मानक ब्यूरो (इंग्लिश: Bureau of Indian Standards; संक्षेप: BIS) ही भारत देशामधील प्रमाणे ठरवणारी एक सरकारी संस्था आहे. भारत सरकारच्या अखत्यारीखालील ही संस्था २३ डिसेंबर १९८६ रोजी स्थापन झाली. ही संस्था आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. हिचे जुने नाव भारतीय मानक संस्था (Indian Standards Institution) असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14787.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82cd1488baea5980f1b49c56489c84b11c00681f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14787.txt @@ -0,0 +1,2 @@ +२०११ च्या जनगणनेनुसार घरमालकी असलेल्या कुटुंबांच्या टक्केवारी प्रमाणे भारतीय राज्याची यादी [१] +२०११ च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये सर्वाधिक अशी कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे घरे आहेत ही आकडेवारी ९६.८% आहे. राष्ट्रीय सरासरी ८६.६%आहे. [२] राज्यांमध्ये, सिक्कीममध्ये सर्वात कमी घराची मालकी आहे. हा आकडा ६४.५%आहे. केंद्रशासित प्रदेशात, दमन आणि दीवमध्ये ३८.३% सह सर्वात कमी कुटुंबांकडे घराची मालकी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14817.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..804d59be44289f1e12061554da185fa8acff9ee0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14817.txt @@ -0,0 +1,2 @@ +The following players were called up for the 2010 FIFA World Cup पात्रता.(Second Leg) + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14829.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443b2f46450c8cfcc9a0702c5068407e215bee3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14829.txt @@ -0,0 +1,6 @@ +एकाही नोटवर स्वाक्षरी नाही +आय.डी.बी.आय (१९६४), यु.टी.आय. (१९६४) वगैरेंची स्थापना झाली +दोन, पाच दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा निघाल्या +केवळ म. गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निघालेल्या नोटांवरच स्वाक्षरी आहे +देशाचे पंतप्रधान अशा पदांवर काम करणारे गव्हर्नर +राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14844.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10f7c8355430b72426fc4b6923f388ab07e3a44a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14844.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारतीय रुपयाचे चिन्ह () हे भारतीय रुपयाचे अधिकृत चलन चिन्ह आहे. १५ जुलै २०१० रोजी भारत सरकारतर्फे हे चलन चिन्ह जाहीर करण्यात आले. हे चिन्ह वापरत येण्यापूर्वी सामान्यत: "Rs" किंवा "Re" या चिन्हांचा वापर होत असे किंवा जर मजकूर इतर भारतीय भाषांमध्ये असल्यास त्या भाषेतील साजेसे संक्षिप्त रूप वापरले जात असे. हे चिन्ह भारतीय चलना पुरतेच मर्यादित असून नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशांप्रमाणेच इतर देश जेथे रुपया हे चलन म्हणून वापरत आहे तेथे आजही "Rs" याच चिन्हाचा वापर केला जातो. +हे चिन्ह देवनागरी लिपीतील "र" आणि लॅटिन लिपीतील "R" या अक्षरांना ध्यानात ठेवून बनविण्यात आले आहे. +5 मार्च 2009 On रोजी भारत सरकारने भारतीय रुपयासाठी चिन्ह निर्माण करण्याची स्पर्धा जाहीर केली. [२] []] २०१० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले की प्रस्तावित चिन्हाने भारतीय संस्कृती आणि संस्कृती प्रतिबिंबित केल्या पाहिजेत. []] सुमारे 33,331१ प्रतिसाद मिळालेल्यांपैकी पाच चिन्हांची यादी केली गेली. []] या नोंदिता कोरिया-मेहरोत्रा, हितेश पद्मशाली, शिबिन केके, शाहरुख जे. ईरानी आणि डी.उदय कुमार []] यांच्या प्रवेशिका आहेत आणि त्यापैकी एकाची निवड केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत होणार होती. 24 जून 2010 रोजी आयोजित. [7] तथापि, अर्थमंत्र्यांच्या विनंतीवरून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला, [8] आणि १ July जुलै २०१० रोजी पुन्हा भेट घेतली असता []] जेव्हा त्यांनी सहाय्यक प्राध्यापक आयआयटी गुवाहाटीचे उदय कुमार यांनी तयार केलेले चिन्ह निवडले तेव्हा अंतिम निर्णय घेण्यात आला. [10] +नवीन चिन्ह म्हणजे देवनागरी अक्षर "र" ("रा") आणि लॅटिन कॅपिटल अक्षर "आर" यांचे अनुलंब पट्टी नसलेले (आर रोटुंडा "to" सारखे) यांचे संयोजन आहे. शीर्षस्थानी असलेल्या समांतर रेषा (त्या दरम्यान पांढऱ्या जागेसह) तिरंगा भारतीय ध्वजांकनासाठी एक संकेत देतात असे म्हटले जाते. [११] आणि समानता चिन्ह देखील दर्शविली जी देशातील आर्थिक असमानता कमी करण्याच्या इच्छेचे प्रतीक आहे. [१२] +अंतिम निवडक चिन्ह आयआयटी बॉम्बेच्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर येथील आर्किटेक्चरचे पदवीधर आणि व्हिज्युअल डिझाइनचे विद्यार्थी डी. उदय कुमार यांनी डिझाइन केले होते. या सादरीकरणात डिझाइनमागील विचार आणि तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे. +10 ऑगस्ट 2010 रोजी, युनिकोड तांत्रिक समितीने प्रस्तावित कोड यू +20 बी 9 accepted इंडियन रुपी साइन (एचटीएमएल & # 8377; · ग्राफिकः भारतीय रुपयाचे चिन्ह.एसव्हीजी)चे स्थान स्वीकारले. [२]] वर्ण युनिकोड 6.० मध्ये एन्कोड केले गेले आहे आणि विद्यमान यू + २० ए ₨ रुपी साइन (एचटीएमएल & # 60 83 character०;) या अक्षरापासून वेगळे नाव दिले गेले आहे, जे सर्वसाधारण रूपे चिन्ह म्हणून उपलब्ध राहील. [२]] []०] +भारतीय रुपयाच्या चिन्हास डीफॉल्ट आधार देणारी उबंटू ही पहिली ऑपरेटिंग सिस्टम बनली. त्याची १०.१० आवृत्ती असल्याने त्याने बॉक्सच्या बाहेरील चिन्हाचे समर्थन केले आहे, []१] कारण एखाद्या योगदात्याने उबंटू फॉन्ट कुटुंबात जोडले आहे. []२] तेव्हापासून, हे विविध जीएनयू / लिनक्स वितरणात समाविष्ट केले गेले. +१ May मे २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने या नवीन भारतीय रुपयाच्या चिन्हासाठी समर्थन समाविष्ट करण्यासाठी विंडोज व्हिस्टा, विंडोज सर्व्हर २००,, विंडोज 7 आणि विंडोज सर्व्हर २०० R आर २ ऑपरेटिंग सिस्टमला केबी २9 68 9 9 8चे अद्यतन जारी केले. [] 33] विंडोज अपडेटमुळे आता भारतीय रुपयाचे चिन्ह - Alt + 8377 मिळविण्यासाठी वेल्ड कोड टेक्स्ट एंट्री वापरणे शक्य आहे. विंडोज 8 चालवणा On्या प्रणाल्यांवर, इंग्रजी (भारत) कीबोर्ड लेआउट वापरून Alt GR + 4 की संयोजन सह चिन्ह टाइप केले जाऊ शकते. +Appleपल इंक. ने आयओएस the सह रुपयाच्या चिन्हासाठी समर्थन जोडले आहे. [34 34] मॅक ओएस एक्स लायन (१०.7) मध्ये नवीन भारतीय रुपयाचे चिन्ह देखील आहे आणि ते कॅरेक्टर व्ह्यूअरमध्ये आढळू शकतात. मॅक ओएस एक्स माउंटन लायन (१०.8) नुसार, देवनागरी कीबोर्ड वापरणारे वापरकर्ते Indian पर्याय -4 (अमेरिकन कीबोर्ड लेआउटवर शतके चिन्ह मिळविणारे संयोजन) टाइप करून नवीन भारतीय रुपयाचे चिन्ह प्रविष्ट करू शकतात. +सेलफिश ओएस देखील डिफॉल्ट कीबोर्डमध्ये प्रतीक प्रदान करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14845.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd3c248e61ebb21874422be2017961df7c80a0e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14845.txt @@ -0,0 +1 @@ +भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये :- diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14856.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81fcf51aa7813c9d6a418fb58862ae26600101d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14856.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय लांडगा ही लांडग्यातील अत्यंत दुर्मिळ जात असून ती फक्त भारतातच आढळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14871.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ff107a2bcf7699359492579a3233e1cf608c9da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14871.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारतीय वायुसेनेचे हुद्दे साधारणतः युनायटेड किंग्डमच्या रॉयल एर फोर्सच्या हुद्द्यांसारखे आहेत. मार्शल ऑफ दि इंडियन एर फोर्स हे सर्वोच्च पद आहे. + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14883.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..682bcf0b4b827dc79b55cdcb0f74f79bba4f91fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14883.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (मोहाली) (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Mohali) (किंवा आयसर मोहाली) ही मोहाली, पंजाब येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14890.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7661c277775f2091930f9e8850afab2944061b38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14890.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (भोपाळ) (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Bhopal) (किंवा आयसर भोपाळ) ही भोपाळ, मध्य प्रदेश येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14908.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2447b467177419b3186398b083501d84638b23d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14908.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (अमृतसर) (संक्षिप्त IIM-Amritsar ) हे अमृतसर, पंजाब, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14913.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc4d0787b3d7f97071cb7db7eec605591c5a05ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14913.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (उदयपूर) (Indian Institute of Management Udaipur संक्षिप्त IIM-U ) हे उदयपूर, राजस्थान, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2011 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14918.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29d8eae81264567614092a9d5166976308cfb063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14918.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (जम्मू) (संक्षिप्त IIM-J ) हे जम्मू, जम्मू आणि काश्मीर, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2016 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14919.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..917cb3d331108fa437c1f60524f8426b90f7ee0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14919.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (तिरुचिरापल्ली) (Indian Institute of Management Tiruchirappalli संक्षिप्त IIM-T or IIM Trichy ) हे तिरुचिरापल्ली, तमिळनाडू, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2011 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14923.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0a646e5b4bbc9a08ad30f6992e5054f62465345 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14923.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (बंगळूर)(संक्षिप्त IIM-Benglore ) हे बेंगलोर, कर्नाटक, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14966.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..204bff248c8f1e31b6e95a311c02ce2c43976f42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14966.txt @@ -0,0 +1 @@ +इंडियन युनियन मुस्लिम लीग (संक्षिप्त I. U.M. L. किंवा लीग) हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो प्रामुख्याने भारताच्या केरळ राज्यात स्थित आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने केरळमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14980.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5147067b8d0efaf06ec26c6bccb91ddf55e2fd09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_14980.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ली घटना दुरुस्ती – १९५१ – ९वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट +1950 साली पहिली घटनादुरूस्ती करण्यात आली या घटनादुरूस्तीद्वारे कलम 19 मध्ये दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कावर बंधने घालण्यात आली होती. पुढील परिस्थितीत ही बंधने घालण्यात आली सामाजिक सुरक्षा, परकीय राष्ट्राबरोबरचे मैत्रीचे सबंध, व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला इत्यादि. +9 व्या अनुसूचित येणाऱ्या कायद्यांवर न्यायिकपुनर्विलोकन करण्यात येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. +यामध्ये फक्त भूमी अधिग्रहण कायदाच टाकण्यात येईल असे नाही, ज्या कायद्यांना न्यायिकपुनर्विलोकन मधून बाहेर करायचे आहे ते कायदे इथे टाकण्यात येतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15016.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5318ccf3188915ad59ea1eeaac277090ed3b8447 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15016.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना (इंग्लिश: Indian Armed Forces ;), ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक[१], ११,५५,००० राखीव सैनिक[१] व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक [१] (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार[२] चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल[३] ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे. + + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1502.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef2a31c598b88d023358e336e8b9356f45d7436b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1502.txt @@ -0,0 +1,7 @@ +प्रशांत पुरुषोत्तम दामले [१] हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे. +मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. +छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली. +लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे ४ प्रयोग, १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत. +प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (६ नोव्हेंबर २०२२) एकूण १२,५०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६ वा होता. +प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५ पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे. प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15031.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e52ef48649218af921cf189675a3ae3f5215d37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15031.txt @@ -0,0 +1,8 @@ +साचा:भारतीय सेनेतील रेजिमेंट + +बजरंग बाली की जय दादा किशन की जय जय दुर्गे + + +आर्टिलरी की कुछ यूनिट्स नीचे प्रदशित की गयी हैं : +इन को ब्रिटिश भारत की तत्कालीन प्रेसीडेंसियों में से प्रत्येक सैपर और खान समूह में से गठित किया गया। ये वरीयता क्रम में नीचे सूचीबद्ध हैं: +साचा:Military of India साचा:Indian Army Infantry Regiments साचा:Indian Army Armoured Corps श्रेणी:भारतीय सेना के सैन्य-दल \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15070.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53bde958611dcc6febb3cd14bf72dc8b72580882 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15070.txt @@ -0,0 +1,3 @@ +शिवराम एकनाथ भारदे ऊर्फ भारद्वाज हे संत साहित्यावर साधक बाधक टीका करणारे मराठीतले एक चिकित्सक लेखक होते. त्यांचा जन्म ९ मे १८६२चा. ३ फेब्रुवारी १९२० रोजी ते निधन पावले. त्यांचे घराणे हरिदासाचे होते. स्वतः शिवरामबुवाही कीर्तनकार होते. बी.ए. झालेले भारदे अहमदनगरच्या विद्यालयात शिक्षक होते. मात्र, राजद्रोहाच्या संशयावरून त्यांना त्या शाळेतून काढून टाकले गेले. त्यानंतर ते अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून लागले. +शिवराम एकनाथ भारदे यांनी ’सुधारक’ या वर्तमानपत्रात भारद्वाज या टोपणनावाने १८९८-९९मध्ये ’ज्ञानदेव व ज्ञानेश्वर’ या नावाची एक लेखमाला लिहिली. ज्ञानेश्वरीकर्ते संत ज्ञानेश्वर आणि अभंगकर्ते ’बापरखमादेवीवर ज्ञानदेव’ या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे त्यांनी या लेखमालेद्वारा सिद्ध करायचा प्रयत्‍न केला. या लेखमालेमुळे मराठी साहित्यिकांत एकच खळबळ माजली. आणि या विषयाचा सांगोपांग अभ्यास सुरू झाला. असा चिकित्सक अभ्यास करून तत्कालीन विद्वान भिंगारकरबुवा, ल.रा. पांगारकर, प्राचार्य दांडेकर, डॉ. पेंडसे, रा.द. रानडे व गजेंद्रगडकर यांनी भारदे यांच्या मताचे खंडन केले आणि ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर हे दोन्ही एकच असे प्रतिस्थापित केले. अजूनही अधूनमधून हा वाद उसळतो, आणि या विषयावर काही लेखक आपापली मते मांडतात. +ज्ञानेश्वरीविषयक रूढ समजुतींना धक्का देणारे भारदे, हे चिकित्सक संशोधक आणि टीकाकार होते. त्यांची मते वादग्रस्त असली तरी त्यांमुळे ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर यांच्यावरील संशोधनाला चालना मिळाली आणि संशोधकांना नवी दृष्टी प्राप्त झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15107.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f8afe0c09bb6d97ea3ee4ed3f91c9e47cfb0556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15107.txt @@ -0,0 +1 @@ +भार्गवी चिरमुले ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. आजच्या पिढीतील मराठी कलाकारांमध्ये भार्गवी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. कास आणि वन रूम किचन सारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करण्याबरोबरच तिने रिॲलिटी शो (कॉमेडी) फू बाई फू (3रे पर्व) मध्ये देखील काम केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15118.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011e29fe6349bd23ba65d1adda249f58c5dafa77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15118.txt @@ -0,0 +1,6 @@ + +भालचंद्र त्र्यंबक रणदिवे (डिसेंबर १९, इ.स. १९०४ - एप्रिल ६, इ.स. १९९०) हे मराठी, भारतीय साम्यवादी राजकारणी व कामगारनेते होते. जनसामान्यांत ते बीटीआर (बी.टी.रणदिवे) या लघुनामाने परिचित होते. +१९२८ साला पासून त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली. ते मुंबईतल्या कापड गिरणी कामगारांच्या गिरणी कामगार युनियन आणि रेल्वे कामगारांच्या युनियनचे प्रमुख नेते होते.त्यांचा विवाह कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्या विमल ह्यांच्याशी १९३९ साली झाला. +१९४३ साली ते साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय समितीवर निवडून आले. १९४६ साली झालेल्या नौदलातील खलाशांच्या देशव्यापी संपात तसेच तेलंगणात १९४६ ते १९५१ चाललेल्या शेतकऱ्यांच्या उठावात त्यांची मोठी भूमिका होती. १९४८ साली कोलकाता येथे झालेल्या द्वितीय अधिवेशनात त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी (पूरण चंद जोशी यांच्या जागी) नियुक्ती झाली[१] त्या पदावर ते १९५० पर्यंत होते. पण देशभरात साम्यवादी पक्षाने केलेले संप, व काही सशस्त्र उठाव त्यांच्या कारकिर्दीत घडले या कारणास्तव त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावरून व केंद्रीय समितीच्या सभासदत्वावरून पायउतार व्हावे लागले.[२] (पक्षाने त्यांना केंद्रीय समितीत १९५६ साली पुनःप्रवेश दिला.) +१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या वेळेस सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यांनी १९६४ नंतर काही काळ त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)साठी सुद्धा काम केले. +त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे ते थोरले बंधू होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15124.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..832dcfbb90f9c4b4dba4ae6aa7f2c9821c9f18bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15124.txt @@ -0,0 +1,13 @@ + +डॉ. भालचंद्र नीलकंठ पुरंदरे (२७ ऑक्टोबर १९११ - १० नोव्हेंबर १९९०) हे भारतीय स्त्रीरोगतज्ज्ञ होते. +डॉ.पुरंदरे हे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.नीलकंठ पुरंदरे यांचे ज्येष्ठ अपत्य होते. [१] डॉ.नीलकंठ पुरंदरे स्त्रीरोगतज्ज्ञ होते आणि त्यांना १९५० च्या दशकात लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टची फेलोशिप मिळाली होती.[१] +डॉ.भालचंद्र पुरंदरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या शेठ जी.एस.वैद्यकीय महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते लंडन आणि एडींबरा येथे गेले. आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फेलो झाले.[२] त्यांचे बंधू डॉ. विठ्ठल पुरंदरेसुद्धा प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ होते.[३] +डॉ.पुरंदरे 'डॉ. एन.ए. पुरंदरे मेडिकल सेंटर फॉर फॅमिली वेलफेअर अँड रिसर्च, मुंबईचे संचालक होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून १९७३ ते १९७६ पर्यंत काम केले आणि मुंबई स्त्रीरोग आणि गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (एमओजीएस)चे अध्यक्ष म्हणून १९६६ पासून १९६८ पर्यंत काम केले. ते रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टचे निवडून आलेले फेलो होते. +त्यांना पदवीचे आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस होता. त्यांच्या वैद्यकीय फेरीमध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या बरोबर असत. डॉ. पुरंदरे त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या पुरंदरे गृह या हॉस्पिटलमध्ये ते काम करत असत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म झाला. त्यातील एक म्हणजे प्रख्यात क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर. +ते नौरोसजी वाडीया मॅटर्निटी हॉस्पिटलचे संशोधक संचालक, डीन होते आणि नंतर प्रोफेसर इमेरीटस झाले. येथे काम करताना त्यांनी त्यांच्या अनेक शस्त्रक्रियांच्या पद्धतींचा आणि त्यातील बदलांचा वापर केला. ते मुंबई विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाचे डीन होते. तसेच ते भारत सरकारच्या आरोग्य विभागामध्ये माता आरोग्य या विषयाचे मानद सल्लागार होते.[२] +भारतातील बेकायदेशीर गर्भपातांच्या घटनांमध्ये होणाऱ्या माता मृत्यूंच्या जास्त प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने शांतीलाल शहांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचे डॉ.पुरंदरे सदस्य होते. या समितीच्या अभ्यासातूनच पुढे भारतात वैद्यकीय गर्भपात कायदा बनवण्यात आला. ते भारतीय विज्ञान अकादमीचे संस्थापक फेलो होते. [२] +डॉ. पुरंदरे यांच्या स्मृत्यर्थ लोणावळ्यातील आर्ट्स कॉलेज आणि हायस्कूलला त्यांचे नाव देण्यात आले आहे.[४] तसेच यांच्या स्मृत्यर्थ डॉ.बी.एन.पुरंदरे अतुलनीय सेवा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या मानकऱ्यामध्ये डॉ.राणी बंग यांचा समावेश आहे.  [५]   +  +भारत सरकारने १९७२ साली डॉ. पुरंदरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार दिला.[२] +१० नोव्हेंबर १९८० रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी पुरंदरे यांचा मृत्यू झाला. +डॉ. पुरंदरे यांनी मराठीमध्ये 'शल्यकौशल्य' (अश्वमेध प्रकाशन, १९८३) हे आत्मचरित्र लिहिले.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15141.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f20353de770e6fa9780ac3bbaf94c3d835668f84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15141.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाला हे लांब दांडीचे शस्त्र आहे. सहसा यात बांबूपासून किंवा लाकडापासून बनवलेल्या लांबलचक दांडीवर धातूचे पाते बसवले असते. युद्धात शत्रूवर चाल करून जाऊन भोसकण्यासाठी किंवा काही वेळा शत्रूवर दूर अंतरावरून फेकून मारा करण्यासाठी हा वापरला जाई. घोडदळाच्या वापरातील भाले पायदळाच्या भाल्यांपेक्षा वजनास भारी व अधिक पल्लेदार दांड्यांचे बनवलेले असतात. +भाल्याची दांडी सहसा बांबूपासून बनवलेली असते. त्याच्या एका टोकास धातूचे, एकसुळी किंवा अनेक सुळांमध्ये विभागलेले पाते बसवलेले असते. पात्याचा आकार निमुळता व लांबट त्रिकोणी असतो. लोखंड, पोलाद यांपासून ही पाती बनवली असतात. +मराठा घोडदळाच्या भाले सहसा १२ ते १८ फूट लांबीचे असत[१]. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15142.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23bcf9861865266dfc1b88518ae0d2d2f570bd0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15142.txt @@ -0,0 +1,6 @@ +भाला या पत्राची निर्मिती भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. याचा पहिला अंक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ०५ एप्रिल १९०५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.. भाला हे पत्र आपल्या वेगळ्या लेखनशैलीमुळे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध होते.[१] +पुण्यात १९ व्या शतकात ‘केसरी’ आणि ‘काळ’ ही वृत्तपत्रे चालू होती आणि त्यांची लोकप्रियताहि वाढलेली होती. ‘काळा’तील स्फूर्तिदायक लेखांनी तरुण वर्ग भारला होता. व तो ‘केसरी’लाही तो मागे टाकेल अशी वेळ आली होती. हरिभाऊ आपट्यांचे ‘करमणूक’ हे वृत्तपत्रही पुण्यात चांगले चालू होते. आणि त्याबरोबरीनेच जुन्या ‘ज्ञानप्रकाश’चा जोमहि कमी झालेला नव्हता. पुण्यामध्ये अशी जोमात असलेली पत्रे चालू असताना ‘भाला’ हे पत्र काढण्याचे धाडस दाखवून आपल्या स्वतंत्र विचारांनी नवे स्थान मिळवून देण्याचे काम भास्कर बळवंत भोपटकर यांनी करून दाखविले. +. त्या काळातील विचार केला तर, ‘भाला’ पत्र आणि ‘भाला’कार म्हणून प्रसिद्ध झालेले भा.ब. भोपटकर यांचेही स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. +भोपटकर बंधूंची स्वतःची स्वतंत्र अशी मते होती व ती लोकांना पटवून देण्यासाठी त्यांना गरज वाटत होती. म्हणूनच त्या विचारातून त्यांनी ‘भाला’ हे पत्र काढण्याचा निर्णय घेतला. व पहिला अंक हा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध करण्यात आला. +‘भाला’ हे पत्र जेव्हा पहिल्यांदा निघाले तेव्हा भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत हे तीनही भोपटकर बंधू त्यात सहभागी होते. पण दिनकर बळवंत काही कालावधीतच निधन पावले. ल. ब. उर्फ अण्णासाहेब भोपटकर काही काळ ‘भाला’ पत्राशी संबधित राहिले. भास्कर बळवंत हे तुरुंगात गेल्यानंतर ल. ब. तथा अण्णासाहेबांनी ते पत्र चालविण्याची जबाबदारी घेतली. पण पुढे त्यांच्यात मतभेद झाल्यामुळे तेही यातून बाजूला झाले. त्यामुळे शेवटी ‘भाला’ पत्र भास्कर बळवंत उर्फ भाऊसाहेब भोपटकर हे एकटेच चालवू लागले. खूप काळ एकट्यानेच लेखन करून त्यांनी हे पत्र चालविले, यामुळेच ‘भाला’कार हे बिरुद त्यांच्या नावाला कायमचे चिकटले गेले. +‘भाला’ पत्राचे स्वरूप राजकीय असले तरी ‘भाला’ काराच्या जीवनात हिंदू धर्माच्या अभिमानाला राजकारणापेक्षाही अधिक महत्त्व होते. त्याचा त्यांनी स्वतःहि उल्लेख केलेला होता. त्यापुढे जाऊन आपण २५ टक्के सुधारक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘भाला’ पत्र महिन्यातून तीन वेळा दर दहा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पत्र होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15160.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70c3df953c3c4721f6cfc0e54e9d58ed0c20270e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15160.txt @@ -0,0 +1,2 @@ +भालेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15190.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cd94d2568312a584151db5fd95a138d76c83497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15190.txt @@ -0,0 +1,3 @@ + +भावनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. भावनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +भावनगर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पूर्वेस असलेला एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15192.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efcff8965fdc5f6455069e2b75acb4293ff21b56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15192.txt @@ -0,0 +1 @@ +भावनगर पूर्व विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भावनगर जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15196.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64677ddeea6b9908e8d68f749218017986fa780b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15196.txt @@ -0,0 +1,3 @@ +भावना/कार्तिका मेनन(BHAVANA/Karthika Menon तमिळ:பாவனா /மைதிலீ)(जन्मः६ जून १९८५,त्रिश्शुर,केरळ) +(मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്‍) कार्तिका मेनन ही एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते. +ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करते ,त्यासोबतच तिने मल्याळम आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे,व अनेक पारितोषिक ही जिंकली आहेत.ती मुळची त्रिश्शुर, केरळची (नायर)असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15230.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0fc5e7ceb3090b02f0e09c9aa6fba196443f8ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15230.txt @@ -0,0 +1,8 @@ + भावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15253.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00d576701e8b6d2de624f6051fd979b03fb7e314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15253.txt @@ -0,0 +1,27 @@ + +एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत , त्या शब्दांतील, वाक्यांतील आणि लिखाणातील भाव, विचार आणि दृष्टिकोन ह्यांच्यासहित नेमकेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अनुवाद होय. +बरेचदा भाषांतर आणि अनुवाद ह्यांना एकसारखेच स्थान दिले जाते. मात्र तसे नाही. भाषांतर आणि अनुवाद ह्यांच्यातला फरक खरेतर तसा सूक्ष्म आहे, पण फार मोठ्या अर्थाचा अनर्थसुद्धा करू शकतो. भाषांतर करताना मूळ शब्द अथवा वाक्यरचना जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जसे एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेतील शब्द योजने. एकेका शब्दापुरते भाषांतर मर्यादित असल्यास विशेष बाब नाही. मात्र शब्दसमूह अर्थात वाक्यरचनांचे भाषांतर करत असताना, शब्दाला शब्द हा दृष्टिकोन ठेवल्यास मूळ वाक्यांच्या आणि लिखाणाच्या भावार्थाचा ऱ्हास घडून येतो. अनुवादात मूळ लेखनाचे शब्दशः रूपांतर न करता त्यातला मथितार्थ समजून घेणे व सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती योग्य रितीने अनुवादात उतरवणे, आवश्यक असते.[१] +अनुवाद आणि शब्दशः भाषांतर ह्यांच्यातील फरक दाखवणारा हा छोटासा नमुना पहा - +'I Love you' चे शब्दशः भाषांतर मी प्रेम तू असे होते. (खरे तर हे भाषांतरही नव्हे, पण नमुन्यादाखल दिले आहे.) +मात्र अनुवादात I Love you चा अनुवाद माझे तुझ्यावर प्रेम आहे. असा होतो. +खरेतर हे अतिशय साधे उदाहरण आहे, मात्र मोठमोठ्या वाक्यांचे, साहित्य कृतींचे अनुवाद करताना ही बाब दुर्लक्षित केल्यास मोठ्या चुका घडून अनुवादाचा / लिखाणाचा विचका होऊ शकतो. अशा चुका टाळण्यासाठी अनुवादकांना विशेष दक्षता घ्यावी लागते. मूळ लेखक, त्यांचे दृष्टिकोन, लेखनामागचा उद्देश, स्रोत भाषा, भाषेची मांडणी, भाषेचे सौंदर्य अशा नानाविध गोष्टी लक्षात घेऊन, त्या वाक्यांचा वरवर लक्षात येणारा अर्थ, त्यांचा लक्ष्यार्थ अर्थात अर्थाचा मूळ गाभा , आत्मा जाणून घेऊन जो अनुवाद करू शकतो, तो खरा आणि उत्तम अनुवादक होतो. नवागत अनुवादकांनी हे धोरण लक्षात ठेवूनच अनुवाद केला पाहिजे.[२] +सोप्या भाषेत अनुवाद हे भाषांतराचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल. +अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.[१] +चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्याचे शब्दज्ञान आणि शब्दसंग्रह परिपूर्ण असावा लागतो. अर्थात हे काम करताना आणि अभ्यासाने हे ज्ञान वाढत जाते.[१] +अनुवादकाला दोन्ही भाषांतील व्याकरणाचेही ज्ञान असावे लागते. +सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुवादकाला स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची भाषिक , सांस्कृतिक जाण, बोलीभाषा-पद्धती ह्यांचीही आवश्यक ती माहिती, समज असायला पाहिजे. +[३] +मुळात अनुवादक हा अतिशय सृजनक्षम आणि संवेदनशील असावा लागतो. कारण प्रत्येक भाषा वेगळी असते. प्रत्येक भाषेची धाटणी - मांडणी वेगवेगळी असते. तिच्यातील शब्दांच्या समूहरचनेची अर्थात वाक्यरचनेची पद्धतसुद्धा वेगळी असते. त्या शब्दसमूहांच्या मांडणी-बदलातून घडून येणारे अर्थही त्यामुळे बरेचदा भिन्न होत जातात. जसे काही काही वाक्ये द्व्यर्थी असतात वा सरळ सरळ अर्थ न सांगणारी असतात - उदा. म्हणी, वाक्प्रचार, प्रांतीय / पारंपारिक संदर्भांनी सजलेली वाक्ये . काही म्हणी वा वाक्प्रचार तर असे असतात, जे केवळ त्या त्या प्रांतीय भाषेतच उपलब्ध असतात. त्यांचे संदर्भही तसेच मर्यादित असतात. अशा वाक्यरचना वा असे लिखाण असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वाक्यांचा अनुवाद हा त्यातला मूळ उद्देश, सौंदर्य बिघडू न देता अतिशय खुबीने करावा लागतो. त्यातला तो विशेष अर्थ अनुवाद वाचणाऱ्या वाचकाला नीट समजून यावा म्हणून विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनुवादकांचे काम सोपे अजिबात नाही. मात्र जो हे काम करू लागतो, त्याचे भाषाविश्व आणि शब्दविश्व अधिकाधिक समृद्ध होत जाते.[४] +अनुवादाऐवजी भाषांतर घडले असल्यास ती वाक्ये, माहिती, जाहिरातीतील गाण्यांच्या ओळी, सिनेमातले संवाद निश्चितपणे खटकतात. ही बाब हेच दाखवते की, अनुवादकाच्या कामात काही गडबड आहे. +थोडक्यात म्हणजे अनुवाद असा हवा की, जरी एकप्रकारे अनुवाद हा ' मूळ प्रतीची कॉपी' अर्थात 'मूळ लेखनाची प्रतिप्रत' असला तरीही निर्माण होणारी अनुवादित कलाकृती ही नवनिर्मिती वाटली पाहिजे, मूळ भाषेतील मसुद्याप्रमाणेच ही कलाकृती सुंदर, नाविन्यपूर्ण, आनंददायी आणि शैलीदार असायला हवी. म्हणूनच म्हटले आहे की, तो अनुवादक सृजनक्षम असावा लागतो. तरच निर्माण होणाऱ्या साहित्य-कृतीतून अनुवादक आणि वाचक दोघांनाही आनंद मिळू शकतो. +ज्या लेखकांनी अनुवाद करण्याचे काम केले आहे, त्यांचे अनुभवसुद्धा नवोदितांना मार्गदर्शक ठरू शकतात. +साधारणपणे जिथे मूळ अर्थात फारसा फरक पडणार नाही, अशा गोष्टी भाषांतरात येऊ शकतात. जसे सरकारची वा संस्थेची नियमावली, वस्तूंच्या याद्या, अकाउंट्समधील आकडे /हिशोब /गणिते / पद्धती / नमुने / विज्ञानशाखेतील समीकरणे, अर्थशास्त्रातील नियम - सिद्धान्त वगैरे गोष्टींचा अनुवाद नाही, तर भाषांतर होऊ शकते. +वर उल्लेख केल्याप्रमाणे, अनुवाद हा ललित साहित्यकृतींचा (जसे - पुस्तके, कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक, विवेचन, ललित लेख, गाणी, चरित्र, टीका-टिपण्या, शैक्षणिक माहिती, अग्रलेख आणि तत्सम सर्व गोष्टी ज्या साहित्य प्रकारात येतात त्यांचा) होऊ शकतो. +हे क्षेत्र विस्तृत आहे. आज वरील साहित्य प्रकारांसोबतच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये ( जसे- जाहिराती, सिनेमा, मालिका वगैरे) जाणत्या अनुवादकांची गरज निर्माण झाली आहे. वैश्विकिकरणामुळे इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढलेले आहे. सर्व अद्ययावत माहिती इंग्रजी भाषेमध्ये असल्यामुळे इंग्रजीला जगाची ज्ञानभाषा म्हणतात. स्वभाषेलाच महत्त्व देणाऱ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये लेखन होते. इतर देशांत वा प्रांतात ते लिखाण पोहोचवण्यासाठी अनुवादक फार मोठे कार्य जबाबदारीने पार पाडत असतात.[५] +भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे इथे प्रांतिक तसेच जागतिक भाषेतही अनुवाद होत असतात. अनुवादाला पर्यायाने अनुवादकांना तसेच भाषांतरकार ह्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सरकारने या अनुवाद कार्यासाठी स्वतंत्र भाषा संचालनालय[६] निर्माण केले आहे. भाषा सल्लागार मंडळाची स्थापना केली.[७] त्यांच्या अथक प्रयत्नांमधून प्रशासनिक मराठी भाषेचा विकास झालेला आहे हे सर्वज्ञात आहे. आज सरकारच्या सर्व व्यवहारात, विधान मंडळाच्या कामकाजात सर्वत्र मराठीचा वापर होतो. त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या आणि मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यास केलेल्या मुलामुलींना भाषा संचालनालय, विधान मंडळ इत्यादी ठिकाणी भाषांतरकार आणि अनुवादक म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.[८] +कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते - [९] +सरकारी व्यवहाराप्रमाणे न्यायव्यवहारातही राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य झाल्यामुळे न्यायव्यवहार क्षेत्रांमध्ये, न्यायालयांमध्ये भाषांतरकार आणि अनुवादकांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. इथे केवळ मराठीमध्ये भाषांतर / अनुवाद करणाऱ्यांचीच नाही तर मराठीतून किंवा अन्य भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये भाषांतर / अनुवाद करणाऱ्या करणाऱ्यांचीही गरज आहे. तसेच नोकरी न करता स्वतंत्रपणे हे काम करूनही अर्थार्जन करता येईल. +वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडियो, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्येही अनुवादकांची सातत्याने निकड भासत असते. जाहिरातक्षेत्रही झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रात अनुवादकांची सातत्याने गरज वाढते आहे. याव्यतिरिक्त विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक इत्यादींसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्षेत्रांमध्येही अनुवादकांची गरज असते. इंग्रजीमधून सातत्याने प्रस्तृत होणारे अद्ययावत ज्ञान मराठी भाषेमध्ये किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेमध्ये आणणे हे अतिशय अवघड काम आहे. अभ्यासू अनुवादकांची या क्षेत्रात खूप गरज आहे. +वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांचे लेखन, कायद्याचे लेखन हे परिभाषानिष्ठ लेखन असते. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनाचा अनुवाद करण्यासाठी अनुवादकाकडे त्या त्या विषयाच्या परिभाषेचे ज्ञान असावे लागते तसेच वेळप्रसंगी गरज पडल्यास पारिभाषिक शब्द तयार करण्याची क्षमता असायला हवी. कारण अशा प्रकारच्या लेखनात परिभाषेचा अचूक वापर करावा लागतो, विचार निःसंदिग्धपणे मांडावे लागतात. वाक्ये सुटसुटीत लिहून अनावश्यक क्लिष्टता, बोजडपणा टाळावा लागतो. प्रशिक्षणाने आणि नंतर अनुवादकाच्या व्यक्तिगत अभ्यासाने, सरावाने हे जमू लागते. +थोडक्यात म्हणजे अनुवाद ही कला आहे, तसेच त्याचे शास्त्र आणि तंत्रही आहे. सृजनशीलता आणि अभ्यास यांच्या योगाने या क्षेत्रात यश मिळवता येते. सुयोग्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून अनुवादकांना प्रशिक्षण दिल्यास अनुवाद प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी व्यवसाय करणं शक्य आहे. +दळणवळणाच्या साधनांनी जसे जगातले अंतर दिवसेंदिवस कमीकमी होते आहे, तसेच अनुवाद आणि भाषांतरामुळे जग जवळ येते आहे. आज अनुवादाचे महत्त्व सगळ्यांना पटले आहे. त्यामुळे या क्षेत्रात अर्थार्जनाच्या आणि स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्यांचा सुजाणपणे विचार करायला हवा. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15260.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b0c5de6c4f7aa531081094ec40a68608cf270ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15260.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हीही एक शाखा आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स्वरूपही गुंतागुंतीचे आणि कधीकधी अनाकलनीय भासते. भाषा आणि समाज यांचा एक अनन्यसाधारण संबंध असतो. संस्कृतीच्या परंपरा, श्रद्धा, रुढी, धार्मिक आचार-विचार इत्यादी बाबींचे दर्शन भाषेतून होत असते म्हणून व्यक्तीसमूह समजून घेण्यासाठी भाषाभ्यासाची गरज असते. अशा अभ्यासामुळे मानवाचे मनोव्यापार, मानवी संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करण्यास मदत होते. म्हणूनच भाषावैज्ञानिकांनी समाजविज्ञान, मनोविज्ञान आणि मानववंशविज्ञान यांचा अभ्यास सुरू केला त्यातूनच सामाजिक भाषाविज्ञान, मानववंशभाषाविज्ञान, आणि मनोभाषाविज्ञान अशा भाषाभ्यासाच्या नव्या शाखा सुरू झाल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15263.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15263.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15299.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce9bd195d35d8b8e0f3cf8763e72bdf785f68406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15299.txt @@ -0,0 +1,3 @@ +भास्कर चंदावरकर (जन्म : पुणे, १६ मार्च १९३६; - पुणे, २६ जुलै २००९) हे एक भारतीय संगीतकार आणि संगीताच्या परंपरांचे अभ्यासक होते. विचारमूलक संगीतसाधना हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य गाभा होता. संगीतासंदर्भात त्यांनी केलेले तात्त्विक विवेचन आजही प्रमाण मानले जाते. स्पष्ट आणि परखड विचार, हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. +त्यांनी २००४ साली नंदिनी संन्याल यांच्या स्मरणार्थ झालेल्या व्याख्यानमालेत `चित्रपट संगीत' या विषयावर भाषण केले होते. +प्रयोगशील संगीतरचनाकार, सतारवादक आणि विचारवंत पंडित भास्कर चंदावरकर यांनी संगीतावरील विचारमूलक विवेचन असणारा ‘चित्रभास्कर’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. चंदावरकर यांनी लिहिलेल्या संगीतविषयक निबंधांचा एकत्रित समावेश या ग्रंथात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15325.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..309d01abea1f1da2f654cb6069a18c3e1a73c1a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15325.txt @@ -0,0 +1,36 @@ +भारत देशात भास्कर नावाचे दोन गणिती होऊन गेले...पहिले भास्कर इ.स.५५० मधे जन्मले अणि इ.स.६२८ मध्ये त्यांचा देहान्त झाला. सिद्धान्तशिरोमणी लिहिणारे हे भास्कर नव्हेत. हे भास्कर, भास्कर-१ किंवा भास्कराचार्य-१ म्हणून ओळखले जातात. +'सिद्धान्तशिरोमणि' अणि 'लीलावती' लिहिणारे भास्कर (भास्कराचार्य द्वितीय) इ.स. १११४ मधे जन्माला आले. ११४४ मध्ये त्यांनी ‘सिद्धांतशिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाची चार पुस्तके आहेत, ती अशी : +१ले. लीलावती (अंकगणितावरचे पुस्तक) +२रे. बीजगणित +३रे. गणिताध्याय +४थे. गोलाध्याय +‘मोजमापन’ संदर्भातील अभिनव पद्धती, विभिन्न एकके आणि यंत्रे यांची महत्त्वपूर्ण माहिती ‘सिद्धांतशिरोमणी’मध्ये आढळते. लोक त्यांच्या सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाबद्दल मजेने असे म्हणायचे की सिद्धान्तशिरोमणी वाचून तुम्ही एखाद्या झाडावर किती पाने आहेत तेसुद्धा सांगू शकता. यावरून त्याच्या ग्रंथाची महानता समजून येते. त्यांच्या बीजगणित या ग्रंथाची आजपर्यंत सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. 'बीजगणित' या ग्रंथामध्ये भास्कराचार्यानी दिलेल्या अत्यंत कठीण अशा सूत्रांवरून आपल्याला त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येते. गणिताची मनापासून आवड असलेले लोक या ग्रंथांचा अभ्यास करतात. +कलनशास्त्राशिवाय गोलाचे घनफळ आणि पृष्ठफळ मोजण्याची रीतही भास्कराचार्यांनी सांगितली आहे. चिकणमातीचा गोल, त्या गोलाइतकाच व्यास आणि उंची असलेल्या पंचपात्रात चेपून बसवला, तर पंचपात्राचा १/३ भाग रिकामा राहतो. म्हणजेच गोलाचे घनफळ पंचपात्राच्या घनफळाच्या २/३ भाग भरणार. पृथ्वीचा परीघ मोजण्याची भास्कराचार्याची पद्धतही अभिनव आहे. एका रेखांशावरील दोन शहरातले अंतर आणि त्यांच्या अक्षांशमधला फरक या गुणोत्तरास ३६०ने गुणल्यास पृथ्वीचा परीघ मिळेल, असे ते सांगतात. +खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची माहिती भास्कराचार्य ‘यंत्राध्याय’ प्रकरणात दिली आहे.. ‘गोलयंत्र’ हे शैक्षणिक साधन, नाडीवलय म्हणजे सूर्यघडय़ाळ, सूर्याचा उन्नतांश काढण्यासाठी चक्र, चाप आणि तुरिया यंत्रे, तसेच भास्कराचार्यानी खास प्रयत्‍नपूर्वक बनवलेले फलक यंत्र, वस्तूची उंची शोधण्यासाठी धीयंत्र अशासारख्या यंत्रांच्या रचना व कार्यपद्धती या प्रकरणात आहेत. +तांत्रिक गुंतागुंत नसलेली साधी यंत्रे आणि कल्पक गणितीपद्धती वापरून मोठे शोध लावणारा हा एक भारतीय प्रतिभावंत शास्त्रज्ञ होता. +भास्कराचार्यांच्या 'सिद्धांतशिरोमणी'मधला ‘लीलावती' हा प्रथम खंड ६००हून अधिक वर्षे भारतभर पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासला गेला. त्यातले पहिलेच प्रकरण ‘परिभाषा, म्हणजेच तत्कालीन एकके व त्यांची कोष्टके यांसंबंधी आहे. त्यांतली काही कोष्टके :- +अंतर मोजण्यासाठी, आठ यवांचे (एकमेकांना टेकवलेल्या आठ जवसाच्या दाण्यांचे) एक अंगुळ, २४ अंगुळांचा एक हात, चार हातांचा एक दंड, २००० दंडांचा एक कोस - ही एकके भास्कराचार्यांनी सांगितली आहेत. +घनफळासाठी ‘खारीचा १६वा भाग द्रोण, द्रोणाचा ४था भाग आढक, आढकाचा चौथा हिस्सा प्रस्थ आणि प्रस्थाचा चौथा भाग कुडव; म्हणजेच, +४ मुष्टी (मुठी) = १ निष्टिका +२ निष्टिका = १ अष्टिका +२ अष्टिका = १ कुडव +४ कुडव= १ प्रस्थ +४ प्रस्थ = १ आढकी +४ आढकी = १ द्रोण +१६ (कधीकधी २०) द्रोण = १ खार (कैली) +शिवाय ‘गुंजा, मासा, कर्ष, पल ही सोने तोलण्याची एकके होती. +भास्कराचार्यांच्या ग्रंथाप्रमाणे, +५ गुंजा = १ मासा +१६ मासे = १ तोळा (कर्ष) +४ कर्ष = १ पल +पुढे पेशवाईत या कोष्टकात थोडा बदल झाला, तो असा :- +८ गुंजा= १ मासा +१२ मासे = १ तोळा +८० तोळे= १ पक्का शेर +भास्कराचार्यांनी दिलेली कवड्या-काकिणी-पण-द्रम्म’ ही चलनातील नाणी अशी होती :- +२० कवड्या = १ काकिणी ( दमडी) +४ दमड्या = १ पण (पैसा) +४ पण = १ द्रम्म (पावली-चार आणे) +गणिताध्याय या तिसऱ्या खंडात कालमापनाची एकके आहेत. पापणीच्या उघडझापीचा कालावधी म्हणजे ‘निमिष’, निमिषाचा ३०वा भाग ‘तत्पर’ आणि तत्पराचा १००वा भाग ‘त्रुटी’ हे कालाचे अतिसूक्ष्म एकक भास्कराचार्यानी ग्रहांची तात्कालिक गती काढण्यासाठी वापरले आहे. +कुट्टक पद्धतीचा सखोल वापर केला. +चक्रवाल पद्धतीने महत्त्वाची समीकरणे सोडवली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15342.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231d456bb014b59e9060ccaeee3cc3059f0db802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15342.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिंड हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर भिंड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15345.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15345.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15365.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39e9edfc15e92fc3ee83c4336476fd71cb08da6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15365.txt @@ -0,0 +1 @@ +भिकू पै आंगले (जन्म : गोवा, १२ नोव्हेंबर, १९२४; - मडगांव, गोवा, भारत), २० फेब्रुवारी, २०१८) हे एक मराठी नाट्यकर्मी व शिक्षणतज्ज्ञ होते. नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक उभे केले. या नाटकाचे ते सहदिग्दर्शक होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15380.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f22b69d4bc05d08e9e2c4fcc3d6ec3a0ed7234e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15380.txt @@ -0,0 +1,15 @@ +भिगवणस्टेशन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव भिगवण रेल्वे स्थानकाजवळ आहे. + +हे गाव राष्ट्रीय महामार्ग ९ वर पुण्यापासून सोलापूरच्या दिशेला ९५ किमी अंतरावर आहे.भिगवण हे गाव या महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. भिगवण हे पुनर्वसित गाव आहे. उजनी धरणाचा पाणीफुगवता गावालगत आहे. +भिगवण हे भीमा नदीच्या काठावर व अहमदनगर, पुणे,सोलापुर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले गाव आहे. फ्लोमिंगो पक्षी व भिगवण पक्षी अभयारण्य यामुळे प्रसिद्ध आहे. हे गाव मच्छी मार्केट व बाजारपेठचे मुख्य ठिकाण आहे येथुन पुणे - सोलापुर राष्ट्रीय महामार्ग जातो त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे + +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. +भिगवण या गावातुन +राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रस्ते वाहतूक विकसित झालेली आहे. रस्ते वाहतुकीमुळे भिगवण गाव अहमदनगर, पुणे, सोलापुर, बारामती,राशिन, कर्जत, इंदापुर ठिकाणांना जोङलेले आहे. भिगवण गावातुन अहमदनगर- कोल्हापूर राज्य महामार्ग जातो. +या ठिकाणाहून हैदराबाद, पुणे, अहमदनगर ,सोलापुर, विजापूर,पंढरपुर ,मुंबई, शिर्डी, या ठिकाणी जाता येते. तसेच भिगवण रेल्वे स्थानक असल्यामुळे येथून पुणे, सोलापुर, चेन्नई ,हैदराबाद, रेल्वे मार्गावरील शहरांना जाता येते. +शहरांना जाता येते. +लोणी देवकर,पळसदेव, डाळज, खानोटा, डिकसळ कुंभारगाव, मदनवाडी, निंबोडी, पारवडी, राजेगाव पिंपळे, कळस, चांदगाव . + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15383.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4464b2c096b17395bda7c678b662b14440e82962 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15383.txt @@ -0,0 +1,5 @@ + +भिडेवाडा ही पुण्यातील २५७, बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे.[१] या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ साली मुलींची शाळा सुरू केली होती.[२][३] भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळांपैकी एक ही शाळा होती. यामध्ये शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केले.[४] +सध्या या ठिकाणी पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. फुले दांपत्याने शाळा सुरू केली तो काळ, त्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात हा सगळा इतिहास स्मारकाच्या रूपात उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींसाठी शाळा देखील पुणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे . [५] +अनेक वर्षे या जागेवर स्मारक व्हावे ही मागणी होती. परंतु भाडेकरूंसोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित राहिला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर भिडे वाड्याच्या जागेवर स्मारक उभारण्यास परवानगी देण्यात आली. एकूण तेरा वर्षे न्यायालयात हे प्रकरण होते. न्यायालयीन निकालानंतर पुणे महापालिकेने ही जागा स्वतःकडे घेतली. +भाडेकरूंनी जागेचा ताबा सोडल्यानंतर सोमवार, ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा यंत्रांच्या साहाय्याने ही जागा मोकळी करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15405.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a73d9557b2904719e0c38d8e743c264468ea562a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15405.txt @@ -0,0 +1,21 @@ +सौ वत्सला जोशी (द्वितीय पत्नी ) +पंडित भीमसेन जोशी (जन्म :गदग, फेब्रुवारी ४, १९२२ - पुणे, २४ जानेवारी, २०११) हे 'भारतरत्‍न' या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. +भीमसेन जोशींचे वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. +त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खॉं, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खॉं यांचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खॉं यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खॉं यांच्याकडे काही काळ शिकले. +अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले. +भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. +भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. +त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत. +भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत. +भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. +अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता, पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले. +’संतवाणी’ आणि ’अभंगवाणी’ हे संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांनी अनुक्रमे स्वरबद्ध आणि पंडितजींनी स्वरसाज चढवलेले अल्बम खूप गाजले. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे : +भीमसेन जोशींना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही :- +भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. +भीमसेन जोशी हे ६४ चुलत भावंडांपैकी एक होते.[१] +भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि मुले राघवेंद्र आणि श्रीनिवास हे सर्वच गायक आहेत/होते. + +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15407.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..398b4adbcf7dd080ef1da6a976ab5a4faf3a79cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15407.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° ३८′ ४४″ N, ७४° ०३′ ३३″ E +कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे. कोरेगांव भिमा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते. +१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये ब्रिटिश(महार बटालियन)व पेशव्यांचे सैन्य लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ त्यापैकी (५००महार) , काही मराठा, अरबी मुस्लिम सैनिक, ब्रिटिश व पेशव्यांचे २८००० हजार सैनिक ज्यामध्ये महारांचा,मराठ्यांचा, मुस्लिम सैनिकांचा समावेश होता.यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ही लढाई अनिर्णित राहिली.[१][२][३][४] +इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे.[५] गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[६] +गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15410.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c51e3caacad6b02d55305ec59f5045dc028ba2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15410.txt @@ -0,0 +1,8 @@ +भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. +भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. +अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे. +भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. +हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. +शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले. +भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. +वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15417.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15417.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1542.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed053d053d6f545378aed955e956e7671c0e30a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1542.txt @@ -0,0 +1 @@ +पदार्थाची आंतरिक ऊर्जा वाढली असता पदार्थ प्रसरण पावतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15429.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fadc8e0171d3cddcb1dc6f16294de0ff6f5e3921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_15429.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिलवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1548.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf7a1e0a2f49049a4805414a51e229518306f89e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1548.txt @@ -0,0 +1 @@ +प्रसाद भावे हायस्कूल पुणे मध्ये शिकले होते. त्यांनी बीएमसीसी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पत्नीचे नाव मंजिरी. त्यांच्यी दोन मुले सार्थक आणि मयांक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_155.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9343a7fc3bece093e2e765d926304fa2644f6177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_155.txt @@ -0,0 +1 @@ +पोप जॉन एकोणिसावा (लॅटिन: Papa IOANNES XIX) हा इ.स. १०२४ ते इ.स. १०३२ दरम्यान पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_156.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c33567e9ed9f3b6d6ef91210bb01235b1dd94a29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_156.txt @@ -0,0 +1,3 @@ +पोप जॉन चौथा (-ऑक्टोबर १२, इ.स. ६४२:रोम) हा सातव्या शतकातील पोप होता. +जॉन डाल्मेशियाचा वतनी होता. याचे वडील व्हेनान्शियस हे वकील होते. रोमन चर्चच्या आर्चडीकनपदी असताना डिसेंबर २४, इ.स. ६४० रोजी जॉनची पोपपदी निवड झाली. पोपपदी राज्याभिषेक होण्याआधीच जॉनने रोमन चर्चच्या इतर सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून आयरिश धर्मगुरूंना त्यांच्या कालगणनेतील व इतर चुकांबद्दल कानउघाडणी करणारी पत्रे पाठवली. तसेच त्याने ख्रिश्चन धर्मातील अद्वैतवादाचा धिक्कार केला. हे पाहताच रोमन सम्राट हेराक्लियसनेही देखील तसेच मत जाहीर केले. +पोपपदी आल्यावर जॉनने आपले लक्ष स्वतःच्या मातृभूमीतील गडबडीकडे केंद्रित केले. या सुमारास डाल्मेशियावर स्लाव्ह लोकांनी आक्रमण केले होते. डाल्मेशियन लोकांची त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी जॉनने ऍबट मार्टिनला डाल्मेशिया व इस्ट्रियामध्ये मोठा खजिना घेउन पाठवले. स्लाव्हांनी मोडतोड केलेली चर्च मार्टिनला परत बांधून घेणे अशक्य होते त्यामुळे त्याने डाल्मेशियातील ख्रिश्चन संतांचे अवशेष रोममध्ये आणले. जॉनने हे अवशेष जपण्यासाठी रोममध्ये एक ओरेटरी बांधली, जी आजपर्यंत शाबूत आहे. जॉनने स्लाव्हांपासून ख्रिश्चनांचा बचाव करतानाच त्यांचे धर्मपरिवर्तन करण्याचाही प्रयत्न केला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1565.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b8bb187d34fb5daaee87c02dbf96af6ab7c107c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1565.txt @@ -0,0 +1 @@ +प्रसुन बॅनर्जी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1571.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..449f1adee434d4a85a5f931423531b12f55164a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1571.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रस्ताव शब्दाचा संदर्भ: + + +साचा:Disambig diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1573.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8a51ac0b86589e08601120cca72ea795053b726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1573.txt @@ -0,0 +1,14 @@ + + + +A business proposal is a written offer from a seller to a prospective[मराठी शब्द सुचवा] buyer. +Business proposals are often a key step in the complex sales process—i.e., whenever a buyer considers more than price in a purchase.[१] +There are three distinct categories of business proposals: formally solicited, informally solicited, and unsolicited. Solicited proposals are written in response to published requirements, contained in a Request for Proposal (RFP), Request for Quotation (RFQ), or an Invitation for Bids (IFB). RFPs provide detailed specifications of what the customers wants to buy and sometimes include directions for preparing the proposal, as well as evaluation criteria the customer will use to evaluate offers. Customers issue RFPs when their needs cannot be met with generally available products or services. Proposals in response to RFPs are seldom less than 10 pages and sometimes reach 1,000's of pages, without cost data.[१] +Customers issue RFQs when they want to buy large amounts of a commodity and price is not the only issue—for example, when availability or delivering or service are considerations. RFQs can be very detailed, so proposals written to RFQs can be lengthy but generally much shorter than an RFP-proposal.[१] RFQ proposals consist primarily of cost data, with small narratives addressing customer issues, such as quality control. +Customers issue IFBs when they are buying some service, such as construction. The requirements are detailed, but the primary consideration is price. For example, a customer provides architectural blueprints for contractors to bid on. These proposals can be lengthy but most of the length comes from cost-estimating data and detailed schedules.[१] +Sometimes before a customer issues an RFP or RFQ or IFB, the customer will issue a Request for Information (RFI). The purpose of the RFI is to gain "marketing intelligence" about what products, services, and vendors are available. RFIs are used to shape final RFPs, RFQs, and IFBs, so potential vendors take great care in responding to these requests, hoping to shape the eventual formal solicitation toward their products or services.[१] +Informally solicited proposals are typically the result of conversations held between a vendor and a prospective customer. The customer is interested enough in a product or service to ask for a proposal. Typically, the customer does not ask for competing proposals from other vendors. This type of proposal is known as a sole-source proposal. There are no formal requirements to respond to, just the information gleaned from customer meetings. These proposals are typically less than 25-pages, with many less than 5 pages.[१] +Unsolicited proposals are marketing brochures. They are always generic, with no direct connection between customer needs or specified requirements. Vendors use them to introduce a product or service to a prospective customer. They are often used as "leave-behinds" at the end of initial meetings with customers or "give-aways" at trade shows or other public meetings. They are not designed to close a sale, just introduce the possibility of a sale.[२] +A proposal puts the buyer's requirements in a context that favors the sellers products and services, and educates the buyer about the capabilities of the seller in satisfying their needs. A successful proposal results in a sale, where both parties get what they want, a win-win situation.[३] +The professional organization devoted to the advancement of the art and science of proposal development is The Association of Proposal Management Professionals.[४] +साचा:व्यवसाय-विस्तार diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_158.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2104fa7c9f4d12bfe49c5d2ce41748fc0f8019c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_158.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप जॉन तेविसावा (नोव्हेंबर २५, १८८१:सोत्तो इल मॉॅंते, इटली - जून ३, १९६३:व्हॅटिकन सिटी) हे विसाव्या शतकातील पोप होते. +यांचे मूळ नाव ॲंजेलो ज्युसेप्पे रॉॅंकाली असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1580.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..499a5a995078d7f5320f970d4175030783c5cc90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1580.txt @@ -0,0 +1,25 @@ + +प्रहार हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ऑक्टोबर ९, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. महाराष्ट्रातील राजकीय नेते नारायण राणे हे याचे सल्लागार संपादक आहेत. तर २०१५ पर्यंत महेश बळीराम म्हात्रे हे त्याचे संपादक होते. त्यानंतर मधुकर भावे यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबईसह रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून प्रहारच्या आवृत्या प्रसिद्ध होतात. सध्या डॉ. सुकृत खांडेकर संपादक या पदावर कार्यरत आहेत. +अमेरिकेतील ऑग्टन येथील वृत्तपत्राचे संग्रहालय असून त्याला न्यूझियम असे म्हणतात. या न्यूझियम मध्ये जगभरातील ८००हून अधिक वृत्तपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या न्यूझियममध्ये भारतातील १४ वृत्तपत्रांचा समावेश असून मराठीतील केवळ प्रहार हे एकमेव दैनिकाचा न्यूझियममध्ये सामावेश आहे.[१] +कार्यालय : ६०१-६०३ एचक्यू टॉवर, ६ वा मजला, शास्त्री नगर, चेतना कॉलेजसमोर, वांद्रे (पूर्व)-४०००५१ +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_161.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf96b0f2820505a4029997a12bec49bb16eba57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_161.txt @@ -0,0 +1 @@ +पोप जॉन पाचवा हा इ.स. ६८५ ते ऑगस्ट २, इ.स. ६८६ पर्यंत पोपपदी होता. याचा जन्म सिरीयात झाला होता. ६८० च्या पोपपदासाठीच्या निवडणुकात याची निवड मुख्यत्वे त्याच्या ग्रीक भाषेच्या ज्ञानाच्या आधारावर झाली होती. आपल्या साधारण वर्षभराच्या सद्दीच्या काळात हा आजारपणाने अंथरुणालाच खिळलेला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1624.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4b2ab34d47146d3822b7fae9dc81266f392864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1624.txt @@ -0,0 +1 @@ +प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1626.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d716894a7a893344e0512b1f2d97a5bc36b8bb0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1626.txt @@ -0,0 +1,7 @@ +हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे. +गुणक: 50°05′N 14°25′E / 50.083°N 14.417°E / 50.083; 14.417 + +प्राग (चेक: Praha, प्राहा ) ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग शहराची लोकसंख्या १३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २३ लाख आहे. +प्राग शहर व्लातावा नदीच्या किनाऱ्यावर बोहेमिया खोऱ्याच्या मध्य्भागात 50°05"N व 14°27"E ह्या गुणकांवर वसले आहे.[२] +प्रागचे हवामान सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड व सूर्यदर्शनरहित असतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान हिमाच्छादित जमीन आढळते. येथे पाउस तुलनेत कमी पडतो. +प्राग शहरचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1631.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f697f0e9ec4f4c3bbd62a48ab62eb2de9a0412e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1631.txt @@ -0,0 +1 @@ +प्रागजी डोसा (ऑक्टोबर ७, १९०७ - ऑगस्ट २०, १९९७) हे गुजराती लेखक, नाटककार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1639.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b36714ae7a6aba2bbe2201e0eeb2bdac3d27cd65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1639.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५० च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.[१] पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.[२] या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले.[३] खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. +ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो . तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते , असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता. इजिप्शियनांच्या मते मृत्यू ही जीवनाची सुरुवात होती. त्यामुळे या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा येथे होती. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही चित्रलिपी वापरली जात असे. वनस्पतीपासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या कागदावर लिखाण केलं जात असे. +गिझाचे पिरॅमिड सर्व पिरॅमिडपैकी सर्वात जुने व सर्वात मोठे पिरॅमिड असून, जगातील प्राचीन सात आश्चर्यापैकी सर्वात जुने आश्चर्य समजले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1651.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f9174a32ddd3b55b483a087b32271c94169396a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1651.txt @@ -0,0 +1,2 @@ +संस्कृत लॅटीन या प्राचीन भाषा आहेत. +या भाषा प्राचीन आहेत परंतु मृत भाषा नाहीत कारण त्या अजूनही काही ठिकाणी बोलल्या जातात. जसे संस्कृत मत्तुर या छोट्या गावात बोलली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1681.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..018e40bb938df45b0c27f247f10167f9c3ccf52a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1681.txt @@ -0,0 +1 @@ +तेलंगणातील प्राणहिता अभयारण्य १३६ चौरस कि .मी . क्षेत्रावर  विस्तारले आहे . काळवीट हे येथील मुख्य आकर्षण . हैद्राबाद पासून ३००km अंतरावर असून वर्धा चंद्रपूर मंचरेल प्रयन्त रेल्वेने जात येते किंवा हैद्राबाद -वरंगळ मार्गे मंचारेल येथे जात येते .मंचरेल रेल्वे स्थानक  पासून ५० km आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1687.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee88fd71a6566f73f744dc94a7bce0cf3ed995f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1687.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्राणिशास्त्र हे जीव शास्त्रचा एक भाग आहे. + +प्राणिशास्त्रामध्ये प्राण्यांच्या जन्म ते मृत्यू यामधील सर्व अवस्ता, बदल यांचा अभ्यास होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1691.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee88fd71a6566f73f744dc94a7bce0cf3ed995f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1691.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्राणिशास्त्र हे जीव शास्त्रचा एक भाग आहे. + +प्राणिशास्त्रामध्ये प्राण्यांच्या जन्म ते मृत्यू यामधील सर्व अवस्ता, बदल यांचा अभ्यास होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1694.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..797961c53fc56090c5e6ed8101860561e2e16147 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1694.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिमणी - चिव चिव (चिवचिवाट) +मांजर- मियाऊ-मियाऊ +सिंह - डरकाळी (गुर्गुरणे) + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1697.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b1de17b07a11d1ef8638796aec3f72cba0ca5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1697.txt @@ -0,0 +1,18 @@ +हिंदू धर्मामध्ये पहाटेचा एक धार्मिक विधी म्हणजे प्रातःस्मरण होय. पहाटे उठल्या उठल्या हिंदू धर्मामध्ये देवतांचे स्मरण केले जाते, त्याला प्रातःस्मरण असे म्हणतात. +अनेक लोक व्यक्तिशः प्रतिदिनी प्रातःस्मरण करतात. तर काही मंदिरांमध्ये प्रातःस्मरण केले जाते. +[गणपती]], राम, कृष्ण, सूर्य, देवी, विष्णू, शंकर इ. देवतांचे प्रातःस्मरणाचे अनेक श्लोक मराठी आणि संस्कृत भाषेत आहेत. + +प्रातः स्मरामि गणनाथमनाथ बंधुम् | +सिंदूरपूर परिशोभित गंडयुग्मम् | +उद्दंडविघ्न परिखंडन चंडदंडम् | +आखंडलादि सुरनायक वंदवंद्यम् ||१|| +प्रातर्नमामि चतुरानन वंद्यमानम् | +इच्छानुकूलमखिलंच वरंददानम् | +तं तुं दिलं द्विरसनाप्रिय यज्ञसूत्रम् | +पुत्रं विलास चतुरं शिवयो: शिवाय ||२|| +प्रतर्भजाम्य भयदंखलु भक्त शोक | +दावानलंगण विभुंवर कुंजरास्यम् | +अज्ञानकानन विनाशन हव्यवाहम् | +उत्साहवर्धन महं सुतमीश्वरस्य ||३|| +श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् | +प्रातरुत्थाय सततं यः पठेत् प्रयतः पुमान् || diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1701.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bf3b8695bb60423bec0d9dba6d5b10d197f6e11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1701.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्राथमिक शाळा (इंग्रजी: primary school) ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंडओळख होते. तसेच मुलांना घरापासून दूर स्वतत्र रहायला शिकतात.हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते. +काही देशात या स्तराला एलिमेंटरी स्कूल असे म्हणण्याची पद्धत आहे, तर इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलँड या देशात प्राथमिक शाळा (primary school) असे म्हणण्याची पद्धत आहे अतिशय भांडखोर +भारतात प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत आहे. वय सहा ते चौदा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण कालावधी मानला जातो.प्राथमिक शाळेत घेतेलेले शिक्षण हेच खूप छान असते .पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक होते. हे वर्ग प्रार्थमिक शाळ असे संबोधले जातात. भारतात शिक्षण गळतीचे प्रमाण जास्त होत आहे किवा वादात आहे असेही म्हणता येईल. +कोठारी आयोग ( १९६४ ते ६६ ) यांनी सांगितल्यानुसार शिक्षणाच्या आराखड्यानुसार (१०+२+३) यातील पहिल्या दहा वर्षातील शिक्षणापैकी पहिले आठ वर्षाचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचे मानले जाते. +आजच्या काळात ग्रामीण भागत प्राथमिक शाळेच फार दैनीय अवस्था असल्याचे आपणास देसून येत आहे तरी याच्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे आणि विकासात भर पडणे गरजेचे आहे. +आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, आपल्या जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. शिक्षणामुळे माणूस आपल्या जीवनात प्रगती करू शकतो.प्रार्थमिक शिक्षण हा तर मानवाच्या आयुष्यातला एक मुलभूत घटक आहे.त्यामुळे प्रार्थमिक शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालेच पाहिजे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1702.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88afe4ab07ef4a5d830b248a05be0068adc0acf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1702.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते. +88844884884 +पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरू होते. +महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. +प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. +बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. +प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे. विदयार्थ्याना प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मध्यांन भोजन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, अस्वच्छ परिसरातील कामगारांच्या बालकांसाठी शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी उपस्थिती भत्ता यासारख्या विविध योजना प्राथमिक शिक्षणामध्ये राबविण्यात आल्या आहेत. +महाराष्ट्र शासनाने १० मे २०१० रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्राथमिक शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारांत केल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने २७ ऑगस्ट २००९ च्या राजपत्रात ‘राइट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अ‍ॅण्ड कम्पल्सरी एज्युकेशन अ‍ॅक्ट, २००९’ प्रसिद्ध केला आहे. त्यात ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू आणि काश्मीर वगळता) लागू केल्याचे नमूद केले आहे. या कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटांतील सर्व बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनावर आली आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1735.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af7009e2942182f3d7b628c18f0ed63e2aba0b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1735.txt @@ -0,0 +1,11 @@ +नमाज (उर्दू: نماز) किंवा सालाह (अरबी: لوة), हा प्रार्थनेसाठी एक पर्शियन शब्द आहे, जो उर्दू मध्ये सलत या अरबी शब्दाचा समानार्थी आहे. कुराण शरीफमध्ये नमाज शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे आणि प्रत्येक मुस्लिम स्त्री आणि पुरुषाला ताकीदसह नमाज अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. इस्लामच्या सुरुवातीपासून नमाजची प्रथा आहे आणि ती वाचण्याचा आदेश आहे. हे मुस्लिमांचे मोठे कर्तव्य आहे आणि त्याचे नियमित पठण करणे पुण्य आहे आणि त्याग करणे हे पाप आहे. इस्लाममध्ये प्रत्येक मुस्लिमावर पाच कर्तव्ये आहेत, जी प्रत्येक मुस्लिमावर आवश्यक आहेत, म्हणजेच ते कर्तव्य आहे. या पाच फर्दांपैकी एक फर्ज नमाज आहे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते, प्रत्येक प्रार्थनेची वेळ वेगळी आहे, पुरुष, मुस्लिम, मशिदीत नमाज अदा करणे आवश्यक आहे आणि महिलांनी घरी नमाज अदा करणे आवश्यक आहे. महिला मशिदीत नमाज अदा करावी. पुरुषाने घरी नमाज अदा करणे आवश्यक नाही, जर काही कारणास्तव मशिदीत जाणे शक्य नसेल, तर माणूस घरी नमाज अदा करू शकतो, इस्लाममध्ये ही अट आहे. +प्रत्येक मुस्लिमाला दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचा कायदा आहे. +नमाज अदा करण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिम वुधू करतो म्हणजे घोट्यांसह दोन्ही हात धुणे, नाक धुणे, नाक स्वच्छ करणे, चेहरा धुणे, कोपरापर्यंत हात धुणे, ओले हात डोक्याच्या केसांवर घासणे आणि दोन्ही हात धुणे. पाय फर्ज नमाजसाठी "अजान" दिली जाते. नमाज आणि अज़ानमध्ये काही मिनिटांचे अंतर असते.[2] +उर्दूमध्ये अझानचा अर्थ (कॉल) असा होतो. नमाजपूर्वी अजान दिली जाते जेणेकरून जवळच्या मुस्लिमांना नमाजची माहिती मिळेल आणि ते सांसारिक कामे सोडून देवाची उपासना करण्यासाठी काही मिनिटांसाठी मशिदीत येतात. सुन्नत/नफल नमाज एकट्याने आणि फर्ज गटासह (जमात) पठण केले जाते. फर्ज नमाज एकत्र (जमात) पठण केले जाते ज्यामध्ये एक व्यक्ती (इमाम) समोर उभा असतो, ज्याला इमाम म्हणतात आणि बाकीचे एका ओळीत उभे असतात आणि मागे उभे असतात. इमाम प्रार्थना करतो आणि इतर त्याच्या मागे जातात. +नमाज अदा करण्यासाठी, एक मुस्लिम मक्का (किब्ला) तोंड करून उभा राहतो, नमाजची इच्छा करतो आणि नंतर "अल्लाह अकबर" म्हणत तकबीर म्हणतो. यानंतर दोन्ही हात कानापर्यंत वर करून नाभीजवळ उजवा हात डाव्या हाताला असेल अशा प्रकारे बांधा. तो मोठ्या आदराने उभा आहे, त्याचे डोळे त्याच्या समोर जमिनीवर आहेत. त्याला समजते की तो अल्लाह समोर उभा आहे आणि अल्लाह त्याला पाहत आहे. +काही दुआ वाचतो आणि कुराण शरीफचे काही पठण करतो, ज्यामध्ये फातिह (कुराण शरीफचा पहिला सूरा) वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर इतर सूर आहेत. कधी उच्च तर कधी कमी स्वरात वाचा. यानंतर तो खाली नतमस्तक होतो ज्याला रुकू म्हणतात, नंतर तो उभा राहतो ज्याला क्वमा म्हणतात, नंतर त्याचे डोके साष्टांग नमस्कार करतो. काही क्षणांनंतर तो गुडघे टेकतो आणि मग सिजदामध्ये डोके टेकवतो. मग थोड्या वेळाने ती उभी राहते. या सर्व क्रियाकलापांमध्ये, तो लहान प्रार्थना देखील करतो ज्यामध्ये अल्लाहची स्तुती केली जाते. अशा प्रकारे नमाजची एक रकात संपते. मग तो त्याच प्रकारे दुसरी रकत पठण करतो आणि सिजदा नंतर तो गुडघे टेकतो. मग तो प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे नमस्कार करतो. यानंतर, तो अल्लाहकडे हात वर करतो आणि प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे दोन रकात प्रार्थना पूर्ण करतो. वितर नमाज तीन रकात पठण केले जाते. सर्व नमाज अदा करण्याची पद्धत कमी-अधिक आहे. +अजान (अरबी: أَذَان [ʔaˈðaːn]), अथान, अधाने (फ्रेंचमध्ये)[१], अजान/अजान, अझान/अझान (दक्षिण आशियामध्ये), अजान (आग्नेय आशियामध्ये), आणि इझान (बाल्कन आणि तुर्कीमध्ये) म्हणून लिप्यंतरित केले जाते. ), इतर भाषांमध्‍ये, मस्जिदमध्‍ये इस्लामिकसार्वजनिक प्रार्थनेसाठी आवाहन (सालाह) दिवसाच्या विहित वेळी मुएझिनद्वारे केले जाते. +एखाद्या विश्वासातील सहभागींना सामूहिक उपासनेला उपस्थित राहण्यासाठी किंवा प्रार्थनांचा आवश्यक संच सुरू करण्यासाठी एक समन्स आहे. कॉल हा दूरसंचाराच्या सर्वात प्राचीन प्रकारांपैकी एक आहे, मोठ्या अंतरावरील लोकांशी संवाद साधणारा. सर्व धर्मांमध्ये प्रार्थनेचा एक प्रकार आहे आणि अनेक प्रमुख धर्मांमध्ये प्रार्थनेचा एक प्रकार आहे.[२] +दिवसाच्या पाच वेळेच्या नमाज व्यतिरिक्त, इतर काही प्रार्थना आहेत, ज्या सामूहिक आहेत. पहिली नमाज जुम्हा (शुक्रवार) आहे, जी झहराच्या ठिकाणी सूर्यास्तानंतर अदा केली जाते. यामध्ये इमाम नमाज अदा करण्यापूर्वी भाषण देतो, त्याला खुत्बा म्हणतात; यामध्ये अल्लाहच्या स्तुतीशिवाय मुस्लिमांना धार्मिकतेची शिकवण दिली जाते. दुसरी नमाज ईदुल फित्रच्या दिवशी अदा केली जाते. हा मुस्लिमांचा सण आहे, ज्याला उर्दूमध्ये ईद म्हणतात. रमजानच्या संपूर्ण महिन्यासाठी उपवास (संपूर्ण दिवस उपवास) केल्यानंतर नवीन चंद्र उगवल्यानंतर रात्रीच्या दुसऱ्या दिवशी मानले जाते. तिसरी नमाज ईद अल-अधाच्या निमित्ताने अदा केली जाते. या ईदला त्यागाची ईद म्हणतात. या प्रार्थना सामान्य प्रार्थनेप्रमाणेच पठण केल्या जातात. फरक एवढाच आहे की पहिल्या रकात तीन वेळा, सूराच्या आधी आणि पुन्हा दुसऱ्या रकात आणखी तीन वेळा, रुकूच्या आधी हात कानापर्यंत वर उचलावा लागतो. प्रार्थनेनंतर, इमाम खुत्बा देतो, जो ऐकणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये धार्मिकता आणि चांगुलपणा करण्याचे निर्देश आहेत. +अशा काही प्रार्थना देखील आहेत ज्यांचे पठण न केल्याबद्दल कोणताही मुस्लिम दोषी नाही. यातील सर्वात महत्त्वाची नमाज तहज्जुद नमाजला दिली जाते. ही प्रार्थना रात्रीच्या शेवटच्या प्रहरात केली जाते. आजही अनेक मुस्लिम या नमाजचे जोरदार पठण करतात. इस्लाममध्ये अंत्यसंस्कारालाही खूप महत्त्व आहे. त्याची स्थिती प्रार्थनेसारखी आहे. मुस्लीम मरण पावला की त्याला आंघोळ करून दोन पांढऱ्या कपड्याने झाकले जाते, ज्याला कफन म्हणतात, आणि नंतर अंत्यसंस्कार मोकळ्या मैदानावर नेले जाते, जर पाऊस पडत असेल तर मशिदीमध्ये अंत्यसंस्कार करता येतात. तिथे इमाम जिनाझाच्या मागे उभा असतो आणि इतर त्याच्या मागे रांगेत उभे असतात. या प्रार्थनेत रुकू किंवा सिजदा नाही, फक्त एक हात जोडून उभा राहतो आणि दुआ पाठ केली जाते. +रकात (अरबी: ركعة rakʿah, उच्चारित [ˈrakʕah]; अनेकवचन: ركعات rakaʿāt) मुस्लिमांनी विहित अनिवार्य प्रार्थनेचा भाग म्हणून केलेल्या विहित हालचाली आणि विनवण्यांचा एकच पुनरावृत्ती आहे ज्याला सालाह किवाँ नमाज़ म्हणून ओळखले जाते. मुस्लिमांद्वारे पाळल्या जाणाऱ्या पाच रोजच्या नमाजांपैकी प्रत्येकामध्ये अनेक रकात असतात.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1783.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddba3952140a9d5c5d0ca8ad0321fc1bb6184be7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1783.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 40°21′25.6″N 74°40′13″W / 40.357111°N 74.67028°W / 40.357111; -74.67028 + +प्रिन्स्टन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या मध्य भागात वसले असून ते न्यू यॉर्क व फिलाडेल्फिया शहरांपासून सम अंतरावर आहे. +प्रिन्स्टन शहर प्रामुख्याने येथील प्रिन्स्टन विद्यापीठासाठी ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_179.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f33de899899440bc74f5f964a4b7d7d61b30071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_179.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप दमासस दुसरा (-- - ऑगस्ट ९, इ.स. १०४८:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम वीस दिवस पोपपदावर होता. +याचे मूळ नाव पोप्पो असे होते. हा मूळ जर्मनीतील बव्हारिया भागातील होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1790.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6bb71af8e978f93ad0c2c29beb3e80b7d9b7ee3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1790.txt @@ -0,0 +1,15 @@ + +प्रीमियर हॉकी लीग (इंग्रजी:Premier Hockey League) किंवा पी.एच.एल. भारतातील हॉकी स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००५ सालापासून खेळवली जात आहे. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटची लोकप्रियता व भारतीय हॉकी संघाच्या सुमार प्रदर्शनामुळे प्रेक्षक हॉकीपासून दूर गेला. भारतात हॉकी परत एकदा लोकप्रिय करण्यासाठी, भारतीय हॉकी संघटनेने (IHF) ही लीग सुरू केली. +२००७ मध्ये ही स्पर्धा चेन्नई व चंदीगड येथे होत आहे. प्रीमियर हॉकी लीगचे सर्व सामने ई.एस.पी.एन. वाहिनीवर दाखविले जातात. +आंतरराष्ट्रीय हॉकी सामना ७० मिनिटांचा असतो व ३५ मिनिटांच्या दोन भागात विभागला जातो. मात्र पी.एच.एल. मध्ये ७० मिनिटे चार भागात विभागलेले आहेत (एक भाग १७.५ मिनिटे). ह्याशिवाय फिरते बदल ( Rolling Substitution), टाइम आउट ( Time Out) असे नावीन्यपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. +पी.एच.एल.(प्रीमियर हॉकी लीग)मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सामील होतात. पाकिस्तान, नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे खेळाडू पी.एच.एल मधे सहभागी झाले आहेत. २००७ मध्ये खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू: +२००५ साली हैद्राबादमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रीमियर लीग व फर्स्ट डिविजन ह्या दोन विभागात ही स्पर्धा झाली. + +२००७ साली फक्त प्रीमियर लीग खेळवण्यात येत आहे. सात संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा चेन्नई व चंदिगड येथे होईल. +विजेता संघ - ओडिशा स्टीलर्स (४० लाख रुपये ) +उप-विजेता संघ - शेर-ए-जालंदर(१५ लाख रुपये ) +मॅन ऑफ़ टुर्नामेंन्ट - गगन अजित सिंग (शेर्स) +फ़ेअर प्ले - बंगलोर लायन्स +साखळी सामन्यांच्या अंती ओडिशा स्टीलर्स व शेर-ए-जालंदर यांच्यातील बेस्ट ऑफ़ थ्री फ़ायनल्स मधुन विजेता संघ निवडण्यात आला. +तिसया अंतिम सामन्यात पंच्याशी केलेल्या गैर वर्तनामुळे शेर-ए-जालंदरच्या संघाला विजयी रकमेच्या ५० % दंड ठोकवण्यात आला. भारतीय हॉकी महासंघाने ह्या घटनेत सहभागी असलेल्या खेळाडुंची चौकशी सुरू केलेली आहे. +यशस्वी झालेली ही स्पर्धा खूप लांब (४ जानेवारी २००७ ते ५ मार्च २००७) असल्याचे बरयाच परदेशी खेळाडुंनी सांगितले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1821.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20a56f5b23f63acb92dcff969ed68bae38ac14ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1821.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिया हे संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ "प्रिय" असा होतो. हे भारतातील एक सामान्य नाव आहे जे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि थायलंडमध्ये देखील वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1833.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d692c66c517ae957f0c385f34f0e44683fc6d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1833.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रिया पॉल (१९६७ - ) या भारतीय उद्योगपती आहेत. या एपीजे सुरेन्द्र पार्क होटेल्स या कंपनीच्या चेरपर्सन[मराठी शब्द सुचवा] आहेत. +यांनी अमेरिकेतील वेलेस्ली कॉलेजमधील शिक्षण संपवून वयाच्या २१व्या वर्षी आपले वडील सुरेन्द्र पॉल यांच्या हाताखाली द पार्क, नवी दिल्ली या हॉटेलमध्ये काम सुरू केले. सुरेन्द्र पॉल यांच्या मृत्यूनंतर प्रिया पॉल यांनी कंपनीचा कारभार सांभाळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1848.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0623ba66d054ecc25dd4b1064d6b02d5f043bbaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1848.txt @@ -0,0 +1 @@ +प्रियामणी ही एक भारतीय तमिळ अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1868.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e79780256ea7bd7df6e817fa29ad9a737874f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1868.txt @@ -0,0 +1,3 @@ + +प्रियंम चटर्जी (जन्म ५ एप्रिल १९८८) हा एक भारतीय शेफ आहे. फ्रान्सच्या ऑड्रे डू मेरिट एग्रीकोलचा पुरस्कार मिळालेला तो पहिला भारतीय शेफ आहे. [१][२] तो नवी दिल्ली येथे राहतो. [३] +प्रख्यात फ्रेंच शेफमध्ये प्रशिक्षण घेतल्यामुळे प्रियंम बंगालच्या पारंपारिक पदार्थांमध्ये फ्रेंच पाककृती मिसळून नवनवीन डिश बनवतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_188.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feaaed54b2686c57879981dfb9d2f72aacaa059 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_188.txt @@ -0,0 +1 @@ +पोप पॉॅंटियानस तथा पॉॅंटियान ( - ऑक्टोबर, इ.स. २३५:सार्डिनिया, इटली) हा तिसऱ्या शतकातील पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1900.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3d4f1b6a3e5a5527d802ed2618f560d7a938aa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1900.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रीती झंघियानी ( १८ ऑगस्ट १९८०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. २००० सालच्या सुपरहिट चित्रपट मोहब्बतेंद्वारे प्रीतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका तिने केल्या आहेत. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रीती झंगियानी चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1921.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..016b99e9ec606e56e6feeabbe2e364a4860dca9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1921.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रुदेन्ते होजे दि मोरायेस बारोस (पोर्तुगीज: Prudente José de Morais Barros) (४ ऑक्टोबर, १८४१ - ३ डिसेंबर, इ.स. १९०२) हा ब्राझिल देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. +साचा:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1951.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc41065f4769e8813b751c27da7a4c68c5625112 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1951.txt @@ -0,0 +1 @@ +प्रेम चोप्रा (जन्म २३ सप्टेंबर १९३५) हा हिंदी चित्रपटांमधील एक भारतीय अभिनेता आहे. ६० वर्षांहून अधिक कालावधीत त्यांनी ३८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1984.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..def1a106f086449181fcedc15db3d19a4b430706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1984.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रेमासाठी Coming सून हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुर काकतकर असून आदिनाथ कोठारे व नेहा पेंडसे ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1987.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e00630decc366395ea1fec3acc46a7cba0d0325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1987.txt @@ -0,0 +1,100 @@ +प्रेरणा म्हणजे.... प्रेरणा कुठुन.... प्रेरणा कशी....प्रेरणा +जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते.जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. +कुटुंबातील इतर व्यक्ती देखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात.अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे .परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे. +मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रीण ,शिक्षक,आजूबाजूचा परिसर ,समाज वातावरण कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात. +प्रेरणा म्हणजे साधारणतः आपण Motivation असे म्हणतो . +पण ,प्रेरणा म्हणजे नक्की काय ?? +प्रेरणा म्हणजे स्फूर्ती देणे होय . +प्रेरणा म्हणजे चालना देणे .. +प्रेरणा म्हणजे शिक्षणाचे हृदय .. +साध्यापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे प्रेरणा .. +एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ +म्हणजे प्रेरणा .. +रोजमर्रा आयुष्यात आपण प्रेरणा हा शब्दप्रयोग करतो.अनेक मानसशास्त्रज्ञ,विचारवंत ,लेखक यांचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय म्हणजे प्रेरणा ... +आज आपण जगभर प्रसिद्ध अशा विचारवंतांच्या वैविध्यपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रेरणेच्या व्याख्या पाहणार आहोत . +आपल्या बुद्धीला पटेल आणि झेपेल एवढाच विचार आपण एखाद्या विषयाचा करतो ,आणि स्वतःभोवती काही मर्यादांचे कुंपण आखून घेतो . +हे मर्यादांचे कुंपण म्हणजेच प्रगतीच्या मार्गातील भलामोठा अडथळा ..!! +आपण या लेखपुष्पात प्रेरणा या विषयाचा अगदी जवळून ,अंतर्बाह्य आणि सांगोपांग विचार करणार आहोत .. +सर्वप्रथम प्रेरणा यावर मॅगडुगल,सिगमंड फ्राईड ,अब्राहम मास्लो यांनी मोलाचे योगदान दिले आहे .त्याचबरोबर स्किनर,वुडवर्थ,गिलफोर्ड , एडकिन्सन यांच्या व्याख्या देखील प्रेरणा या विषयावर प्रकाशझोत टाकतात . +स्किनर -शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेरणा. +मॅकडुगल-शारीरिक आणि मनोवैज्ञानिक अवस्था जी कोणतेही कार्य करण्यास आपणास प्रेरित करते. +एच.डब्ल्यू .बेनार्ड - एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिले जाणारे उत्तेजन म्हणजे प्रेरणा . +एम.सी .मॅकडोनाल्ड - अभिप्रेरणा म्हणजे व्यक्तीच्या अंतर्मनात होणारे शक्ती परिवर्तन होय .जी भावात्मक जागृती किंवा पूर्वानुमान उद्देश व प्रतिक्रियांद्वारे वर्णन करता येते . +जॉन्सन - अभिप्रेरणा ही सामान्य क्रियांचा प्रभाव आहे जो प्राण्यांच्या व्यवहारास प्रेरक ठरतो आणि आपणास मार्ग आणि दिशा निर्देश करतो . +अशाप्रकारे प्रेरणा म्हणजे काय याच्या व्याख्यांवरून प्रेरणेचे ढोबळ स्वरूप लक्षात येते. +प्रेरणा मिळण्याची मुख्य ठिकाणे किंवा प्रेरणा +स्रोत एकूण चार आहेत. +गरज भासणे हा पहिला प्रेरणास्रोत आहे . +शरीराच्या आवश्यकता तणाव निर्माण करतात . +तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र या शारीरिक,प्राथमिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा आहेत . +त्यानंतर पुढील स्रोत म्हणजे चालक, प्रेरक आणि +उद्दीपक असे आहेत . +भूक लागल्यावर स्वतः प्रयत्न करणे हीच चालक +बनण्याची अवस्था होय . +उद्दीपन म्हणजे प्रोत्साहन होय . +प्रेरक म्हणजे motive . +विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेला +प्रेरक म्हणतात. +आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे . +आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते . सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा. +अभिरुची, आवड ,अभिवृत्ती ,तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते . +काही लोकांना आंतरिक प्रेरणा साध्याप्रती उद्युक्त करते.आपण आजूबाजूला पाहतो ,काही माणसे धडपडत असतात.आंतरिक प्रेरणेमुळे ते कोणताना कोणता ध्यास घेऊन कार्यरत असतात. +काहीतरी क्रिया,काम वारंवार केल्याने यांना यश आणि संकटे पावलोपावली भेटत जातात. एखादे काम करत असताना जेवढी अधिक संकटे येतील तेवढे अधिक शिकावयास मिळते . +संकट ,बाधा ,अडचणींतून शिकण्याचे नवनवीन मार्ग सापडतात.म्हणजेच आंतरिक प्रेरणेतून क्रियाशील व्यक्तींना यशाच्या वाटा खुणावत असतात.आधीच हे लोक आंतरिक प्रेरणेने झपाटलेले असतात ,त्यात वाटेवर एखादा हिरा चमकावा तसे ही प्रेरणा हिरीरीने उद्देश्या प्रति आपणास पाऊल टाकावयास भाग पाडते . +प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा .. +प्रत्येकालाच अंतःप्रेरणेने झोडपलेले असते असे नाही ,काहींना बाह्य प्रेरणेची चावी दिल्यास ते देखील यशाच्या वाटेवर सुसाट पळू लागतात . +बाह्य प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन (Incentive )देणे होय.उदेश्याप्रती एखाद्याचे लक्ष खेचून आणणे म्हणजे बाह्यप्रेरणा . +याशिवाय पुरस्कार ,बक्षीस ,दंड ,प्रशंसा ,निंदा ,सहयोग ,हे बाह्य प्रेरणेचे घटक आहेत. +आंतरिक प्रेरणेस थॉमसन यांनी स्वाभाविक प्रेरणा असे म्हंटले तर बाह्य प्रेरणेस कृत्रिम प्रेरणा म्हंटले आहे . +गेरेट मनोवैज्ञानिक म्हणतात की मनाच्या विविध अवस्थांमुळे आपणास प्रेरणा मिळते . +भय ,कामक्रोध ,सुखदुःख यांमुळे आपण उत्तेजित होऊन कार्य करण्यास उद्युक्त होतो . +थोडक्यात तणाव ,बाधा ,पीडा ,उपेक्षा ,निंदा ,अपमान यांमुळे देखील एखादे मोठे आवाहन पेलण्यास आपण तयार होतो .. +म्हणून मनाच्या या अवस्था प्रेरणा स्रोत आहेत . +भर सभेत एखाद्याचा अपमान झाल्यामुळे देखील प्रचंड चीड येऊन कार्यास ती व्यक्ती उद्युक्त होते . +आत्मप्रदर्शन ,दिखावा ,प्रौढी मिरवणे हे देखील सामाजिक प्रेरणा स्रोत आपणास मानता येतात . +मॅगडुगल यांनी प्रेरणेचे आठ घटक एकत्रित पणे सांगितले आहेत . +काही माणसे आपल्याला भेटतात आणि नेहमी म्हणतात की मला खूप मोठे व्हायचे आहे ,पण नेमके काय करावे हे कळत नसते . +यांना एकच सांगावेसे वाटते की प्रत्येकामध्ये प्रेरणा या निरनिराळ्या असू शकतात . +फक्त अभ्यासात प्राविण्य मिळविणे म्हणजे बुद्धिमान असणे असे जणू एक समीकरण बनले आहे.प्रत्येक सजीवात एखादा बुद्धीचा घटक म्हणजेच एखादी कला ,कौशल्य असतेचं... +फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे . +एकदा का हे कलागुण ओळखले गेले मग बाह्य प्रेरणेची गरज भासत नाही . +आपल्या मुलांच्या रोजच्या वागण्याबोलण्यातून पालक ,शिक्षक व मित्रमंडळींना पाल्यातले +एकूणच कलागुण ओळखता आले पाहिजे . +एखाद्या मुलामध्ये सद्यस्थितित कोणताही गुण अथवा आंतरिक प्रेरणा दिसत नसल्यास दोन गोष्टी करावयास हव्यात .. +१) बाह्य प्रेरणा म्हणजेच प्रोत्साहन, बक्षिसे, प्रशंसा ( वर नमूद केलेले घटक )करावी . +२)मोकळ्या ,निसर्गरम्य वातावरणात पाल्यास ठेवून मूल कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होते ते निरीक्षण करणे . + +निरनिराळे प्रेरणेचे डोस देऊन आपल्या पाल्याचे बौद्धिक आरोग्य घरबसल्या सुधारण्याची संधी आज या लेखातून देत आहे. +हर्षदा जोशी ,पुराणिक +जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते +प्रेम +सर्वप्रथम प्रेरणा यावर मॅगडुगल,सिगमंड फ्राईड ,अब्राहम मास्लो यांनी मोलाचे योगदान दिले आहे .त्याचबरोबर स्किनर,वुडवर्थ,गिलफोर्ड , एडकिन्सन यांच्या व्याख्या देखील प्रेरणा या विषयावर प्रकाशझोत टाकतात . + + +तिची ही सगळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते .अशा वेळेस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येते आणि त्याच्यावर उपचार केले जातात . यावेळी लोकांनी पैशांची मदत केलेली असते परंतु मानसिक धक्का देणारी आणखी एक गोष्ट घडते ते म्हणजे तिच्यावर लोकांनी बलात्काराचा प्रयत्न केला अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध होतात असं काही घडलं नसतं हे फक्त तिलाच माहीत असतं परंतु समाजाला तोंड द्यायचं कसं  ? + +अशावेळी ही जिद्द हरत नाही . दवाखान्यात असतानाच एक पुस्तके वाचण्यात येतात आणि त्याच वेळी ठरवते की जगातील सर्वोच्च गोष्ट करायची की ज्यामुळे समाजात मला सर्वोच्च स्थान मिळेल आणि म्हणून जगात सर्वोच्च काय आहे ? तर जगात सर्वोच्च आहे एव्हरेस्ट शिखर आणि म्हणून एक पाय नसतानाही ती कृत्रिम पायांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करते आणि पहिली विकलांग महिला ठरते. + +मित्रांनो अरुणिमा सिन्हा यांनी या प्रसंगांमधून नकारात्मक प्रयत्न घेतले नाही तर सकारात्मकतेने विचार करून सर्वोच्च ध्येय प्राप्त केले. आपल्या आयुष्यातही असे अनेक कठीण प्रसंग घटना घडत असतात .परंतु आपण त्यामधून नकारात्मक प्रयत्नांना घेता सकारात्मक प्रयत्ने आपले आयुष्य ही सर्वोच्च बनवू शकतो आपल्या मुलांनाही नेहमी आपण सकारात्मक प्रेरणा घेण्यासाठीच प्रोत्साहित केले पाहिजे. +मित्रांनो बारावी सर्व विषयात नापास झालेला तरुण मुलगा पुढे जाऊन आयपीएस अधिकारी बनतो त्याचे नाव आहे मनोज कुमार. +शिक्षण शाळा ते कारकीर्द +आज आपण पाहतो आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडतात परीक्षेत कमी मार्क मिळाले, आई ओरडली ,वडिलांनी मारलं ,शिक्षकांनी मारलं ,मोबाईल मिळाला नाही अशा अनेकविध कारणांमुळे मुलं नको त्या प्रकारांना बळी पडतात. याउलट अशा मुलांमध्ये आपण सकारात्मक करण्याची ठिणगी पाडली पाहिजे. .ही ठिणगी चरित्रे कार्यक्रम प्रसंग यातून निर्माण होत असते. + +मित्रांनो आपण जेवढी महान चरित्रे वाचली. ही चरित्रे एका रात्रीत निर्माण झाली नाहीत. या सर्व व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काहीना काही कठीण प्रसंग अडचणी अडथळे आले होते आणि त्यातून त्यांनी सकारात्मक प्रेरणा घेऊन वाट काढली मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अडथळे अडचणी निर्माण होत असतात त्यातून आपण सकारात्मक प्रयत्न घेऊन जर पावले टाकली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो. + +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची गोडी लागली याचे एकमेव कारण ते जेव्हा शाळेत शिकत होते. तेव्हा ते दलित असल्यामुळे त्यांचे कोणी मित्र नव्हते,त्यांच्याशी बोलायचं नाही, खेळायचं नाही ,त्यांना कोणीच मित्र नव्हते आणि म्हणून एके दिवशी शाळेत जात असताना भर पावसामध्ये कोणी मित्र नाही म्हणून रडत रडत चाललेले असतात . +शिक्षण शाळा ते कारकीर्द +अशा वेळी त्यांचे वडील त्यांना वाचनासाठी पुस्तक आणून देतात आणि त्या दिवशीच ठरवतात की ,' पुस्तक माझा मित्र आहेत' .इथूनच त्यांच्या पुढील आयुष्याला सुरुवात होते आणि जगातील सर्वोच्च आदर्श विद्यार्थी बनण्याचा मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो. + +ज्योतिराव फुले हे आपल्य मित्राच्या वरातीमध्ये सामील झालेले असतात .अशा वेळेस वरातीमध्ये असणारे लोक ज्योतिरावांना चिडवतात.त्यांच्या मनामध्ये जातीय द्वेष निर्माण होत नाही + +शिक्षण शाळा ते कारकीर्द + +तर गोरगरिबांसाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि गोरगरीब दीनदलित यांसाठी कार्य करून ते' महात्मा' बनतात .तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र या शारीरिक,प्राथमिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा आहेत . +त्यानंतर पुढील स्रोत म्हणजे चालक, प्रेरक आणि +उद्दीपक असे आहेत . +भूक लागल्यावर स्वतः प्रयत्न करणे हीच चालक +बनण्याची अवस्था होय . +उद्दीपन म्हणजे प्रोत्साहन होय . + +मित्रांनो आपल्या सगळ्यांमध्ये विविध प्रकारच्या प्रेरणा या पुस्तक वाचून ,दुसऱ्यांचे भाषण ऐकून निर्माण होत नसतात .तर प्रेरणा निर्माण होण्यासाठी सतत धडपड करावी लागते, ध्येय ठरवावं लागतं, त्यासाठी लागणारे अडथळे पार करावे लागतात आणि आपल्या अंतर्गत शक्तीचा पुरेपूर वापर करून आपल्याला ती गोष्ट प्राप्त करता येते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकामध्ये ठिणगी पडली पाहिजे. हे ठिणगी सकारात्मक असावी. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1992.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81efdf1c74df688a7d39b8d0615474248dab5011 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1992.txt @@ -0,0 +1,12 @@ +प्रेशर कुकर हे एक अन्न शिजवण्याचे आधुनिक साधन आहे. +इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरचे कार्यतत्त्व 'दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे' हे आहे. +जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते. +प्रेशर कुकर हे एक ॲल्युमिनियमचे भांडे असते. कुकरच्या भांड्यात तळाशी थोडे पाणी राखतात. पाण्यावरच्या तबकडीवर शिजवायच्या अन्नाची भांडी ठेवतात. कुकरचे झाकण रबरी गॅस्केट लावून कुकरला हवाबंद करते. भांड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रावर एक छोटी पण जड शिट्टी ठेवलेली असते. कुकरच्या तळाच्या पाण्याची वाफ झाली की ती शिट्टी वर उडवून भोकातून बाहेर पडायचा प्रयत्‍न करते, आणि असे करताना आवाज करते. +प्रेशर कुकरचे फायदे:- +१. वेळ कमी लागतो. +२. इंधनाची बचत होते. +३. तापमानाचे समान वितरण झाल्याने अन्न एकसारखे शिजते. +४. तापमान अधिक असल्याने किटाणू नष्ट होतात. +प्रेशर कुकरचा वापर- +प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजताना त्यातील तळाला ठेवलेल्या पाण्याची वाफ कुकरच्या बाहेर न गेल्यामुळे आतील अन्‍नावर वाफेचा दाब पडतो. त्यामुळे कुकरमधील उष्णता वाढून अन्न जलद शिजते. कुकरची शिट्टी वर उडते आणि तिच्या खालच्या फटीमधून हिस्स आवाज येतो. असे झाले की योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या तापमानाची वाफ तयार झाली आहे असा इशारा मिळतो. शिट्टी वाजल्यानंतर कुकरच्या खाली लावलेली आच कमी करतात, आणि मग आतील अन्नाच्या प्रकाराप्रमाणे १ ते ४ मिनिटे तशीच ठेवून नंतर बंद करतात. मंद आचेवर कुकर असून शिवाय वाफेचा दाब ही १ ते ४ मिनिटे कायम राहिल्याने इंधनाची बचत होते. शिट्टीचा उपयोग फक्त वाफ तयार झाल्याचा संकेत देण्यासाठी असतो. आच बंद केल्यानंतर वाफेचे बाहेर पडणे चालू राहते. ते पूर्णपणे थांबल्यावरच कुकरचे झाकण उघडतात. आधीच उघडले तर कोंडलेली वाफ बाहेर पडून अपघात होऊ शकतो. +कुकर आचेवर बराच वेळ ठेवूनही शि्ट्टी वाजली नाही तर (१) कुकरमध्ये तळाशी पाणी ठेवलेले नाही किंवा (२) शि्ट्टीच्या खालचे वाफेला बाहेर पडण्यासाठीचे छिद्र बुजले आहे असे समजतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2013.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83cc0f6596cb211052a49850783a20ad423c9ff1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2013.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रेस्बिटेरियन हा ख्रिश्चन धर्माचा एक पंथ आहे. प्रोटेस्टंट पंथाची एक उपशाखा असलेला हा पंथ ब्रिटन आणि स्कॉटलॅंडच्या आसपासच्या प्रदेशांत अंदाजे १६व्या शतकात उदयास आला. या पंथावर जॉन कॅल्व्हिन आणि त्याचा शिष्य जॉन नॉक्स यांच्या विचारांचा प्रभाव आहे परंतु हा पंथ कॅल्व्हिनिस्ट पंथापेक्षा वेगळा आहे. +या पंथाचे नाव चर्चमधील एक प्रकारच्या सत्ताव्यवस्थेचे नाव आहे. प्रेसबिटेरियन सत्ताव्यवस्थेत वरिष्ठ भक्तांच्या (एल्डर) समितीद्वारे चर्चचे कामकाज पाहिले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2026.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edcb4fe5a7a0b6c8d50e00708ad38f3d3719ba7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2026.txt @@ -0,0 +1,53 @@ +प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील ऱ्होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. +बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे. +प्रॉव्हिडन्समध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, जॉन्सन अँड वेल्स युनिव्हर्सिटी, प्रॉव्हिडन्स कॉलेज सह अनेक उच्चशिक्षण संस्था आहेत. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2034.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..633dd52ad2a88ecb4126e3fa7f1f0f244692df3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2034.txt @@ -0,0 +1,38 @@ +प्रो कबड्डी लीग (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव विवो प्रो कबड्डी म्हणून ओळखली जाते) [१] किंवा PKLचे संक्षिप्त रूप ही भारतातील पुरुष व्यावसायिक कबड्डी लीग आहे. ही स्पर्धा २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आणि स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित केली जाते.[२] स्पर्धेचा ८वा हंगाम कोविड-१९ च्या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला आणि तो २२ डिसेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला आहे. [३][४] +२००६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या लोकप्रियतेमुळे लीगची सुरुवात झाली. स्पर्धेच्या स्वरूपावर इंडियन प्रीमियर लीगचा प्रभाव होता. प्रो कबड्डी लीग फ्रँचायझी-आधारित मॉडेल वापरते आणि त्याचा पहिला हंगाम २०१४ मध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सामील होण्यासाठी आठ संघांनी प्रत्येकी US$२,५०,००० पर्यंत शुल्क भरले होते.[५][६] +प्रो कबड्डी लीग यशस्वी होईल की नाही याबद्दल शंका होती, अनेक लीग आयपीएलच्या व्यवसाय मॉडेलचे आणि यशाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि क्रिकेटच्या विपरीत, कबड्डीमध्ये तुलनेने कमी नामांकित खेळाडू होते. तथापि, हे देखील नोंदवले गेले की कबड्डी मोठ्या प्रमाणावर तळागाळातील जनसमुदायामध्ये सुद्धा खेळली जाते, आणि त्यामुळे जर लीग लोकप्रिय झाली तर जाहिरातदारांसाठी विविध ग्रामीण आणि उपनगरांतील दर्शकांना आकर्षित करू शकते.[५] +स्पर्धेचा पहिलाच हंगाम सुमारे ४३.५ कोटी (४३५ दशलक्ष) दर्शकांनी पाहिला, ज्यापेक्षा जास्त पाहिली गेलेली एकच स्पर्धा होती ती म्हणजे २०१४ इंडियन प्रीमियर लीग, जी ५५.२ कोटी (५५२ दशलक्ष) दर्शकांनी पाहिली.  जयपूर पिंक पँथर्स आणि यू-मुंबा यांच्यातील पहिल्या सत्राचा अंतिम सामना ८.६४ कोटी (८६.४ दशलक्ष) लोकांनी पाहिला. [७][८] प्रो कबड्डी लीगचे प्रसारक,[९] स्टार स्पोर्ट्सने, त्यानंतर २०१५ मध्ये घोषित केले की ते लीगच्या मूळ कंपनी मशाल स्पोर्ट्समध्ये ७४% भागभांडवल विकत घेतील.[१०] +२०१७ आणि २०१८-१९ हंगामासाठी, प्रो कबड्डी लीगने चार नवीन संघ जोडले, आणि संघांना "झोन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन विभागात विभाजित करण्यासाठी त्याचे स्वरूप बदलले.[११]  लवकरच लीग २०१९ हंगामासाठी त्याच्या नियमित दुहेरी साखळी स्वरूपामध्ये परतली. +प्रो कबड्डी लीगचे नियम सांघिक इनडोअर कबड्डीप्रमाणेच आहेत, परंतु अधिक स्कोअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी त्यामध्ये काही अतिरिक्त नियम अंतर्भूत केले गेले आहेत. कबड्डी हा एक सांघिक संपर्क खेळ आहे, जो प्रत्येकी सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. +८ संघांसाठी खेळाडूंची पहिली निवड आणि लिलाव २० मे २०१४[९] रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पटना पायरेट्सने विकत घेतलेल्या खेळाडूंमध्ये भारताचा राष्ट्रीय कबड्डी कर्णधार राकेश कुमार हा सर्वात महागडा होता. त्याला ₹१२.८० लाखांना विकत घेतले गेले.[१५] भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दीपक निवास हुडा यांना तेलुगू टायटन्स फ्रँचायझीने ₹१२.६० लाखांना विकत घेतले.[१५] ताई देओक इओम हा पटना फ्रँचायझीने ₹७ लाखांना विकत घेतलेला सर्वाधिक बोली असलेला परदेशी खेळाडू होता.[१५] +ही स्पर्धा २६ जुलै २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यानन खेळवली गेली. दोन उपांत्य फेरी, तृतीय स्थान आणि अंतिम सामन्यांसह दुहेरी राउंड-रॉबिन सामने खेळवले गेले. पहिल्या फेरीत ५६ आणि प्लेऑफ टप्प्यात ४ सामने असे एकूण ६० सामने खेळवले गेले. पहिल्या हंगामात ८ संघांनी भाग घेतला होता. पहिला सामना २६ जुलै रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात खेळला गेला आणि अंतिम सामना ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे खेळला गेला. जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगचे उद्घाटन करताना यू मुंबाचा ३५-२४ ने पराभव केला. +स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा २रा हंगाम हा १८ जुलै ते २३ ऑगस्ट २०१५ दरम्यान खेळवला गेला. दोन उपांत्य सामने, तिसरे स्थान, प्ले-ऑफ आणि अंतिम फेरीसह एकूण ६० सामने खेळले गेले. पहिला सामना १८ जुलै रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स ह्या संघांदरम्यान खेळला गेला आणि अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे यू मुम्बा आणि बंगळूर बुल्स यांच्यात खेळला गेला. यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभव करून प्रो कबड्डी लीग २०१५चा हंगामाचे विजेतेपद मिळविले.[१६] लीगमध्ये यू मुम्बा प्रथम, बंगळूर बुल्स द्वितीय आणि तेलगू टायटन्स तृतीय स्थानावर राहिले. +स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी ३ऱ्या हंगामाच्या दोन आवृत्त्या होत्या. स्टार इंडियाचे सीईओ, संजय गुप्ता, यांनी पुष्टी केली की स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीला, प्रो कबड्डी हा प्रत्येकी ५ आठवड्यांचा आणि वर्षातून दोन आवृत्त्या असणारा असा एकूण १० आठवड्यांचा कार्यक्रम घडवायचा आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०१६ मध्ये एकदा आणि जून-जुलै २०१६ मध्ये एकदा स्पर्धा खेळवण्याचा विचार आहे. त्यात ८ संघ देखील होते. दिल्लीत झालेल्या फायनलमध्ये पटणा पायरेट्सने यू मुम्बाचा ३ गुणांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. पुणेरी पलटण संघ या मोसमात तिसऱ्या स्थानावर राहिला. +स्पर्धेचा चौथा मोसम २५ जून ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत पार पडला, ज्यामध्ये विद्यमान आठ संघ सहभागी झाले होते. पाटणा पायरेट्सने अंतिम सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा पराभव केला. सीझन ४ मध्ये पहिली व्यावसायिक महिला कबड्डी लीग, महिला कबड्डी चॅलेंजचे (WKC) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या मोसमात आइस दिवाज्, फायर बर्ड्स आणि स्टॉर्म क्विन्स ह्या तीन संघांदरम्यान विजेतेपदाचा थरार रंगला. हैदराबादमध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीसह आयोजित झालेल्या अंतिम फेरीत, स्टॉर्म क्वीन्सने फायर बर्ड्सचा २४-२३ असा पराभव केला. +२०१७ मोसम हा प्रो कबड्डी लीगची पाचवी आवृत्ती होती आणि त्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरातच्या नवीन संघांसह एकूण १२ संघांचा समावेश होता. हरियाणाचा संघ जेएसडब्लू स्पोर्ट्सच्या मालकीचा हरियाणा स्टीलर्स म्हणून ओळखला जातो. सचिन तेंडुलकर तमिळ थलायवाज् नावाच्या तामिळनाडू संघाचा सह-मालक आहे. जीएम्आर समूहाच्या मालकीच्या उत्तर प्रदेश संघाचे नाव यूपी योद्धा ठरविण्यात आले तर गौतम अदानी यांच्या मालकीच्या गुजरात संघाचे नाव गुजरात फॉर्च्युन जायंट्स असे ठेवले गेले. +मे महिन्यात नवीन मोसमासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता, त्यापूर्वी विद्यमान संघांना प्रत्येकी एक खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. या लिलावात ४००हून अधिक खेळाडूंचा विचार करण्यात आला आणि १२ संघांनी ₹४६.९९ कोटी खर्च केले. +प्रो कबड्डी लीग सीझन ५, २८ जुलै २०१७ रोजी सुरू झाला. +लिलावातील सर्वात महागडा निवड होता रेडर नितीन तोमर, ज्याला उत्तर प्रदेश संघाने ₹ ९३ लाखांना विकत घेतले. बेंगळुरू बुल्सने ८१ लाखांच्या किमतीत निवडल्यानंतर रोहित कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. [१७] सर्वात महागडा परदेशी खेळाडू दक्षिण कोरियाचा ली जांग-कुन होता, त्याला बंगाल वॉरियर्सने ₹८०.३ लाखांमध्ये कायम ठेवले होते. +नवीन हंगाम भौगोलिक व्याप्ती आणि कालावधीच्या दृष्टीने भारतीय क्रीडा इतिहासातील ह्या प्रकारची सर्वात मोठी लीग स्पर्धा ठरली. यात ११ राज्यांमध्ये १३ आठवड्यांच्या कालावधीत १३८ सामने पार पडले. +KBD ज्युनियर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलांची कबड्डी स्पर्धा, ज्या शहरांमध्ये सामने आयोजित केले गेले त्या शहरांमधील शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. +पटना पायरेट्सने अंतिम सामन्यामध्ये गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा ५५-३८ ने पराभव केला आणि स्पर्धेतील मॅन ऑफ द टूर्नामेंट परदीप नरवालने फॉर्च्युन जायंट्सच्या बचावाविरुद्ध प्रथमच १९ रेड पॉइंट्स मिळवले. + +प्रो कबड्डी लीगमध्ये खेळणाऱ्या आठ संघांपैकी तीन संघांनी प्रत्येकी एकदा स्पर्धा जिंकली आहे. लीगच्या इतिहासात जयपूर पिंक पॅंथर्स, यू मुम्बा आणि पटणा पायरेटस् सर्वात यशस्वी संघ आहेत. +गोलफरक = ११अहवाल +मुंबई +गोलफरक = ६अहवाल +स्टेडियम, मुंबई +गोलफरक = ३अहवाल +नवी दिल्ली +गोलफरक = ८अहवाल +हैदराबाद +गोलफरक = १७अहवाल +फोर्चुन जायंट्स +चेन्नई +गोलफरक = ५ +अहवाल +फोर्चुन जायंट्स +स्टेडियम, मुंबई +गोलफरक = ५ +अहवाल +अहमदाबाद diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2036.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30eb926b4a0ee2f315cb0d76d28f1bee345770d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2036.txt @@ -0,0 +1,7 @@ +२०१५ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम होता. १८ जुलै २०१५ रोजी हंगाम सुरू झाला. ८ संघांमध्ये ५६ सामने खेळले गेले. पहिला सामना यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. कन्नड, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू या ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. +अंतिम सामन्यात यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभूत करून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले. +(वि) विजेते; (उ) उपविजेते; (३) तिसरे स्थान; (४) चवथे स्थान. +उपांत्य सामना १ +उपांत्य सामना २ +३/४ स्थान +अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2038.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b16f7af2355c925497c7db2f0d04f3f7eb77059 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2038.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रो कबड्डी लीग, २०१६ हा प्रो कबड्डी लीगचा ४था हंगाम होता, जो २५ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान पार पडला.[१] +स्रोत:प्रोकबड्डी.कॉम[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2059.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf082ab8c08da920a238c872aa4b2c2b1f794d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2059.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रोजेस्टेरॉन हे मादीमध्ये आढळणारे प्रवर्तक अथवा संप्रेरक (हार्मोन) आहे. प्रोजेस्टेरॉन (पी ४) हे एक एंडोजेनस स्टिरॉइड आणि प्रोजेस्टोजेन सेक्स संप्रेरक आहे जे मासिक पाळी, गर्भधारणा आणि मानवांच्या आणि इतर प्रजातींच्या भ्रूण-संसर्गामध्ये समाविष्ट असते.[१] हे प्रोजेस्टोजेन नावाच्या स्टिरॉइड संप्रेरकांच्या गटाशी संबंधित आहे.[२] प्रोजेस्टेरॉनचे शरीरात विविध कार्ये असतात. सेक्स हार्मोन्स आणि कॉर्टिकोस्टेरॉईड्ससमवेत इतर अंतर्जात स्टिरॉइड्सच्या निर्मितीमध्ये देखील हे एक मध्यवर्ती चयापचय आहे. आणि न्यूरोस्टिरॉइड म्हणून मेंदूच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.[३] +प्रोजेस्टेरॉन हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे प्रोजेस्टोजेन आहे. न्युक्लीअर प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर (एनपीआर) (KD  = 1 nmच्या ओढीसह), राइबोसोमल ट्रान्सक्रिप्शनवरील परिणाम करतात, परिणामी महिला पुनरुत्पादनाच्या नियमनात मोठी भूमिका निभावतात.[४][५] याव्यतिरिक्त, प्रोजेस्टेरॉनला नुकत्याच सापडलेल्या मेमब्रेन प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्स (एमपीआर)चे एक अ‍ॅगोनिस्ट आहे, ते पुनरुत्पादन कार्य (ओओसाइट मॅच्युरिटी, लेबर आणि शुक्राणूंची गतिशीलता) आणि कर्करोग नियमनात प्रभावी आहे परंतु त्याची भूमिका परिभाषित करण्यासाठी अतिरिक्त संशोधन आवश्यक आहे. +प्रोजेस्टेरॉनचे अनेक शारीरिक प्रभाव आहेत जे एस्ट्रोजेनच्या उपस्थितीत वाढतात. एस्ट्रोजेन रिसेप्टर्स (ईआर) द्वारे एस्ट्रोजेन पीआरच्या अभिव्यक्तीस प्रेरित किंवा कमी करतात.[६] याचे एक उदाहरण स्तन उतींमधील आहे, जेथे इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉनला लोब्यूलोव्होलॉयरर विकासास मध्यस्थी करण्यास परवानगी देतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_206.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c9e22b7800952e9beed15bf87a2006932e1f440 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_206.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप पॉल चौथा (जून २८, इ.स. १४७६:कॅप्रिग्लिया इर्पिना, इटली - ऑगस्ट १८, इ.स. १५५९:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव जियोव्हानी पियेत्रो कराफा असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2081.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e055b2863a024c3edcd98ffc6c651817407cb619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2081.txt @@ -0,0 +1,24 @@ +सर्वसाधारणपणे विद्यापीठ अथवा महाविद्यालय येथील सर्व अध्यापकांना प्राध्यापक किंवा प्रोफेसर (संक्षिप्त: प्रा. किंवा प्रो.) म्हटले जाते. +परंतु एखाद्या विद्यापीठातील अथवा महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचे पद हे प्राध्यापक नसते. +विद्यापीठ अथवा महाविद्यालयातील अध्यापकांची पदे ज्येष्ठतेनुसार पुढीलप्रमाणे: +तसेच काही ठिकाणी प्रथितयश प्राध्यापक म्हणूनदेखील निवृत्त प्राध्यापकांची नेमणूक केली जाते. +परंतु सर्वसाधारणपणे सर्वांना प्राध्यापक असेच संबोधले जाते. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर प्राध्यापकांचे प्रत्यक्ष अध्यापन कार्य सुरू होते जे प्रथम सत्राच्या समाप्तीपूर्वीच संपते. अध्यापन कार्य पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतात आणि तद्पश्चात प्रथम सत्राची समाप्ती होते. त्यानंतर द्वितीय सत्र सुरू होईपर्यंत प्राध्यापकांना सुट्टी असते. द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर प्राध्यापकांचे अध्यापन कार्य पुनश्चः सुरू होते आणि ते पूर्ण झाल्यावर पुनश्चः विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केल्यावर शैक्षणिक वर्षाची समाप्ती होते आणि पुन्हा प्राध्यापकांची सुट्टी सुरू होते. +अध्यापकांमध्ये ज्येष्ठतेनुसार प्राध्यापक हे सर्वात वरिष्ठ असतात. प्राध्यापक होण्यासाठी सहयोगी प्राध्यापक या पदावर काम केल्याचा अनुभव तसेच संशोधन केल्याचा अनुभवदेखील आवश्यक असतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार प्राध्यापकांना आठवड्याला एकूण १४ तास अध्यापन करावे लागते ज्याचे त्यांना अत्यंत भरघोस वेतन मिळते. +अध्यापकांमध्ये ज्येष्ठतेनुसार प्राध्यापकांनंतर सहयोगी प्राध्यापक असतात. सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम केल्याचा अनुभव तसेच संशोधन केल्याचा अनुभवदेखील आवश्यक असतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार सहयोगी प्राध्यापकांना आठवड्याला एकूण १४ तास अध्यापन करावे लागते ज्याचे त्यांना भरघोस वेतन मिळते. +अध्यापकांमध्ये ज्येष्ठतेनुसार सहयोगी प्राध्यापकांनंतर सहयोगी प्राध्यापक असतात. सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी किमान ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी तसेच सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा किंवा पीएचडी पदवी या तिन्हीपैकी कोणतीही एक अर्हता धारण करणे आवश्यक असते. +सहाय्यक प्राध्यापकांच्या पदाचे पुढील प्रकार असतात: +१. सहाय्यक प्राध्यापक - नियमित +२. सहाय्यक प्राध्यापक - करार पद्धतीने (कंत्राटी / तदर्थ) +३. सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर (रोजंदारी) +४. सहाय्यक प्राध्यापक - अभ्यागत +५. सहाय्यक प्राध्यापक - रजाकालीन +काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक ही नियमित (कायमस्वरूपी पदावर) केलेली असते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार सहाय्यक प्राध्यापकांना आठवड्याला एकूण १६ तास अध्यापन करावे लागते ज्याचे त्यांना शासकीय नियमानुसार चांगले वेतन मिळते. ते वयाच्या ६० वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतात. +काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक ही कायमस्वरूपी पद्नधतीने न करता फक्त चालू शैक्षणिक वर्षाकरिता केली जाते. सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होत नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी जेव्हा प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू होते तेव्हा अशा प्राध्यापकांची कंत्राटी तत्त्वावर भरती केली जाते. यांची नेमणूक शैक्षणिक वर्षामध्ये केंव्हाही झाली तरी ती त्या शैक्षणिक वर्षापुरतीच मर्यादित असते, म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपले की त्यांची सेवा संपुष्टात येते. अशा प्राध्यापकांना ठराविक मासिक मेहनताना दिला जातो. अशा प्राध्यापकांचे अध्यापनाचे तास निश्चित नसतात. बहुतांशी त्यांना आठवड्याला १६ तासांपेक्षा अधिक अध्यापन करावे लागते. अशा सहाय्यक प्राध्यापकांना अल्प आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. परिणामतः महाविद्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत ते इतर कामे करतात जसे की वडापावची गाडी अथवा टॅक्सी (ओला-उबर) चालवणे इ. +काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक ही कायमस्वरूपी अथवा कंत्राटी पद्नधतीने न करता घड्याळी तासिका तत्त्वावर केली जाते. सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होत नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी जेव्हा प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू होते तेव्हा अशा प्राध्यापकांची भरती एका सत्रापुरतीच केली जाते. पहिल्या शैक्षणिक सत्रातील समाप्त होताच त्यांची सेवा संपुष्टात येते. दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा एका सत्रासाठी त्यांची नेमणूक केली जाते आणि दुसरे शैक्षणिक सत्र म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपताच त्यांची सेवा संपुष्टात येते. अशा प्राध्यापकांना घड्याळी तासिका तत्त्वावर मेहनताना दिला जातो. म्हणजेच दिवसभरात त्यांनी जितके घड्याळी तास अध्यापनाचे कार्य केले आहे तेवढ्याचाच मोबदला त्यांना दिला जातो. जर एखाद्या दिवशी सुट्टी अथवा इतर काही कारणास्तव अध्यापन न झाल्यास त्या दिवसातील तासिकांचा मेहनताना त्यांना मिळत नाही. अर्थात कामाचे जितके दिवस भरतात तितक्याच दिवसांचा (म्हणजेच रोजंदारीवर) मेहनताना त्यांना दिला जातो. अशा प्राध्यापकांना आठवड्याला १६ तासांपेक्षा कमी तास अध्यापन करावे लागते. अशा सहाय्यक प्राध्यापकांना अत्यल्प आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. परिणामतः त्यांना आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी महाविद्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत अर्थार्जनासाठी इतर कामे करावी लागतात जसे की चहाची टपरी, वडापावची गाडी अथवा टॅक्सी (ओला-उबर) चालवणे, शेतमजूर म्हणून काम करणे. अशा सहाय्यक प्राध्यापकांचे दोन प्रकार पडतात: अनुदानित तत्त्वावरील आणि विना-अनुदानित तत्त्वावरील. +अ) अनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर : +महाविद्यालयातील ज्या अध्यापक पदांना शासकीय वेतन देय असते अशी पदे रिक्त असल्यास आणि त्या पदावर नियमित सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक न केल्यास तेथे नेमणूक करण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक (घड्याळी तासिका तत्त्वावर) याचे मानधन शासकीय नियमानुसार उच्चशिक्षण सहसंचालक यांचेकडून दिले जाते. सत्रसमाप्तीनंतर पूर्ण सत्राचे मानधन एकत्रित दिले जाते जे तुटपुंजे असते. +ब) अनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर : +महाविद्यालयात जी विनानुदानित अध्यापक पदे असतात त्या ठिकाणी ती बहुतांश वेळेला सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर यांची नेमणूक केली जाते. त्यांना अत्यंत तुटपुंजा मेहनताना दिला जातो. +काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक न होता त्यांना फक्त एखाद्या विषयाचे अध्यापन करण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि त्यांना त्या विषयासाठीचे ठराविक मानधन दिले जाते. त्या पूर्वनिर्धारित ठराविक मानधनामध्ये त्यांना सदर विषयाच्या अभ्यासक्रमाचे अध्यापन पूर्ण करावयाचे असते. +हा सहाय्यक प्राध्यापकांच्या नेमणुकीचा एक विशेष प्रकार असून एखादा नियमित सहाय्यक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / प्राध्यापक गुणवत्ता सुधार योजना कार्यक्रमांतर्गत उच्च शिक्षणासाठी दीर्घकालीन रजेवर गेला असल्यास किंवा मर्यादित कालावधीसाठी इतर उच्च पदभार स्वीकारण्यासाठी दीर्घकालीन रजेवर गेला असल्यास त्याच्या जागेवर मर्यादित कालावधीकरिता रजाकालीन सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक केली जाते. अशा प्राध्यापकाला शासकीय नियमानुसार वेतन दिले जाते. +काही ठिकाणी प्राध्यापक या पदावरून निवृत्त झालेल्यांना प्रथितयश प्राध्यापक म्हणून तात्पुरती (साधारणता: २ वर्षाकरिता) नेमणूक दिली जाते. अशा प्राध्यापकांना शासकीय नियमानुसार मानधन मिळते तसेच भरघोस निवृतीवेतनदेखील मिळत असते. त्यामुळे त्यांच्याकडे अतिशय आर्थिक सुबत्ता असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2086.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0cf049998e33ea90b2522ba302b700bd8ba521d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2086.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रोबीर कुमार तथा खोकन सेन. +जुलै ६, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2116.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e0439701a2e630a007807533bbf5cd18ac544b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2116.txt @@ -0,0 +1,2 @@ +कणभौतिकी व भौतिक विश्वउत्पत्तिशास्त्र यांत वापरली जाणारी प्लांक एकके ही पाच वैश्विक स्थिरांकांवर आधारित असलेल्या एककांचा संच आहेत. या एककांच्या द्वारे हे पाच वैश्विक स्थिरांक लिहिल्यास त्यांचे मूल्य १ येते. +प्लांक एकके पुढील पाच मूलभूत स्थिरांकांचे मूल्य १ मध्ये रूपांतरित करते: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2135.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22e1c1e376cbf775c45d46bff98b05ae44c977a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2135.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट)[१] ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.[२] प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता. पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटोचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राजा हा राज्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. राजाची आज्ञा सर्व प्रजेने मानली पाहिजे. भूतलावरील परमेश्वराच दैवी अंश म्हणजे राजा आहे. राजाज्ञा ही प्रमाण मानून प्रजेने राजाच्या प्रती समर्पीत असले पाहिजे. राजा हा एकाच वेळी प्रजापालक व प्रजापिता ही आहे. शासन करण्याचा अधिकार जन्मतः राजाला प्राप्त आहे. यासंदर्भामध्ये प्लेटोने आपल्या राजकीय विचारांची मांडणी केलेली आहे.[३] +प्लेटोच्या मते, हे तुमचे-आमचे जग, यातील सर्व वस्तू मुळात अस्सल शंभर टक्के खऱ्या नाहीत. त्यातील सर्व काही या जगाबाहेरील अस्सल, कायम सत्य अशा तात्त्विक कल्पनांची नक्कल आहे. जितक्या प्रकारच्या वस्तू व घटना आपल्याला अनुभवता येतात तितकी सत्सामान्ये (आयडिया) असतात. उदा. मावळता नारिंगी सूर्य, उमलते कमळ, निळा जलाशय, हसरे बालक या सर्वांमध्ये ‘सौंदर्य’ असते. अनेक वस्तूंमध्ये समानतेने राहणारे सौंदर्य हे नित्य असते, पण ज्यातून ते दिसते त्या सर्व वस्तू अनित्य असतात. संवेद्य, परिवर्तनीय वस्तूंचे सत्य कमी प्रमाणात असते तर शौर्य, क्रौर्य, शुभ्रत्व, शीतत्त्व, घटत्व वगैरे कल्पना अर्थात सत्सामान्ये ही नित्य, निश्चल, विचारावर आधारित परिपूर्ण असतात. सत्सामान्यांचे जग स्वतंत्र आणि तुमचे-आमचे व्यवहाराचे जग कमी प्रतीचे, त्यापेक्षा वेगळे असे प्लेटोचे म्हणणे आहे. दिक्कालाने मर्यादित नसलेले आकार (फॉर्म्स) म्हणजेच आयडियाज अल्प प्रमाणात या जगातील वस्तूंमध्ये उतरतात. या सत्सामान्यांची रचना पिरॅमिडसारखी असून सर्वात वरच्या टोकाचे स्थान कल्याणप्रद अशा कल्पनेला म्हणजे ‘द गुड’ला जाते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात सत्सामान्ये व त्यांची व्यवस्था समजणे हे उच्च प्रतीचे ज्ञान मानले गेले. त्याला तो डायलेक्टिक्स म्हणतो. +एकूण विश्वाचे स्वरूप सांगताना प्लेटोला ईश्वर, सत्सामान्ये व इंद्रियसंवेदनांना उपलब्ध जग अशा तीन गोष्टींची आवश्यकता भासते. विशिष्ट काळात तयार झालेल्या जगामागे ईश्वर असून तो सत्सामान्यांच्या आधारे हे जग तयार करतो अशी त्याची कल्पना आहे. बुद्धिनिष्ठतेला, सत्सामान्यांना प्राधान्य देताना जगाच्या उत्त्पत्तीत ईश्वराला निर्माता म्हणून असलेले स्थान प्लेटो कायम ठेवतो. खरा चमत्कारिक प्रसंग निर्माण होतो तो म्हणजे कल्पनांचे खरेखुरे जग आणि हे इंद्रियांना जाणवणारे कमअस्सल जग यांचा संबंध निश्चित करताना होणारी त्याची तारांबळ. जर सत्सामान्ये येथील जगाच्या वस्तूंमध्ये सहभाग (पार्टिसिपेशन) घेतात तर इतक्या अलिप्तपणाने स्वतंत्र वास्तव्य ती कशी काय करतात ? +मनुष्य व मनुष्याची आयडिया ह्यांत जो साधारण भाग आहे, त्यासाठी मनुष्याची आयडिया-२ असली पाहिजे, व मग पहिल्या आयडियात व दुसऱ्याचत असणाऱ्या समान भागासाठी आयडिया-३ असली पाहिजे. अशा रीतीने अनवस्था प्रसंग येतो. विशिष्ट वस्तू आयडियांत कशा सहभागी होतात? आयडिया सबंध वस्तूंत येत असेल तर जितक्या वस्तू तितक्या आयडिया होतात, भागशः येत असेल तर ती विभाजनीय आहे; म्हणून आयडिया एक व अविभाज्य असू शकत नाही. सॉक्रेटिस उपाय सुचवतो की, यासाठी आयडिया मनातच आहेत असे समजावे. पार्मेनिडीझ म्हणतो : मनातील कल्पना कशाच्या तरी असतात. आयडिया केवळ विचारच असेल तर ती वस्तूंत कशी असेल? समजा, आयडिया असल्याच तर त्या सीमित मनुष्यांना कशा करणार? शुद्ध आयडिया शुद्ध आत्म्यांत म्हणजे ईश्वरांत राहणार. तसेच ईश्वराला व्यावहारिक वस्तूंचे ज्ञान होणार नाही म्हणून या सिद्धांतातून आपल्याला आयडिया अज्ञेय व ईश्वराला व्यवहार अज्ञेय असा दुहेरी अज्ञेयवाद होतो. आयडियांचा एकमेकींशी संबंध काय आहे? त्यांचे संघटन व विघटन करता येते का? त्यांचे वर्ग होतात काय? +प्लेटोच्या तत्त्वज्ञानाची भाषा मुख्यत: साहित्यिक राहिलेली आहे. त्याच्या शास्त्रीय व तात्त्विक सिद्धान्ताचे आविष्करण करताना तो रुपके वापरतो. ‘रिपब्लिक’ मध्ये बौद्धिक विकासाची प्रक्रिया मांडताना प्लेटोने एक गुहेचे रुपक वापरलेले आहे. त्या अंधाऱ्या गुहेत दोरखंडाने बांधलेले काही कैदी तुरुंगाच्या भिंतीकडे बघू शकतात अशी कल्पना केली आहे. ते एकमेकांकडे वळूनही बघू शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागे उंचावर एकमेव झरोका आहे. त्यातून भिंतीवर उजेड पडतो. उजेडाकडे पाठमोर्या असलेल्या कैद्यांना बाहेरील व्यक्तींची हालचाल भिंतीवरील पडछायांच्या स्वरूपात फक्त दिसते. बाहेरील व्यक्ती डोक्यावर पुतळे घेऊन इकडेतिकडे हालचाल करीत आहेत. गुहेबाहेरील त्या व्यक्ती वस्तू इकडून तिकडे हलवतात त्याची ‘छायाचित्रे’ कैद्यांना बघता येतात. कैद्यांच्या जगाच्या वास्तवाच्या कल्पनेत असते ते छायाकृतींचे जग. त्यापलीकडे अन्य काही नाही. गुहेतील एखाद्या कैद्याला मुक्त होण्याची संधी मिळून जेव्हा तो गुहेबाहेरील स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले जग बघू शकतो तेव्हा आधीच्या अनुभवात उतरलेले जगाचे स्वरूप वास्तविक नव्हते हे त्याच्या लक्षात येते. शृंखलांमधून, मर्यादांमधून बाहेर पडल्यावर छायांचे जग संपते. सूर्यप्रकाशाने माखलेल्या या जगापलीकडे अधिक आणि अंतिम अर्थी सत्य तो आणखी प्रयत्नांनी पाहू शकतो. हे जमते तेव्हा प्रकाशातील जगापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशाचा स्रोत असलेल्या देदीप्यमान अशा सूर्याच्या वास्तवाची त्याला जाण येते. ही ज्ञानाची सर्वात वरची पायरी आहे. हा सूर्य जगातील सर्वात शिवाचे (द गुड) प्रातिनिधिक रूप आहे. +या गुहेच्या रुपकातून प्लेटोने विवेकी मनाचा विकास अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या पायरीपासून विवेकापर्यंत, अंधकारापासून प्रकाशाच्या वाटेकडे कसा होतो हे दाखवले. जाणिवेला विशेष प्रयत्नांनी प्रकाशाकडून प्रकाशाच्या उगमापर्यंत जाता येते. सूर्याच्या दर्शनानंतर अंधकारात बंदी असलेल्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणारी काही माणसे असतात पण गुहावासियांना प्रकाश पाहिलेल्यांचा भरवसा वाटतो असे नाही. एका अर्थाने गुहेचे रुपक हे सॉक्रेटिसच्या आयुष्याला चपखलपणे लागू होते हा योगायोग नक्कीच नसावा. +फीडो ह्या संवादाचे उद्दिष्ट आत्म्याचे अमरत्व सिद्ध करणे हा आहे. आकारांच्या सिद्धांताचा वापर करून हे दाखविता येते. सॉक्रेटिसचा आत्मा म्हणजे सॉक्रेटिसच : सॉक्रेटिसचा आत्मा टिकणे याचा अर्थ विशुद्ध अवस्थेतील सॉक्रेटिसच टिकणे असा होतो. सॉक्रेटिसने आयुष्यभर स्वतःला (आत्म्याला) शरीरावरील अवलंबित्वापासून सोडविण्याचा प्रयत्न केला. शरीर हे नेहमीच आत्म्याच्या गतिविधींवर मर्यादा आणीत असते. शरीराच्या भुका आणि इच्छा आत्म्याला ज्ञान आणि चांगुलपणाची कास धरू देत नाहीत. +आत्मा मृत्यूनंतरही टिकून राहतो असे समजण्यामागे चार युक्तीवाद आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2137.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad9dec9d2576ca1ee05a42076030734fbae903ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2137.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 50°22′17″N 4°8′32″W / 50.37139°N 4.14222°W / 50.37139; -4.14222 + +प्लिमथ (इंग्लिश: Plymouth हे इंग्लंडच्या डेव्हॉन ह्या काउंटीमधील प्रमुख शहर आहे. हे शहर लंडनच्या १९० मैल (३१० किमी) नैऋत्येस अटलांटिक महासागराच्या काठावर वसले आहे. गेली अनेक शतके जहाज बांधणी हा येथील प्रमुख व्यवसाय राहिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2139.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2244938af180d25af39738a07ac628fb31494c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2139.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर गंगा +ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौलाची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला. +या लढाईने ब्रिटिशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला. +बक्सरचे युद्ध diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2152.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c84c55f8f8e4bdf941db549017df98cdc0c78de9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2152.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. +ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे. + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2156.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..808ce9e900a56cb616b91b665fb9a7375be7b3ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2156.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्लुमास काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्विन्सी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,७९० इतकी होती.[२] +प्लुमास काउंटीची रचना १८५४मध्ये झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या रियो दि लास प्लुमास (पिसांची नदी)चे नाव दिले आहे, जे येथे सापडणाऱ्या कीटकाचे नाव आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2175.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e0439701a2e630a007807533bbf5cd18ac544b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2175.txt @@ -0,0 +1,2 @@ +कणभौतिकी व भौतिक विश्वउत्पत्तिशास्त्र यांत वापरली जाणारी प्लांक एकके ही पाच वैश्विक स्थिरांकांवर आधारित असलेल्या एककांचा संच आहेत. या एककांच्या द्वारे हे पाच वैश्विक स्थिरांक लिहिल्यास त्यांचे मूल्य १ येते. +प्लांक एकके पुढील पाच मूलभूत स्थिरांकांचे मूल्य १ मध्ये रूपांतरित करते: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_219.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7865b906509224e0139e5cb08a6a6a091caceaaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_219.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप बेनेडिक्ट अकरावा (इ.स. १२४०:त्रेसिव्हो, इटली - ७ जुलै, इ.स. १३०४:पेरुजिया, इटली) हा चौदाव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव निकोला बोक्कासिनी होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2202.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f274fbcc2929bd0b8145f3d27838f32bf48ac084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2202.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्लेसर काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ऑबर्न येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०४७३९ इतकी होती.[२] +प्लेसर काउंटीची रचना २५ एप्रिल, १८५१ रोजी झाली. या काउंटीला येथे मुबलक प्रमाणात असलेल्या सोने व इतर मौल्यवान धातूंच्या खाणींचे (प्लेसर) नाव दिलेले आहे. प्लेसर काउंटी साक्रामेंटो-रोझव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2206.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee43c0a9ec903c9361b7d81f606cf1d8d9904bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2206.txt @@ -0,0 +1 @@ +प्साय हे ग्रीक वर्णमालेतील तेविसावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील ꝩ ह्या अक्षराचा उगम प्सायमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2225.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f16a5b4c0a2dfef5f5e1e1b2f005591132c182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2225.txt @@ -0,0 +1,4 @@ +फकरुद्दीन बेन्नूर (२५ नोव्हेंबर इ.स. १९३८ - १७ ऑगस्ट इ.स. २०१८) हे एक महाराष्ट्रातील मुस्लिम विद्वान व बुद्धिजीवी होते. वाढती कर्मठता, वाईट रूढी-परंपरा आणि हिंदुत्ववाद इत्य़ादी विषयांवर ते सन १९६८ पासून सातत्याने लिखाण करत होते. १९३८ साली सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या फकरुद्दीन बेन्नूर यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केल्यानंतर सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये १९६६ सालापासून अध्यापन सुरू केले. इतिहास, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, भांडवलशाही, गांधीवाद, साम्राज्य़वाद, साम्यवाद, हिंदुत्व, इस्लाम आणि अरब देश हे त्याच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांनी सोलापूरमधील कामगार चळवळ तसेच डाव्या चळवळीतही दीर्घ काळ काम केले आहे.[ संदर्भ हवा ] +सन १९८९मध्ये फकरुद्दीन बेन्नूर यांनी 'मुस्लिम मराठी साहित्य परिषदे'ची स्थापना करून मराठी साहित्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग नोंदवला. १९९२ साली त्यांनी महाराष्ट्र पातळीवर 'मुस्लिम ओबीसी संघटना' स्थापन करून मागास मुस्लिमांचे प्रश्न अधोरेखित केले[ संदर्भ हवा ]. १९७०पासून त्यांनी सुधारणावादी चळवळीसाठी कामाला सुरुवात केली. त्याच काळापासून त्यांनी लेखन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी 'दैनिक संचार' व 'सोलापूर समाचार' मधून लिखाण केले.[ संदर्भ हवा ] समाज प्रबोधन पत्रिका, अक्षरगाथा, परिवर्तनाचा वाटसरू, सत्याग्रही विचारधारा इत्यादी नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे एक हजारपेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत.[१] भारतीय मुसलमान, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांची मराठी, हिंदी आणि उर्दूतून अशी एकूण १३हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यांतील बहुतांश पुस्तके ही मुस्लिम समाजाचे अंतरंग दर्शविणारी आहेत. दीडशेहून अधिक शोधनिबंधांचे त्यांनी वाचन केले आहे. याशिवाय देशभरात विविध चर्चासत्रे, परिसंवादांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. मुस्लिम विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून ते ओळखले जातात.[२] +फकरुद्दीन बेन्नूर हे महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत काम करणारे सक्रिय कार्यकर्ते होते. बेन्नूर यांनी देशात व महाराष्ट्रात विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित होणार आहे. बेन्नूर यांनी असगरअली इंजिनियर आणि डॉ. मोईन शाकीर यांच्यासोबत काम केले आहे.[ संदर्भ हवा ] +प्रा. बेन्नूर हे अविवाहित होते diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2245.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf3f4fed8774937cf1ddb84791afeb1964edf5b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2245.txt @@ -0,0 +1 @@ +फग्गन सिंग कुलास्ते ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2254.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..636b09442ede519f11b556877aedffe8bfa9b1a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2254.txt @@ -0,0 +1,4 @@ + +फजिल्का जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली फिरोजपूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. फजिल्का जिल्हा पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान सीमेवर वसला असून फजिल्का येथे त्याचे मुख्यालय तर अबोहर हे येथील सर्वात मोठे शहर आहे. +२०११ साली फजिल्का जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १०.६३ लाख होती. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2258.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a338f1bce005113293a3d47dd477422e7a3264b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2258.txt @@ -0,0 +1 @@ +फझल महमूद (१८ फेब्रुवारी, १९२७:लाहोर, ब्रिटिश भारत - ३० मे, २००५:लाहोर, पाकिस्तान) हा  पाकिस्तानकडून १९५२ ते १९६२ दरम्यान ३४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2265.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1bbcff1dc0a8198fba6ef421b02f21472dda199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2265.txt @@ -0,0 +1,2 @@ +फटाके म्हणजे कमी क्षमतेची स्फोटके. त्यांचा वापर मनोरंजन, आनंद व्यक्त करणे यांसाठी करतात. +  diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2277.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4944490f79023271d53e2b01ae1da281bde8816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2277.txt @@ -0,0 +1,18 @@ +फणसगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे हारोसाळे तलावानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६४ कुटुंबे राहतात. एकूण ३९३ लोकसंख्येपैकी १९३ पुरुष तर २०० महिला आहेत. गावाची साक्षरता ४५.०८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५६.१३ आहे तर स्त्री साक्षरता ३४.३८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.८५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +दहिवळीकुंभिस्ते, दाहे, मांडवा, पारळी, ओगाडा, खोदाडे, तिळमाळ, धाधरे, कोळीमसरोवर, शेळे, धापड ही जवळपासची गावे आहेत.ओगाडा ग्रामपंचायतीमध्ये खोदाडे, ओगाडा, पाचघर, फणसगाव, तिळमाळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2279.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1c6e54680e28a48f37410980bdb1f90fa4d1fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2279.txt @@ -0,0 +1,2 @@ +फणसपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2281.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44f0b0359e1313b68fbb55215e88af8763ebda35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2281.txt @@ -0,0 +1,8 @@ + फणसपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2282.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4e5297a228050727e19bb2ef7aa6ea24cfd242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2282.txt @@ -0,0 +1,8 @@ + फणसपूर तर्फे उमटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2287.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..791f02b2dfacc28fae78127127c8114091d76dc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2287.txt @@ -0,0 +1,8 @@ + फणसावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2292.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03e3b090412cf54d3479064be5bb5db8bb4c1405 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2292.txt @@ -0,0 +1,8 @@ + फणसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2295.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e38b7b6d08f301813603e8d483f2e670ee7e2ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2295.txt @@ -0,0 +1 @@ +फणिंद्रनाथ रंगराजन कुमारमंगलम (तामिळ: ரங்கராஜன் குமாரமங்கலம்)(मे १२, इ.स. १९५२- ऑगस्ट २३, इ.स. २०००) हे मे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे आणि डिसेंबर इ.स. १९९७ नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते मे इ.स. १९९५ ते डिसेंबर इ.स. १९९७ या काळात तिवारी काँग्रेसचे सदस्य होते. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील सेलम तर इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९९८ ते इ.स. २००० या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात उर्जामंत्री आणि संसदीय कार्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2310.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c96f2280f78ed31a8a1adab080f49b046bafd74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2310.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख फतेहपूर जिल्ह्याविषयी आहे. फतेहपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +फतेहपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र फतेहपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2319.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56abf5b87fc0d8bf776ff656c468949d00d45afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2319.txt @@ -0,0 +1 @@ +फतेहपूर सिक्री हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2330.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c80a141be6d120e3b5f49671311f3ec35d6a8575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2330.txt @@ -0,0 +1,4 @@ +फत्तेपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६८ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७५ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३४८ लोकसंख्येपैकी १७२ पुरुष तर १७६ महिला आहेत.गावात २२१ शिक्षित तर १२७ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ११९ पुरुष व १०२ स्त्रिया शिक्षित तर ५३ पुरुष व ७४ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६३.५१ टक्के आहे. +वालसंगी, महादेववाडी, बेलूर, लिंगढळ, मेथी, मुलकी, उमरगा कोर्ट, तेलगाव, सालगरा, अजणी खुर्द, शिरूर ताजबंद ही जवळपासची गावे आहेत.मुलकी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2331.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56837e969d45fb7ca616d92dcc8ccd9434e1367d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2331.txt @@ -0,0 +1 @@ +फत्तेपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2332.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47709822ab1d97df4938bde8c41d93c2d4a4492b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2332.txt @@ -0,0 +1 @@ +फत्तेपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2350.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78ee8ce555110274f8179897d8f802d570b62600 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2350.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फनरल (अंत्यसंस्कार) हा २०२२ चा विवेक दुबे दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. बिफोर आफ्टर एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रमेश मारुती दिघे लिखित आणि निर्मित, फनरलने ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट" पुरस्कार जिंकला.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2353.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd2632244378665804c420d68d37ccd242c79730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2353.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +फना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व काजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. +फना हा मूळ सूफी शब्द असून त्याचा अर्थ प्रेमामध्ये उध्वस्त होणे असा होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2357.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a121a5f0953a53947f4b8183c87fdc0f0d1f17a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2357.txt @@ -0,0 +1,2 @@ +फनी मजूमदार (२८ डिसेंबर, १९११:कोलकाता - १६ मे, १९९४) हा हिंदी चित्रपट दिग्दर्शक होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2392.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af40332635c7e619d423509490c5630310c31ceb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2392.txt @@ -0,0 +1 @@ +फराज अक्रम (३ ऑक्टोबर, १९९३: जेद्दाह, सौदी अरेबिया - हयात) हा  झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2395.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3240a59b3f212ae4e6fe397a081b58754ea82845 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2395.txt @@ -0,0 +1,3 @@ +फरार हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2396.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc736b2b2ab75e44f0bb154a185aadfded17021d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2396.txt @@ -0,0 +1 @@ +फराराचा वेढा हा वेढा १८१५ मध्ये नेपल्सच्या युद्धात उद्भवला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_24.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_24.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5083e009e43d9a3b8bb5c6f600894c2f09480106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_24.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2427.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dd29f65e06f45bb141d88338de53ac5bfb6d78f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2427.txt @@ -0,0 +1 @@ +फरीदाबाद लोकसभा मतदारसंघ हरयाणाच्या १० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2439.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c154ba70758d93633a8d67ff3952bfe684b6076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2439.txt @@ -0,0 +1,2 @@ +फर्गस काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2456.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..661e8afa635af158c0f0de417c425794ce696bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2456.txt @@ -0,0 +1 @@ +फर्ज हा इ.स. २००१मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील रोमांचक चित्रपट आहे. यात सनी देओल, प्रीती झिंटा, जॅकी श्रॉफ आणि ओम पुरी यांनी भूमिका केल्या आहेत. [१] हा चित्रपट तिकिटखिडकीवर अयशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2463.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a686b4371fe4b1aba0eb11fd94c5eaec48c38bba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2463.txt @@ -0,0 +1,2 @@ +फर्डिनांड तिसरा (१३ जुलै १६०८, ग्रात्स – २ एप्रिल १६५७, व्हियेना) हा १६२७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६२५ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६३७ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2467.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4449c5571f28eea6184ff6d9b68cc8012fe1351d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2467.txt @@ -0,0 +1,3 @@ +फर्डिनांड दुसरा (९ जुलै १५७८, ग्रात्स – १५ फेब्रुवारी १६३७, व्हियेना) हा १६१७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६१८ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१९ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता. +कट्टर कॅथलिक विचारांच्या दुसऱ्या फर्डिनांडने युरोपात कॅथलिकचा प्रभाव वाढवण्याचे व प्रोटेस्टंट पंथाचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले. त्याच्या कारकिर्दीदरम्यान तीस वर्षांचे युद्ध घडले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2477.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e946d9a338558038582e23b077328106ed0c94d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2477.txt @@ -0,0 +1,2 @@ +फर्न ट्री (fern tree) +हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष त्याच्या आदिम सौदर्यामुळे फार आवडीने उद्यानात लावण्यासारखा सरळ खोड आणि नेच्याच्या पानाच्या आकारच्या रुंद संयुक्त पानांमुळेडौलदार दिसणारे हे झाड तसेच फारसे दिसत नाही. फर्न ट्री म्हटलं तरी हे खर नेच नाही हे झाड मुंबईत तसे फारसे लावलेले दिसत नाही 'फर्न ट्री' म्हटलं तरी हे खर नेच नाहीच या झाडाला फेब्रुवारी एप्रिल मध्ये नगन्य वाढणारी पाढरी फुले घोसात येतात. मूळ पूर्व आफ्रिकामधून आलेले हे झाड जिजामाता उद्यान, साग उपवन या दोन्ही बागात आहेत मात्र एस्सेल वर्ल्डमध्ये खऱ्या अर्थाने 'फर्न ट्री' चं प्रसन्न दर्शन होत गोराई जेट्टीवरून गेल्यानंतर रत्याच्या डावीकडून असलेल्या उतारावर रागेने फर्न ट्री लावलेले आहेत आणि अगदी हिरव्यागार भरपूर पर्ण संभाटाने शोभत आहेत पुढे थोड्या अतरावर व त्याच्या धुतार्फाही फर्न ट्री डौलात वाढत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_248.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd79c52b5f8f91b8e470e0a1ef05d914b678b006 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_248.txt @@ -0,0 +1,2 @@ +युजीन चौथा (इ.स. १३८३:व्हेनिस, इटली - २३ फेब्रुवारी, इ.स. १४४७:रोम, इटली) हा पंधराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव गॅब्रिएल कॉन्दुल्मेर होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2502.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e06731e7f6aae3d85058346e098a3c1c9db777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2502.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फर्नांदो गोन्झालेस (स्पॅनिश: Fernando González; २९ जुलै १९८०) हा एक निवृत्त चिलीयन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2509.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e95ec5b68413dd91fb90cb083c3b5a0a0a9ec860 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2509.txt @@ -0,0 +1 @@ +फर्नांदो बेलाउंदे तेरी (स्पॅनिश: Fernando Belaúnde Terry; ७ ऑक्टोबर १९१२, लिमा, पेरू - ४ जून २००२, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६३ ते १९६८ व १९८० ते १९८५ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2536.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bec1aafa134c718eb10e88409486a5d1a197c5e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2536.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लाईंग टायगर्स तथा फर्स्ट अमेरिकन व्हॉलन्टीयर ग्रुप ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान चीनच्या प्रजासत्ताकाच्या वायुसेनेचा एक भाग होता. यातील सर्व वैमानिक युनायटेड स्टेट्स आर्मी एर कोर (अमेरिकेची वायुसेना), अमेरिकेचे आरमार आणि युनायटेड स्टेट्स मरीन कोरमधील लढाऊ वैमानिक होते. +क्लेर ली शेनॉच्या नेतृत्त्वाखाली कर्टिस पी४०-बी वॉरहॉक विमाने असलेली ही सेना चीनी ध्वजाखाली लढत असली तरीही त्याची सूत्रे अमेरिकेच्या सेनापतींच्या हातात होती. फ्लाईंग टायगर्सची मुख्य भूमिका जपानी सैन्यापासून चीनचा बचाव करणे ही होती. यांत प्रत्येकी सुमारे ३० विमाने असलेल्या तीन स्क्वॉड्रन होत्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2567.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e4a1d757f2dc5e8142d93fd676833a030d4098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2567.txt @@ -0,0 +1,14 @@ +फलकनुमा पॅलेस हॉटेल भारतामध्ये आंध्र प्रदेशामधील हैदराबाद येथील हॉटेल आहे. +या हॉटेलची मालकी निझामाकडे आहे.[१] चारमिनारपासून ५ कि.मी. अंतरावर ३२ एकर जागेवर हे हॉटेल बांधलेले आहे. हैदराबादचे प्रंतप्रधान नवाब विकार-उल-उमरा, पाचव्या निजामाचे काका आणि जावई - नवाब मिर महबूब अली खान बहादूर यांनी हे हॉटेल बांधलेले आहे .[२] उर्दू मध्ये ‘फलकनुमा’ म्हणजे ‘आकाशासारखे स्वच्छ’ किंवा ‘आकाशाचा आरसा’.[ संदर्भ हवा ] +एका इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञाने या राजमहालाचा आराखडा तयार केला. सर विकार यांनी ३ मार्च, १८८४ रोजी बांधकामाला सुरुवात केली. हा राजमहाल पूर्ण बांधण्यास ९ वर्षाचा कालावधी लागला. डिसेंबर १९८९ मध्ये सर विकार राजमहालाच्या गोल बंगला आणि जनाना महाल येथे रहाण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी तेथून मर्दाना येथे चालू असलेल्या कामावर देखरेख करण्यास सुरुवात केली. ९३,९७१ चौ. मीटर जागेवार इटालियन संगमरवराच्या सहाय्याने हे काम पूर्ण केले गेले. +दोन नांगी असलेल्या विंचूच्या आकारानुसार याचे बांधकाम केलेले आहे. प्रदर्शनीय भागामध्ये मुख्य इमारत असून खादयगृह , गोल बंगला , जनाना महाल आणि इतर कक्ष दक्षिणेस बांधलेल्या आहेत. नवाब हा चोखंदळ प्रवासी असल्याचे या बांधकामावरून लक्षात येते. +फलकनुमा राजमहाल बघताना इटालियन आणि ट्रुडोन वास्तूशास्त्राचा संगम झालेला दिसतो. काचेच्या खिडकयांच्या सहाय्याने येथील कक्षामध्ये रंगबिरेंगी प्रकाशाची रचना केलेली आहे. +सर विकार यांचे खाजगी निवासस्थान म्हणून या राजमहालाचा प्रथम वापर होत होता. १८९७-१८९८ च्या जवळपास याचे हस्तांतरण हैद्राबादच्या ६ व्या निजामाकडे करण्यात आले. +या राजमहाल बांधण्यावर अतिशय खर्च झाला असून सर विकार उल यांना सुद्धा बांधकाम करतांना कर्जाने रक्कम घ्यावी लागली होती. त्यावेळी त्याची हुशार बायको, विकार उल उमरा यांनी मेहबूब अली पाशा सहावा निजाम याला हा राजमहाल बघण्यास आमंत्रित करण्याची एक युक्ती सुचवली. सहाव्या निजामाला हा राजमहाल अतिशय आवडला व त्याने या राजमहालासाठी झालेला सर्व खर्च सर विकार उल यांना देउुन त्याच्या बदल्यात या राजमहालाचा मालकी हक्क मिळविला.तेव्हापासून या राजमहालाचा ताबा सहाव्या निजामाकडे आला व या महालाचे रूपांतर अभ्यागतांच्या निवासस्थानामध्ये करण्यात आले. +निजामाची सत्ता संपल्यानंतर १९५० च्या सुमाराम येथे शांतता पसरली. भारताचे राष्ट्रपती, डॉ. राजेन्द्र प्रसाद हे १९५१ मध्ये आलेले शेवटचे अभ्यागत ठरले. त्यानंतर ब-याच कालावधीसाठी हा राजमहाल बंद होता. २००० मध्ये निजामाचे सुपूत्र मुक्करम जाह बहादूर शाहीद यांनी हा राजमहाल ताज हॉटेलच्या मालकाला टाटा समूहाला भाडे करार तत्त्वावर दिला. त्यानुसार नप्फयातील ५० टक्के हिस्सा किंवा किमान रु. २५ लक्ष यापैकी जी जास्त असलेली रक्कम दरमहा निजामाला देण्याचे ठरले. +या राजमहालाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी पुनर्रचना करण्याची जबाबदारी ७ व्या निजामाच्या पत्नीकडे, महाराणी आसरा जहॉं हिच्याकडे सोपविण्यात आली. +पनर्रचना करताना फलाकनुमा राजमहालाचे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. निजामकाळातील वास्तुशास्त्र, बराक पद्धती, फ्रेंच कलाकुसर, कलात्मक सौंदर्य, आणि पॅलेसमधील इतर नक्षीकाम पुन्हा नव्याने उभारणे हे अतिशय मेहनतीचे आणि किचकट काम होते. +या राजमहालातील चौकशी कक्षाच्या छपरावर ओल्या गिलाव्यावर चित्रे काढण्याची कला केलेली असून त्याला सोन्याचा मुलामा देउुन सजवलेले आहे. +या राजमहालाला कोरीव नक्षीकाम केलेले २२० कक्ष असून २२ विशाल सभागृह आहेत. निझामाच्या ताब्यातील बहुमोल संपत्तीचा खजिना या महालामध्ये आहे. जगामध्ये कुठेही न आढळणारी अशी दुर्मिळ चित्रे, पुतळे, फर्निचर , हस्तलिखिते आणि वेगवेगळी पुस्तके यांचा संग्रह या महालामध्ये आहे..[३] +याशिवाय बिलियर्ड रुम, भारतामधील दुर्मिळ कुराणांचा संग्रह असलेले संग्रहालय, भारतामधील सर्वांत मोठे इलेक्ट्रीकल स्विचबोर्ड इ.वैशिष्टये या राजमहालाची आहेत.[४] +२००० मध्ये ताज हॉटेलने या राजमहालाची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली.[५] नोव्हेंबर २०१० मध्ये ते सर्वांसाठी खुले झाले.[६] १०१ जणांना एकाच वेळी बसता येईल असा जगात सर्वांत मोठा डायनिंग हॉल, दरबार हॉल, उत्कृष्ट प्रतीच्या लाकडावर केलेले कोरीव काम, संगमरवरी जमीन, सुबक फर्निचर इ. वैशिष्टये या हॉटेलची आहेत.[७] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2587.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82fb62daec527d39117f10a17143fd8461fa09fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2587.txt @@ -0,0 +1,2 @@ +फळा हे शिक्षण व्यवहाराचं मुख्य साधन आहे. फळ्यावर पांढऱ्या तसेच वेगळ्या रंगाच्या खडूने लिहितात. पाढे व गणित सोडवण्यासाठी फळाचा उपयोग होतो. +शाळेचा अविभाज्य घटक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_259.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4df1571b7f14bedc450b0894e54d6cbafcc250 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_259.txt @@ -0,0 +1 @@ +पोप लिओ तिसरा (??:रोम, इटली - १२ जून, ८१६:रोम, इटली) हा नवव्या शतकातील पोप होता. हा २६ डिसेंबर, ७९५ पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2598.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd35d4725711c6adac6939010526ccb832a98f22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2598.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +फहीम अशरफ (१६ जानेवारी, १९९४:पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने आयर्लंड विरुद्ध १४ ऑक्टोबर २०१३ रोजी कसोटी, श्रीलंकेविरूद्ध १२ जून २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि विश्व एकादशविरूद्ध १२ सप्टेंबर २०१७ रोजी २०-२० सामने पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2609.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8db9108793b6a123b1399c3e0d3d37e3127bee17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2609.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिकेट फिनलंड (फिनिश: Suomen krikettiliito) ही फिनलंडमधील क्रिकेट या खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2620.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d0f659f2a9ba9f9e3f3e35956a6db0cebbccb3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2620.txt @@ -0,0 +1,3 @@ +फाँड डु लॅक काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फाँड डु लॅक काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2629.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b45c89d43368c91468cb22da8d5a761b619fd610 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2629.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग (जर्मन: Verein für Leibesübungen Wolfsburg e. V.) हा जर्मनी देशातील वोल्फ्सबुर्ग शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबची मालकी फोल्क्सवागन ह्या मोटार कंपनीकडे असून त्याची स्थापना फोल्क्सवागनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली होती. +बुंडेसलीगा ह्या जर्मनीच्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळणाऱ्या वोल्फ्सबुर्गने २००८-०९ हंगामामध्ये बुंडेसलीगा अजिंक्यपद मिळवले आहे तसेच २०१५ साली डी.एफ.बी. पोकाल चषक जिंकला आहे. २०१५ साली वोल्फ्सबुर्ग युएफा क्रमवारीमध्ये ५३व्या क्रमांकावर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2635.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26e6b7b8bce0f3aa23dd4864c09c6967e32f85d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2635.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाउन्टन काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2641.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bcfc7b26c517483cb52e2584f62c851e9b46c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2641.txt @@ -0,0 +1 @@ +फागु चौहान हे बिहारचे २९ वे आणि सध्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. ते घोसी येथून उत्तर प्रदेशच्या १७व्या विधानसभेचे माजी सदस्य आहेत, ही जागा त्यांनी लोकदल, बहुजन समाज पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांसारख्या विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करून विक्रमी सहा वेळा जिंकली आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2652.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58dc22a6c69df4c51be504d79a05400d6a325786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2652.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°8′N 9°31′E / 47.133°N 9.517°E / 47.133; 9.517 + +फाडुट्स ही पश्चिम युरोपामधील लिश्टनस्टाइन ह्या लहान देशाची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2672.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db8d46c08e0ad9ebec896f9b3bd92daf07f487d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2672.txt @@ -0,0 +1,5 @@ +फान रंग-थाप चम किंवा पांडुरंग हे व्हिएतनाममधील एक शहर आणि निन्ह थुएन प्रांताची राजधानी आहे. समुदायाची लोकसंख्या १६७,३९४ (२०१९) आहे. +फान रंग हा चाम भाषेतील शब्द असून, हे नाव पांडुरंग चा व्हिएतनामी उच्चार आहे. पांडुरंग अर्थात विठ्ठल. थाप चाम हे नाव, म्हणजे "चाम मंदिर/बुरुज" (हिंदू-प्रभावी मंदिर), शहराच्या पश्चिमेकडील पो क्लोंग गराई मंदिराच्या नावावर आहे. +फान रंग हे पूर्वी पांडुरंग म्हणून ओळखले जात होते. पांडुरंग ही चंपा साम्राज्याची राजधानी होती. +फान रंग-थाप चम शहर निन्ह थुआन प्रांताच्या मध्यभागी, हनोईच्या उत्तरेस १३८० किमी, हो चि मिन्ह सिटीच्या ३५० किमी पूर्व आग्नेय, न्हा ट्रांग शहराच्या १०० किमी दक्षिणेस स्थित आहे.[१] +थाप चाम आणि फण रंग जिल्हा हे चाम संस्कृतीचे जतन करण्याचे केंद्र बनले आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग चाम लोकांनी व्यापलेला आहे जेथे त्यांच्याकडे भाताची शेते, द्राक्ष आणि पीचच्या बागा, शेळ्यांचे कळप आणि ब्राह्मण गुरे आहेत. त्यांचे बुरुज ('थाप') हे त्यांच्या राजे आणि राण्यांचे सुंदर स्मारक आहेत. व्हिएतनामच्या मध्य किनाऱ्यावर जीर्ण टॉवर असलेली अनेक चाम साइट्स आहेत आणि मो सान आणि न्हा ट्रांग येथे प्रमुख स्थळे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2732.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24b2a6b364ef6000ec66d9acdecfc81d1d5c5ac9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2732.txt @@ -0,0 +1 @@ +फरीद अहमद (१० ऑगस्ट, १९९४:काबुल, अफगाणिस्तान - ) हा  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2737.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb232811f4d060452592b17f355bacc6d0081702 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2737.txt @@ -0,0 +1 @@ +फारूक शेख हा मुख्यत्वे हिंदी चित्रपटांत भूमिका करणारा अभिनेता आहे. अनेक समांतर चित्रपटांतून फारूकने भूमिका केल्या आहेत तसेच दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे संचालनही केले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2746.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fedc1905bc94fefd0494d78b03435ea6e3fa24f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2746.txt @@ -0,0 +1 @@ +फारूक हमीद (३ मार्च, १९४५:लाहोर, ब्रिटिश भारत - हयात) हा  पाकिस्तानकडून १९६४ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2796.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..921b3c6f7ac6e9ea608899fc79961c1169ca14ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2796.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन कृष्ण पंचमी ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पाचवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2799.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e019eaffddd1b80718f764b5f684921e6513cbc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2799.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन कृष्ण सप्तमी ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील सातवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_282.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26231925d4695308758911c07da0a15473433241 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_282.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप सिक्स्टस तिसरा (?? - १८ ऑगस्ट, इ.स. ४४०:गॉल प्रांत, रोमन साम्राज्य) हा ३१ जुलै, इ.स. ४३२ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याच्या सत्ताकालादरम्यान रोममध्ये अनेक इमारतींची रचना झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2829.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01d19ea1c7093b69bbd1e838112fefbd102d83fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2829.txt @@ -0,0 +1,2 @@ + फाळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2833.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d089b6c2335af95fe18824cf27cfda61717bf87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2833.txt @@ -0,0 +1 @@ +फाशी हा एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायसंस्थेकडून सुनवला जाणारा सर्वात कठोर शिक्षेचा प्रकार आहे. ऐतिहासिक काळांपासून जवळजवळ सर्व समाज व्यवस्थांमध्ये विविध प्रकारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्याचे अनेक मार्ग आहेत. २०१० साली फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्ची, गोळीबार, विषारी वायू व प्राणघातक इंजेक्शन हे मृत्युदंडाचे प्रकार वापरात होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2842.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e33d3658c206410c084731cdfd19d067aaaf51ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2842.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फासले हा १९८५ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2848.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac94d9bec72db338b68513ee1abbd33aa49b8b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2848.txt @@ -0,0 +1,4 @@ + +फास्ट ब्रीडर अणुभट्टीत(द्रुतगती न्युट्रॉन इंधन जनक) ही अणुऊर्जा प्रकल्पामधे (वीज निर्मितीसाठी) वापरली जाणारी अणुभट्टी आहे. या अणुभट्टीत भंजन प्रक्रिया द्रुतगती न्युट्रॉन द्वारे घडवून आणली जाते. +जगातील पहिली फास्ट ब्रीडर अणुभट्टी ही अमेरिकेने इ.स. १९५१ मधे कार्यान्वित केली. +इसकाळ : [१] [मृत दुवा] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2857.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b13a4c45029c5a0f9e4d9403ef4727c1760aa6a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2857.txt @@ -0,0 +1,24 @@ +व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन घो हा अभिजात चित्रकार ३० मार्च १८५३ रोजी नेदरलँड्समधील एका लहानशा गांवी जन्मला. बेल्जियमच्या सीमेलगतच्या या ग्रूट झुंडर्ट नामे गांवात त्याचे वडील पॅस्टर होते तर आई कार्नेलिया कलासक्त गृहिणी होती. त्याच्या जन्माचा योगायोग हा, की याच दिवशी गतसाली त्याच्या आईने एक जन्मत:च मृत बाळास जन्म दिलेला होता. त्याचेच व्हिन्सेंट हे नांव लेवून जन्मलेले हे बाळ सतत आपल्या मृत भावाची सावली डोक्यावर ठेवून वाढत राहिले. +व्हिन्सेंट हा बाळपणी अतिशय एकाकी जगत असे. शेतांतून एकटाच फिरत राही. धाकटा भाऊ थिओ याच्याशी खेळणेही त्याने क्वचित केले. त्याच्या शालेय प्रगतीची नोंद नाही, पण आईच्या प्रभावाने त्याने चित्रकलेला हात घातला होता असे दिसते. +त्याच्या काकांची हेग येथे कलाविषयक फर्म होती व सोबत येणारी प्रतिष्ठाही त्यांना प्राप्त होती. 16 व्या वर्षी शाळा संपल्यावर व्हिन्सेंटने या फर्ममध्ये चारेक वर्षे उमेदवारी केली, पण हे स्थैर्य फारकाळ टिकले नाही. सन 1874 मध्ये त्याला लंडनला पाठवण्यात आले. तेथे घरमालकिणीच्या मुलीच्या देवदासी प्रेमात पडून त्याने ही नोकरीही गमावली. दोन वर्षांनी तो पुन्हा लंडनला आला. एका शाळेत थकित फीच्या वसूलीचे काम त्याला मिळाले. हे फी थकविणारे पालक लंडन शहराच्या मुख्यत्वेकरून निम्न आर्थिक स्तरातले होते. त्यांच्या वसाहतींतून हिंडताना बकाली अन् दारिद्र्याच्या दर्शनाने तो हबकून गेला. फी वसूल करण्याच्या त्याच्या निहित कर्तव्याशी त्याच्या मनात जन्मलेली करुणा विसंगत होती. लौकरच तो या चाकरीतूनही मुक्त झाला. +या करुणेने त्याला धर्मप्रसाराचा मार्ग इंगित केला. पॅस्टर असणाऱ्या त्याच्या वडिलांनी उत्तेजन दिले आणि व्हिन्सेंटचा वेडा राक्षसी उत्साह आता धर्मप्रसाराकडे वळला. उपउपदेशक म्हणून त्याने नोकरी घेतली. अदम्य उत्साह आणि भाबडी करुणा यांच्या जोरावर तो त्यातला आनंद प्राशू लागला. आजवरच्या अपयशांच्या पार्श्वभूमीवर, त्याचे हे झपाटलेपण चकित करणारे होते. ‘ आता हीच आपल्या जीवनाची दिशा ’ असे ठरवून तो परत हॉलंडला आला ते वरच्या पदाचे – मिनिस्टरपदाचे - रीतसर शिक्षण घेण्याकरता. त्याच्या जन्मदात्यांना मात्र त्याच्या या निर्णयाबाबत शंका होती. मिनिस्टरपदाचे प्रशिक्षण अतिशय काटेकोर अन् शिस्तबद्ध व्यक्तीच पुऱ्या करू शकत. व्हिन्सेंट त्या शिस्तीच्या वातावरणात तग धरू शकेल का, ही त्याच्या मातापित्यांची कुशंका खरीच ठरली. अवघ्या वर्षभरातच व्हिन्सेंट त्यातून बाहेर पडला आणि वयाच्या 25 व्या वर्षी हा अपयशांचा प्यारा व्हिन्सेंट “ बोरीनाज ” या कोळशांच्या खाणींच्या गांवी आगमन करता झाला. दक्षिण बेल्जियममधील या गांवावर सतत उदास काळोखी छाया असे- कोळशाची अन् खाणकामगारांच्या काळोख्या वर्तमान-भविष्याची. अशा या उदासवाण्या गांवात हा वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक अपयशांनी गांजत गेलेला इव्हांजेलिस्ट मनात लख्ख रंग घेऊन, ईश्वराच्या प्रकाशाची सुवार्ता घेऊन येत होता. +बोरीनाजमथील दारिद्र्य लंडनमधल्या त्याने पाहिलेल्या गरीबीहून अथिक भयाण होते. त्याने ख्रिस्ताचा “ गरीबांस देऊ करा ” हा संदेश चेवाने अंमलात आणण्यास सुरुवात केली. कडाक्याच्या थंडीतले त्या कामगारांचे हाल न पाहवून त्याने आपले गरम सुखासीन कपडे त्यांना ताड्कन देऊ केले. त्यांट्याट सोबत रहायचे म्हणता आहार कमी करत स्वतः त्यांच्याएवढ्या कुपोषित अवस्थेप्रत तो येऊन पोहोचला. या अतिरेकी उत्साहाने त्याचे वरिष्ठ उपदेशक स्तंभित होऊन गेले. गचाळ कपडे अन् भंगड अवतार यांवरून त्याला तुच्छ अन् नाकाम ठरवीत त्याच्या वरिष्ठांनी त्याला या चाकरीतूनही मुक्त केले. +उत्पन्नाचा स्रोत कांहीही नसताना कफल्लक अवस्थेत व्हिन्सेंटने पुढची दोन वर्षे कशी काढली ते इतिहासास ज्ञात नाही, पण तो तगला. या कठीण काळांतून त्याने आपले पुढचे ध्येय निश्चित केले – कलावंत होण्याचे. +व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन गॉघ हा अभिजात चित्रकार 30 मार्च 1853 रोजी नेदरलॅंडमधील एका लहानशा गांवी जन्मला. बेल्जियमच्या सीमेलगतच्या या ग्रूट झुंडर्ट नामे गांवात त्याचे वडील पॅस्टर होते तर आई कार्नेलिया कलासक्त गृहिणी होती. त्याच्या जन्माचा योगायोग हा, की याच दिवशी गतसाली त्याच्या आईने एक जन्मत:च मृत बाळास जन्म दिलेला होता. त्याचेच व्हिन्सेंट हे नांव लेवून जन्मलेले हे बाळ सतत आपल्या मृत भावाची सावली डोक्यावर ठेवून वाढत राहिले. +व्हिन्सेंट हा बाळपणी अतिशय एकाकी जगत असे. शेतांतून एकटाच फिरत राही. धाकटा भाऊ थिओ याच्याशी खेळणेही त्याने क्वचित केले. त्याच्या शालेय प्रगतीची नोंद नाही, पण आईच्या प्रभावाने त्याने चित्रकलेला हात घातला होता असे दिसते. +त्याच्या काकांची हेग येथे कलाविषयक फर्म होती व सोबत येणारी प्रतिष्ठाही त्यांना प्राप्त होती. 16 व्या वर्षी शाळा संपल्यावर व्हिन्सेंटने या फर्ममध्ये चारेक वर्षे उमेदवारी केली, पण हे स्थैर्य फारकाळ टिकले नाही. सन 1874 मध्ये त्याला लंडनला पाठवण्यात आले. तेथे घरमालकिणीच्या मुलीच्या देवदासी प्रेमात पडून त्याने ही नोकरीही गमावली. दोन वर्षांनी तो पुन्हा लंडनला आला. एका शाळेत थकित फीच्या वसूलीचे काम त्याला मिळाले. हे फी थकविणारे पालक लंडन शहराच्या मुख्यत्वेकरून निम्न आर्थिक स्तरातले होते. त्यांच्या वसाहतींतून हिंडताना बकाली अन् दारिद्र्याच्या दर्शनाने तो हबकून गेला. फी वसूल करण्याच्या त्याच्या निहित कर्तव्याशी त्याच्या मनात जन्मलेली करुणा विसंगत होती. लौकरच तो या चाकरीतूनही मुक्त झाला. +या करुणेने त्याला धर्मप्रसाराचा मार्ग इंगित केला. पॅस्टर असणाऱ्या त्याच्या वडिलांनी उत्तेजन दिले आणि व्हिन्सेंटचा वेडा राक्षसी उत्साह आता धर्मप्रसाराकडे वळला. उपउपदेशक म्हणून त्याने नोकरी घेतली. अदम्य उत्साह आणि भाबडी करुणा यांच्या जोरावर तो त्यातला आनंद प्राशू लागला. आजवरच्या अपयशांच्या पार्श्वभूमीवर, त्याचे हे झपाटलेपण चकित करणारे होते. ‘ आता हीच आपल्या जीवनाची दिशा ’ असे ठरवून तो परत हॉलंडला आला ते वरच्या पदाचे – मिनिस्टरपदाचे - रीतसर शिक्षण घेण्याकरता. त्याच्या जन्मदात्यांना मात्र त्याच्या या निर्णयाबाबत शंका होती. मिनिस्टरपदाचे प्रशिक्षण अतिशय काटेकोर अन् शिस्तबद्ध व्यक्तीच पुऱ्या करू शकत. व्हिन्सेंट त्या शिस्तीच्या वातावरणात तग धरू शकेल का, ही त्याच्या मातापित्यांची कुशंका खरीच ठरली. अवघ्या वर्षभरातच व्हिन्सेंट त्यातून बाहेर पडला आणि वयाच्या 25 व्या वर्षी हा अपयशांचा प्यारा व्हिन्सेंट “ बोरीनाज ” या कोळशांच्या खाणींच्या गांवी आगमन करता झाला. दक्षिण बेल्जियममधील या गांवावर सतत उदास काळोखी छाया असे- कोळशाची अन् खाणकामगारांच्या काळोख्या वर्तमान-भविष्याची. अशा या उदासवाण्या गांवात हा वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक अपयशांनी गांजत गेलेला इव्हांजेलिस्ट मनात लख्ख रंग घेऊन, ईश्वराच्या प्रकाशाची सुवार्ता घेऊन येत होता. +बोरीनाजमथील दारिद्र्य लंडनमधल्या त्याने पाहिलेल्या गरीबीहून अथिक भयाण होते. त्याने ख्रिस्ताचा “ गरीबांस देऊ करा ” हा संदेश चेवाने अंमलात आणण्यास सुरुवात केली. कडाक्याच्या थंडीतले त्या कामगारांचे हाल न पाहवून त्याने आपले गरम सुखासीन कपडे त्यांना ताड्कन देऊ केले. त्यांट्याट सोबत रहायचे म्हणता आहार कमी करत स्वतः त्यांच्याएवढ्या कुपोषित अवस्थेप्रत तो येऊन पोहोचला. या अतिरेकी उत्साहाने त्याचे वरिष्ठ उपदेशक स्तंभित होऊन गेले. गचाळ कपडे अन् भंगड अवतार यांवरून त्याला तुच्छ अन् नाकाम ठरवीत त्याच्या वरिष्ठांनी त्याला या चाकरीतूनही मुक्त केले. +उत्पन्नाचा स्रोत कांहीही नसताना कफल्लक अवस्थेत व्हिन्सेंटने पुढची दोन वर्षे कशी काढली ते इतिहासास ज्ञात नाही, पण तो तगला. या कठीण काळांतून त्याने आपले पुढचे ध्येय निश्चित केले – कलावंत होण्याचे. +ज्या आवेगाने त्याने इव्हांजेलिस्टपणात स्वतःला झोकून दिले होते, त्याच आवेगाने त्याने कलावंतपणात उडी घेतली. बरेच महिने त्याचे आनंदात गेले आणि त्याचा हात सुधारत गेला. पण पाचवीलाच पुजलेली अस्थिरता पन्हा रोंरावत आली. प्रेमभंगाचे एक प्रकरण त्याला हादरे देऊन गेले. त्यात वडिलांशी धर्मविचारांवर झालेले मतभेद एवढे पराकोटीला पोहोचले, की व्हिन्सेंट बापाचे घर त्यागून पुन्हा बाहेर पडला. 1881च्या ख्रिसमसला तो हेगकडे निघाला ते वडिलांशी संबंध विच्छेदूनच. +पण पोटभरणीचं काय ? त्याचा धाकटा भाऊ थिओ त्याच्या मदतीस आला. थिओला भावाची फार कदर होती. त्याने आपल्या उत्पन्नातून ठरावीक रक्कम व्हिन्सेंटला पोहोच करण्याचे काम व्रत म्हणून आयुष्यभर स्वीकारले. व्हिन्सेंटचा मित्रसमान मातुल नातलग अंतोन मुऑव्ह याने व्हिन्सेंटला उत्तेजन दिले, त्याची कला बहरेल असे वातावरण निर्मिले. पण परत व्हिन्सेंटचा स्वभाव आडवा आला. त्यांची मैत्री भंगली. परिस्थितीचा उग्र वैशाख वणवा त्याला आयुष्यभर चटके देत होताच. बंड म्हणून की काय, पण समाजात त्याज्य अशा एका वेश्येसोबत व्हिन्सेंट राहू लागला. या क्रूर नियतीहून मी स्वतः माझी बरबादी अधिक करू शकतो हेच तो जणू सिद्ध करू पहात होता. त्याने या आपल्या मैत्रिणीवर अन् सोबतच्या तिच्या अनौरस मुलावर प्रेमाचा अन् मायेचा वर्षाव सुरू केला. तिच्याशी रीतसर विवाहाचा विचार केवळ थिओच्या मनधरणीमुळेच त्याने बाजूस सारला. एकीकडून नियतीचे तर दुसरीकडून स्वतःच्या निसर्गदत्त स्वभावाचे फटके खात त्याचं आयुष्य होलपाटत चाललं होतं. +1884 मध्ये अखेर तो पुन्हा आपल्या पैतृक घराकडे परतला. त्याच्या मातापित्यांनी या वाट चुकल्या कोकराचं स्वागत केलं. त्यानं त्या परिसरातल्या शेतकऱ्याकामकऱ्यांचं आयुष्य चित्रांत पकडायला सुरुवात केली. त्याचं “ द पोटॅटो ईटर्स “ हे चित्र याच काळातलं. +1885 मध्ये त्याचे वडील निवर्तले. व्हिन्सेंटनं मग ते गांव कायमचंच सोडलं. बेल्जियमला तो आला. गंभीरपणे औपचारिक शिक्षण घेण्याच्या हेतूने त्याने एंटवर्पला एका अकादमीत नांव नोंदवले. पण पहिल्या परिक्षेचा न्काल हाती येण्यापूर्वीच – हे आपले काम नोहे – असे जाणून त्याने पॅरिसला मुक्काम हलविला. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याच्या हेतूने कॉरमॉन या प्रतिष्ठित कलाकाराच्या स्टुडिओत तो काम करू लागला. सोबत एमिल बर्नार्ड आणि तुलौस लूत्रेक हे दोघेही होते. कॉरमॉन हा सॉनेच्या इंप्रेशनिस्ट गटाला अत्यंत तुच्छ मानणारा होता. त्यामुळे हे तिघे उमेदवारा त्याच्याकडे फारकाळ टिकणे अशक्यच होते. इंप्रेशनिस्टांच्या कामाचा व्हिन्सेंटवर प्रभाव होता. त्यांचे मोकळेढाकळे रंग अन् प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काम करण्याची पद्धत त्याच्या प्रकृतीला साजेशी अशी त्याला वाटली. इथेच थिओच्या योगे त्याची पिसारो आणि गोगॅंसारख्या इंप्रेशनिस्ट गटाच्या बिनीच्या शिलेदारांशी त्याची ओळख झाली. +त्याच्या कलेला बहर येत होता, पण त्या शहरी पॉलिश्ड वातावरणात व्हिन्सेंट मिसळून जाणं कठीण होतं. त्याचं मद्यपानाचं प्रमाण अति होतं अन् स्वभाव तापट. परिणामी त्या शहरी तलम वातावरणात हे भरड वाण साऱ्यांनाच खुपू लागलं. उत्तेजित होऊन आक्रस्तळेपणाने आरडाओरड करणं, विरोधी मत संयमितपणे मांडण्याऐवजी भडकपणे समारच्याचा अपमान करीत मांडणं, नावड-नाराजी झाकून न ठेवता बेमुर्वतखोरपणे लागट भाषेत ती जाहीर करणं या सामाजिक अवगुणांचा परिपोष त्याच्या जीवनात होत होता. आपपरभाव न ठेवता अगदी थिओशीही त्याचं कडाक्याचं भांडण झालं. इथे दोन वर्षं संपतासंपता त्यानं पॅरिस टाकून दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय जाहीर केला. पॅरिसच्या वास्तव्यात तो जपानी चित्रकलेच्या संपर्कात आला आणि प्रभावित झाला. फ्रान्सचा दक्षिण भाग हा त्याच्या मते जपानसम होता. सार्सेल्स बंदराजवळच्. आर्ल्स गांवी आता हे वादळ येऊन स्थि व्हायचा विचार करू लागलं. 1888च्या फेब्रुवारीतली हा गोष्ट. +इथं त्यानं एक दुमजली घर घेतलं. त्याच्या भिंतींना बाहेरून पिवळा रंग होता. जपानी संस्कृतीत हा रंग मैत्रीचं प्रतीक मानला जातो. या येलो हाउसमध्ये त्याला एकूणच दुर्मीळ असा नवोन्मेषाचा आनंद मिळू लागला. चित्रनिर्मितीत तो बेभान होऊन गेला. “नवनवीन कल्पनांच्या झुंडींच्या झुंडी माझ्यावर चाल करून येताहेत” असे त्याचे या कालखंडावरचे वाक्य आहे. त्याचे मैत्रीचे संबंध पोस्टमन रॉलिन, एका कॅफेचा चालक वगैरेंशी जमले, पण स्थानिक रहिवाश्यांना व्हिन्सेंटचं एकूण राहणं वागणं जरा विपरितच वाटू लागलं. +त्याचं आवेगानं काम करणं चालूच होतं. फक्त चांगला भाग असा, की इथं त्याच्या मनाला आशास्पद अन् स्थैर्याची बावना होत होती. या भावनेचा प्रत्यय इतर कलावंतांना यावा या हेतूने त्याने आपल्या “कलावंतांची वसाहत” या योजनेचा पाठपुरावा सुरू केला. त्याला पॉल गोगॅं हवाहोता आणि यासाठी थिओनं मध्यस्थी करावी अशी त्यानं थिओला गळ घातली. अखेर थिओनं आपलं वजन वापरून गोगॅंला राजी केलं. मोकळेपणी कलाविष्कार करता येईल या विचारानं ब्रिटनीहून आपला बाडबिस्तरा गुंडाळून गोगॅं आर्ल्सला येलो हाऊसमध्ये उतरता झाला. +पण व्हिन्सेंटला “सुपिक” वाटणारं हे गांव गोगॅंला तद्दन रद्दड वाटलं. त्यात व्हिन्सेंटचा गैदीपणा. दोन महिने हे दोघे कसेबसे एकमेकांना सहन करीत एकत्र राहिले अन् मग कुरबुरी सुरू झाल्या. गोगॅं उद्धट तर व्हिन्सेंट आडमुठा, भावनातिरेकी. आपल्या पत्रांतून व्हिन्सेंट थिओकडे गोगॅंच्या तक्रारी करू लागला. शेवटी, 1888च्या नाताळच्या आठवड्यात शेवटची काडी पडली. व्हिन्सेंटनं गोगॅंला चाकूनं धमकावलं. गोगॅंनं प्राणभयानं येला हाउस सोडून नजिकच्या एका हॉटेलात आसरा घेतला. त्या रात्री व्हिन्सेंट भलताच बेभान झाला होता. त्यानं त्या भरात आपल्या उजव्या कानाची पाळी कापली आणि एका पाकिटात टाकून एका वेश्येस ती नजर केली. मानसिक अस्थिरता आणि रक्तस्त्राव यामुले दुसऱ्या दिवशी व्हिन्सेंट दवाखान्यात दाखल केला गेला तर गोगॅं दिवसातली पहिली रेल्वे पकडून पॅरिसला पोहोचला. दोन आठवड्यांनी दवाखान्यातून सुटल्यावर परत कामाचा अतिरेक आणि वेड लागण्याच्या भीतीने व्हिन्सेंटची मनःप्रकृती पुन्हा बिघडली. पुन्हा एकदा हॉस्पिटल. परत येतो तो गांवातल्या 80 प्रतिष्ठित व्यक्तींनी या “वेडसर” गृहस्थाची गांवातून हकालपट्टी करावी अशा आशयाचं एक निवेदन सरकारदरबारी सादर केलेले होते. +वर्षभरात साऱ्या आशा झडून गेलेल्या होत्या, कलावंतांची वसाहत उद्ध्वस्त झालेली होती, गोगॅं कायमकरिता परत निघून गेलेला होता, एकमेव मित्र – पोस्टमन रौलिन – बदली होऊन निघून गेला होता आणि वेडाची भयावह छाया व्हिन्सेंटच्या मस्तकावर छत्र धरून उभी होती. आपण वेडेपणाकडे सरकत आहोत याचं त्याला एवढं भय वाटू लागलं की 1889च्या मेमध्ये त्यानं आर्ल्स सोडलं आणि स्वतःहून सेंट रेनी इथल्या मनोरुग्णांच्या असायलममध्ये तो दाखल झाला. +हळुहळू आपल्या आजाराचा त्यानं स्वीकार केला. एक प्रकारचं फेफरं, छिन्नमनस्कता किंवा जन्मसमयी मेंदूला झालेला इजा असं त्याचं निदान केलं गेलं. यावर त्याला उपचार मिळाला तो आठवड्यातून दोनदा थंड पाण्याच्या आंघोळीचा. वर्षभराच्या त्याच्या येथील वास्तव्यात साधारण त्रैमासिक आवर्तनांत त्याला भास, झटके यांचा त्रास होई. तरीही त्याने या काळात अदमासे दोनेकशे कलाकृती निर्मिल्या. +1890च्या वसंतात त्याची एक कलाकृती प्रथमच विकली गेली. त्याच्या हयातीत विकली गेलेली ही एकमेव कलाकृती. 400 फ्रॅंक्सची ही विक्री थिओनं आनंदानं व्हिन्सेंटला कळवली. आता व्हिन्सेंट परत पॅरिसला, थिओकडे आला. थिओ, त्याचा नवा संसार, व्हिन्सेंट याच नावाचा त्याचा मुलगा, यांसोबत तो कांही काळ राहिला. आणि मग दक्षिणेकडे ऑव्हर्स गांवी डॉ. गेशे यांच्या देखरेखीखाली राहू लागला. प्रकृती सुधारते आहे असं दिसू लागलं, परत चित्रनिर्मिती सुरू झाली. मग एका पॅरिसभेटीत त्यलाच जाणवलं, की आपण थिओवर भार होत आहोत. आपल्यावरचा त्याचा खर्च फारच होतो आहे आणि त्याला त्याचा स्वतःचा संसार आहेच की... +रविवार, 27 जुलै 1890. व्हिन्सेंट नेहमीसारखा भटकत शेतांवर गेला. संध्याकाळी उशिरा परतला. थेट त्याच्या खोलीवर जाऊन खाटेवर निजून राहिला. त्यानं स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतलेली होती. रात्रभर जखमेतून रक्त वहात राहिलं अन् हा पाईप ओढत राहिला. दुसऱ्या दिवशी थिओनं धावपळ करून डॉ. गॅशेला हाक मारली. व्हिन्सेंटचे उरलेसुरले मित्र गोळा झाले. त्या गोतावळ्यात तो उशीरापर्यंत होता. अखेर आपल्या जिवलग भावाच्या बाहूंत पहाटे एक वाजता त्यानं प्राण सोडला. तेव्हा त्याचं वय होतं अवघं ३७ वर्षे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2858.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eddd8a8e4f0833dc406e1631bd49fcbe12f8107 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2858.txt @@ -0,0 +1 @@ +फिओना एलैन उर्कुहार्ट (२० ऑगस्ट, इ.स. १९८७:ॲबर्डीन, स्कॉटलंड - ) ही  स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_288.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..319c53f7f02ba17b191567e1d0f2df9a083bad2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_288.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप सिल्व्हेरियस (--,--:-- - जून २०, इ.स. ५३७:पाल्मारोला, इटली) हा सहाव्या शतकातील पोप होता. +याच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2907.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..defbbf73e4bb1fa540b4c13663d78976b854f808 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2907.txt @@ -0,0 +1 @@ +फिनले ह्यू ॲलन (२२ एप्रिल, १९९९:ऑकलंड, न्यू झीलंड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.[१] तो ऑकलंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, यापूर्वी तो वेलिंग्टनसाठी खेळला होता आणि आयपीएलमधील आरसीबीसह विविध टी-२० फ्रँचायझी लीगमध्ये खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2918.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b420a825c2737d086c2a4830b07bc05f86ef12ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2918.txt @@ -0,0 +1 @@ +फिनलंड क्रिकेट संघ हा फिनलंड देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. फिनलंडचा संघ १७ ऑगस्ट २०१९ रोजी  स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[५][६][७] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2930.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c245a5d623db244d9a4f5b89c38e0c62315a24e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2930.txt @@ -0,0 +1 @@ +कागद उत्पादन फिनलंडच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. सुरुवातीस १९५० च्या सुमारास कागद व्यवसायातून देशातील नद्या-ओढ्यात प्रचंड प्रदूषण होऊ लागले. लोकांनी याला जबरदस्त विरोध केल्यानंतर कागद व्यवसायिकांनी शून्य प्रदूषण करणारे तंत्र विकसित केले. आज या तंत्रज्ञानाची निर्यात करून तो देश कागद निर्याती इतकेच पैसे कमावतो.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2941.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8db9108793b6a123b1399c3e0d3d37e3127bee17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2941.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिकेट फिनलंड (फिनिश: Suomen krikettiliito) ही फिनलंडमधील क्रिकेट या खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2944.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bd361da00b5dcc84749eebb59111d1eb58cda9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2944.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिनी काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2949.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42947dac57c2eadb6e4cadd3cd2c0e8fea529d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2949.txt @@ -0,0 +1 @@ +फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज हे महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2961.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b07036b35c77984dff4092e36e50056acbd84cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_2961.txt @@ -0,0 +1,7 @@ +फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील 48 देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे 48 संघ निवडले जातात. +२०२२ विश्वचषक जिंकणारा आर्जेन्टिना हा सद्य विजेता देश आहे. +आजवर खेळवण्यात आलेल्या २० विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझीलने ५, इटली व जर्मनीने ४, आर्जेन्टिनाने ३, फ्रान्स व उरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड,स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे. +पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१८ मध्ये रशिया व २०२२ साली कतार हे देश करतील. +इ.स. १९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९४२ व इ.स. १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. +दर विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी सुमारे २०० राष्ट्रीय संघांमधून ३२ संघांची निवड केली जाते. ह्यासाठी फिफाने विश्वचषक पात्रता फेरी निर्माण केली आहे. यजमान देशाला आपोआप पात्रता मिळते परंतु उर्वरित ३१ जागांसाठी सर्व उत्सुक संघांना ही फेरी पार करावी लागते. फिफाच्या सदस्य खंडीय संघटनांमधून प्रत्येक विश्वचषकासाठी ठराविक संख्येचे संघ पात्र ठरू शकतात. २०१४ फिफा विश्वचषकासाठी खालील संख्या वापरात आणली जाईल. +पात्रता फेरीमधून निवड झालेल्या ३२ संघांचे प्रत्येकी ४ असे ८ गट केले जातात. प्रत्येक संघ आपापल्या गटामधील इतर तीन संघांसोबत साखळी पद्धतीने सामने खेळतो. विजय मिळवल्यास ३, बरोबरीत सुटल्यास १ तर पराभव झाल्यास ० असे गूण दिले जातात. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटामधील अव्वल क्रमांकाचे दोन अशा एकूण १६ संघांना बाद फेरीमध्ये प्रवेश मिळतो. बाद फेरीमध्ये निर्धारित वेळेमध्ये जर सामना गोल-बरोबरीमध्ये राहिला तर अतिरिक्त वेळ व पेनल्टी शूटआउट ह्या पद्धती वापरून सामन्याचा निकाल लावला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3023.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2357151efda8dad58eafbb5900db1c2285d1a4dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3023.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[२] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[३] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते. +भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान १० नोव्हेंबर १९४८ रोजी झालेला कसोटी सामना, हा ह्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना होता. मैदानाचे मालकी आणि व्यवस्थापकिय हक्क डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कडे आहेत. १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारीचा ह्या मैदानातील विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १९६५ मध्ये, श्रीनिवास वेंकटराघवनने त्याच्या पदार्पणातील मालिकेमध्ये न्यू झीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ गडी बाद केले होते. १९६९-७० मध्ये, बिशनसिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना ह्या फिरकी जोडीने १८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ७ गड्यांनी सुप्रसिद्ध विजय विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.[४] +१९८१ मध्ये, जेफ्री बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. १९८-८४ मध्ये सुनील गावसकरने त्याचे २९वे शतक ठोकून डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक काळासाठी अबाधित असलेला सर्वात जास्त कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९९-२००० मध्ये, पाकिस्तान विरुद्ध कसोटीच्या चवथ्या डावात ७४ धावांत १० बळी घेऊन एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. २००५-०६ मध्ये ह्याच मैदानावर सचिन तेंडुलकरने गावस्करचा सर्वाधिक ३५ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.[४] +२७ डिसेंबर २००९ रोजी, सामना खेळवण्यास खेळपट्टी योग्य नसल्या कारणाने भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला. सामनाधिकाऱ्याच्या सामना अहवालावरुन, आयसीसीने मैदानावर १२ महिन्यांचा निर्बंध लादला. त्यानंतर थेट २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी मैदानाची निवड करण्यात आली.[५] २००८ पासून सदर मैदान हे भारतीय प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेरडेव्हिल्सचे होम ग्राऊंड आहे.[४] +आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]: +आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]: +आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3055.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c5af1ab5a8f6b4c2be05fba36f3858ecec6be23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3055.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप व्हेरांट फिल सिमन्स (१८ एप्रिल, १९६३:त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८७ ते १९९९ दरम्यान २६ कसोटी आणि १४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3073.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddac3f922d9cf49303697f61682257d45529b893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3073.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिलाडेल्फिया फिलीझ ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ पेनसिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फिया शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने सिटिझन बँक पार्क या मैदानात खेळले जातात. +या संघाची स्थापना १८८३मध्ये झाली. हा संघ तेव्हापासून त्याच नावाने फिलाडेल्फियात खेळत आहे. हा संख एकाच शहरात सलग सर्वाधिक काळ खेळणारा संघ आहे. २०१७पर्यंतच्या आपल्या १३४ वर्षांच्या इतिहासात फिलीझने दोन वेळा वर्ल्ड सिरीझ जिंकली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3077.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8abba3ba2a9880d9fbcd69361906e6e0ed201fb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3077.txt @@ -0,0 +1 @@ +फिलाडेल्फिया सेव्हन्टीसिक्सर्स (इंग्लिश: Philadelphia 76ers) हा अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3080.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3080.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3085.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acd637919fbd8c68bc68cd2e14f2d969bc21ec58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3085.txt @@ -0,0 +1,26 @@ +फिलिप लेनार्ड हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3090.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87a4feb401d2200b457210da5a1b7f48ad11eb9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3090.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप गिलेस्पी (२३ ऑक्टोबर, १९७५:ऑस्ट्रेलिया - हयात) हे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3101.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f018be3e8730992a9f24affcf5cb3ebf28e66a2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3101.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप तिसरा (३० एप्रिल, १२४५ - ५ ऑक्टोबर, १२८५) हा तेराव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा लुई नवव्याचा मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. आपल्या कर्तबगार वडिलांच्या समोर याचा राज्यकाल फिका पडला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3107.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68b6ef8e2888fff2bcf0cb3984789fbad2464b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3107.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्पेनचा दुसरा फेलिपे (२१ मे, १५२७ - १३ सप्टेंबर, १५९८) हा १५५६-९८ या काळात स्पेनचा राजा होता. +हा फेलिपे पहिला नावाने १५८१-९८ दरम्यान पोर्तुगालचा आणि १५५४-९८ दरम्यान नेपल्स आणि सिसिलीचा राजा होता. १५५४-५८ दरम्यान इंग्लंडच्या पहिल्या मेरीचा नवरा असल्याच्या नात्याने हा इंग्लंडचा नाममात्र राजा होता. १५५५-९८ दरम्यान हा नेदरलँड्सच्या १७ प्रांतांचा राज्यकर्ता होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3129.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154bc3192bc10ddbeb9bc3d322a7f867423dccfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3129.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हालव्हाचा फिलिप सहावा (इ.स. १२९३ - ऑगस्ट २२, इ.स. १३५०) हा फ्रान्सचा राजा होता. +हा फ्रान्सच्या व्हालव्हा वंशाचा पहिला राजा होता. त्याचे वडील व्हालव्हाचा चार्ल्स तिसरा म्हणजे फ्रान्सच्याच फिलिप तिसरा याचा तिसरा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3136.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17cd8f9574fb77ca51822d0fa36cfa9942f4cb43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3136.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिलिप जोएल ह्यूज , लेखनभेद - फिल ह्युजेस - (जन्म : ३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, न्यू साउथ वेल्स - २७ नोव्हेंबर २०१४, सिडनी) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ह्यूजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या. +२५ नोव्हेंबर २०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम वर्गीय क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्यूजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. +मैदानावर चेंडू लागून जखमी किंवा मृत झालेल्या अन्य खेळाडूंसाठी पहा सयाजीराव धनवडे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3143.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17cd8f9574fb77ca51822d0fa36cfa9942f4cb43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3143.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिलिप जोएल ह्यूज , लेखनभेद - फिल ह्युजेस - (जन्म : ३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, न्यू साउथ वेल्स - २७ नोव्हेंबर २०१४, सिडनी) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ह्यूजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या. +२५ नोव्हेंबर २०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम वर्गीय क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्यूजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. +मैदानावर चेंडू लागून जखमी किंवा मृत झालेल्या अन्य खेळाडूंसाठी पहा सयाजीराव धनवडे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3155.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5ff752cc986ccffe712f8887e8c8c22af69a314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3155.txt @@ -0,0 +1,14 @@ +फिलिपाईन एरलाइन्स (टागालोग: Philippine Airlines) ही आग्नेय आशियातील फिलिपिन्स ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४१ साली स्थापन झालेली फिलिपाईन एरलाइन्स आशियामधील सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिलिपाईन एरलाइन्सचे मुख्यालय पासाय ह्या शहरात तर प्रमुख हब मनिलाच्या निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. आज, २०१५ साली फिलिपाईन एरलाइन्स ही कंपनी देशांतर्गत ३१ तर देशाबाहेरील ३६ शहरांना प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरवते. +ही विमान कंपनी पल या संक्षिप्त नावाने आणि फिलिपाईन एअरलाईन या नावाने बराच काळं ओळखली जात होती. या एअरलाईनच्या ध्वजावर वायुसेवा हे चिन्ह आहे. या एअरलाईनचे मुख्य कार्यालय, फिलिपाईन्स देशाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या, पैसे या शहरातील राष्ट्रीय बँकेच्या केंद्रात आहे.[१] +या विमान कंपनीची स्थापना सन १९४१ मध्ये झाली. फिलिपाईन एअरलाईन नावाने चालणारी ही सर्वात पहिली व जुनी व्यापारी कंपनी आहे.. या विमान कंपनीची अन्य कार्यालये मनिला शहरात निनोय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे, तर सेबू शहरातले कार्यालय माइकटेन-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. या विमानतळांवरून फिलिपाईन्समधील ३१ ठिकाणी आणि आग्नेय आशियातील देश, मध्य-पूर्व ओशॅनिया, उत्तर अमेरिका, आणि युरोपसह ३६ इतर देशाना विमानसेवा देली जात आहे.[२] +आशिया खंडातील सर्वात जुनी असणारी ही कंपनी सन १९९७ मध्ये फार मोठ्या संकटात सापडली होती. ही कंपनी इतर विमान कंपन्याशी संमीलित असल्याने त्यांच्या नियोजनाप्रमाणे हिला युरोप, मध्य पूर्व, तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा नाईलाजाने कमी कराव्या लागल्या होत्या. मनिला या नियंत्रण कक्ष-मार्गातील विमान सेवा सोडून देशांतर्गत सेवा, तसेच कर्मचारी आणि आरमारी विमानसेवा इत्यादी कमी करणे यासारखे निर्णय घ्यावे लागले होते. सन १९९८मध्ये हळूहळू कांही ठिकाणची ही सेवा काही प्रमाणात नियंत्रणमुक्त करण्यात आली. सन २००७ मध्ये ही विमान सेवा (पल) पूर्णपणे नियंत्रणमुक्त झाली. +सन २०१२ साली सेंन मिगुएल निगमने ताब्यात घेतल्यानंतर ही कंपनी, आशिया खंडातील एक प्रमुख विमान सेवेच्या रूपात पुन्हा कार्यान्वित होण्याच्या दिशेने पावले टाकू लागली. +दि. १४-११-१९३५ रोजी फिलीपाइन्स कोंग्रेसने लुजण बेटावर टपाल, माल, व प्रवासी वाहतूक या सेवांसाठी फिलीपाईन हवाई टॅक्सी कंपनीला मंजुरी दिली. या विमान कंपनीने त्यानंतर मनिला – बगुइओ आणि मनिला – पेराकोल ही उड्डाणे निश्चित केली. या ठरविलेल्या मार्गांवर अनेक अडचणी आल्याने ती उड्डाणे ६ वर्षांत निष्क्रिय झाली.[३] +फिलिपाईन्स देशातील व्यापाऱ्यांच्या एका संघटनेने देशाचे माजी अध्यक्ष व एक प्रमुख उद्योगपती ॲन्ड्रेस सोनारिओ, तसेच माजी सिनेटर व देशाचे अणखी एक माजी अध्यक्ष +रेमन फर्नांडिस यांना या विमान कंपनीत सामावून घेतले. या कंपनीने फिलिपिन हवाई टॅक्सी कंपनी आपल्यात सम्मिलीत करून घेतली. याने या कंपनीचा उदय झाला. या कंपनीचे बीच क्राफ्ट मॉडेल 18 +एन.पी.सी.-५४ या विमानाने मनिला शहरातील निल्सन फील्ड विमान तळावरून पहिली झेप घेतली आणि देशातीलच बगुइयो या शहरातील विमानंतळावर दि. १५ मार्च १९४१ रोजी उतरले. +या विमान कंपनीने दि.२२ जुलै (सन?) रोजी फिलिपाईन हवाई टॅक्सी कंपनीचे सर्व हक्क ताब्यात घेतले. +सरकारी वटहुकूमाने माहे सप्टेंबर (सन?) मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण होण्यासाठी सर्व मार्ग खुले झाले. +फिलिपाीन विमान कंपनीचे विमानतळावर'मबुहाय' विश्राम कक्ष आहेत. मबुहाय, विशेष वर्ग आणि व्यावसायिक वर्ग यांचेसाठी ही व्यवस्था आहे. मात्र पलच्या अन्य प्रवाशांनी याचा वापर करावयाचा नाही असा दंडक आहे. या विश्राम कक्षात मदिरा हॉल तसेच खानपान व्यवस्था आहे. +खालील विमानतळांवर विश्राम कक्ष आहेत.[४] +आंतरराष्ट्रीय विमान परिवहन संघटनेने ( IATA ने), फेब्रुवारी २००७मध्ये, या कंपनीची सुरक्षित सेवा देणारी एअरलाईन अशी शिफारस केली आहे. ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट विभागानेही ते मान्य केले आहे. [६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3163.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8369a3c2cb7be9552c4d785be5796b1d63d9a211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3163.txt @@ -0,0 +1,7 @@ +फिलीपिन्स महिला क्रिकेट संघाने २१ ते २३ डिसेंबर २०२२ या काळात ६ महिला टी२०आ खेळण्यासाठी कंबोडियाचा दौरा केला. कंबोडिया महिला क्रिकेट संघाने मालिका ५-१ अशी जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3170.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..662360adec21d08412e8f70f79b1543c5b859931 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3170.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिलिपाईन पेसो हे फिलिपाईन्स देशाचे राष्ट्रीय व अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3248.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad36a3325a31ba6ec120f6064825d8bc0b262a49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3248.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम संगीतकाराला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3257.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7872528f10561f5fe93848dc943bce71c884f340 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3257.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. १९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3263.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b8a00455736a34b01a244587684609e90409e1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3263.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. २०१० साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3273.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bd7d79a97894d2af91b0f4bcdabcdad527be406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3273.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिल्मफेर हे भारतामधील एक इंग्रजी नियतकालिक आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे. +फिल्मफेर मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तर दक्षिण भारतामधील तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळी भाषिक चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण ह्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3308.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8add07c65cfccc63b2051130a39b083432e631f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3308.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्लौर हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ २००९मध्ये विसर्जित करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_331.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8a63f99bb144d6d8bb0b2364c68734dd9134f24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_331.txt @@ -0,0 +1,8 @@ + पोफळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3327.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c671f1b25ceeff97fc3e345ce15d324825566e04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3327.txt @@ -0,0 +1,3 @@ +फीनिक्स-मेसा गेटवे विमानतळ ((आहसंवि: AZA, आप्रविको: KIWA, एफ.ए.ए. स्थळसूचक: IWA)) अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील मेसा शहरातील विमानतळ आहे. फीनिक्स शहरापासून ३२ किमी नैऋत्येस असलेला हा विमानतळ फीनिक्सचा दुय्यम विमानतळ समजला जातो. +याचे पूर्वीचे नाव विल्यम्स गेटवे विमानतळ होते. याला विल्यम्स वायुसेना तळ या नावानेही ओळखले जाते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_333.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5844ab408cf725b8864b873724f659d8bbc4204b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_333.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोमगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3340.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eabe33505a19bd2e04a61d5b90c9f39960ef7b15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3340.txt @@ -0,0 +1,2 @@ +फीबी बुफे फ्रेंड्स या अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकेतील लिसा कुड्रोने साकारलेली भूमिका आहे. +फीबी या मालिकेतील सहा प्रमुख पात्रांपैकी एक आहे. कथानकात हिला अर्सुला बुफे नावाची जुळी बहीणही आहे. अर्सुलाचे कामही लिसा कुड्रोनेच केले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3344.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32635c25f9548d73503ac9d8f858fb40f42f13ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3344.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप डीन फिल सॉल्ट (२८ ऑगस्ट, १९९६:वेल्स - हयात) हा  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा ससेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3350.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d835f9ef8f3a311146f0158999ee0495ad53af44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3350.txt @@ -0,0 +1,46 @@ +फील्ड मार्शल सरित धनरात (थाई: สฤษดิ์ ธนะรัชต์ ; रोमन लिपी: Sarit Thanarat ;) (जून १६, इ.स. १९०८ - डिसेंबर ८, इ.स. १९६३) हा इ.स. १९५७ ते मृत्यूपर्यंत थायलंडचा हुकूमशाह व पंतप्रधान होता. +धनरातने इ.स. १९५७ साली लष्करी उठाव केला व स्वतःला पंतप्रधान घोषित केले. इ.स. १९५८मध्ये लष्करी कायदा लागू करून विरोध मोडून काढला. त्याचबरोबर त्याने थायलंडच्या राजाला महत्त्वाचे स्थान दिले व अनेक विकासकामांना सुरुवात केली. + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3357.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a5dcb95ea42c47483d7538cf63cea74ea464a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3357.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुकचे ॲडव्हान्स्ड लॅंडिंग ग्राउंड भारताच्या लडाख भागातील विमानांची धावपट्टी आहे. ही धावपट्टी सीमारेषेपासून २.५ किमी अंतरावर आहे. याची रचना १९६२ चे१९६२ च्या चीन-भारत युद्धादरम्यान करण्यात आली होती. +हे जगातील सर्वात उन्न्त विमान-पडाव मैदान(हाययेस्ट अॲडव्हांस्ड लॅंडिंग ग्राउंड) आहे.येथे भारतीय वायुसेनेने, दि. २०/०८/२०१३ रोजी, आपले सी १३० जे प्रकारचे 'सुपर हर्क्युलिस' विमान उतरवुन एक प्रकारचा विक्रमच केला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_340.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdf58b8e0d4d76fed37900be5d86069f8be75ac7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_340.txt @@ -0,0 +1,18 @@ +पोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः पोमेरेनियन प्रांत; पोलिश: Województwo pomorskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या उत्तर भागात बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसला आहे. + +ओपोल्स्का · +कुयास्को-पोमोर्स्का · +झाखोज्ञोपोमोर्स्का · +डॉल्नोश्लोंस्का · +पोट्कर्पाट्स्का · +पोडाल्स्का · +पोमोर्स्का · +माझोव्येत्स्का · +मावोपोल्स्का · +लुबुस्का · +लुबेल्स्का · +वार्मिन्स्को-माझुर्स्का · +वूत्श्का · +व्यील्कोपाल्स्का · +श्लोंस्का · +श्वेंतोकशिस्का प्रांत diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3415.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1a9d675e1f622ff44d50e2c79167050ccdcc72d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3415.txt @@ -0,0 +1,47 @@ +फुटबॉल-बुंदेसलीगा १९८२-८३ हा पश्चिम जर्मनीच्या फुटबॉल-बुंदेसलीगा या फुटबॉल साखळी स्पर्धेचा १९८२-१९८३ सालांदरम्यानचा विसावा हंगाम होता. हा हंगाम ऑगस्ट १७, १९८२ रोजी सुरू झाला व जून ७, १९८३ रोजी संपला. हांबुर्गर एस.फाउ. या फुटबॉल क्लबाने आपले गतहंगामातील विजेतेपद या हंगामातही राखले. + +१९६३-६४ • +१९६४-६५ • +१९६५-६६ • +१९६६-६७ • +१९६७-६८ • +१९६८-६९ • +१९६९-७० • +१९७०-७१ • +१९७१-७२ +१९७२-७३ • +१९७३-७४ • +१९७४-७५ • +१९७५-७६ • +१९७६-७७ • +१९७७-७८ • +१९७८-७९ • +१९७९-८० • +१९८०-८१ +१९८१-८२ • +१९८२-८३ • +१९८३-८४ • +१९८४-८५ • +१९८५-८६ • +१९८६-८७ • +१९८७-८८ • +१९८८-८९ • +१९८९-९० +१९९०-९१ • +१९९१-९२ • +१९९२-९३ • +१९९३-९४ • +१९९४-९५ • +१९९५-९६ • +१९९६-९७ • +१९९७-९८ • +१९९८-९९ +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3433.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d7b4dfe340c75e455bc5d0545b657ded52cc73d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3433.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 8°31′0″S 179°13′0″E / 8.51667°S 179.21667°E / -8.51667; 179.21667 + +फुनाफुती ही ओशनिया खंडातील तुवालू ह्या छोट्या द्वीप-देशाची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3443.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf1ddc66d811b139f11720f565a6b41970dfd3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3443.txt @@ -0,0 +1 @@ +फुरकन अन्सारी ( फेब्रुवारी ५,इ.स. १९४८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3467.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b509dec5edf2440a892d1fc2aaba3fc4695651 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3467.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुलट्न काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3468.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e277bd40c3477dd0be5bba54f7b0c8b4be823b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3468.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुलट्न काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फुलट्न काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3474.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..213db1c607aedcba8fa2d95206f83946bf6966d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3474.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुलट्न काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जॉन्सटाउन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५३,३२४ इतकी होती.[२] +फुलट्न काउंटीची रचना १८३८मध्ये झाली. या काउंटीला यांचे स्टीमबोटीचे शोधक रॉबर्ट फुल्टनचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3501.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dec415330478e79cd331f67380c17dba31ec083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3501.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुलसिंग चतुरसिंग नाईक (1856-1960) हे दक्षिण मध्य भारतातील थोर समाजसुधारक असून हरितक्रांती , श्वेतक्रांतीचे जनक असलेले महानायक वसंतराव नाईक यांचे पिताश्री होत. गोरराजवंशी राठौड कुळातील असून त्यांचे गोत्र रणसोत होते. मुघलांच्या आक्रमणानंतर जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे मारवाड (राजपुताना) मधून हे कुटुंब विस्तापित झाल्यानंतर वराडमधील पुसद जवळील डोंगर माळरानावर त्यांनी आपले बस्तान बसवून गहुलीगड हे स्वतंत्र वसाहत वसविले. या भयाण संघर्षाच्या काळातही चतुरसिंग नाईकांनी आपल्या गोरराजवंशी समुदायाला सोबत घेऊन सामना करावा लागला. हा सामाजिक वारसा पुढे फुलसिंग नाईकांनी जपला. +"शिक्षणाशिवाय समाज उन्नत होणे शक्य नाही, असे फुलसिंग नाईक अत्यंत वृद्धापकाळी सुद्धा माझ्याजवळ डोळ्यात पाणी आणून सांगताना मी पाहिले आहे." असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गौरव ग्रंथात फुलसिंग नाईक बाबत मांडले आहे. [१] त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून फुलसिंग नाईक महाविद्यालयाची सन १९६० मध्ये स्थापना करण्यात आली. +फुलसिंग नाईक अशिक्षित जरी होते, परंतु त्यांना काळाची जाण होती. त्यामुळे शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे महत्त्व त्याकाळी आपल्या समुदायाला पटवून देत. समाजसुधारणेसाठी त्याकाळी फुलसिंग नाईक यांनी म्हैसूर, खांदेश, वराड अशा विविध भागातील तत्कालीन समाजधुरीणांची मोट बांधण्यातही मोलाचे योगदान दिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3526.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1ba00395aa0672b47a7b489e32fb164e127193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3526.txt @@ -0,0 +1,2 @@ +फुलेनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3542.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0bda998703b1889c8e0324929d3491479ed0aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3542.txt @@ -0,0 +1 @@ +फू बाई फू हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला विनोदी कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3562.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a8cf31f68abec46a27d6d6c8874fe36ba41a40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3562.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९११ असलेले फूलकोडो हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ८१.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६९ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय , वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट , पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3569.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa82365b3c28b66acc6a376d813ceb2f190c54d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3569.txt @@ -0,0 +1 @@ +फूल्स, नेव्ज अँड हिरोझ: ग्रेट पॉलिटिकल शॉर्ट स्टोरीज हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे पुस्तक आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3653.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aba747cbf9346b0f6c551c92f8c44cf6cb486c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3653.txt @@ -0,0 +1,2 @@ + फेटरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3657.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7288af310ece9c58bc5487b21bcd6ca6fe347ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3657.txt @@ -0,0 +1,2 @@ +[[चित्र:Vivekananda.png|इवलेसे|उजवे|फेटा घातलेले +फेटा हा एक महाराष्ट्रातील एक पारंपारिक पगडीचा प्रकार आहे. उन्हापासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3660.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc3b5a310941993dfec058c79bef68f06dfb255e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3660.txt @@ -0,0 +1 @@ +फेडरल एव्हियेशन ॲडमिनिस्ट्रेशन तथा एफ.ए.ए. ही अमेरिकेतील प्रवासी हवाई वाहतूक यंत्रणेवर देखरेख करणारी सरकारी संस्था आहे. फेडरल एव्हियेशन ॲक्ट ऑफ १९५८ या कायदाद्वारे या संस्थेची निर्मिती फेडरल एव्हियेशन एजन्सी या नावाने झाली. १९६६मध्ये वाहतूक मंत्रायलयाधीन झाल्यावर हीचे नाव बदलण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3675.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cda02ce4e4052b2921d2ecf4ac93aae57c9719f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3675.txt @@ -0,0 +1 @@ +फेडरेशन वर्सेस फ्रिडम (इंग्लिश: Federation Versus Freedom; मराठी: संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3693.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c35d487a3ba26cb0657fca4faf6e099daa80ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3693.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे नाव स्पेनमधील रिवाजाप्रमाणे आहे; पहिले किंवा पितृकुलनाम गार्सिया असून दुसरे किंवा मातृकुलनाम लोर्का आहे. +फेदेरिको देल साग्रादो कोराझो दि हेसुस गार्सिया लोर्का (स्पॅनिश उच्चार : feðeˈɾiko ɣarˈθi.a ˈlorka (फेथेरीको गार्सीआ लोर्का); जून , इ.स. १८९८ - ऑगस्ट १९, इ.स. १९३६) हा स्पॅनिश कवी, नाटककार आणि रंगमंचीय दिग्दर्शक होता. जनरेशन ऑफ २७चा प्रतीकात्मक प्रतिनिधी म्हणून गार्सिया लोर्काला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. स्पॅनिश गृहयुद्धात फॅसिस्ट गटाच्या लोकांनी लोर्काचा खून केला. सन २००८ मध्ये एका स्पॅनिश न्यायाधीशाने लोर्काच्या मृत्यूची चौकशी सुरू केली. अल्फकरजवळच्या संभाव्य दफनस्थळाचे उत्खनन करण्यास गार्सिया लोर्का कुटुंबाने अखेर परवानगी दिली पण त्या जागी मानवी अवशेष मिळाले नाहीत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3750.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ff78407815e3a951a474a54675bafbfdefbd7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3750.txt @@ -0,0 +1,9 @@ +फेमिनिस्ट ॲन्ड सायन्स : क्रिटिक्स ॲन्ड चेंजिंग परस्पेक्टिव्ह्ज इन इंडिया (खंड १)[१] हे एस.कृष्‍णा.[२] व जी.चढ्ढा.[३] यांनी संपादिलेले व स्त्री प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेले पुस्तक आहे. +सदरचे पुस्तक भारताच्या पार्श्वभूमीवर विज्ञान व स्त्री यांच्या संबंधांबाबत भाष्य करत असल्याबे विज्ञान व स्त्रीअभ्यास या दोन्ही ज्ञानशाखांसाठी मोलाचे आहे. या दोन्ही शाखांमधील संबंध फक्त ‘विज्ञानशाखेतील स्त्रिया’[४] किंवा ‘विज्ञान व स्त्री’ या पारंपरिक दृष्टिकोनातून न बघता, विज्ञानशाखेत पुरुषकेंद्री पूर्वग्रह निर्माण होण्यामागील तत्त्वज्ञानात्मक पूर्वग्रहांचा खुलासा या पुस्तकात आला आहे. सदर विषयावर भारतात झालेल्या चर्चेचा आढावा घेत, पुस्तकाचे संपादक वैज्ञानिक संस्थांमध्ये ज्ञाननिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती व प्रक्रियेतील बदलांचे समर्थन करतात. +संपादकांच्या मते संस्थामधील घट्ट पाय रोवलेले व सुप्त रीत्या कार्यरत असलेले जात, धर्म, वर्ग, लिंगभाव व भाषेच्या आधारावर असलेली असमानता केवळ वैज्ञानिक पद्धती व प्रक्रियांमुळे पुढे येत नाहीत. या विषयावरील बहुतेक चर्चा व चिकित्सा पाश्चिमात्य देशांमध्ये झालेली दिसते. परंतु सदरच्या चर्चेत भारतीय योगदानाची भर देऊन म्हणजेच वसाहतोत्तर संदर्भ देऊन या पुस्तकाने एक मोलाचे योगदान केलेले दिसते. समाजशास्त्र, मानवता ज्ञानशाखा/ मानव नीतिशास्त्र व नैसर्गिक विज्ञानशाखांमधील विविध तज्‍ज्ञांचे योगदान संकलित करून संपादकाने विज्ञानशाखेच्या झालेल्या चिकित्सेतील विविध मुद्दे तसेच आरोग्य, अध्यापनशास्त्र, उपजीविका व लैंगिकता आदी विविध क्षेत्राबाबत स्त्रीवादी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच येथे केवळ विज्ञान शाखेबाबत स्त्रीवाद्यांची चिकित्साच मांडलेली नाही तर भारतीय स्त्रीवादी संशोधकांनी विज्ञानशाखेतील सिद्धान्तांचा नव्याने शोध व त्यामध्ये सुधारणा कशा प्रकारे केली हेही विविध लेखांद्वारे अधोरेखित केलेले दिसते. +वैज्ञानिक संस्थेत, जात, धर्म, वर्ग व लिंगभावातील आंतरसंबंध हे व्यवहारात कार्यरत असले तरी ते कशा पद्धतीने वैज्ञानिक संशोधनात अंतर्भूत तटस्थता व वैश्विक मूल्यांच्या आड लपले जातात हे संपादक स्पष्ट करतात. या आधारावर ते विज्ञान क्षेत्रातील ज्ञानमीमांसाशास्त्र व व्यवहाराची चिकित्सक मांडणी करतात. पुस्तकातील पहिल्या ४ प्रकरणांमध्ये संपादक वैज्ञानिक ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत जात, वर्ग व लिंगभाव यांचे आंतरसंबंधाचे स्वरूप व परिणाम अधोरेखित करत विज्ञान शाखेतील तटस्थता या मूल्याला छेद देतात. तसेच वैज्ञानिक संस्थांमध्ये स्त्रिया व निम्न जातीतील व्यक्तीचा समावेश व प्रगतीत आड येणारे ‘काचेचे छत’ कसे काम करते हेही संपादक दाखवून देतात. पुस्तकातील पहिले प्रकरण एका ऑन-लाईन चर्चेवर आधारित आहे. आभा सूरhttps://wgs.mit.edu/people/abha-sur Archived 2015-10-25 at the Wayback Machine. यांच्या पुस्तकावर, ('Dispersed Radiance : Caste , Gender & Modern Science in India')[५] यांच्या पुस्तकात सांगितलेली ही चर्चा मेघनाद शाहच्या जातिव्यवस्थेमधील स्थान (इतर मागासवर्गीय जाती व त्यांचे भौतिकशास्त्र यामधील संबंधांबद्दल) या विषयावर त्यांनी केलेल्या एका संभाषणामुळे सुरू झाली. या चर्चेत 'विज्ञान क्षेत्रातील वैश्विक भाषा' व वैज्ञानिकांचे जातिव्यवस्थेतील स्थान आणि लिंगभावात्मक दृष्टिकोनामधील आंतरसंबंधांबद्दल व्यापक व जिवंत चर्चा, तसेच वैज्ञानिक व समाजशास्त्रज्ञांमधील चर्चा वाढवण्यासंदर्भातले व्यावहारिक मुद्दे विचारात घेतले गेलेले दिसतात. चर्चेत भाग घेतलेल्या काहींनी ही चर्चा वाढवण्यास १कलाकार व डिझायनर दुवा म्हणून काम करू शकतील’ अशी भूमिका मांडलेली दिसते. समाजात प्रचलित असलेले लिंगभावासंबंधी पूर्वग्रह जसे स्त्रीत्व व पुरुषत्वासोबत जोडली जाणारी वैशिष्ट्ये, स्त्रिया भावनिक व पुरुष तर्कसंगत व बुद्धिनिष्ठ असण्याबाबतीतील धारणा व यांचा वैज्ञानिक संस्थांमध्ये प्रचलित 'गुणवत्तेच्या' धारणेशी असलेला संबंध, जयश्री सुब्रमण्यम दाखवून देतात. तसेच हे पूर्वग्रह वैज्ञानिक संस्थांमध्ये, स्त्रिया व निम्न जातीतील व्यक्तींच्या प्रवेशात व प्रगतीत आड येतात हेही त्या दाखवून देतात. सुमी कृष्णा विज्ञानातील ज्ञान निर्मितीच्या भाषेवर टीका करत, विज्ञान क्षेत्रातील पुरुषकेंद्री पूर्वग्रह दाखवून देतात. स्त्रीवादी अभ्यासाच्या मदतीने त्या पटवून देतात की स्त्री व पुरुष या संबंधातील सांस्कृतिक धारणा व समज, या विज्ञानातील भाषेतसुद्धा प्रतिबिंबित होतात. स्त्री-पुरुषांसंबंधित विविध धारणा कशा पद्धतीने ज्ञानशाखेतील संरचनांना आकार देतात हेही त्या मांडतात. शेबिंगरच्या मते, बोटॅनिकल टॅक्सॉनॉमीच्या संरचना घडवताना लिंगभावात्मक धारणांचा वापर करण्यात आला. तसेच बॉटनी क्षेत्रातील साहित्यात, मानवी लैंगिक व्यवहारासाठी वापरण्यात आलेली भाषा वापरण्यात आली. मानसशास्त्रातील संशोधन व व्यवहार हे कशा प्रकारे प्रस्थापित मूल्यांद्वारे प्रभावित होतात, तसेच सामाजिक संदर्भ/संशोधन व व्यवहार करणाऱ्याच्या स्थानापासून अलिप्त असतात हे यू.विंध्या अधोरेखित करतात. तर अनिता घई व रचना जोहरी मानसशास्त्र, अपंगत्व व लिंगभाव यामधील आंतरछेदिता दाखवत व तसेच समकालीन प्रजननतंत्रामधील विहित सुप्रजननशास्त्रातील आदर्श अधोरेखित करत स्त्रीवादी गृहीतकांबाबत पुनर्विचार करण्याची गरज दाखवून देतात. +विज्ञानाच्या क्षेत्रातील पुरुषकेंद्री पूर्वग्रह दाखवून संपादक थांबत नाहीत तर भारतात याबाबत झालेले विविध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील व व्यवहारातील प्रयोग तसेच साहित्य व अध्यापनशास्त्राच्या क्षेत्रातील विविध नवीन कल्पना व प्रयोग संकलित करतात. कांचना महादेवनने वसाहतोत्तर स्त्रीवादी परिपेक्षातून 'समुदाय आधारित ज्ञानमीमांसाशास्त्राची' केलेली मांडणी किंवा अच्युतनच्या लेखाद्वारे आरोग्यावर काम करणाऱ्या स्त्रिया वापरात असलेल्या पर्यायी पद्धती पुढे आणत, संपादक समकालीन भारतात केले जाणारे विविध प्रयोग व पर्यायी तत्त्वज्ञानाशी ओळख आपल्याला करून देतात. +संपादकाने विज्ञानाची पुनष्कल्पना (वेगळ्या पद्धतीने विचार) करण्यात काल्पनिक लिखाणाला खूप महत्त्वाचे मानले आहे. त्यांच्या मते विज्ञानातील व्यवहाराला अधिक मुक्तिदायी बनविण्यासाठी मानवी एजन्सी (agency) व स्त्रीवादी कल्पनेतील आदर्श समाज (utopia) एक मोलाचे साधन (tool) म्हणून उपयोगास येऊ शकतात. रोखेया शेखावत हुसेन (सामाजिक सुधारक) यांनी लिहिलेले 'सुलतानाचे स्वप्न' (sultana's dream)[६] या लेखात त्या जिथे स्त्रिया सत्तेत आहेत व पुरुष घराच्या चार भिंतीत आहेत असे एक काल्पनिक विश्व रंगवतात. यामुळे होणारे समाजातले बदल व विज्ञानाकडे बघण्याची बदललेली दृष्टी दाखवत याची तुलना ते त्या लिखाणाच्या शंभर वर्षानंतर, INSA[७] द्वारा केलेल्या एका अभ्यासासोबत करतात. या अभ्यासाच्या निष्कर्षात असे मांडण्यात आले आहे की विज्ञान क्षेत्रात स्त्रियांची उपस्थिती फायदेशीर आहे कारण त्या वैज्ञानिक संशोधनात सौम्य व अधिक मानवी दृष्टिकोन आणतात. या तुलनेद्वारे संपादक पर्यायी विज्ञानाच्या कल्पनेत साहित्याचे महत्त्व मांडतात. पर्यायी विज्ञानाचे एक भाग म्हणून संपादक अध्यापनशास्त्राकडे आपले लक्ष वेधतात व तरुणांमध्ये जागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यास त्याचे महत्त्व अधोरेखित करतात व म्हणून भारतातातील अध्यापन क्षेत्रातील विविध प्रयोग आपल्यासमोर आणतात. पुस्तकातील १०व्या व ११व्या धड्यात मीना स्वामिनाथन व टी.के. सुंदरी रविंद्रन आपल्याला व्यावसायिक वैज्ञानिकांमध्ये लिंगभावासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी केलेले यशस्वी व अयशस्वी प्रयोग मांडतात. +थोडक्यात, हे पुस्तक फक्त पर्यायी ज्ञानमीमांसाशास्त्र व तत्त्वज्ञानाची मांडणी न करता, जिथे वैज्ञानिक व सामाजिक हे वेगवेगळे न राहता एक दुसऱ्यात मिसळून जातील अशा व्यवहाराची गरज मांडते. +हेलेन ई. लोंगिनोच्या मते, हा एक स्वागतार्ह खंड आहे. या खंडातील लेख हे...... विज्ञान व आधुनिकता व त्यांचे परिणाम या विषयावरील आंतरदेशीय (transnational) स्त्रीवादी चर्चेत महत्त्वाचे योगदान आहे.’ मैत्रेयी कृष्णाराज मांडतात की, ‘हा खंड विज्ञानक्षेत्रातील तात्त्विक आधाराच्या मर्यादा उत्तम प्रकारे उघड करतो..’[८] +फेमिनिस्ट परस्पेक्टिव्ह्ज ऑन सोशल रिसर्च (पुस्तक) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3754.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24ed8419b57c273ab10024a8d23f1b3dea684bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3754.txt @@ -0,0 +1,5 @@ +'मैत्रेयी कृष्णराज' यांनी संपादित केलेली व एस.एन.डीटी महिला महाविद्यालयाच्या स्त्री-अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेली स्त्रीवादी संकल्पनांची चर्चा करणारी ‘फेमिनीस्ट कन्सेप्ट’ ही मार्गदर्शक मालिका आहे. +भिन्न प्रदेश,संस्कृती,ज्ञानशाखा, वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांचे अनुभव,ज्ञान,आकलन या सर्वांनी मिळून स्त्री -अभ्यासविश्वाची उभारणी झालेली आहे आणि भौतिक परिस्थिती,सांस्कृतिक संरचना आणि वैचारिक संरचना यांतील गुंतागुंतीचे सहसंबंध समजून घ्यायला स्त्री-अभ्यासकांनी सुरुवात केलेली आहे. +पाश्चात्य अभ्यासकांनी बिगर पाश्चात्य संस्कृतीचा वेध घेणे आणि बिगर पाश्चात्य अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीचे पुर्नपरीक्षण करणे या दोन्ही गोष्टी खूप उपयुक्त आणि विश्लेषणाच्या पातळीवर गरजेच्या ठरल्या.सुरुवातीच्या काळात स्त्री चळवळीचा हा विश्वास होता की स्त्रियांचे दुय्यमत्व हे वैश्विक आहे आणि म्हणूनच सर्व स्त्रिया'भगिनिभावाच्या'सिद्धान्ताखाली त्याविरोधात एकत्र येतील.कालांतराने हे सिद्ध झाले की, स्त्रिया या वर्गाने,वंशाने, आर्थिक पातळीच्या दृष्टीने विभागलेल्या असतात. त्यामुळे 'भगिनिभाव' ही संकल्पना सहजपणे अमलात येऊ शकत नाही.समाजातल्या भिन्न स्तरातील समस्या या एकजिनसी स्वरूपाच्या असू शकत नाहीत. परंतु,यातून ही मांडणी पुढे आली कि,समाजव्यवस्थेतील अनेक शोषणात्मक संरचना या केवळ स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांचे आणि लहान मुलांचेही शोषण करते. त्यामुळे,स्त्रिया या शोषणयुक्त समाजामध्ये खरी स्वायत्तता मिळवू शकतात का आणि अधिकाधिक गुणवत्तापूर्ण अश्या मानवी धारणांची रुजवण करू शकतात का? तसेच सत्तास्पर्धेवर आधारलेल्या या समाजव्यवस्थेत भगिनीभाव नावाची गोष्ट आपल्याला विणता येईल का?याशिवाय,जैविकशास्त्रामधील सिद्धांत हे व्यवस्थेच्या पूर्वग्रहदृष्टीतून मांडले गेलेले आहेत व जीवशास्त्रीय व्यवस्था ही बंदिस्त व्यवस्था नसून ती खुली व बदल करता येणारी व्यवस्था आहे अश्या प्रकारची जीवशास्त्राच्या क्षेत्रामध्ये आव्हानात्मक संशोधने पुढे आली. ‘पितृसत्ता’या तीन खंडांतील शोधनिबंधांनी स्त्री-अभ्याच्या अभ्याससंशोधनातून आलेल्या संकल्पनांची ओळख वाचकांना करून दिलेली आहे.पुस्तकाच्या पहिल्या खंडात पितृसत्ता-मातृसत्ता;लिंगाधारित श्रमविभागणी,घरकाम,उत्पादन आणि पुनरुत्पादन या संकल्पनांची चर्चा झालेली आहे.स्त्रियांच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याकरिता या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. पुरुषी वर्चस्व व स्त्रियांचे दुय्यमत्व रूढ करणाऱ्या संरचनेचे विश्लेषण करण्याकरिता,'पितृसत्ता'ही विश्लेषणात्मक संकल्पना उदयास आलेली दिसते.लिंगाधारित श्रमविभागणी ही संकल्पना स्त्रियांच्या श्रमाचे विश्लेषण करण्याकरीता सध्या व्यापकपणे वापरली जाते. उत्पादन व्यवस्थेची जगण्यासाठीची भौतिक साधने व पुनरुत्पादन यांतील सहसंबंध व व्यवस्थेने स्त्रियांच्या पुनरुत्पादन क्षमतांवर प्रस्थापित केलेले नियंत्रण याबाबतची चर्चा उत्पादन व पुरुत्पादन या दोन्ही सहसंबंधित विश्लेषणात्मक संकल्पनांच्या आधारे करता येते. दुसऱ्या खंडामध्ये स्त्रीवादी लिखाणातील संकल्पनांचे,स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचे आकलन होण्याकरता या संकल्पना किती उपयुक्त ठरतात याचे मुल्यमापन केलेले आहे.या संकल्पना पूर्णता विकसित झालेल्या नाहीत तसेच त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे आणि या संकल्पनांच्या बांधणीशिवाय आपणांस हवी असलेली समाजव्यवस्था वास्तवात आणता येणार नाही.या संकल्पना स्वतंत्र आणि परस्पर असंबंधित नाहीत.पितृसत्ता या विश्लेषणात्मक चौकटीमध्ये इतर सर्व सत्तासंरचना समजून घेता येतात. +मैत्रेयी कृष्णराज यांनी संपादित केलेले व एस.एन.डीटी महिला स्त्री- अभ्यास केंद्राकडून प्रसिद्ध झालेली ही स्त्रीवादी संकल्पनांची मालिका विविध ज्ञानशाखांतील स्त्रीवादी अभ्यासकांकरिता उपयुक्त ठरणारी मालिका आहे. स्त्रियांच्या सामाजिक दुय्यमत्वाचे विश्लेषण करण्याकरिता व स्त्री- अभ्यासविश्वाची मजबूत बांधणी करण्याकरीता विश्लेषणात्मक स्त्रीवादी संकल्पना आवश्यक आहेत. +भगिनिभाव,पुनरुत्पादन,लिंगाधारित श्रमविभागणी,घरकाम,उत्पादन. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3771.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24ed8419b57c273ab10024a8d23f1b3dea684bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3771.txt @@ -0,0 +1,5 @@ +'मैत्रेयी कृष्णराज' यांनी संपादित केलेली व एस.एन.डीटी महिला महाविद्यालयाच्या स्त्री-अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेली स्त्रीवादी संकल्पनांची चर्चा करणारी ‘फेमिनीस्ट कन्सेप्ट’ ही मार्गदर्शक मालिका आहे. +भिन्न प्रदेश,संस्कृती,ज्ञानशाखा, वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांचे अनुभव,ज्ञान,आकलन या सर्वांनी मिळून स्त्री -अभ्यासविश्वाची उभारणी झालेली आहे आणि भौतिक परिस्थिती,सांस्कृतिक संरचना आणि वैचारिक संरचना यांतील गुंतागुंतीचे सहसंबंध समजून घ्यायला स्त्री-अभ्यासकांनी सुरुवात केलेली आहे. +पाश्चात्य अभ्यासकांनी बिगर पाश्चात्य संस्कृतीचा वेध घेणे आणि बिगर पाश्चात्य अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीचे पुर्नपरीक्षण करणे या दोन्ही गोष्टी खूप उपयुक्त आणि विश्लेषणाच्या पातळीवर गरजेच्या ठरल्या.सुरुवातीच्या काळात स्त्री चळवळीचा हा विश्वास होता की स्त्रियांचे दुय्यमत्व हे वैश्विक आहे आणि म्हणूनच सर्व स्त्रिया'भगिनिभावाच्या'सिद्धान्ताखाली त्याविरोधात एकत्र येतील.कालांतराने हे सिद्ध झाले की, स्त्रिया या वर्गाने,वंशाने, आर्थिक पातळीच्या दृष्टीने विभागलेल्या असतात. त्यामुळे 'भगिनिभाव' ही संकल्पना सहजपणे अमलात येऊ शकत नाही.समाजातल्या भिन्न स्तरातील समस्या या एकजिनसी स्वरूपाच्या असू शकत नाहीत. परंतु,यातून ही मांडणी पुढे आली कि,समाजव्यवस्थेतील अनेक शोषणात्मक संरचना या केवळ स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांचे आणि लहान मुलांचेही शोषण करते. त्यामुळे,स्त्रिया या शोषणयुक्त समाजामध्ये खरी स्वायत्तता मिळवू शकतात का आणि अधिकाधिक गुणवत्तापूर्ण अश्या मानवी धारणांची रुजवण करू शकतात का? तसेच सत्तास्पर्धेवर आधारलेल्या या समाजव्यवस्थेत भगिनीभाव नावाची गोष्ट आपल्याला विणता येईल का?याशिवाय,जैविकशास्त्रामधील सिद्धांत हे व्यवस्थेच्या पूर्वग्रहदृष्टीतून मांडले गेलेले आहेत व जीवशास्त्रीय व्यवस्था ही बंदिस्त व्यवस्था नसून ती खुली व बदल करता येणारी व्यवस्था आहे अश्या प्रकारची जीवशास्त्राच्या क्षेत्रामध्ये आव्हानात्मक संशोधने पुढे आली. ‘पितृसत्ता’या तीन खंडांतील शोधनिबंधांनी स्त्री-अभ्याच्या अभ्याससंशोधनातून आलेल्या संकल्पनांची ओळख वाचकांना करून दिलेली आहे.पुस्तकाच्या पहिल्या खंडात पितृसत्ता-मातृसत्ता;लिंगाधारित श्रमविभागणी,घरकाम,उत्पादन आणि पुनरुत्पादन या संकल्पनांची चर्चा झालेली आहे.स्त्रियांच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याकरिता या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. पुरुषी वर्चस्व व स्त्रियांचे दुय्यमत्व रूढ करणाऱ्या संरचनेचे विश्लेषण करण्याकरिता,'पितृसत्ता'ही विश्लेषणात्मक संकल्पना उदयास आलेली दिसते.लिंगाधारित श्रमविभागणी ही संकल्पना स्त्रियांच्या श्रमाचे विश्लेषण करण्याकरीता सध्या व्यापकपणे वापरली जाते. उत्पादन व्यवस्थेची जगण्यासाठीची भौतिक साधने व पुनरुत्पादन यांतील सहसंबंध व व्यवस्थेने स्त्रियांच्या पुनरुत्पादन क्षमतांवर प्रस्थापित केलेले नियंत्रण याबाबतची चर्चा उत्पादन व पुरुत्पादन या दोन्ही सहसंबंधित विश्लेषणात्मक संकल्पनांच्या आधारे करता येते. दुसऱ्या खंडामध्ये स्त्रीवादी लिखाणातील संकल्पनांचे,स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचे आकलन होण्याकरता या संकल्पना किती उपयुक्त ठरतात याचे मुल्यमापन केलेले आहे.या संकल्पना पूर्णता विकसित झालेल्या नाहीत तसेच त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे आणि या संकल्पनांच्या बांधणीशिवाय आपणांस हवी असलेली समाजव्यवस्था वास्तवात आणता येणार नाही.या संकल्पना स्वतंत्र आणि परस्पर असंबंधित नाहीत.पितृसत्ता या विश्लेषणात्मक चौकटीमध्ये इतर सर्व सत्तासंरचना समजून घेता येतात. +मैत्रेयी कृष्णराज यांनी संपादित केलेले व एस.एन.डीटी महिला स्त्री- अभ्यास केंद्राकडून प्रसिद्ध झालेली ही स्त्रीवादी संकल्पनांची मालिका विविध ज्ञानशाखांतील स्त्रीवादी अभ्यासकांकरिता उपयुक्त ठरणारी मालिका आहे. स्त्रियांच्या सामाजिक दुय्यमत्वाचे विश्लेषण करण्याकरिता व स्त्री- अभ्यासविश्वाची मजबूत बांधणी करण्याकरीता विश्लेषणात्मक स्त्रीवादी संकल्पना आवश्यक आहेत. +भगिनिभाव,पुनरुत्पादन,लिंगाधारित श्रमविभागणी,घरकाम,उत्पादन. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3812.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3abd9c1ef0c4eee4571235c95865609fd09356b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3812.txt @@ -0,0 +1,5 @@ +वरुण संजय गांधी ( मार्च १३, इ.स. १९८०) हे काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी व त्यांच्या भाजपमधील पत्नी मेनका गांधी यांचे चिरंजीव आहेत. इ.स. २००९च्या भारतीय लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथून भाजपतर्फे निवडणूक लढले आहेत. +पिलिभीतमध्ये झालेल्या प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त भाषणाबद्दल केंदीय निवडणूक आयोगाने वरुण यांच्या उमेदवारीलाही नकार दिला. त्या विरोधात 'विरोधकांना माझी राजकीय कारकी‍र्द खराब करायची आहे' हा खुलासा करून वरुण यांनी त्यांच्या भाषणाची कोणीतरी बनावट सीडी तयार केल्याचा आरोप करीत आपल्यावरील बंदी मागे घ्यावी, असा अर्ज दाखल केला. परंतु कोर्टाने त्यांना या प्रकरणी दोषी ठरवले. आक्षेपार्ह विधाने करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणणाऱ्या, तसेच आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई ओढवून घेणारे भाजपचे तरुण नेते वरुण गांधी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्र भाजपमधून सर्वाधिक मागणी आहे. तसेच उत्तर प्रदेशातही त्यांना आपल्या प्रचारसभांमध्ये बोलवण्यास अनेक कार्यकर्ते उत्सुक असतात. +वरुण गांधी यांचा जन्म १३ मार्च १९८० मध्ये न्यू दिल्लीमध्ये झाला. त्यांचे पालकांचे नाव मेनका गांधी आणि संजय गांधी आहे. त्यांच्या वडिलांचा मृत्यू एक विमानातील एका दुर्घटनेत जून १९८० मध्ये झाला, तेव्हा वरुण गांधींचे वय केवळ ३ महिन्यांचे होते. +मार्च २९ इ.स. २००९ रोजी वरुण गांधी यांच्यावर दंगा पसरवण्यास कारणीभूत ठरवल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3836.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d77c6600e3512b6a297105bc7c352ff04894061 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3836.txt @@ -0,0 +1 @@ +फेलिक्स बॉमगार्टनर (जन्मः २० एप्रिल १९६९) हा ऑस्ट्रियन स्कायडायव्हर आणि बी.ए.एस.इ. जम्पर आहे. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने अंदाजे ३९ किलोमीटर (१,२८,००० फूट) वरून ताशी १,३४२ (८३४ मैल)च्या वेगाने स्काय-डायविंग करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. [१] बॉमगार्टनर हा त्याने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या खतरनाक स्टंटस् बद्दल प्रसिद्ध आहे. बॉमगार्टनर काही काळ ऑस्ट्रियन सैन्यामध्ये व्यतित केला, जिथे त्याने पॅराशुट उडीचा सराव केला, ज्यामध्ये फारच छोट्या जागेवर उतरण्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_388.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af170baa2c0abfe4fd5dfab1ca155e8b24fcb72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_388.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 17°45′S 168°18′E / 17.750°S 168.300°E / -17.750; 168.300 + +पोर्ट व्हिला ही ओशनियामधील व्हानुआतू ह्या लहान देशाची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. २००९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,०४० इतकी होती. हा आकडा १९९९ च्या जनगणनेतील २९,३५६ पेक्षा ५०%ने वाढला. २००९मध्ये व्हानुआतूमधील १८.८% जनता या शहरात राहत होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3898.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8597ba326a4097a6a4d9408178fd7088b02a063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3898.txt @@ -0,0 +1,8 @@ +फैय्याज (जन्म : ५ जानेवारी, इ.स. १९४८) या नावाने ओळखली जाणारी फैय्याज इमाम शेख ही एक नामवंत मराठी नाट्य-अभिनेत्री आणि गायिका आहे. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापुरात असताना त्या कलापथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. +इ.स. १९६६पासून त्या मराठी नाटकांत कामे करीत आहेत. सोलापूरमध्ये आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाट्यसंपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाट्यसृष्टीत पदार्पण केले. +फैय्याज यांनी गद्य नाटके, संगीत नाटके, पार्श्वगायन, काव्यवाचन, संगीत शिक्षण, हिंदी-मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. गेली अनेक वर्षे अविरतपणे मराठी रंगभूमीची त्या मनोभावे सेवा करीत आहेत. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द करणाऱ्या नाट्यकलावंतांला मिळणारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. +फैय्याज यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाट्यसंगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाट्य-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा बेगम अख्तर मुंबईत येत तेव्हा तेव्हा त्या फैय्याज यांना गाणे शिकवीत. +‘अश्रूंची झाली फुले’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंतच्या नाटकांत फैय्याज यांच्या भूमिका आहेत. . ‘कट्यार’मधील झरीना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. +दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पंडित सी.आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढ्यांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. २०१०सालच्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन फैय्याज यांच्या हस्ते झाले होते. आजही (इ.स.२०१४) त्या त्याच तडफेने कला क्षेत्रात कार्यरत आहेत. +‘एक उनाड दिवस’, ‘दायरे’, ‘पैंजण’, ‘महानंदा’, ‘वजीर’, या हिंदी-मराठी चित्रपटांत फैय्याज यांनी काम केले आहे. +फैय्याज यांची काही स्मरणीय गाणी diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3906.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8058c3b47c851a82f9fb34d0a1e5832171100a52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3906.txt @@ -0,0 +1,2 @@ +फैजल मशीद (उर्दू: فیصل مسجد‎) ही पाकिस्तान देशाच्या इस्लामाबाद शहरामधील एक मशीद आहे. १९८६ साली बांधून पूर्ण झालेली फैजल मशीद आकाराने पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. ह्या मशीदीला सौदी अरेबियाचा दिवंगत राजा फैजल बिन अब्दुलअझीझ अल सौद ह्याचे नाव देण्यात आले आहे. +गुणक: 33°43′48″N 73°2′18″E / 33.73000°N 73.03833°E / 33.73000; 73.03833 diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3920.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72e4dc9c7fa05b544de1d3f654e655818cb0dae7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3920.txt @@ -0,0 +1,60 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +फॉकलंड द्वीपसमूह (स्पॅनिश:इस्लास माल्विनास)[१] दक्षिण अटलांटिक महासागरातील आर्जेन्टिनाजवळचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह सध्या युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखाली आहे. हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेपासून ४८० किमी अंटार्क्टिकापासून १,२०० किमी वर आहे.[२] पूर्व फॉकलंड बेटावरील पोर्ट स्टॅन्ली हे शहर येथील राजधानी आहे. +या द्वीपसमूहाच्या मालकीहक्कावरून युनायटेड किंग्डम व आर्जेन्टीनात युद्ध झाले होते. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3923.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cbcb41db6e2a3b0ba53ebe9ba73552d9bad2f4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3923.txt @@ -0,0 +1,3 @@ +फॉकिये काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फॉकिये काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3925.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3925.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_393.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c22eb00b53a11575b4bbbdd4fda4200367509af --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_393.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोर्टर काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3930.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ce2dae5241bcfc41195ac7ec6c2c802629f1713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3930.txt @@ -0,0 +1,12 @@ +फॉरेन्सिक विज्ञानाला आव्हान देणाऱ्या निवडक घटना हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. +लेखक : - पंकज कालुवाला +प्रकाशक : - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे +पृष्ठे....134 किंमत .......200/- +मनिष्यं समाजशील प्राणी बनल्यानंतर गुन्ह्यांविषयी अधिकाधिक सजग होऊ लागला किंवा दुसऱ्या शब्दात समाजाबरोबरच गुन्हेगारीचाही उदय झाला. कारण समाजाचे आपले म्हणून नियम असतात अन् ते मोडण्याचे प्रयत्न करणारे गुन्हेगार अशी सर्वसाधारण ढोबळ अशी गुन्हेगारीची व्याख्या आहे. माणूस जितका विकसित होत गेला तितकाच गुन्हेगारीचाही विकास होत गेला हे वास्तव आहे. ती रोखण्यासाठी आता फॉरेन्सिक विज्ञानाची मदत घेतली जाते. गुन्हेशोधनासाठी ही शाखा तपासयंत्रणांना बहुमोल मदत करत असली तरी तिचं यश हे नेहमीच संमिश्रं स्वरूपाचे आहे. कारण तिच्या यशावर गुन्हेगारांची हुशारी, तपासयंत्रणांची कार्यक्षमता, कायदा व न्यायदानाच्या पद्धती इत्यादी बाबींचाही प्रभाव पडत असतो. या सगळ्या बाबी फॉरेन्सिक विज्ञानापुढे आव्हान उभे करत असतात. अशाच काही निवडक घटनांचा धांडोळा येथे घेण्यात आला आहे. +1) नेपोलियन बोनपार्टचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? +2) अल्फ्रेड पॅकर – कोलोरॅडोचा नरभक्षक ? +3) डोनल्ड मेरेट्ट- गुन्हेगाराला गुन्हेशास्त्राची मदत +4) विलियम लॅंकेस्टरला मिळालेला अजब न्याय +5) सर हेन्री ब्रॉटन यांच्यावरील खून खटला +6) बोटाचा ठसा आणि मरिग्नी +7) डॉ. सॅम्युएल शेपर्ड्वरील तीन खटले diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3957.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11c68149f746095fd6158b67a86f565b6434b23d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3957.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +फॉल्स प्रॉफिट्स हा स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, पाचवा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सत्तेचाळीसवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3980.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d33b1e8826d2bf1daf1567d20bd4dfaf00823862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3980.txt @@ -0,0 +1,8 @@ + फोंडाघाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3986.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57c3abdc2b078196b2971d84a4a81fc7c8e6e083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_3986.txt @@ -0,0 +1,5 @@ +फोक्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग (लोअर सॅक्सनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) या संक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. [१]. फोक्सवागनच्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. ऑडी, बेंटले मोटर्स, बुगाटी ऑटोमोबाईल्स, फियाट, स्कोडा ऑटो, पोर्शे व अवजड वाहने बनवणारे स्कानिया ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात. +फोक्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. +नोव्हेंबर २००९ मध्ये फोक्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.[२] +एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे. +१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असून सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता सर्वसामान्याची कार हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातून फोक्सवागन कंपनीचा जन्म झाला. त्यावेळी जर्मनी मधे ५० व्यक्ती मागे १ कार असे. सर्वसाधारण माणूस मोटारसायकल पलिकडे काहीही विकत घेऊ शकत नसे. ही गरज लक्षात घेऊन काही कार कंपन्यांनी सामान्यांसाठी कार हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_402.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b64ada6ec7bbe64dc865891497095562ebbf4d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_402.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 45°31′12″N 122°40′55″W / 45.52000°N 122.68194°W / 45.52000; -122.68194 + +पोर्टलंड हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील २९वे मोठे शहर आहे. पोर्टलंड हे अमेरिकेतील सर्वात हरित तर जगातील दुसरे सर्वात हरित शहर म्हणुन ओळखले जाते. +पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4037.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7429dd4198d3b2a7a2adf253573c3aa04bd62f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4037.txt @@ -0,0 +1,2 @@ +फोर्ट-दे-फ्रान्स ही  मार्टिनिक ह्या फ्रान्सच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ९०,३४७ इतकी लोकसंख्या असलेले फोर्ट-दे-फ्रान्स हे कॅरिबियनमधील एक महत्त्वाचे शहर आहे. +गुणक: 14°36′0″N 61°5′0″W / 14.60000°N 61.08333°W / 14.60000; -61.08333 diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_405.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e40dd9c6afa6c3e9b858cf74f4fe5e311b000b61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_405.txt @@ -0,0 +1 @@ +पोर्टलंड हे अमेरिकेच्या मेन राज्यातील मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4063.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f61f5ddda7bda7999377ccc4965fcc51b1c536bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4063.txt @@ -0,0 +1,2 @@ +फोर्ट लॉडरडेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ब्रौआर्ड काउंटीमधील विमानतळ आहे. फोर्ट लॉडरडेल, हॉलिवूड आणि डेनिया बीच या शहरांपासून जवळ असलेला हा विमानतळ कॅरिबियन समुद्रातील क्रुझ प्रवाशांसाठीचा सोयीचा विमानतळ आहे. +येथे स्पिरिट एरलाइन्सचे मुख्य ठाणे असून अलेजियंट एर, जेटब्लू, नॉर्वेजियन लॉंग हॉल आणि साउथवेस्ट एरलाइन्सचेही तळ आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4075.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f708bc35009a99de9cf4ed55022e1ecb6395f00e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4075.txt @@ -0,0 +1 @@ +फोर्ट सेंट जॉर्ज,चेन्नई हा सध्याच्या चेन्नई शहराजवळ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेला किल्ला आहे. १६४२मध्ये बांधलेल्या या किल्ल्याभोवती वस्ती झाल्यावर त्यावेळच्या मद्रासपट्टिनम या गावाचे नाव त्या वसाहतीस दिले गेले. कालांतराने त्याचे चेन्नई असे नामकरण झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4093.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00035c8f522d39674e9b26bcea63952175bcc205 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4093.txt @@ -0,0 +1,2 @@ +फोर्मेंतेरा हे स्पेन देशाच्या अखत्यारीतले आणि भूमध्य समुद्रातील बालेआरीक बेटांच्या स्वायत्त समुदायापैकी एक बेट आहे. [१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4102.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a1a8362a276118ff61b8c57647505f86a33101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4102.txt @@ -0,0 +1,7 @@ +फोर्स वन ( मराठी : बझल, आयएएसटी : बाका ēका ) मुंबई महानगर परिसराचे रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक खास काउंटर टेररिझम युनिट आहे, जे राष्ट्रीय सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्थापन केले आहे. सुरक्षा रक्षक (एनएसजी) २०० Policeच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत ही स्थापना करण्यात आली होती आणि स्थापनेच्या पहिल्या जयंतीच्या दोन दिवस आधी श्री जयंत पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतील फोर्स वनच्या मुख्यालयाचा शिलान्यासही केला. [१] युनिटचे एक प्राथमिक कार्य म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे संरक्षण करणे तसेच राज्यातील अनेक राजकारण्यांचे संरक्षण करणे. +फोर्स वनची भरती महाराष्ट्र पोलिसांकडून यापूर्वीच उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या तरुण स्वयंसेवकांमध्ये घेतली जाते. एकूण अर्जदारांपैकी फक्त -5--5 टक्केच यशस्वी होतात. कॉन्स्पेब्युलरी कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रवेशाचे वय 28 वर्षे आहे आणि अधिकासाठी 35 वर्षे आहे.   +फोर्स वनच्या कमांडोना महाराष्ट्र इंटेलिजेंस Academyकॅडमी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग, पुणे आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) येथे अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटकांचा वापर करण्यास प्रशिक्षण दिले जाते आणि ते जलद शूटिंग कौशल्यांसाठी ओळखले जातात. एनएसजी एक प्रादेशिक केंद्र आहे, तर मुंबई, फोर्स मध्ये एक दहशतवादी हल्ल्याचा प्रारंभिक प्रतिसाद भाग असेल अशी अपेक्षा आहे मुंबई . [२] [३] [४] +2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने दहशतीचा सामना करण्यासाठी एक नवीन, विशेष सेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ते २ 24 नोव्हेंबर २०० on रोजी मुंबईच्या उपनगरी गोरेगावच्या एसआरपीएफ मैदानावर सुरू झाले. युनिटचे प्रारंभिक प्रशिक्षण इस्त्रायली स्पेशल फोर्सेस ( यामम )च्या मदतीने आणि देखरेखीखाली केले गेले. इस्राईलच्या तज्ञांनी दोन महिन्यांच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर, फोर्स वनची स्थापना केली. फोर्स वनचे मुख्यालय ९६ एकर (३,९०,००० मी२) पसरलेले आहे वायव्य मुंबईच्या गोरेगाव येथील हिरव्यागार आरे दूध कॉलनीत आणि पहिल्या तुकडीत २१6 एलिट कमांडो आहेत. +स्वयंसेवी दलाचा भाग होण्यासाठी भाग घेतला - त्यातील बरेचसे २ 26/११ प्रतिसाद पथकाचे एक सदस्य होते - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि उच्च ऊर्जा वगळता पुण्यात २1१ जवानांची निवड व प्रशिक्षण घेण्यात आले. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ( डी आर डी ओ). +फोर्स वनने मोझांबिकच्या पोलीस दलाला प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय फोर्स वन महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व द्रुत प्रतिसाद संघांना प्रशिक्षित करते आणि रेल्वे संरक्षण दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना प्रशिक्षण देण्यात गुंतले आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4113.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f3361843398dbc9339bb5f13ce24c39572b2c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4113.txt @@ -0,0 +1,3 @@ + +फौजीया खान राज्यपालनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषद सदस्य छायाचित्र गंगाखेड - राज्याच्या मंत्रिमंडळात परभणी जिल्ह्य़ातून राज्याच्या मंत्रिमंडळात फौजीया खान सामान्य प्रशासन, सांस्कृतिक राज्यमंत्री Member of Executive Council, MAU, Parbhani +CEWS,an organization was set up by Mrs Fauzia Khan,(MLC) at Parbhani with about 13 institutions running under it. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4118.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..094d88379a9b90da80bd5bf3f56084f14be9702d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4118.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. फ् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक कठोर व्यंजन आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4141.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4db933bef98433af61f2fc366376d9dd9023a40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4141.txt @@ -0,0 +1,7 @@ + +रशियन लेखक फ्योदर मिखालोविच दस्तयेवस्की (११ नोव्हेंबर १८२१ - ९ फेब्रुवारी १८८१) हे आपल्या क्राईम अँड पनिशमेंट (गुन्हा आणि शिक्षा) या कादंबरीसाठी ओळखले जातात. त्यातील पात्रे तीव्र भावना असणारी, गुन्ह्यातून वाट शोधणारी, स्वातंत्र्याचा अर्थ शोधणारी, तात्त्विक प्रश्न मांडणारी असल्याने दस्तयेवस्की हे जगभरातील सामान्य लोकांचे प्रतिनिधीत्व करणारे लेखक ठरतात. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. +त्यांनी त्यांचे लिखान विसावित सुरू केले, आणि त्यांची पहिली कादंबरी, पूअर फोक (गरीब लोक) ही 1846 मध्ये प्रकाशीत केली तेव्हा त्यांचे वय 25 होते. +फ्योदर हे वडील मिखाईल आणि आई मारीया यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य. वडील मिखाईल हे एक सर्जन होते, मॉस्को शहरातील गरिबांसाठी चालविण्यात येणाऱ्या इस्पितळात ते काम करीत असत. फ्योदरला लहानपणी त्या इस्पितळातील गरीब रुग्णांच्या गोष्टी ऐकण्यात स्वारस्य असल्याने ते तेथील लोकांची चौकशी करीत, त्यांच्याजवळ बसून त्यांच्याविषयी जाणून घेत. +आई मारीयाचे निधन झाल्यावर (१८३७) फ्योदर आणि त्यांच्या भावाला शिक्षणासाठी सेंट पीटर्सबर्ग येथील Military Engineering Academy मध्ये पाठविण्यात आले. लवकरच (१८३९) वडील मिखाईल यांचेही निधन जाले. आपले Military Engineering Academy मधील शिक्षण पूर्ण (१८४२) करून फ्योदर दस्तयेवस्की लेफ्टनंट पदावर सैन्यात दाखल झाले. सैन्यात सुमारे २ वर्षे नोकरी करून दस्तयेवस्कीने ती नोकरी सोडून दिली आणि ते गंभीरपणे लिखाणाकडे वळले. +सैन्यातून निवृत्ती पत्करून दस्तयेवस्की एका बंडखोर गटाचे सदस्य झाले. त्या गटासाठी जहाल मतांची पत्रके काढून त्यांनी ती वाटल्याने १८४९ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांना शिक्षा म्हणून इतर कैद्यांसह सेमेनोव्ह चौकात उभे करून गोळ्या झाडून मारण्याची शिक्षा सुनाविण्यात आली. शिक्षेच्या दिवशी एका अधिकाऱ्याने त्यांचे शिक्षा कमी होण्याचे पत्र आणल्याने दस्तयेवस्की यांना सायबेरियात तुरुंगवासासाठी पाठविण्यात आले. ४ वर्षे कारावास भोगल्यानंतर सायबेरियातच त्यांना सामान्य सैनिक म्हणून काम करण्याची शिक्षा देण्यात आली. तुरूंगातील गलिच्छ वातावरण, तेथील कैदी, सश्रम कारावास हे पाहून दस्तयेवस्की यांचा एक वैचारिक लेखक म्हणून उदय झाला. +१८४५-४६ मध्ये दस्तयेवस्की यांची पहिली कादंबरी पुअर पोक प्रकाशीत झाली. यात दरिद्री कारकुनाच्या मनोविकारांचे वित्रण दस्तयेवस्की यांनी केले आहे. याच वर्षी दस्तयेवस्की यांची दुसरी कादंबरी द डबल प्रकाशीत झाली. यात दोन व्यक्तिमत्त्व असलेल्या एका कारकुनाची गोष्ट आहे. हा नायक अपयशी ठरतो तर त्याचे प्रतिरूप यशस्वी ठरते. शेवटी नायक आपल्यावरील ताणामुळे वेडा होतो. १८६१ साली प्रकाशीत द हाऊस ऑफ द डेड या कादंबरीत दस्तयेवस्की यांनी आपल्या सायबेरियातील अनुभवांबद्दल लिहिले आहे. त्यांच्या क्राईम अँड पनिशमेंट (१८६६), द इडियट (१८६८), द पझेस्ड (१८८०), द ब्रदर्स करमाझोव्ह (१८८०) या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. आपल्या कादंबऱ्यातून दस्तयेवस्की यांनी लोकांना राष्ट्रवाद शिकविला. लोकांकडून त्यांना खूप प्रेम मिळाले. दस्तयेवस्की यांनी मांडलेली वास्तववाद हा लिओ टॉल्स्टॉय यांच्या वास्तववादापेक्षा वेगळा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4150.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d073563651c83e62b7fa3fb048b0fef8a949a3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4150.txt @@ -0,0 +1 @@ +हाइनरिश श्मिट (जर्मन: Heinrich Schmitt), टोपणनाव फ्रांक अर्नाऊ (जर्मन: Frank Arnau), (९ मार्च, इ.स. १८९४; व्हिएन्ना - ११ फेब्रुवारी, इ.स. १९७६; म्युन्शेन, जर्मनी) हा जर्मन भाषेतील कादंबरीकार, लेखक, पत्रकार होता. गुन्हे व गुन्हेअन्वेषण यांविषयी लिहिलेल्या ललित साहित्यासाठी तो ख्यातनाम होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4155.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1cffb4d45597b9717deaccbdd1a24c6c6f90a70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4155.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रॅंक आल्बर्ट कॉटन (एप्रिल ९, इ.स. १९३० - फेब्रुवारी २०, इ.स. २००७) हा टेक्सास ए. अँड एम. युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. याने संक्रामक धातूंबद्दल संशोधन केले व १,७०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4201.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4201.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4230.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb9663c764994d9e7e9156ff896b4746a2a7f38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4230.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 50°6′37″N 8°40′56″E / 50.11028°N 8.68222°E / 50.11028; 8.68222 + +फ़्रांकफुर्ट आम माइन हे जर्मनीच्या हेसेन राज्यातील सर्वात मोठे शहर असून बर्लिन, हांबुर्ग, म्युन्शेन, क्यॉल्न या शहरांनंतर जर्मनीतले पाचवे मोठे शहर आहे. +माइन नदीकाठावर वसलेले फ्रांकफुर्ट जर्मनीतील आर्थिक व दळणवळण-वाहतुकीचे केंद्र आहे. युरोपीय केंद्रीय बँक, फ्रांकफुर्ट स्टॉक एक्स्चेंज फ्रांकफुर्टमध्येच असल्यामुळे हे शहर युरोपाच्या मुख्यभूमीवरील महत्त्वाच्या दोन आर्थिक केंद्रांपैकी(दुसरे केंद्र पॅरिस) एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_426.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c9adf762b16d9181c1d7dcee17d0fe60be30d28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_426.txt @@ -0,0 +1,59 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +पोर्तो रिको हा अमेरिकेचा कॅरिबियनच्या ॲंटिल्स भागातील एक प्रांत आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4294.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb9663c764994d9e7e9156ff896b4746a2a7f38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4294.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 50°6′37″N 8°40′56″E / 50.11028°N 8.68222°E / 50.11028; 8.68222 + +फ़्रांकफुर्ट आम माइन हे जर्मनीच्या हेसेन राज्यातील सर्वात मोठे शहर असून बर्लिन, हांबुर्ग, म्युन्शेन, क्यॉल्न या शहरांनंतर जर्मनीतले पाचवे मोठे शहर आहे. +माइन नदीकाठावर वसलेले फ्रांकफुर्ट जर्मनीतील आर्थिक व दळणवळण-वाहतुकीचे केंद्र आहे. युरोपीय केंद्रीय बँक, फ्रांकफुर्ट स्टॉक एक्स्चेंज फ्रांकफुर्टमध्येच असल्यामुळे हे शहर युरोपाच्या मुख्यभूमीवरील महत्त्वाच्या दोन आर्थिक केंद्रांपैकी(दुसरे केंद्र पॅरिस) एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4301.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f172392e7fe7b954a56d56c4fda3fba5c08464d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4301.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांकफुर्टी विचारधारा ही एक नवमार्क्सवादी विचारधारा आहे. जर्मनीतल्या फ्रांकफुर्ट शहरातल्या इन्स्टिटूट फ्युर सोत्सियालफोर्शुंग (समाज संशोधन संस्था) या संशोधन संस्थेत या विचारसरणीची सुरुवात झाली. तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी विचारधारेची स्थापना केली. यांमध्ये टेओडोर अाडोर्नो व युर्गेन हाबरमास हे जर्मन तत्त्वज्ञ आणि फ्रेडरिक जेमिसन हे अमेरिकन टिकाकार प्रमुख आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_432.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_432.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4322.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d350a11e068da7de20c6978f905f3833e0e57076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4322.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांत्स पीटर शुबर्ट (३१ जानेवारी, इ.स. - १९ नोव्हेंबर, इ.स. १८२८) एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. आपल्या अल्पायु जीवनात शुबर्टने विपुल रचना केल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4333.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..009e2310a8584d55d972278123fb6c9c6a955a90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4333.txt @@ -0,0 +1,4 @@ +श्री. अच्युतराव आपटे व द गलरी ह्यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मलाताई पुरन्दरे ह्यांच्या परिश्रमाने झाली. +हे मंडळ फ्रान्समधील 'परस्पेक्टिव एसिएन्' ह्या संस्थेशी निगडित आहे. ह्या दोन मंडळांचे काम परस्पर सहकार्याने चालते. +ह्या मंडळातर्फे दर वर्षी भारतातील आठ केन्द्रांवरून साधारण पंचवीस व्यक्ती फ्रान्सला पाठवल्या जातात. ह्या व्यक्तींची निवड त्या त्या केन्द्रावर् केली जाते. समाजातील एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची निवड होते. तसेच दर वर्षी फ्रान्समधूनही काही लोकांचा गट भारतात येतो. +सांस्कृतिक देवाण घेवाण ह्या उद्देशाने हे गट परस्पर देशांना भेटी देतात. ह्या भेटींवेळी गट सदस्य एकमेकांच्या घरी राहतात. विविध स्थानिक स्थळांना भेटी देतात. परस्परांच्या चालिरिती समजून घेतात. एकंदरीने परस्पर स्नेहव्रृद्धी साधली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4357.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ff3b0edab5d7ad9b8e27e6151d3dd380810a44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4357.txt @@ -0,0 +1 @@ +पहिला फिलिप (फ्रेंच: Philippe Ier;) (मे २३, इ.स. १०५२ - जुलै २९, इ.स. ११०८) हा इ.स. १०६० सालापासून मृत्यू पावेपर्यंत फ्रान्साचा राजा होता. त्याने स्वतःचा बाप पहिला हेन्री याच्या कारकिर्दीत क्षीण झालेल्या राज्याची पुनरुत्थानाची प्रक्रिया आरंभली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4377.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264fcd4fa398bc24e2b425191cca677e08c540bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4377.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांसिस अलेक्झांडर मॅककिनन, मॅककिननांपैकी ३५वा मॅककिनन (एप्रिल ९, इ.स. १८४८ - फेब्रुवारी २७, इ.स. १९४७) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू होता. +मॅककिनन सर्वाधिक जगलेला कसोटी क्रिकेट खेळाडू होता. मृत्युसमयी याचे वय ९८ वर्षे व ३२४ दिवस होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4398.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4398.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4414.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a1cb3203c8556e164979e2cc86330bb370b8f4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4414.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर फ्रांसिस स्टॅन्ली जॅक्सन (२१ नोव्हेंबर, १८७० - ९ मार्च, १९४७)[१] हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू, सैनिक आणि राजकारणी होता. हा इंग्लंडकडून २० कसोटी सामने खेळला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4437.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2661f8c05088263e55de015b7ba73eda37b0c56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4437.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रान्सिस्को सार्डिन्हा ( १५ एप्रिल १९४६) हे भारतामधील विद्यमान संसद सदस्य व गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4450.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffc1cb587f73971fd4fbddaddbecc826ae3cd4a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4450.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फ्रांचेस्का स्कियाव्होनी (इटालियन: Francesca Schiavone) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी (२०१० फ्रेंच ओपन) ती आजवरची एकमेव इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4512.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3ff86be124f2ee605ab362b270a84d479ee4b69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4512.txt @@ -0,0 +1 @@ +चौथा हेन्‍री (१३ डिसेंबर १५५३ - १४ मे १६१०) हा इ.स. १५८९ ते इ.स. १६१० दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4533.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cafbe676d61f05a89d430dd7bb1f1c8800aee8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4533.txt @@ -0,0 +1 @@ +सातवा लुई (११२० - १८ सप्टेंबर ११८०) हा इ.स. ११३१ ते इ.स. ११८० दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4535.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..846ffa92a670d9444e33528a198d7a364ec3d4fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4535.txt @@ -0,0 +1,2 @@ +सोळावा लुई (२३ ऑगस्ट १७५४ - २१ जानेवारी १७९३) हा इ.स. १७७४ ते इ.स. १७९२ दरम्यान फ्रान्स व नाबाराचा राजा होता. पंधराव्या लुईचा नातू असलेल्या सोळाव्या लुईला त्याच्या आजोबांच्या अनेक चुकांचे परिणाम भोगावे लागले. फ्रान्समध्ये स्वातंत्र्यचळवळ सुरू झाली व फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधील संपूर्ण एकाधिकारशाही बंद करून संविधानिक एकाधिकारशाही सुरू झाली. ह्या दरम्यान सोळाव्या लुईला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला. २१ जानेवारी १७९३ रोजी त्याला शिरच्छेद करून मारून टाकण्यात आले. +सोळावा लुई अमेरिकेचा मोठा समर्थक होता व अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या आदरार्थ केंटकीमधील लुईव्हिल ह्या शहरास त्याचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4537.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67aea689c5d0603c1c73c9aedc778cda2913dd9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4537.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते. +१९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड पुकारले व ह्यामुळे चौथे प्रजासत्ताक कोसळले. चार्ल्स दि गॉलच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर १९५८ रोजी पाचवे व सध्याचे फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4548.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c23af63604d50f9bdb45b02b104f400db391749 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4548.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Fr) (अणुक्रमांक ८७) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4576.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9acc3d20a6dd2bffee2ccfda88b93d61968311d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4576.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांसिस्को फ्रांको (स्पॅनिश: Francisco Franco y Bahamonde) हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला. +गृहयुद्धामध्ये नाझी जर्मनी व इटलीने फ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रांकोने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांना मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे शीत युद्ध काळात अमेरिकेने फ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते. +फ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4587.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a95a6b6db68240f167cc57104520f3d5ee3c985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4587.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रायडे फिल्म वर्क्स ही मुंबईतील एक चित्रपट निर्माती कंपनी आहे. ही कंपनी चित्रपट दिग्दर्शक नीरज पांडे आणि निर्मात्या शीतल भाटिया यांनी स्थापन केली आहे.. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4591.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2713e7d1c5fb99b825aa4f334f5b07212e387689 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4591.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 47°59′N 7°51′E / 47.983°N 7.850°E / 47.983; 7.850 + +फ्राइबुर्ग इम ब्राइसगाउ (जर्मन: Freiburg im Breisgau; फ्रेंच: Fribourg-en-Brisgau) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक शहर आहे. हे शहर येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. फ्रायबुर्ग विद्यापीठ जर्मनीतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना १४५८ साली झाली. ह्या विद्यापीठात सौर-ऊर्जेवर अतिशय उच्च दर्जाचे संशोधन होते. फ्रायबुर्ग येथील द्राक्षाच्या मळ्यासाठी व उच्च दर्जाच्या वाईनसाठी प्रसिद्ध आहे. +हे शहर जर्मनीच्या नैरुत्य कोपऱ्यामध्ये वसलेले असून शहराच्या पश्चिमेला ऱ्हाइन नदीच्या पलिकडे फ्रान्सची सीमा आहे तसेच येथुन स्वित्झर्लंडची सीमाही जवळ आहे. शहराच्या पूर्वेला श्वार्त्सवाल्डच्या डोंगररांगा आहेत. +फुटबॉल हा फ्राइबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा एस.सी. फ्रायबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4605.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf18785efe19783448a17330f84fbb832185bfb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4605.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रिडम पार्क हा बंगळूर, कर्नाटक, भारत येथील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे स्थायिक आहे. पहिले ते मध्य जेल होते.[१] नोवेंबर २००८ साली ते सामान्य नागरिकांना उपलब्ध करण्यात आले. त्यातला काही भागात आंदोलनांसाठी पर्वांगी दिली आहे.[२] Archived 2010-12-03 at the Wayback Machine. +जेव्हा १९७५ला आपातकाळ राबवण्यात आला होता, अनेक विरोधी पक्श नेते जसे अटल बिहारी वाजपयी व लाल क्रुष्ण अडवाणी ह्यांना अटक करण्यात आली होती, व येथे तुरुंगवास झाला होता.[३] Archived 2012-07-15 at Archive.is +भ्रष्टाचाराविरुद्ध भारत (ईंडिया अगेंस्ट करप्शन), ह्या आंदोलनाद्वारे समर्थित अण्णा हजारेंचे (लोकपाल बिलच्या मागणीसाठी) अनिश्चीत उपोषणाच्या समर्थनामध्ये फ्रिडम पार्क येथे सुद्धा उपोषणासाठी लोकं बसलीत.[४] +गुणक: 12°58′38.18″N 77°34′54.64″E / 12.9772722°N 77.5818444°E / 12.9772722; 77.5818444 diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4613.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0cfe8239cf0758a4d4265dcee3f81858f82475d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4613.txt @@ -0,0 +1,8 @@ +फ्रिबोर्ग हे स्वित्झर्लंड देशाच्या पश्चिम भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. + आर्गाउ  आपेंझेल आउसरर्‍होडन  आपेंझेल इनरर्‍होडन  बासल-लांडशाफ्ट + बासल-श्टाट  बर्न  फ्रिबोर्ग  जिनिव्हा + ग्लारुस  ग्राउब्युंडन  युरा  लुत्सर्न + नूशातेल  निडवाल्डन  ओबवाल्डन  शाफहाउजन + श्वित्स  सोलोथुर्न  सांक्ट गालेन  थुर्गाउ + तिचिनो  उरी  व्हाले  व्हो + त्सुग  झ्युरिक diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4642.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648ccea6ac7bd1a0c75d0ac4e04cb93c2c0809ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4642.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°39′N 9°29′E / 47.650°N 9.483°E / 47.650; 9.483 + +फ्रीडरिक्सहाफेन (जर्मन: Friedrichshafen) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक छोटे शहर आहे. फ्रीडरिक्सहाफेन शहर जर्मनीच्या दक्षिण भागात बोडनसे सरोवराच्या काठावर जर्मनीच्या ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड देशांसोबतच्या सीमेजवळ वसले आहे. फ्रीडरिक्सहाफेन प्रामुख्याने येथील झेपलिन ह्या हवाई जहाजाच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. +फ्रीदरिक्सहाफेन व्युर्टेंबर्ग राजतंत्राद्वारे नेपोलियोनिक युद्धांदरम्यान इ.स. १८११ साली वसवले गेले. १९व्या शतकाच्या अखेरीस फर्डिनांड फॉन झेपलिनने येथे झेपेलिन जहाजांचे उत्पादन सुरू केले होते. दुसऱ्या महायुद्धकाळात फ्रीडरिक्सहाफेनचा २/३ भाग दोस्त राष्ट्रांच्या बॉबहल्ल्यामध्ये उध्वस्त झाला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4677.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d93537de9a0c1d1bc96d6ea8353ccbc28a57e0a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4677.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रीसलंड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. फ्रीसलंडच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४१ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4694.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4694.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4711.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9f64b5a3cc84718d6f3c83033c2fc4da64fea89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4711.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांकफुर्ट आम माइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (जर्मन: Flughafen Frankfurt am Main) (आहसंवि: FRA, आप्रविको: EDDF) हा जर्मनी देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ हेसेन राज्यामधील फ्रांकफुर्ट शहरामध्ये स्थित आहे. ८ जुलै १९३६ रोजी बांधून पूर्ण झालेला व २०१२ साली सुमारे ५.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा फ्रांकफुर्ट हा लंडन हीथ्रो व पॅरिस चार्ल्स दि गॉलखालोखाल युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या तर जगात दहाव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +फ्रांकफुर्ट विमानतळापासून रोज १,३६५ उड्डाणे १११ देशांतील २७५ शहरांस जातात. पैकी ७७% उड्डाणे लुफ्तांसा आणि स्टार अलायन्सच्या इतर कंपन्यांची असतात.[१] जर्मनीतून जाणाऱ्या आंतरखंडीय उड्डाणांपैकी ६५% उड्डाणे या विमानतळावरून होतात.[१] +२०११ च्या शेवटापर्यंत फ्रांकफुर्ट विमानतळावर तीन धावपट्ट्या वापरात होत्या. येथील वाहतूकीच्या मानाने धावपट्ट्या कमी पडत असल्याने छोट्या विमानवाहतूक कंपन्या फ्रांकफुर्ट विमानतळ वापरत नव्हत्या. अशा कंपन्यांची उड्डाणे शहरापासून १२० किमी दूर असलेल्या फ्रांकफुर्ट-हान विमानतळावरून होत असे. २०१२मध्ये चौथी धावपट्टी सुरू झाल्यानंतर यातील काही कंपन्या आता येथे उड्डाणे आणू लागल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4715.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4da1634d75f76225b1b47218b36cbe0677edb7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4715.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांसिस क्लेर फ्रान विल्सन (७ नोव्हेंबर, इ.स. १९९१:फार्नहॅम, सरे, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4729.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2932ea930a0c204f98a76f4f5c95ab564675a44a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4729.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रेंच ओपन (फ्रेंच: Les internationaux de France de Roland-Garros) ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे. +ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. सध्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते. +येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, व्हीनस विल्यम्स इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या रॉजर फेडररला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे ब्यॉन बोर्ग, रफायेल नदाल, इव्हान लेंडल, जस्टिन हेनिन इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे. +खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रफायेल नदालने सर्वाधिक वेळा (९ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे. +गुणक: 48°50′49.79″N 2°14′57.18″E / 48.8471639°N 2.2492167°E / 48.8471639; 2.2492167 +{वर्ग:पॅरिस]] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_474.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14f3864871df3d0c22270750c4b6164e9d475e70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_474.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पोर्तुगीज साम्राज्य (पोर्तुगीज:Império Português) हे इतिहासातील पहिले जागतिक साम्राज्य होते. तसेच हे साम्राज्य सर्वाधिक काळ टिकलेले युरोपीय वसाहती साम्राज्य होते. हे साम्राज्य सहा शतके टिकले. १४१५ साली सेउता जिंकल्यानंतर या साम्राज्याचा उदय झाला. २००२ साली पूर्व तिमोरला स्वातंत्र्य दिल्यानंतर हे साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला. पोर्तुगीज साम्राज्याने, आज स्वतंत्र देश म्हणून असलेल्या ५३ देशांवर राज्य केले होते. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4740.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1018fff68b1c07c05573a1889973df7cb4550155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4740.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेंच फ्रॅंक हे फ्रान्सचे अधिकृत चलन होते. आता फ्रान्समध्ये युरोपीय संघाप्रमाणे युरो हे चलन ग्राह्य आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4743.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b0af35743cb95a511098f75a39b83e9d75b79d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4743.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रेंच राज्यक्रांती (फ्रेंच: Révolution française) म्हणजे फ्रान्समध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. जुन्या रूढीगत परंपरा, तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारून दिल्या गेल्या व त्यांच्या जागी समता, नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये अंगिकारली गेली. या काळात मॅान्टेस्क्यू या विचारवंताने 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' मांडला होता. तसेच फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील बुद्धिवादी लोकांवर मोठ्या प्रमाणात पडला होता. जॉ जॅकवेस रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते. +इ.स. १७८९ च्या मे महिन्यात भरलेल्या "ल एता-जेनेरो", अर्थात समाजातील पुरोहित, सरंजामदार महाजन व सामान्यजन अशा तीन इस्टेटींच्या, सर्वसाधारण सभेमधून क्रांतीची ठिणगी पडली. जून महिन्यात तिसऱ्या इस्टेटीने टेनिस कोर्टावर प्रतिज्ञा घेतली; तर जुलै महिन्यात बॅस्तिये किल्ल्याचा पाडाव झाला. ऑगस्ट महिन्यात मानवाच्या व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात इतिहासप्रसिद्ध झालेल्या व्हर्सायवरच्या मोर्च्याने राजदरबाराला पॅरिसला परतण्यास भाग पाडले. पुढील काही वर्षे विविध मुक्तिवादी गट आणि परिवर्तनवादी प्रयत्नांना हाणून पाडू पाहणारी दक्षिणपंथी राजसत्ता यांच्यादरम्यान संघर्ष घडतच राहिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4757.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4757.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_476.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..686f88f1cdf5e85c0983161fae2f781ff5d0a337 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_476.txt @@ -0,0 +1,14 @@ + +पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा या पोर्तुगालने भारतात व्यापार करण्यासाठी इ.स. १४९७ सालापासून काढलेल्या मोहिमा होत. +इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स'[श १] असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून 'केप ऑफ गुड होप'[श २] असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याने मोझांबिक येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला. कालिकतपासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड[टीप १] या लहानशा खेड्यात त्याने १७ मे, इ.स. १४९८ रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे युरोपकडून भारताकडे थेट येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला. +कालिकतचे हिंदू राज्य प्राचीन चेरा साम्राज्याच्या अकरा वारसा राज्यांपैकी एक होते. वास्को द गामा कालिकतला आला त्यावेळी तिथला शासक नेडीयिरुप्पू स्वरूपम 'झामोरीन' या त्याच्या आनुवांशिक बिरुदावलीने ओळखला जात होता. झामोरीनच्या राज्यातील कालिकत हे बंदर असलेले शहर मसाल्याच्या व कापडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सागरी व्यापारामुळे समृद्ध असलेल्या कालिकतचे झामोरीन हे सार्वभौम शासक होते व त्यांनी जवळजवळ आठ शतके त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखलेले होते. त्यांनी दिल्लीच्या मुघल प्रभुत्वाला कधीही मान्यता दिलेली नव्हती. ते त्यांच्या आदरातिथ्य, धार्मिक सहिष्णुता आणि सर्व देशांच्या व्यापाऱ्यांना आश्रय देण्याबद्दल प्रसिद्ध होते. परकीय व्यापाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत व दलालांसमवेत राहता यावे म्हणून झामोरीनच्या प्रभावक्षेत्रातील समुद्रकिनारपट्टीवर त्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. +पोर्तुगालला परतण्यापूर्वी वास्को द गामाने कालिकत येथे तीन महिने वास्तव्य केले. त्याला त्याची ही मोहीम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली. या मोहिमेत त्याच्या ११५ खलाशांना प्राण गमवावे लागले. त्याचे एक जहाज बुडाले आणि दुसऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले. तो दोन जहाजांसह मायभूमी पोर्तुगालला परतला. त्याच्या दोन्ही जहाजांत भारतीय माल पूर्णपणे भरलेला होता. या मोहिमेत सर्व खर्च वजा जाता वास्को द गामाला साठपट फायदा झाला. वास्को द गामाच्या या यशस्वी मोहिमेचे जगभर दूरगामी परिणाम झाले. +वास्को द गामाने शोधलेल्या नवीन सागरी मार्गामुळे दळणवळणाच्या माध्यमातून पश्चिम युरोपातील देश पूर्वेच्या जवळ आले आणि पाश्चात्त्य सत्तांच्या वसाहतवादाला चालना मिळाली व युरोपच्या भारत व दक्षिण-पूर्व आशियाशी चालणाऱ्या व्यापारावर एकाधिकार प्रस्थापित करण्याची संधी पोर्तुगीजांना मिळाली. यामुळे युरोपच्या पूर्वेकडील देशांशी असलेल्या व्यापारावर इटलीचा जो एकाधिकार होता त्यालाही धक्का बसला. नवीन समुद्री मार्गाच्या शोधाने भारतही जागतिक राजकारणात गुंतला आणि युरोपीय देशांच्या विस्तारवादाला बळी पडला. सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच आले. +पोर्तुगीजांनी केप मार्गाचा शोध लावल्याने भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गांचा वापर करणारे पोर्तुगाल हे पहिले पश्चिम युरोपीय राष्ट्र ठरले. वास्को द गामाच्या भारतातील यशस्वी मोहिमेनंतर पेड्रो अल्वारेझ कॅब्रल याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने दुसरी व्यापारी मोहीम काढली. तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथून १३ जहाजांमधून १२०० खलाशांचा तांडा ९ मार्च, इ.स. १५०० रोजी भारताकडे निघाला. पुढे सागर सफरीत वाईट हवामानामुळे जहाजांचा हा काफिला भरकटला व ब्राझीलकडे गेला. तिथून तो भारताकडे वळला आणि १३ सप्टेंबर, इ.स. १५०० रोजी कालिकत येथे पोहोचला. +पोर्तुगीजांनी त्यांची पहिली वखार कालिकत येथे झामोरीनच्या रीतसर परवानगीने बांधली. पो्तुगीजांच्या आधी काही अरब व्यापारीही कालिकत येथे झामोरीनच्या परवानगीने व्यापारासाठी आलेले होते आणि त्यांना झामोरीनच्या दरबारी चांगला मान होता. पण पोर्तुगीजही कालिकत येथे व्यापारासाठी आल्याने व झामोरीनने त्यांना तशी परवानगी दिल्याने अरबांच्या कालिकत येथून आशिया व युरोपदरम्यान चालणाऱ्या व्यापाराच्या एकाधिकाराला धक्का बसला. परिणामी अरब आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांत तंटे चालू झाले. अरबांना झामोरीनकडे मान होता. झामोरीनने त्याच्या राज्यात शांतता राखण्यासाठी पोर्तुगीजांनाच खडसावले. त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. यामुळे जो संघर्ष उद्भवला त्यात कॅब्रल आणि त्याच्या साथीदारांचा पराभव झाला. त्यामुळे पेड्रो अल्वारेझ कॅब्रलला इ.स. १५०१ साली पोर्तुगालला परतावे लागले. जाताना त्याच्याजवळ त्याची केवळ पाच जहाजे शिल्लक राहिलेली होती. जाताना त्याची ही पाचही जहाजे भारतीय मालाने काठोकाठ भरलेली होती. पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांतून त्याला खूप मोठा नफा मिळाला. +पेड्रो अल्वारेझ कॅब्रलच्यानंतर पोर्तुगालची तिसरी व्यापारी मोहीम जोआस द नोव्हा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालहून निघाली. इ.स. १५०१ सालीच तो कालिकतला पोहोचला. कालिकतला आल्यावर झामोरीनने जोआस द नोव्हा आणि त्याच्या सहकारी व्यापाऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना त्याच्या प्रजेशी शांततेने व्यापार करण्याची परवानगी दिली. +पोर्तुगालची चौथी व्यापारी मोहीम वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली निघाली. तो दिनांक २९ आॅक्टोबर, इ.स. १५०२ साली दुसऱ्यांदा कालिकत बंदरात उतरला. यावेळी त्याने त्याच्यासोबत वीस मोठी जहाजे व शस्त्रसज्ज नौदल सोबत आणले होते. आल्यावर त्याने कालिकतच्या शासकाच्या मर्जीविरुद्ध कालिकत, कोचीन आणि कण्णूर येथे व्यापारी केंद्रे सुरू केली. वास्को द गामाच्या या दुसऱ्या मोहिमेवेळी सगळ्या मलबार किनाऱ्यावर जी लहान-लहान राज्ये होती, ती सरंजामदार प्रमुखांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजांच्या विस्तारवादाला आळा घालू शकेल असा एकही प्रबळ राजा त्यावेळी संपूर्ण मलबार किनाऱ्यावर नव्हता. पोर्तुगीजांजवळ भारतीयांपेक्षा प्रभावी शस्त्रे होती व त्यांची जहाजेही समुद्रातील भारतीय जहाजांपेक्षा जास्त शक्तिशाली होती. +व्यापाराच्या माध्यमातून संपत्ती अर्जित करणे आणि ख्रिस्ती धर्मप्रसार करणे ही उद्दिष्ट्ये घेऊनच पोर्तुगालने भारतातील व्यापारी मोहिमा काढल्या होत्या. व्यापारासाठी वसाहती वाढविणे आणि पूर्वेला साम्राज्य प्रस्थापित करणे हे पोर्तुगीजांच्या या व्यापारी मोहिमांचे ध्येय होते. या मोहिमा पोर्तुगालच्या व्यापारी उपक्रमाचा भाग असल्याने आपल्या राष्ट्राच्या तिजोरीत भर घालण्यासाठी व्यापार आणि लूट हे मार्ग त्यांनी अवलंबिले. इ.स. १५०३ नंतर पोर्तुगालने दरवर्षी भारतात व्यापारी मोहिमा काढणे बंद केले. +पोर्तुगीजांच्या व्यापारी मोहिमा या पोर्तुगाल सरकारच्या उपक्रमाचाच एक भाग असल्याने पोर्तुगीजांनी भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा त्यांच्या व्यापारी वखारी उभारल्या गेल्या तेव्हा तेथे निवासी प्रशासक नियुक्त करण्याची आवश्यकता तेव्हाच्या पोर्तुगाल सरकारला वाटू लागली. त्यामुळे पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी इ.स. १५०५ साली फ्रान्सिस्को द अल्मेडा हा तीन वर्षांसाठी भारतात आला. त्याच्या दिमतीला अत्यावश्यक तो कर्मचारीवर्ग देण्यात आला व नोकरशाहीचे उच्च पद निर्देशित करणारे भारताचा व्हाइसरॉय हे नामाभिधान त्याला देण्यात आले. +अल्मेडाने अरबांच्या अरबी समुद्रातील एकाधिकाराला आव्हान दिले व त्यांच्यावर सतत आक्रमणे करून त्यांचा पराभव केला. परिणामी अरबी समुद्रात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने भारतीय वाणिज्य व व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. मलबार समुद्रकिनाऱ्यावरील भारतीय शासकांनी अल्मेडाच्या या अरेरावीबद्दल त्याला जाब विचारला तेव्हा अल्मेडाने त्यांनाही प्रत्युत्तर दिले. कालिकतच्या झामोरीनचे आरमार पूर्णपणे नष्ट करण्यात आले. कोचीनच्या हिंदू शासकानेही पोर्तुगीजांच्या मागण्या मान्य केल्या. पोर्तुगीजांनी मलबार किनाऱ्याजवळील लहान लहान बेटे ताब्यात घेतली आणि कोचीन, कन्ननूर व अंजदीव येथे लहान किल्ले बांधले. पोर्तुगीजांच्या या दबावतंत्रामुळे भारताचा व्यापार केप मार्गाकडे वळला. अरबांनंतर इजिप्शियन्सना पोर्तुगीजांच्या अरबी समुद्रातील अस्तित्वाचा जाच होऊ लागला. त्यांच्यात झालेल्या सागरी युद्धात अल्मेडा पराभूत झाला. +अल्फान्सो द अल्बुकर्क हा पोर्तुगील आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. त्याने अल्मेडाच्या अरबविरोधी मोहिमातही भाग घेतला होता. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा व्हाइसरॉय म्हणून त्याने सूत्रे हाती घेतली. याकाळापासून पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4763.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..addc53a06bfd8fee277212f42137b6eeeb1a1a8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4763.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉर्ज फ्रेडरिक फ्रेड ग्रेस (डिसेंबर १३, इ.स. १८५०:ब्रिस्टल, इंग्लंड - सप्टेंबर २२, इ.स. १८८०:बेसिंगस्टोक, हॅंपशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +हा डब्ल्यू.जी. ग्रेसचा सगळ्यात लहान भाऊ होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4777.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5f887f333046427643d4172c8e749fb7e03b1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4777.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक एडवर्ड फ्रेड रम्सी (४ डिसेंबर, १९३५:लंडन, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९६४ ते १९६५ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4792.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb838030bf7d9e577bc77481340f28ad8ea231cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4792.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक एरिक फिशर (२८ जुलै, १९२४:न्यू झीलंड - १९ जून, १९९६:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९५३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4793.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81ac2afc3f2dee7f4dd75df009bca560b68d70e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4793.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक ओव्हरडिक (१२ एप्रिल, २०००:नेदरलँड्स - ) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4800.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7468a6cb99161456b93be0db2671645556d56ea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4800.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रेदरिक शोपें (फ्रेंच: Frédéric Chopin; २२ फेब्रुवारी किंवा १ मार्च इ.स. १८१० - १७ ऑक्टोबर इ.स. १८४९) हा एक पोलिश संगीतकार, पियानोवादक व संगीत शिक्षक होता. +१८१० साली वर्झावाजवळील एका खेड्यात जन्मलेला शोपें वयाच्या विसाव्या वर्षी पॅरिसमध्ये स्थानिक झाला. बराच काळ आजारी असलेला शोपें १८४९ साली वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू पावला. +शोपेंला आजवरच्या सर्वोत्कृष्ट पियानोवादकांपैकी एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4802.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..444037f90f48384ac8fd7b18ce08f2c75455823b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4802.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक चौथा (ऑक्टोबर ११, इ.स. १६७१ - ऑक्टोबर १२, इ.स. १७३०) हा १६९९ पासून मृत्यूपर्यंत डेन्मार्कचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4815.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4815.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4825.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4d4a09018ef6710639945470df00fa7ec5c118 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4825.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले. +लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले. +इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली. +१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलवर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले. +तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती. +भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांना भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची मोठी ओढ आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4830.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3b787873a95cb97e23378eaab23382ca74e6693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4830.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रेडरिक रिजवे (ऑगस्ट १०, इ.स. १९२३:स्टॉकपोर्ट, चेशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून भारताच्या १९५१/५२ च्या दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4850.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1c2de22f2d2dd28332d5a0616b2c839b441a670 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4850.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक सॉमरसेट गॉफ फ्रेडी कॅल्थोर्प (२७ मे, १८९२:लंडन, इंग्लंड - १९ नोव्हेंबर, १९३५:सरे, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३० मध्ये ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4867.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c463682f9ece884b8d93bd05607b57d5de62e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4867.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक स्पर्धा ही युनायटेड किंग्डम मधील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[१] +हि स्पर्धा १९६३ ते २००९ दरम्यान खेळवली गेली. ७ वेळा ही स्पर्धा जिंकणारा लॅंकेशायर संघ सर्वात यशश्वी संघ ठरला. १८ प्रथम श्रेणी काउंटी शिवाय ह्या स्पर्धेत +स्कॉटलंड क्रिकेट संघ तसेच आयर्लंड क्रिकेट संघ देखिल भाग घेत असत. +ग्लॅमॉर्गन आणि लीस्टरशायर ह्या दोन संघांनी ही स्पर्धा कधीही नाही जिंकली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4880.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701c636ac702c118b593b85d682564b214c95c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4880.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रेस्नो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फ्रेस्नो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,००,८५४ इतकी होती.[२] +फ्रेस्नो काउंटी फ्रेस्नो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५६मध्ये झाली होती. फ्रेस्नो काउंटीला येथे आढळण्याऱ्या अॅश वृक्षांचे स्पॅनिश नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4906.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10a3cdf738aeecfdc0bdbf3d45cb2dcb5b15d3ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4906.txt @@ -0,0 +1,3 @@ +औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे 'फ्लाय ॲश'. ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरते. ही राख कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडण्यापूर्वीच ती काही विशिष्ट प्रकारच्या गाळण्यांचा वापर करून साठवली जाते. हलक्या विटा बनवण्यासाठी या राखेचा वापर होतो. +पर्यावरणाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणारी 'फ्लाय ॲश' वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्योग महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नाशिक येथे चालतो. पुणे जिल्ह्यात सुमारे १०० ते १२५ उद्योजक फ्लाय ॲशपासून विटा बनवण्याचा व्यवसाय करत असून या विटांनी लाल मातीच्या विटांची बाजारपेठ जवळजवळ ९० टक्के काबीज केली आहे असे सांगितले जाते. +फ्लाय ॲशपासून सध्या विटा आणि लाइट वेट ब्लॉक्स ही दोन उत्पादने बनवली जातात. फ्लाय ॲशची नेहमीची वीट साधारणपणे ९ इंचांची असते, तर लाइट वेट ब्लॉक २ फूट लांबीचे असतात. हे ब्लॉक्स वापरून बांधकाम लवकर होते आणि सिमेंटही तुलनेने कमी लागते. त्यामुळे ते फ्लाय ॲश विटांपेक्षा थोडे महाग असले तरी लोकप्रिय झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4907.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10a3cdf738aeecfdc0bdbf3d45cb2dcb5b15d3ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4907.txt @@ -0,0 +1,3 @@ +औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे 'फ्लाय ॲश'. ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरते. ही राख कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडण्यापूर्वीच ती काही विशिष्ट प्रकारच्या गाळण्यांचा वापर करून साठवली जाते. हलक्या विटा बनवण्यासाठी या राखेचा वापर होतो. +पर्यावरणाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणारी 'फ्लाय ॲश' वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्योग महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नाशिक येथे चालतो. पुणे जिल्ह्यात सुमारे १०० ते १२५ उद्योजक फ्लाय ॲशपासून विटा बनवण्याचा व्यवसाय करत असून या विटांनी लाल मातीच्या विटांची बाजारपेठ जवळजवळ ९० टक्के काबीज केली आहे असे सांगितले जाते. +फ्लाय ॲशपासून सध्या विटा आणि लाइट वेट ब्लॉक्स ही दोन उत्पादने बनवली जातात. फ्लाय ॲशची नेहमीची वीट साधारणपणे ९ इंचांची असते, तर लाइट वेट ब्लॉक २ फूट लांबीचे असतात. हे ब्लॉक्स वापरून बांधकाम लवकर होते आणि सिमेंटही तुलनेने कमी लागते. त्यामुळे ते फ्लाय ॲश विटांपेक्षा थोडे महाग असले तरी लोकप्रिय झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4916.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddffb55f4286712c7fd4fec87a493e40a848635b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4916.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लाव्हियस थियोडोसियस (जानेवारी ११, इ.स. ३४७ - जानेवारी १७, इ.स. ३९५) हा इ.स. ३७९पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. +याचा उल्लेख महान थियोडोसियस (थियोडोसियस द ग्रेट) असाही केला जातो diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4947.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59aea364f94a643dc054e561713612a7300dfc44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4947.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लेमिंग काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4956.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf7a130b3e81e10bde8e3ca6cc591a71abc58af5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4956.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्लॉइड काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फ्लॉइड काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4972.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7101cf8e6b2b859d839ea75e8f957035528fcd34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4972.txt @@ -0,0 +1,15 @@ +हुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा[१] इत्यादी स्मृतिशिल्पे या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. +इ.स. १६६८-१७१६ या कालखंडात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेटांवर एक किल्ला बांधून पूर्ण केला. पुढे इ.स. १८६० साली जागेच्या अभावामुळे आणि मुंबई नगरपालिकेच्या सांडपाण्याच्या निःसारणादी कामांमुळे हा किल्ला पाडला गेला. या किल्ल्यास तीन मजबूत सुरक्षित दरवाजे होते. पूर्वेकडील दरवाजा अपोलो गेट, उत्तरेस बझार गेट - म्हणजे सध्या ज्या ठिकाणी जी.पी.ओ. आहे तिथला भाग - आणि पश्चिमेकडील दरवाजा चर्चगेट या नावाने ओळखला जाऊ लागला. या चर्चगेटासमोर फ्लोरा फाऊंटन हे शिल्पांकित कारंजे उभे केले गेले [२] . + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +फ्लोरा फाउंटन हे मुंबईच्या फोर्ट भागातील हुतात्मा चौकातील पाण्याचे कारंजे आहे. हे कारंजे इ.स. १८६४मध्ये बांधण्यात आले. फाउंटन परिसरातील जमीन ही सर डेव्हिड ससून यांच्या मालकीची होती. हे कारंजे म्हणजे डेव्हिड ससून यांनी त्यांच्या फ्लोरा नावाच्या अल्पवयातच निवर्तलेल्या मुलीचे स्मारक म्हणून, स्वतःच्या जमिनीवर बांधलेले स्मारक होते [३]. म्हणून त्या कारंज्याला फ्लोरा फाउंटन असे म्हणत. पुढे या कारंजावरून एकंदरीत त्या भागालाच फ्लोरा फाउंटन असे नाव पडले. फ्लोरा हे एका रोमन देवतेचे नावही आहे. +पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फ्लोरा फाउंटनाच्या परिसरात अनेकजण पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. त्यांची आठवण म्हणून त्या चौकात हाती मशाल घेतलेल्या क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा एक पुतळा उभारला गेला. त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले गेले. त्यामुळे फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. हा नावबदल इ.स. १९६०मध्ये झाला. +इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. +या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली. +फ्लोरा फाउंटनपासून उत्तरेकडे पुढे जाणाऱ्या दादाभाई नौरोजी मार्गावर(जुने नाव हॉर्नबी रोड) भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह व पारशी विचारवंत दादाभाई नौरोजी यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार बाळाजी वसंतराव ऊर्फ भाऊसाहेब तालीम हे होते.[१]या पुतळ्याचे अनावरण ........ साली ....... गव्हर्नरांच्या हस्ते झाले. +दादाभाई नौरोजी यांच्या पुतळ्यातील खुर्ची साधी काम करण्याची खुर्ची आहे. या पुतळ्याचे एक वैशिष्ट्य असे की, दादाभाई ज्या खुर्चीवर बसले आहेत त्या खुर्चीचे मागचे दोन्ही पाय खऱ्याखुऱ्या फनिर्चरसारखे दिसतात.[१] या खुर्चीला एवढ्या जड पुतळ्याचे वजन पेलावे, म्हणून दादाभाईंच्या पायघोळ पारशी फॅशन कोटाचा फक्त समोरचा (फोटोत दिसणारा) भाग पुतळ्याच्या 'ब्राँझ बेस' पर्यंत टेकलेला आहे.[१] +या पुतळ्याच्या पदस्थलावर (' पेडेस्टल' वर) दोन्ही बाजूस युरोपियन वास्तववादी धाटणीची वर्णनपर उठावदार बोधशिल्पे ('इलस्ट्रेटिव्ह') असणे हे या पुतळ्याचे आणखी एक 'कलात्मक' वैशिष्ट्य आहे. 'ब्रिटिश पार्लमेंटात पहिल्या भारतीयाचा प्रवेश : फेब्रुवारी १८९३' या दादाभाईंच्याच चरित्रावर आधारित प्रसंगाचे शिल्प पुतळ्याच्या एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला, मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या दादाभाईंचे 'मदर्स रिअली मेक नेशन्स' हे वाक्य आणि शाळेत आई-मुलांना प्रवेश देणारे दादाभाई, असे या प्रसंगाचे उठावशिल्प आहे.[१] + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4979.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5a56a2bc7e4a39489cc33ad034fac4209ea6066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4979.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लोरिन मर्जेआ (२६ जानेवारी, इ.स. १९८५:क्रैओव्हा, रोमेनिया - ) हा रोमेनियाचा टेनिस खेळाडू आहे. याने होरिया तेकाउसह २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील पुरुष दुहेरी प्रकरात रौप्यपदक मिळविले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4980.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb1549c75323bada81d44aa7360ffa433370d58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4980.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 27°50′S 48°25′W / 27.833°S 48.417°W / -27.833; -48.417 + +फ्लोरियानोपोलिस (पोर्तुगीज: Florianópolis) ही ब्राझील देशाच्या सांता कातारिना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या फ्लोरियानोपोलिसची लोकसंख्या २०१४ साली ४.२१ लाख इतकी होती. फ्लोरियानोपोलिस शहर प्रामुख्याने सांता कातारिना नावाच्या बेटावर वसले आहे. अनेक सर्वेक्षणांच्या मते फ्लोरियानोपोलिस निवास करण्यासाठी ब्राझीलमधील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4992.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80df9e7b90f3f3b8a3935f76d918599ee496fa12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_4992.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लोरेन्स फ्लो मॅकक्लिंटॉक (१९१८:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5006.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..384cccf23005fd10159a0d32428a9bbac07b9e6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5006.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॉ. ब.ल. वष्ट हे एक हिंदुत्ववादी मराठी लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5032.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..908992430bfa40e8eff58e469c1f0a46c3209729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5032.txt @@ -0,0 +1 @@ +सुवर्णभूमी विमानतळ (थाई: ท่าอากาศยานสุวรรณภูมิ) (आहसंवि: BKK, आप्रविको: VTBS) हा थायलंड देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बँकॉक शहराच्या २५ किमी पूर्वेस समुट प्राकान प्रांतामधील बांग फिल ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा सुवर्णभूमी विमानतळ आशियाातील सहाव्या तर जगातील १४व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5038.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..908992430bfa40e8eff58e469c1f0a46c3209729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5038.txt @@ -0,0 +1 @@ +सुवर्णभूमी विमानतळ (थाई: ท่าอากาศยานสุวรรณภูมิ) (आहसंवि: BKK, आप्रविको: VTBS) हा थायलंड देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बँकॉक शहराच्या २५ किमी पूर्वेस समुट प्राकान प्रांतामधील बांग फिल ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा सुवर्णभूमी विमानतळ आशियाातील सहाव्या तर जगातील १४व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5063.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c31601c5a5af89a3bcee27247d6a20044e2ea41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5063.txt @@ -0,0 +1,3 @@ +शेख मुजिबुर रहमान (मार्च १७, इ.स. १९२० - ऑगस्ट १५, इ.स. १९७५) हा पूर्व पाकिस्तानचा राजकारणी व बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक होता. +मुजिबुर रहमान बांगलादेशचा प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होता. मुजिबुर रहमानला बंगबंधू नावानेही संबोधतात. +मुजिबुर रहमानची मुलगी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5087.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79f17f238aa7be10558e1ed4f626e7b3fa3a9714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5087.txt @@ -0,0 +1,3 @@ +बंगळूर शहर जिल्हा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बंगळूर येथे आहे. +हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो. +२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६५,३७,१२४ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5095.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79f17f238aa7be10558e1ed4f626e7b3fa3a9714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5095.txt @@ -0,0 +1,3 @@ +बंगळूर शहर जिल्हा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बंगळूर येथे आहे. +हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो. +२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६५,३७,१२४ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5101.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..467c75c6137838d9e5e2dfcb6322f32ebc1ecb30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5101.txt @@ -0,0 +1,2 @@ +नम्मा मेट्रो (कन्नड : ನಮ್ಮ ಮೆಟ್ರೊ अर्थ:आमची मेट्रो ) अथवा बंगळूरू मेट्रो ही भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरू येथे असणारी एक जलद परिवहन सेवा आहे. याचे निर्माण कार्य त्यासाठी निर्धारित संस्था बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन (बीएमआरसीएल) ने केले.या मेट्रोचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०११ला झाले.याची प्रथम मार्गिका बयप्पनहल्ली ते महात्मा गांधी मार्ग (एम.जी.रोड) या दरम्यान तयार झाली.[१] हे सध्या दिल्ली मेट्रो आणि हैदराबाद मेट्रो नंतरचे भारतातील सर्वात लांब मेट्रोचे नेटवर्क आहे. या मेट्रोमुळे बंगळूरू तील अती गर्दीच्या भागातील वाहतूकीत सुधारणा होईल व तेथील ताण कमी होईल असा अंदाज आहे.[२] + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5116.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c33cfa9f58612f235b814266559e6bd2ba9c1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5116.txt @@ -0,0 +1,2 @@ +बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्हा एक झाले. +बंगाल प्रांताचे क्षेत्रफळ ४८९५०० वर्ग किलोमीटर आणि लोकसंख्या ८ कोटी अधिक होती. पूर्व बंगाल भौगोलिक रूपाने आणि कमी संप्रेषण साधने असल्यामुळे तो पश्चिम बंगाल पासून वेगळा होता. १८३६ मध्ये,अप्पर प्रांतांमध्ये एका लेफ्टनंट गव्हर्नरचे शासन स्थापित केले होते ते १८५४ मध्ये गव्हर्नर जनरल-इन-कौन्सिलने रद्द केले. या फाळणीमागे इंग्रजांची "फोडा आणि राज्य करा" ही दुष्ट निती होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5135.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..131c57cc56cd4c49f3d07ab6fa3f954dbb7d82c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5135.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये 'गौर' तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत 'गोर' असाही उल्लेख होतो. गौरराजवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय.भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितल्या जाते. काटक, लढवय्या, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख. त्यांचे पुर्वीचे मुख्य स्थान राजपुताना, मारवाड मानले जाते. मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर राजपुतानाचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे गौर बंजारा समुह व उपसमुहाच्या अनेक टोळया राजस्थानमधून दक्षिण मध्य, उत्तर भारतातील काही राज्यामध्ये तर काहींनी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश मध्ये येऊन वेगवेगळ्या नावांनी राहू लागली. महाराणा प्रताप सोबत यातील गौर बंजारा टोळ्या जंगलात गेल्या आणि जंगलात आपले बस्तान त्यांनी बसविले. गोर बंजारा हे राजपूताची एक शाखा असल्याचे अनेक इतिहासकारांचे मत आहे. +गोर बंजारा समाजासाठी 'गोरमाटी' असाही एक शब्दप्रयोग केला जातो. 'मातीशी जुळलेला माणूस' , 'मातीशी नातं ठेवणारा माणूस' म्हणजे गोरमाटी. हिंदी , राजस्थानी भाषेत 'गौर' नावाने उल्लेख होतो. गौरमाटीला गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणातील राजवंशीसाठी 'गौर बणजारा' असा शब्द प्रयोग होताना दिसतो. या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'गौर क्षत्रिय असलेल्या या लढवय्या समाजाचे साम्राज्य अस्तास आल्यानंतर रानावनात गेला' असा होतो. कालांतराने 'बंजारा' हा शब्द रुढ झाला असे निष्कर्ष अनेक इतिहास संशोधकांनी काढलेली आहे. +मुळ राजपुताना मधला वैभवशाली इतिहास व संस्कृती असणाऱा हा समाज कालांतराने भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात आपल्या विविध व्यवसायावरून गौर-बंजारा', 'गोरमाटी' , 'लमाणी',' ' 'वंजारा' 'लभाणा' , 'बाजीगर', 'नायक' , राजपूत बंजारा , 'बामनिया बंजारा' इत्यादी नावाने ओळखला जातो. परंतु या समुदातातील विविध उपसमुहाचे व्यवसाय पूर्वी जरी भिन्न होते, परंतु यातील अनेक उपसमुह हे स्वतः बंजारा नाव धारण केल्याने बंजारा म्हणून ओळखू लागली. गौरबंजारा ही क्षत्रिय जमात असून यात अनेक शूरवीर, छोट्या छोट्या भूभागाचे साम्राज्याचे अधिपती असल्याचे संदर्भ ही इतिहासात सापडतो. आपली वैभवशाली संस्कृती आणि इतिहास आजही या समाजाने जपल्याचे दिसून येते. नेतृत्व करणारा समाज , निडरपणे लढणारा यावरून बंजारा समाजाला 'नायक' असे म्हणतात. तसेच तांडा वसाहतीच्या प्रमुखांना सुद्धा 'नायक किंवा नाईक' असे म्हटले जाते. आजमितीला बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते. बंजारा भाषा , बंजारा संस्कृती , बंजारा समाज, बंजारा साहित्य अशा स्वरूपात 'बंजारा' याच नावाने सध्या ओळखले जाते. +१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हटले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. +बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे धागे, अन्नधान्य, केशर, मसाले पदार्थ , शस्त्रसाठा, युद्ध सामुग्री पुरवीत . पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात, युरोपियन देशातही वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत. जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून व्यापार करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण करणे याला 'लदेणी' असे म्हणतात. +'वाणिज्य' या संस्कृत शब्दासाठी हिंदी भाषेत 'बनज' असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज' म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो. +२. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. व्यापाराच्या निमित्ताने 'भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे, असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह. +बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की, बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याच्या जवळ असल्याचे दिसून येते. त्यांचे डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोरबंजाराकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे. व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून 'बनचर' या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही. परंतु इतिहासातील संशोधनावरून राजपुतान्यातील अस्थिरतेमुळे क्षत्रिय समुह वेगवेगळ्या प्रदेशात रानावनात राहू लागले, यालाच पुढे बंजारा हे नाव धारण केल्याचेही संदर्भ इतिहासात सापडतो. +गोर बंजारा समाजात राठोड, पवार, चव्हाण आणि जाधव हे प्रमुख कूल मानले जातात. यांची वंशावळी व गोत्र राजस्थानमधील क्षत्रियाशी पुर्णतः मिळतेजुळते आहे. आजही त्यांच्या नावात अधिकतेने 'सिंह किंवा 'सिंग' असे नावापुढे लावले जाते. उदा. फुलसिंग, लाल सिंग, चतुरसिंह, हरीसिंघ वगैरे, तसेच गोत्र देखील राणावत, रणसोत, रामावत, सांगावत , झरपला, झारापत , बिंजरावत, मुनावत, मेघावत, खेतावत, धेगावत गोरावत, आमगोत, पालतीया , मालोत, पंवार, सांगावत, उधावत, धारावत, लोकावत, जाठरोत , बाणोत, घुगलोत, नुणसावत, गोरामा , वाकडोत, लाखावत असे गोत्र आढळून येतात.कुलानुसार प्रत्येकाची गोत्रे देखील आहे.चव्हाण कुलाचे ०६ गोत्र.जसे कि ऋतूची संख्या सहा असते.पवार कुलाचे १२ गोत्र आहे.जसे की वर्षाचे बारा महिने असते. राठोड कुलाचे २७ गोत्र आहे.जसे की वर्षाचे सत्तावीस नक्षत्रे असते.जाधव कुलाचे ५२ गोत्र आहे.जसे की वर्षाचे बावन्न आठवडे असते.यावरून असे निष्कर्ष काढला जातो की ,हा निसर्गत: हा प्रकृतीपुजक , निसर्ग प्रेमी आहे. या ९७ कुळी गोरराजवंशी बंजाराच्या प्रत्येक कुलाची आराधनाही स्वतंत्र स्वरुपात असते. कुलदैवत महाकाली, जगदंबा असुन यालाच महागौरी असे म्हणतात. महागौरी हे गौर वंश सुचक दिसून येते. बंजारी देवी यासह व्यंकटेश्वर तिरूपती बालाजीला मनोभावे पुजतात. विशेषतः गौर बंजारा समाजात सातीभवानीला पुजल्या जाते. भगवान शंकराचा वाहन असलेल्या नंदीची पुजा आजही मोठ्या आस्थेने केली जाते. यालाच 'गराशा' असेही म्हटले जाते. महागौर , महागौरी , सतगुरू हाथीराम बाबा महाराज, संत सेवालाल महाराज, राणा लखीराय बंजारा (राणा लखी शाह) , बंजारी माता, संत रूपसिंह महाराज, सामकी माता, संत सामतदादा, संत लक्ष्मण चैतन्य महाराज, महानायक वसंतराव नाईक, संत ईश्वरसिंह महाराज, संत रामराव महाराज , सुधाकरराव नाईक ही बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते. यासह वीर गोरा बादल , राजा गौरभोज, राणी दूर्गावती बंजारन , गुरुगोविंद गौर , राणा प्रतापसिंह , वीर मनिसींह पंवार , राजा गोपीचंद गौर , वीरांगना मलुकी आदी शुरवीर महापुरुषांचे स्मरण समाजात विविध उत्सव विधीप्रंसगी स्मरण केले जाते. +संपूर्ण भारतात बंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या स्वतंत्र वसाहती आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात आढळतो. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उद्ध्वस्त झाल्याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. गौरबंजारा वस्तीस्थानास तांडा असे म्हणतात. तांडयाच्या प्रमुखाला नाईक (नायक) असे म्हणतात. 'तांडा' मध्ये प्राचीन काळापासून आजही 'सेनं सायी वेस' ही वैश्विक कल्याणासाठी सामुदायिक प्रार्थना केली जाते. थोर समाजसुधारक महानायक वसंतराव नाईक यांच्या परिश्रमातून तांड्याला स्थिर जीवन मिळाले. तर तांड्यात सामाजिक सुधारणांची सुरुवात थोर समाजसुधारक बळीराम पाटील मांडवीकर यांनी केली. तांडा हा बंजारा समाजाचा दर्पण मानला जातो. तांडा सक्षमीकरणासाठी आणि तांडा व्यवस्था ग्लोबल व्हावी यासाठी प्रख्यात विचारवंत एकनाथ पवार-नायक यांनी 'तांडेसामू चालो' या तांडावादी विचारांची रुजवणूक केली. बंजारा समाजात तांडा व्यवस्थेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण तांडा द्वारे संस्कृती,भाषा, साहित्य जपण्याचे अत्यंत मोलाचे कार्य आजवर होत आले. +भारतीय बंजारा समाज एक आदिम क्षत्रिय समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. पारंपरिक बंजारा कला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.कशिदाकाम , पोशाखशैली, वास्तुकला, 'गोरला' युद्धकला,व्यंजनशैली,घेर-घुमर न्रृत्यकला ही पारंपरिक कलाकौशल्य बंजारा समाजाने आजही जपल्याचे दिसून येते. उपजत कष्टाळू,साहसी मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे. + +[१][२][३][४][५][६][७] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5170.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d18abc9c25cd2fb6787a5268e2f6e133adf16a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5170.txt @@ -0,0 +1,2 @@ +बंदर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5173.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cca2b42b201096b39f4b6c9d6dc9e4fc34007e57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5173.txt @@ -0,0 +1,3 @@ +बंदर विकास विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दादाजी भुसे हे सध्या बंदर विकास विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5183.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef43547f929bfd644e6a841657040c50bf4305b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5183.txt @@ -0,0 +1,5 @@ +कांदिवली हे मुंबई शहराच्या कांदिवली उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कांदिवली मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5216.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36738a12e7774dd38fcee7d1d6a1bb8e69a5c85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5216.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९०१ असलेले बंधूर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १२४८.७९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ११४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5239.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02135ce913c221eb787b6c07964edd43c67a9239 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5239.txt @@ -0,0 +1,12 @@ +शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे. +भारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे १२३ दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या आहेत.असे जरी असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. या देशातील उत्पन्न बघू जाता, दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त ३% दूध, ४५ ते ५०% मांस व ४५% कातडी प्राप्त होते.भारतात शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त ५८ लिटर इतके आहे.या दुधाला मागणी असत नाही. [ संदर्भ हवा ] +भारतात बकऱ्यांच्या सुमारे २५ जाती आहेत.जमनापरी, बिटल, सुरती,मारवाडी, बारबेरी वगैरे जाती दूध उत्पादनास तर बिटल, उस्मानाबादी,सुरती,संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती मांसासाठी वापरल्या जातात. +यांची वाढ मंद गतीने म्हणजे वर्षास सुमारे २५ किलो इतकी होते.[ संदर्भ हवा ] +सानेन, टोगेनबर्ग,अल्पाईन,एग्लोन्युबियन, अंगोरा या बकऱ्यांच्या विदेशी सुधारीत जाती आहेत. यांची वाढ झपाट्याने होते.आफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळ्या वजनदार आहेत. नराचे वजन १०० ते १२५ किलो व मादिचे वजन सुमारे ९० ते १०० किलो असते.[ संदर्भ हवा ] +भारतातील शुद्ध जातीच्या शेळ्या (अ-संकरीत) या उस्मानाबादी किंवा संगमनेरी आहेत. +याचे दोन प्रकार आहेत.बंदिस्त व अर्धबंदिस्त. +शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.[ संदर्भ हवा ] +शेळ्या या विशेषतः फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरून चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत. +शेळीच्या वजनाच्या किमान ०.५% खुराक,२% वाळलेला चारा,१.५०% हिरवा चारा असे साधारणतः आहाराचे प्रमाण असते.चाऱ्याचे लहान तुकडे करून दिल्यास सुमारे २५ ते ३०% चाऱ्याची बचत होते.[ संदर्भ हवा ] +पिल्लांना जन्मानंतर १.५० महिना आईचे दूध मिळालेच पाहिजे.तसेच त्यांना लुसलुशीत पाला,खुराक देता येते.दिड महिन्यानंतर त्यांचे दूध तोडावयास हवे.त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात द्यावयास हवा.[ संदर्भ हवा ] +शेळ्यांची पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्या बरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खुप गरजेचे आहे यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका ,तुरीचा भरडा यासारखा खुराक देणे गरजेचे आहे.खुराकामधे शेंगदाणा पेंड , सरकी पेंड असावी diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5245.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a09c350f4da11295b9fa2baab46ac2b6053964b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5245.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बकिंगहॅमशायर (इंग्लिश: Buckinghamshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिचा काही भाग लंडन महानगरामध्ये मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5254.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66d3660d0f3daaf885dc67cec6d957e139e3b3ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5254.txt @@ -0,0 +1 @@ +बकुळ पंडित (सासरचे नाव - अलकनंदा वाडेकर) या एक मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5281.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b5f90e36de3f7424a2b1c589cef38ae408cc77a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5281.txt @@ -0,0 +1 @@ +बगलकलम (side grafting) खोड न छाटता - या कलमाची पद्धत क्राऊनग्राफ्ट प्रमाणे असते. या पद्धतीत क्राऊनग्राफ्ट प्रमाणे सर्व झाड कापून त्यात जातिवंत जातीच्या पाचरी बसवत नाही , तर झाड तसेच ठेवून त्याच्या खोडावर खुंट्या क्राऊनग्राफ्ट पद्धतीने बसवतात. त्यामुळे जर कलमफांद्या वा खुंट्या जगल्या नाहीत तर पुन्हा बसवता येतात व त्या जगल्यावरच खुंट झाडाचा भाग काढून टाकतात , त्यामुळे क्राऊनग्राफ्टमध्ये जर कलमफांदी जगली नाही तर झाड वाया जाते तसे या पद्धतीत होत नाही. अलीकडे आंबाच्या बाबतीत याच पद्धतीचा वापर करतात. जिल्हापरिषदा व सरकार याच पद्धतीने रायवळ आंब्याचे रूपांतर जातिवंत झाडात करीत आहेत. मात्र या पद्धतीत यश मिळण्याकरिता कलम करणाऱ्याला चांगले कसब हवे. कलमफांद्या योग्य निवडल्या पाहिजेत. व योग्य हंगामात ही पाचरकलमे बसवायला हवीत. जर ही पद्धत मोठ्या प्रमाणात घेतली तर अनेक निकृष्ट रायवळ आंब्याचे जातिवंत आंब्यात रूपांतर करता येईल. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5313.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3efcbab95558a318ad1e9c45347e1d6ca1e9915b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5313.txt @@ -0,0 +1,13 @@ + +हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्री रामांचे महान भक्त, दास, दूत मानले जातात.[१] +त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता असे मानले जाते. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हे अतिशय ताकदवान-महाबली होते. त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. +लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चळाचळा कापू लागले, त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले. परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला, ते सारखा सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे. त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरु लागला. असे करत करत त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हे हनुमानांच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानांचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला. +पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि श्रीरामांचा निरोप माता सीतेला पोचवला. याच वेळ जम्बुवन्ताने आठवण करून दिल्याने त्यांना त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे.[ संदर्भ हवा ] +लंकाधिपती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली. त्याने लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले. +हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता. +हनुमान जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे. भगवान हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले आहे. हनुमान जन्मस्थानाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेरी पर्वतावर आजही उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर महात्म्य, नवनाथ भक्तिसार, गौतमी महात्म्य या पवित्र हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच असल्याचे सिद्ध झालेले आहे. प्रसिद्ध मराठी संत-कवी एकनाथ यांच्या भावार्थ रामायणात असे म्हटले आहे. +हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते. +रामायण आणि बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले असले तरी, दक्षिण भारतात हनुमानाने सूर्य देवाची कन्या सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता असे मानले जाते. या विवाहानंतर देखील हनुमान आणि सुवर्चला यांनी ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन केले होते.[२] तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर असून यांची येथे नित्य पूजा केली जाते. जेष्ठ शुद्ध दशमीला स्थानिक लोक हनुमानजींचा विवाह देखील साजरा करतात.[३] +सीतेच्या शोधार्थ हनुमान लंकेला जाण्यासाठी समुद्रावरून उडत असताना, त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीच्या तोंडात पडला, ज्यापासून ती मगर गर्भार राहिली. रावणाचा एक भाऊ अहिरावण मकरध्वज नावाने त्याचे पालनपोषण केले आणि त्याला स्वतःच्या पाताळ लोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून नेमले. लांकेतील युद्धात एके दिवशी, अहिरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पळवून नेले आणि पाताळ लोकात बंदिस्त केले. याठिकाणी हनुमान आणि मकरध्वजात युद्ध झाले. यात मकरध्वज पराभूत झाला. हनुमानाने अहिरावण आणि महिरावण यांना मारून आपल्या या मुलाला पाताळ लोकाचा राजा बनवले. +भारतात अशा आठ मूर्ती आहेत : १. भद्रा मारुती (खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ). २, अलाहाबादेत यमुनेच्या तीरावर (संगम घाटावर) ३, मध्य प्रदेशात जाम सावली येथे ४. राजस्थानमध्ये अलवर येथे ५. राजकोट ६. इटावा जिल्ह्यात पिलुआ गावात ७. चांदोली जिल्ह्यात आणि ८. छिंदवाडा येथे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5320.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011d1df02681c819719fd90fe298369eeac87b6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5320.txt @@ -0,0 +1 @@ +बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही बजाज व अलायन्स एस. इ या जर्मनीतील कंपनीची संयुक्त कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5322.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011d1df02681c819719fd90fe298369eeac87b6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5322.txt @@ -0,0 +1 @@ +बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही बजाज व अलायन्स एस. इ या जर्मनीतील कंपनीची संयुक्त कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5352.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011772cabf64ad666410c1c55361136d44874557 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5352.txt @@ -0,0 +1,3 @@ +बटलर काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बटलर काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5357.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dc7613761684572c5898d376cb5890c1d416fe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5357.txt @@ -0,0 +1,2 @@ +बटाटे स्वच्छ धुऊन, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व बटाटयाचा कीस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा. असाच रताळयाचा कीस करावा +http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/upwasmisal#upwaspanchamrut diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_536.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21da0df105b5261dc77d69794f48abefbb4310b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_536.txt @@ -0,0 +1,3 @@ +ड्युटी पोलीस अधीक्षक (Dy.SP) (ASP)हे पोलीस दलातील एक पद आहे.सहायक पोलीस आयुक्तच्या समान पद आहे. सचस +तीन चांदनी + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5388.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c641c9afc40302bd86a6cdaaf0c32a371acd3233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5388.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत. +ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5408.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86277ac9c99bd2d2ee5e38071a77e221ffbd2e86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5408.txt @@ -0,0 +1 @@ +बडी सादडी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5413.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa115adf229d1c8d38ca046ae502916d334d3baa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5413.txt @@ -0,0 +1 @@ +बडे गुलाम अली खान (उर्दू: بڑے غلام علی خان‎; २ एप्रिल, १९०२ - २३ एप्रिल, १९६८) हे पतियाळा घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5418.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60f4d07e69b659cecd1ebd45264df8bd330b49b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5418.txt @@ -0,0 +1 @@ +बडेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. बडेवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5444.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b91027d0489bec05930c82b6749db39db484223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5444.txt @@ -0,0 +1,3 @@ +बदक पालन हा पाळलेल्या बदकांची अंडी, मांस व पिसे विकण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात पूर्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही, तेथे हा व्यवसाय केला जातो. छोट्या प्रमाणातील व्यवसायांमध्ये बदकांची संख्या ८ ते १० असून ती मोकाट सोडलेली असतात. ती वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देतात. या व्यवसायात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला गेल्यास उत्पन्न वाढते. +बदक पालन व्यवसाय हा बदकांच्या अंड्यांसाठी व मांसासाठी केला जातो. बदकाच्या अंड्यांना भारतात विशेष मागणी नाही, याचे प्रमुख कारण हे कमी प्रमाणातील उत्पादन आहे. उपलब्ध अंडी किंवा पक्षी प्रामुख्याने हॉटेलमध्ये वापरली जातात. बदकांच्या अंड्यांना एक प्रकाराचा उग्र वास असल्याकारणानेही त्यांची मागणी कमी असते. +बदकांच्या जातींचे वर्गीकरण तीन गटांत केले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5455.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4ecd216dfd2a9b5584a934fcc68658575730292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5455.txt @@ -0,0 +1,2 @@ +बदरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5459.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a78768ddec82242d486a3f04c1cadb361e8f5ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5459.txt @@ -0,0 +1,16 @@ + +बद्रुद्दीन तय्यबजी (१० ऑक्टोबर, इ.स. १८४४ – १८ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले ते पहिले भारतीय होते.[१] ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.[२] +बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म १० ऑक्टोबर, इ.स. १८४४ रोजी मुंबईच्या एका सुस्थितीतील सुलेमानी बोहरा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तय्यब अली भाईमिया व आईचे नाव अमीना होते. त्यांचे पूर्वज पूर्वी अरब देशातून येऊन गुजरातमधील खंबायत येथे व्यापार करू लागले आणि नंतर तेथून मुंबईला येऊन स्थायिक झाले. [१] +ज्याकाळी भारतातील मुसलमानांमध्ये इंग्रजी शिक्षण शाप मानले जात असे. अशा वेळी बद्रुद्दीन यांच्या वडिलांनी त्यांच्या सर्व सातही मुलांना पुढील अभ्यासासाठी युरोपमध्ये पाठवले होते. बद्रुद्दीन यांचे मोठे भाऊ कमरुद्दीन हे इंग्लंड आणि वेल्समध्ये प्रवेश घेतलेले पहिले भारतीय वकील होते यामुळे बद्रुद्दीन यांना वकिली व्यवसायात प्रवेश घेण्याची प्रेरणा मिळाली.[३] +लहानपणी त्यांनी दादा मखराच्या मदरशामध्ये उर्दू व फार्सी भाषेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन शाळेत (आताचे एल्फिन्सटन महाविद्यालय) प्रवेश घेतला. इ.स. १८६० मध्ये ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले व लंडनमधील न्यूबरी हाय पार्क कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.[४] +न्यूबरी येथील शिक्षणानंतर इ.स. १८६३मध्ये तय्यबजी यांनी लंडनमधील मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ते लंडन विद्यापीठ व मिडल टेम्पलमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले.[३] दृष्टी अधू झाल्यामुळे इ.स. १८६४च्या शेवटी त्यांना भारतात परतावे लागले. भारतात त्यांनी जवळजवळ वर्षभर विश्रांती घेतली. पण इ.स. १८६५मध्ये ते लंडनला परतले व मिडल टेम्पलमध्ये त्यांनी पुन्हा आपले शिक्षण सुरू केले आणि इ.स. १८६७मध्ये बद्रुद्दीन तय्यबजी बॅरिस्टर झाले.[१] +१ डिसेंबर, इ.स. १८६७रोजी तय्यबजी मुंबईत परतले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला. तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेतील सर्व बॅरिस्टर वकील इंग्रज होते. मुंबई उच्च न्यायालयात ते पहिले भारतीय बॅरिस्टर होते.[३] अगदी कमी काळात बद्रुद्दीन तय्यबजी यशस्वी वकील झाले. सुरुवातीपासूनच निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव झाले. +वकिलीबरोबरच तय्यबजी यांनी मुंबईच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. इ.स. १८७३मध्ये त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत जमशेदजी जिजीभाय, जमशेदजी कपाडिया, थॉमस ब्लेने, नौरोजी फर्दूनजी व बद्रुद्दीन तय्यबजी यांसारख्या मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींना केवळ एक मत मिळाले. इ.स. १८७५मध्ये तय्यबजी मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले व त्यात ते निवडून आले. यानंतरच्या पुढील चारही निवडणुकांमध्ये ते निवडून आले.[५] +इ.स. १८७५ ते इ.स. १९०५ याकाळात ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य होते. इ.स. १८८२ साली मुंबई कायदे मंडळामध्ये त्यांची नेमणूक झाली, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे इ.स. १८८६ मध्ये त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.[३] +इ.स. १८७६मध्ये स्थापन झालेल्या अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेचे बद्रुद्दीन संस्थापक सदस्य होते. बद्रुद्दीन यांचे मोठे भाऊ कमरुद्दीन, नाखोदा महम्मद अली रोगे, मुनशी हिदायतुल्ला, मुन्शी गुलाम महम्मद हे या संस्थेचे इतर संस्थापक सदस्य होते. अंजुमन-ए-इस्लामची 'मजलिस-ए-मुनसरिम' ही एक कार्यकारी समिती होती. त्यावर बद्रुद्दीन तय्यबजी व इतर सात सदस्य होते. [६] +अंजुमन-ए-इस्लाम संस्थेने मुंबादेवी भागातील गोकुळदास तेजपाल शाळेत 'ॲंग्लो-हिंदी' भाषेचा एक स्वतंत्र वर्ग सुरू केला. त्यांना लवकरच कळले की आपण स्वतःची एक शाळा सुरू करणे आवश्यक आहे. त्या शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन २८ मार्च, इ.स. १८८० रोजी मुंबई शहरातील मुस्लिम समाजाची बैठक बोलावली. २० सप्टेंबर,इ.स. १८८० रोजी या शाळेचे वर्ग सुरू झाले. शाळेविषयी इतर व्यक्तींचा विश्वास वाटावा म्हणून बद्रुद्दीन तय्यबजी यांनी आपल्या दोन मुलांना याच शाळेत पाठवले. मुंबई सरकारने या शाळेला ६००० रुपये वार्षिक अनुदान दिले. पण हे अनुदान आणि जमा केलेला निधी शाळेसाठी अपुरा पडत होता. म्हणून त्यानंतर बद्रुद्दीन यांनी मुंबई नगरपालिकेला या शाळेसाठी दरवर्षी ६००० रुपये मंजूर करण्यासाठी प्रवृत्त केले.[७] +मुंबईतील मुसलमानांमध्ये सामाजिक विषयांच्या संवादाला चालना मिळावी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या 'इस्लाम क्लब' आणि 'इस्लाम जिमखाना' या दोन्ही संस्थांच्या स्थापनेत तय्यबजी यांचे मोलाचे योगदान होते.[३] +'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन' स्थापन करण्यात फिरोजशहा मेहता, काशिनाथ त्र्यंबक तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांचा विशेष सहभाग होता. जमशेदजी जीजीभाय या संघटनेचे अध्यक्ष होते व बद्रुद्दीन तय्यबजी सभापती होते.[८] बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याच संघटनेने इ.स. १८८५च्या शेवटी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक आयोजित केली होती.[३] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत बद्रुद्दीन आणि त्यांचे मोठे भाऊ कमरुद्दीन यांचा मोठा सहभाग होता. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचे समर्थन मिळवून काँग्रेसची राष्ट्रीय व्याप्ती वाढविण्यात तय्यबजी यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.[९] इ.स. १८८७मध्ये मद्रास येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून तय्यबजी यांची निवड झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.[२] मुसलमानांनी काँग्रेसवर बहिष्कार टाकावा या टीकेला उत्तर देताना, तय्यबजींनी सर्व जातीय आणि सांप्रदायिक पूर्व समजुतींचा निषेध केला.[१०] +जून इ.स. १८९५ साली तय्यबजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय बॅरिस्टर न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयाचे ते तिसरे भारतीय व पहिले मुस्लिम न्यायाधीश होते.[११] +इ.स. १९०६मध्ये लंडन येथे रजेवर गेले असता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5474.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7bff826622722a96e005930d9a5638d6b4f76a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5474.txt @@ -0,0 +1,2 @@ +बदाम हा भारतात, विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा सोन्याच्या दागिन्याचा एक प्रकार आहे. तो गळ्यात घालण्यात येतो. तो एक पदक असते. हा एक पारंपारिक दागिना आहे . त्याचा आकार पिंपळाच्या पानासारखे असतो. तो एक दोरातून गोफुन गळ्यात घातला जातो. बहुतेक करून पुरुष व लहान मुले जास्त प्रमाणात वापरतात. +यावर ओम असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5499.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da264e303d9a66c7bb53b98e2d6c150a6a4ca0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5499.txt @@ -0,0 +1 @@ +बद्रुद्दीन अजमल असम ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5517.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f277d829eef114a43f5daca5e0e14ddff16f4df --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5517.txt @@ -0,0 +1 @@ +बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा खासदार होते, २ वेळा भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कडून आणि १ वेळा भाजपकडून.[१][२] ते नागपुरातील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5518.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e08bb730d9c103968a15aa4826976405da04edec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5518.txt @@ -0,0 +1 @@ +बनवारीलाल बैरवा ( जानेवारी १९,इ.स. १९३३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील टोंक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5520.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..721d66970f3bfa26fbfcb2030871388fb4f192b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5520.txt @@ -0,0 +1 @@ +बनासकांठा लोकसभा मतदारसंघ (गुजराती: બનાસકાંઠા લોકસભા મતવિસ્તાર ;) हा भारतातील गुजरात राज्यातल्या २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5523.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e552e2c93747e22a11bc589fd376b80e9b29902d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5523.txt @@ -0,0 +1,2 @@ +बनाबा द्वीप[१] तथा ओशन आयलंड हे किरिबाटीमधील एक प्रवाळी बेट आहे. प्रशांत महासागरात गिल्बर्ट द्वीपसमूहाच्या पश्चिमेस आणि नौरूच्या पूर्वेस ३०० किमीवर असलेले हे बेट खंडीय हालचालींमुळे तयार झाले आहे.[२] ६.५ किमी२ विस्तार असलेल्या या बेटावरील सर्वोच्च बिंदू ८१ मीटरवर आहे व त्यामुळे हे किरिबाटीतील सगळ्यात उंच ठिकाण ठरते. +फ्रेंच पॉलिनेशियातील नौरू, माकाटेआ या बेटांप्रमाणे हे पूर्णपणे फॉस्फेटचे बेट आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5568.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed1590bf5d0c32491a6f915931a9d276f526bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5568.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 42°54′17″N 78°50′58″W / 42.90472°N 78.84944°W / 42.90472; -78.84944 + +बफेलो (इंग्लिश: Buffalo) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू यॉर्क शहराच्या खालोखाल) आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्या व नायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इतकी लोकसंख्या असलेले बफेलो अमेरिकेतील ७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +१९व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले बफेलो त्या शतकादरम्यान अमेरिकेमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. ईरी कालव्याच्या उद्घाटनानंतर बफेलोला वाहतूक केंद्र म्हणून मोठे महत्त्व लाभले. त्यामुळे येथील औद्योगिक धंद्यांची झपाट्याने भरभराट झाली. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथील उद्योग घसरणीला लागला व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या आरोग्यसेवा व शिक्षण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. +न्यू यॉर्क राज्यामधील इतर ठिकाणांप्रमाणे बफेलो शहर येथील हिमवर्षेसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिवाळे अत्यंत थंड तर उन्हाळे सौम्य असतात. + +खालील व्यावसायिक संघ बफेलोमध्ये स्थित आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5569.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed1590bf5d0c32491a6f915931a9d276f526bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5569.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 42°54′17″N 78°50′58″W / 42.90472°N 78.84944°W / 42.90472; -78.84944 + +बफेलो (इंग्लिश: Buffalo) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू यॉर्क शहराच्या खालोखाल) आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्या व नायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इतकी लोकसंख्या असलेले बफेलो अमेरिकेतील ७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +१९व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले बफेलो त्या शतकादरम्यान अमेरिकेमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. ईरी कालव्याच्या उद्घाटनानंतर बफेलोला वाहतूक केंद्र म्हणून मोठे महत्त्व लाभले. त्यामुळे येथील औद्योगिक धंद्यांची झपाट्याने भरभराट झाली. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथील उद्योग घसरणीला लागला व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या आरोग्यसेवा व शिक्षण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. +न्यू यॉर्क राज्यामधील इतर ठिकाणांप्रमाणे बफेलो शहर येथील हिमवर्षेसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिवाळे अत्यंत थंड तर उन्हाळे सौम्य असतात. + +खालील व्यावसायिक संघ बफेलोमध्ये स्थित आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5576.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db42b2e91bbe2af2c5c848a5917cd2f41e9afc50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5576.txt @@ -0,0 +1,3 @@ +बफेलो काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बफेलो काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5577.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..776890f1bae15da9cffa3400f45323ee2fb87c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5577.txt @@ -0,0 +1,3 @@ +बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BUF, आप्रविको: KBUF, एफ.ए.ए. स्थळसूचक: BUF)[२] हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील बफेलो शहरातील विानतळ आहे. हा विमानतळ बफेलो शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे ११ मैल (१८ किमी) पूर्वेस आणि कॅनडातील टोरोंटो शहराच्या आग्नेयेस ६० मैल अंतरावर आहे. [३] +या विमानळाची रचना १९२६मध्ये झाली. +येथून पोर्तो रिको आणि अमेरिकेतील इतर ३० शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळावरून रोजची अंदाजे १०० उड्डाणे होतात. [४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5580.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67c21a7b12ad560f7c3ddb626f04623cef85cc94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5580.txt @@ -0,0 +1,4 @@ +बॉर्डर क्रिकेट टीम +बफेलो पार्क दक्षिण आफ्रिकेच्या ईस्ट लंडन शहरातील क्रिकेट मैदान आहे. बफेलो पार्क हे पूर्व लंडन, इस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका येथे असलेले क्रिकेट मैदान आहे. हे वॉरियर्स क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आणि बॉर्डरचे मुख्य होम ग्राउंड आहे.यात 20,000 प्रेक्षक बसू शकतात. +बफेलो पार्कने पूर्व लंडनमधील जन स्मट्स ग्राउंडला 1987-88 हंगामात बॉर्डरचे मुख्य होम ग्राउंड म्हणून मागे टाकले. ऑक्टोबर 2002 मध्ये एका कसोटी सामन्याचे आयोजन केले आहे आणि अनेक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत. +मैदानावर सहा पाच विकेट्स घेतल्या आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5582.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67c21a7b12ad560f7c3ddb626f04623cef85cc94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5582.txt @@ -0,0 +1,4 @@ +बॉर्डर क्रिकेट टीम +बफेलो पार्क दक्षिण आफ्रिकेच्या ईस्ट लंडन शहरातील क्रिकेट मैदान आहे. बफेलो पार्क हे पूर्व लंडन, इस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका येथे असलेले क्रिकेट मैदान आहे. हे वॉरियर्स क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आणि बॉर्डरचे मुख्य होम ग्राउंड आहे.यात 20,000 प्रेक्षक बसू शकतात. +बफेलो पार्कने पूर्व लंडनमधील जन स्मट्स ग्राउंडला 1987-88 हंगामात बॉर्डरचे मुख्य होम ग्राउंड म्हणून मागे टाकले. ऑक्टोबर 2002 मध्ये एका कसोटी सामन्याचे आयोजन केले आहे आणि अनेक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत. +मैदानावर सहा पाच विकेट्स घेतल्या आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5587.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b85b42760a575ea8d239a15b18e9a6fa52a43c97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5587.txt @@ -0,0 +1,5 @@ +बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, १९२२ - २८ मार्च, २००६) हे मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार होते.[१] त्यांचे वडील ही कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. ओरिजिनल गीत रामायण मध्ये उदास का तू , सेतू बांधा रे ही गाणी त्यांनी गायली आहेत पुण्यातील लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.[२] +बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे +बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला. +'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. +बबनराव नावडीकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त दिनांक २८ मार्च २०१९ला साथी एस्.एम् जोशी सभागृहात अेडव्होकेट बाबुराव कानडे यांचे भाषण. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5598.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf39ca577ee2efc3c9e9f7e3e75f42e90bc8128f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5598.txt @@ -0,0 +1,11 @@ +बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७; - पुणे, १८ नोव्हेंबर, इ.. २०१६) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. रस पिया हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत. +पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील हे ख्यातनाम चित्रकार होते. सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये हळदणकर यांच्या गायनामधून दिसायची. +भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. +हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खॉंसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली आणि त्या घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९पासून ते खादिम हुसेन खॉंसाहेबांच्या मृत्यूपर्यंत,म्हणजे सन १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. +१९६० च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमारशी बांधीलकी असते. बबनराव हळदणकर हे नोमतोम आलापाने राग मांडत. ते आपल्या दरबारी, मियॉंकी तोडी, मलुहा केदार वगैरे रागांतील चीजांमधूनही नोमातोम आलाप घेत.. +बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवत. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवत आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत. +हळदणकर आग्रा घराण्याचे भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात होते. आग्रा घराणे हे ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्यास बरीच प्रसिद्धी होती. त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती महाराष्ट्रातील हळदणकर बंगालमधील विजय किचलू यांनी मांडली. +हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले. +पं. हळदणकर हे गोवा कला अकादमीत (१९८५) कार्यरत असताना ‘रागों का प्रमाणीकरण’ असा प्रकल्प त्यांनी राबविला होता. त्याचे अध्यक्ष म्हणून पं. विनयचंद्र मौद्गल्य आणि निमंत्रित संगीतज्ञांमध्ये पं.के जी. गिंडे, डॉ. रमावल्लभ मिश्र, पं. जाल बालपोर्या (ग्वाल्हेर घराणे), पं. रत्नाकर पै (जयपूर), उस्ताद हाफीज अहमदखॉं (सहवासन) आदी मान्यवरांचा सहभाग होता. पं. बी.आर. देवधर व पं. जयसुखलाल शाह हे तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यास जाऊ न शकल्याने यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण करून त्यांची मते जाणून घेतली होती. या प्रकल्पात ५४ रागांचे स्वरूप निश्चित करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. मुळात हिंदुस्थानी संगीत पद्धतीत रागांचे प्रमाणीकरण करणे ही मोठी किचकट प्रक्रिया असून त्यामुळे झालेल्या प्रमाणीकरणाला सर्वमान्यता मिळणे ही कठीण गोष्ट आहे. तरी राग प्रमाणीकरणाच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पं. हळदणकरांनी केलेल्या या कार्य अत्यंत गरजेचे होते. +बबनरावांनी मृत्यूपूर्वी काहीच वर्षे आधी गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुरुवात केली होती. +अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजित बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5621.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..725754317275f75daebdce3a96429182a7b52d6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5621.txt @@ -0,0 +1,2 @@ +बरकतुल्लाह खान स्टेडियम हे भारताच्या जोधपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +८ डिसेंबर २००० रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5631.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f296d949a6b3e5adccca87904ccfec91ddb5d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5631.txt @@ -0,0 +1,2 @@ +बरडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5632.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba03c5d7bfccac04c0381f930ec29a9b2a36e34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5632.txt @@ -0,0 +1,4 @@ + +बर्नाला जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली संगरूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. बर्नाला जिल्हा पंजाबच्या दक्षिण भागात वसला असून बर्नाला येथे त्याचे मुख्यालय आहे. +२०११ साली बर्नाला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ५.९६ लाख होती. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_565.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b1a8036a692a299cd6b5b1becb11a9cbeb8aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_565.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोळे (Polem) हे गोव्यातील एक शहर आहे. +पोर्तुगीजांनी या नावाचे पोर्तुगिजीकरण पोलेम असे केले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5672.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e47e4e940c6e300e04551ff2c796e986154ae06c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5672.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बरागढ जिल्ह्याविषयी आहे. बरागढ शहराविषयीचा लेख येथे आहे. +बरागढ जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बरागढ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5680.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5199d0807970699c73271f5130e9b3dbfee82e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5680.txt @@ -0,0 +1,7 @@ + +बरहा हा मूळ कन्नड शब्द असून त्याचा अर्थ 'लिखाण' असा होतो. बरहा ही भारतीय भाषांत सहज लेख लिहिण्याकरता बनवलेली सोपी संगणक प्रणाली आहे. ही संगणक प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे जसे की विविध दस्तऐवज (Word Application), इंटरनेट आणि संकेतस्थळांवर लिहीणे, इ-मेल लिहिणे, संगणकावरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत करू शकतो. +यात देवनागरी लिपीतील मराठी, आसामी, हिंदी भाषा, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी, गुजराती, ओडिया, बंगाली, आसामी, मणिपुरी तसेच गुरुमुखी लिपीतील पंजाबी, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड इत्यादी भाषांतून लेखन करता येते. +बरहा विविध सुविधांचा व संगणक प्रणालींचा संच उपलब्ध करून देते. +मुख्य पान: बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे +बरहा मध्ये एक बरहापॅड नामक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध भाषांत लेखन करू शकतो. +मुद्रणाधिकार संबंधीची माहिती diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5690.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc60c5b4e0f2ed7a451c8857482cbb53dc0d2afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5690.txt @@ -0,0 +1 @@ +बरेली हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_570.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1226d504c57d377eb99cdc9b4736110ee92a30d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_570.txt @@ -0,0 +1 @@ +पोवरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5704.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db64eab7fdfcff1035459868a09f2724c051b735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5704.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 25°27′58″N 85°59′13″E / 25.46611°N 85.98694°E / 25.46611; 85.98694 + +बरौनी हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील बेगुसराई जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. बरौनी शहर पाटणाच्या १०० किमी पूर्वेस गंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ७१ हजार होती. हिंदीसोबतच येथे मैथिली ही भाषा देखील वापरली जाते. +बरौनी येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा मोठा कारखाना आहे. बरौनी हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे जंक्शन असून दिल्लीहून ईशान्य भारताकडे जाणाऱ्या सर्व गाड्या बरौनीमार्गे धावतात. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस, वैशाली एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5714.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a95425748428a3714ade5234db6b0719e1d48a47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5714.txt @@ -0,0 +1 @@ +बर्कली बर्ट्राम मॅकगॅरेल गास्किन (२१ मार्च, १९०८:गयाना - २ मे, १९७९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5727.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c41e6d276e4c17d27671b6aa75c962627e97ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5727.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 37°52′18″N 122°16′22″W / 37.87167°N 122.27278°W / 37.87167; -122.27278 + +बर्क्ली हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. बर्क्ली शहर कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात ओकलंडच्या ५ मैल उत्तरेस तर सॅन फ्रान्सिस्कोच्या १४ मैल ईशान्येस स्थित आहे. २०१० साली बर्क्लीची लोकसंख्या १.१२ लाख होती. +कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पहिले आवार बर्क्ली येथे इ.स. १८६८ मध्ये स्थापन केले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5729.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a25eafd4c13ad2b8531a7d3b15371a2775fd1ba3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5729.txt @@ -0,0 +1,5 @@ +बूर्गान्य (फ्रेंच: Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे. कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाईन जगप्रसिद्ध आहे. +२०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. +इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बरजंडियन्स ह्या नावाने ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरजंडी, प्रोव्हांस जवळील लोअर बरजंडी व फ्रान्समधील डची ऑफ बरजंडी. अपर व लोअर बरजंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रान्सने डची ऑफ बरजंडी इ.स. १००४मध्ये बळकावले. +बूर्गान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5743.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80830b8578f108fcf3ad614bc1a14df947a042aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5743.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्ट काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5753.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30770c2dd87c70ac3e8df80d87d0abe0960d807c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5753.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्टन विल्किन्स (जन्म ३० जून १९८७ - सोमर्स पॉइंट, एनजे) हा अमेरिकन निर्माता आणि रिअल इस्टेट ब्रोकर आहे जो द मॅन फ्रॉम टोरोंटो, रफ नाईट, बॅड बॉयज फॉर लाइफ आणि मूनलाइट या चित्रपटांसाठी ओळखला जातो.[१]वन सोदबाईस इंटरनॅशनल रिऍलिटी द्वारे $२५ आणि $३० दशलक्ष डॉलर्सच्या अलीकडील वार्षिक विक्रीद्वारे त्याला सर्कल ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२][३] +विल्किन्सने जॉन्सन वेल्स युनिव्हर्सिटी मियामी एफएल  मधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये तो फ्लोरिडामध्ये परवानाधारक रिअल्टर बनला. २०१६ मध्ये त्याने महेरशाला अली आणि नाओमी हॅरिस अभिनीत मूनलाइट चित्रपटाची सह-निर्मिती केली.[४] २०१७ मध्ये अमेरिकन ब्लॅक कॉमेडी चित्रपट रफ नाईट विल्किन्सने तयार केला होता. ते फोंटाईनेब्लेवू हॉटेलमधील लिव नाइटक्लब, एडिशन हॉटेलमधील बेसमेंट आणि डब्लू येथे वॉल लाउंज यांसारख्या लक्झरी नाइटक्लब ब्रँड्सच्या मार्केटिंग आणि जाहिरातींवर देखरेख करणारे नाइटलाइफचे संचालक होते. २०२० मध्ये त्यांनी कोलंबिया पिक्चर्सच्या बॅनरखाली बॅड बॉयज फॉर लाइफची निर्मिती केली. २०२२ मध्ये तो द मॅन फ्रॉम टोरंटो नावाच्या नेटफ्लिक्स चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता होता.[५] +बर्टन विल्किन्स आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5756.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b562b5bfaab1f520be6d177111933c3e7ddfba2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5756.txt @@ -0,0 +1 @@ +अल्बर्ट बर्टी विल्यम पॉवेल (१८ जुलै, १८७३:केप वसाहत - ११ सप्टेंबर, १९४८:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९९ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5774.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94e0c573c1f5209036ef3b292929db10a5c8f2d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5774.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्धमान पूर्व हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ बर्धमान जिल्ह्यामध्ये आहेत. +२००८ साली बर्दवान, कटवा व दुर्गापूर हे तीन लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आले व बर्धमान पूर्व व बर्धमान-दुर्गापूर हे नवे मतदारसंघ तयार केले गेले. +साचा:पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5795.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81bcc0b747829edfc38e235ea4afe14ec09651e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5795.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्नार्ड जेम्स टिंडाल बॉसान्केट (ऑक्टोबर १३, इ.स. १८७७ - ऑक्टोबर १२, इ.स. १९३६) हा  इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याला गूगलीचा जनक मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5807.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fc15c114c7515fa0cd950afeb13a0bc3ea82c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5807.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्नार्ड स्कोल्टझ (१० मार्च, १९९०:नामिबिया - हयात) हा  नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_581.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d2b837ae5e56f6a9bb4d16acf47a3ade2d532fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_581.txt @@ -0,0 +1,9 @@ +२२° ३४′ ००″ N, ८८° २२′ ००″ E +पश्चिम बंगाल / wɛst bɛŋɡɔ ː लसिथ / (बांग्ला: পশ্চিমবঙ্গ) हे भारतातील पूर्व भागात असलेले एक राज्य आहे आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच जगातील सातव्या सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रदेश आहे. ९१ दशलक्ष रहिवासी . [ ३४ ] .२६७ चौरस मैल ( ८८,७५० चौकिमी) पसरलेल्या , या राज्याच्या सीमा नेपाळ , भूतान , आणि बांगलादेश या देशांना आणि ओडिशा , झारखंड , बिहार , सिक्कीम , आसाम या भारतातील राज्यांना लागून आहेत . या राज्याची राजधानी कोलकाता आहे . पश्चिम बंगाल दोन ब्रॉड नैसर्गिक प्रदेशात करतात : दक्षिणभागात गंगा नदीचा प्रदेश व उत्तरभागात हिमालयाचे क्षेत्र. +प्राचीन बंगाल अनेक प्रमुख वैदिक राज्यांच्या सत्तेखाली होते . आणि प्रादेशिक पाल साम्राज्य ( 11 शतक आठव्या ) आणि शिवसेना राजवंश ( 11 - 12 शतक ) भाग ; बंगाल प्रदेश अशा मौर्य साम्राज्य ( दुसरे शतक इ.स.पू. ) आणि गुप्त साम्राज्य ( चौथ्या शतकापासून ) म्हणून मोठ्या भारतीय empires भाग होता . पुढे 13 व्या शतकात पासून , प्रदेश १८ व्या शतकात ब्रिटिश नियम सुरुवातीला होईपर्यंत , अनेक sultans , हिंदू राजे आणि Baro - Bhuyan landlords राज्य आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इ.स. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाई खालील प्रदेशात सुटीच्या धरून सिमेंटची , आणि कलकत्ता शहराने ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून अनेक वर्षे काम केले . ब्रिटिश प्रशासनासाठी लवकर आणि प्रदीर्घ प्रदर्शनासह पाश्चात्य शिक्षण विस्तार , विज्ञाननिष्ठ विकास culminating , संस्थात्मक शिक्षण , आणि बंगाल १४ १५ व १६ व्या शतकांतील विद्येचे पुनरुज्जीवन म्हणून ओळखले झाले काय समावेश विभागाचे सामाजिक सुधारणा , परिणत . नव्याने तयार पाकिस्तान - नंतर भारत आणि पूर्व बंगाल - एक भाग पश्चिम बंगाल - राज्य : २० व्या शतकाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक वाढीला अनुकूल अशी जागा , बंगाल दोन वेगळे घटक मध्ये धार्मिक ओळी बाजूने १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान वाटून करण्यात आला 1971 मध्ये बांगलादेश होत . +मुख्य कृषी उत्पादक , पश्चिम बंगाल भारतातील निव्वळ घरगुती उत्पादनाच्या सहाव्या क्रमांकाचा वर्गणीदार आहे . [ 6 ] त्याच्या राजकीय कृतिवाद साठी , राज्य तीन दशके लोकशाही मार्गाने/पद्धतीने निवडून साम्यवादी सरकार राज्य करण्यात आली असावी. पश्चिम बंगाल त्याच्या सांस्कृतिक उपक्रम आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था उपस्थिती साठी नोंद आहे ; राज्याची राजधानी कोलकाता " भारत सांस्कृतिक राजधानी " म्हणून ओळखले जाते . राज्याचे सांस्कृतिक वारसा , बदलेला लोकसाहित्याचा परंपरा याशिवाय , नोबेल - इंग्लंडमध्ये राजकवी ही पदवी रवींद्रनाथ टागोर समावेश साहित्य पासून संगीतकारच्या स्कोअर , चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांचे श्रेण्या . पश्चिम बंगाल देखील त्याचे कौतुक आणि राष्ट्रीय आवडत्या खेळात क्रिकेट याशिवाय फुटबॉल खेळतानाचा सराव सर्वात इतर भारतीय राज्यांच्या पेक्षा वेगळी आहे . +पश्चिम बंगाल दक्षिण बंगालचा उपसागर उत्तर हिमालयाच्या पासून stretching , भारत पूर्व अडचण आहे . राज्य 88.752 चौरस किलोमीटर ( 34,267 चौरस मैल ) एकूण क्षेत्र आहे .राज्याच्या उत्तर भागात दार्जिलिंग,हिमालयातील थंड हवेचे ठिकाण आहे.हा प्रदेश Sandakfu ( 3,636 मीटर किंवा 11.929 फूट) - राज्यातील सर्वोच्च शिखर . [ 46 ] अरुंद Terai प्रदेश कोणत्या वळण संक्रमणे दक्षिण दिशेला गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे, ते हा प्रदेश वेगळे समाविष्टीत आहे. Rarh प्रदेश पूर्वेला गंगा त्रिभुज आणि पश्चिम पठार आणि उच्च जमिनी दरम्यान हस्तक्षेप . Sundarbans पाणथळ प्रदेशातील झाड जंगले गंगा त्रिभुज एक उल्लेखनीय भौगोलिक शोध तयार करताना एक लहान सागरी किनारपट्टी प्रदेश , अत्यंत दक्षिणेला आहे . +गंगा पश्चिम बंगाल मध्ये विभाजीत करते मुख्य नदी आहे . इतर भागीरथी नदी व हुगळी नदी म्हणून पश्चिम बंगाल वाहते करताना एक शाखा , पद्मा किंवा Pôdda म्हणून बांगलादेश प्रवेश . गंगा प्रती Farakka मोठे धरण एक विमान कालवा करून नदी हुगळी शाखा फीड आणि त्याच्या पाणी प्रवाह व्यवस्थापन भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रदीर्घ वाद एक स्रोत केले आहे . [ 47 ] तीस्ता , Torsa , Jaldhaka आणि Mahananda नद्या उत्तर आहेत डोंगराळ प्रदेश. पाश्चिमात्य पठार प्रदेश अशा दामोदर , अजय आणि Kangsabati म्हणून नद्या आहेत . गंगा डेल्टा व Sundarbans क्षेत्र असंख्य नद्या आणि creeks आहेत . नदी मध्ये पणे स्वैर कचरा पासून गंगा प्रदूषण ही मोठी समस्या आहे . [ 48 ] दामोदर , गंगा आणि एकदा ( संपुष्टात त्याच्या वारंवार पूर करण्यासाठी ) " बंगालच्या दुः ख " म्हणून ओळखले आणखी उपनदी , दामोदर अंतर्गत अनेक धरणे आहेत व्हॅली प्रकल्प . राज्यात किमान नऊ जिल्ह्यांमध्ये भूच्या जालीम विषकारी द्रव्य घाण ग्रस्त , आणि अंदाजे 8.7 दशलक्ष लोक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वरील जालीम विषकारी द्रव्य असलेली पाणी 10 μg / लक्ष्मीपती [ 49 ] मर्यादा शिफारस प्यावे +पश्चिम बंगाल वातावरणात उत्तर subtropical दमट करण्यासाठी दक्षिणेकडील भाग मध्ये उष्णदेशीय (विशेषतः आफ्रिकेच्या) उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश पासून बदलते. मुख्य हंगाम उन्हाळ्यात , पावसाळ्यात , अल्प शरद ऋतूतील , आणि हिवाळा आहेत . त्रिभुज प्रदेशातील उन्हाळ्यात अति आर्द्रता साठी नोंद असताना , पश्चिम हाईलॅंड्स 38 ° क ( 100 ° फॅ ) 45 ° क ( 113 ° फॅ ) ह्या सर्वोच्च दिवस तापमान सह , उत्तर भारतासारख्या कोरड्या उन्हाळ्यात अनुभव . [ 50 ] रात्री एक थंड दक्षिणेकडून ब्रीझ बंगालचा उपसागर पासून ओलावा आहे. लवकर उन्हाळ्यात Kalbaisakhi , किंवा Nor'westers म्हणून ओळखले संक्षिप्त squalls आणि प्रचंड वादळे , अनेकदा घडतात . [ 51 ] पश्चिम बंगाल एक वायव्य दिशेने आणले जाते की हिंदी महासागरावरील मोसमी बंगाल शाखेच्या बे मिळते. Monsoons जून ते सप्टेंबर संपूर्ण स्थितीवर पाऊस आणणे . 250 सें.मी. वरील मिसळलेल्या पाऊस दार्जिलिंग , Jalpaiguri आणि Cooch Behar जिल्ह्यात साजरा केला जातो . Monsoons येण्याच्या दरम्यान , बंगाल प्रदेश उपसागर मध्ये कमी दाब अनेकदा किनारपट्टीच्या भागात वादळच्या घटना ठरतो . हिवाळी ( डिसेंबर जानेवारी ) सेवनाने आर्द्रता पातळी कमी 15 ° क ( 59 °F ) . हिवाळ्यात [ 50 ] एक थंड आणि कोरड्या उत्तर वारा एकेरीवर सरासरी किमान तापमान , सह प्लेस प्रती सौम्य आहे . तथापि , दार्जिलिंग Himalayan हिल प्रदेश ठिकाणी अधूनमधून एका वेळी होणारा (किंवा विशिष्ट कलखंडात होणारा) एकून हिमवर्षाव एक असह्य हिवाळा अनुभव . +यावरील विस्तृत लेख पहा - पश्चिम बंगालमधील जिल्हे +पश्चिम बंगाल राज्यात २३ जिल्हे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5811.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..444ced645cb54209cca26ad310a334a4082e92f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5811.txt @@ -0,0 +1,5 @@ +बर्नार्डस पीटर्स बर्नार्ड लूट्स (१९ एप्रिल, इ.स. १९७९:प्रीस्का, दक्षिण आफ्रिका - ) हा  नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5816.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7743d6a3d9f11d7ac1093eef4df493538833e14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5816.txt @@ -0,0 +1 @@ +बर्नार्दिनो माचादो (पोर्तुगीज: Bernardino Luís Machado Guimarães; २८ मार्च १८५१, रियो दि जानेरो, ब्राझील − २९ एप्रिल १९४४, पोर्तुगाल) हा पोर्तुगालमधील एक राजकारणी व देशाचा तिसरा व आठवा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_583.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcdb672beee2d687ddfa8fae50b373dac30688fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_583.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पोश्टर बॉईज हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून समीर पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ही चारुदत्त भागवत यांची असून याची निर्मिती श्रेयस तळपदे याने केली आहे. या चित्रपटात पूजा सावंत, नेहा जोशी, अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १ ऑगस्ट २०१४ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5865.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac18c2db8b8046a6ec594cee50bb750df42156b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5865.txt @@ -0,0 +1 @@ +बर्म्युडा फुटबॉल संघ (फिफा संकेत: BER) हा कॅरिबियनमधील बर्म्युडा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला बर्म्युडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६९ व्या स्थानावर आहे. बर्म्युडाने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5871.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee2b121142b629dce6ca3efa997369489b0979b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5871.txt @@ -0,0 +1 @@ +अर्जेंटिना आणि बर्म्युडा यांनी पात्रता फेरीच्या तयारीसाठी दोन सामन्यांची टी२०आ मालिका खेळली.[१] बर्म्युडाने दोन्ही सामने जिंकले.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5879.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7db4e4050f4a9cc320099d6b161470c9e57480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5879.txt @@ -0,0 +1,4 @@ +The Bermudian cricket team toured the Netherlands during the २००७ season. They played a First-class match for the २००७-०८ ICC Intercontinental Cup and two One-Day Internationals. The Dutch team took an innings and ४४ run win षटक Bermuda in the First-class game and won the ODI series २-०. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5886.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..375ccdfae60e81203568f82684bf1ffedfe3e974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5886.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे. +या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा. +अमेरिकेच्या समुद्रकिनारपट्टी रक्षक दल आणि इतर संस्थांनी प्रचलीत समज चुकीचे आहेत असे सांगून बर्मुडा त्रिकोण मधील अपघात हे जगातील इतर अतिप्रवासाच्या भागापेक्षा जास्त नाहीत हे दर्शवणारी आकडेवारी दिली आहे. काही अपघातांची कारणे शोधण्यास यश मिळाले असले तरी, बऱ्याच अपघातांची कारणे अद्याप समजलेली नाहीत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5893.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db57a8a9a3c1e0349cd688e5593ccb1267ad30e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5893.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्म्युडा राष्ट्रीय मैदान, बर्म्युडा नॅशनल स्टेडियम तथा बर्म्युडा नॅशनल स्पोर्ट्‌स सेंटर हे बर्म्युडामधील बहुक्रीडा मैदान आहे. देशाची राजधानी हॅमिल्टनजवळ असेलेले हे मैदान मुख्यत्वे फुटबॉल आणि मैदानी खेळांसाठी वापरले जाते. या मैदानावर २००४मध्ये युसेन बोल्टने २०० मीटर धावण्याची शर्यत १९.९४ सेकंदात संपवून विश्वविक्रम रचला. +या मैदानाच्या उत्तरेस क्रिकेटचे वेगळे मैदान आहे. बर्म्युडा क्रिकेट संघ त्या मैदानाचा वापर करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5896.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a3b91e91668d002ed092e6aa74ceea4076e4582 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5896.txt @@ -0,0 +1 @@ +बर्लिंग्टन अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९२० इतकी होती. फिलाडेल्फियाचे उपनगर असलेल्या या शहराची स्थापना २४ ऑक्टोबर, १६९३ रोजी झाली. इंग्लंडच्या राजाच्या हुकुमानुसार ७ मे, १७३३ रोजी याची पुनर्स्थापना झाली. २१ डिसेंबर, १७८४ रोजी हे शहर न्यू जर्सी राज्यात शामिल केले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5935.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c303ee4912050d4b9ff5b0a7e08abe97ba56f4c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5935.txt @@ -0,0 +1,2 @@ +बऱ्हाणपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5937.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66135faaf1e1bb820a53a00fad0e3db35319505e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5937.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख बऱ्हाणपूर(हिंदीत बुरहानपुर) जिल्ह्याविषयी आहे. बऱ्हाणपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +बऱ्हाणपूर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5964.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e43bc645e5e32c495ca7cf030f06d51629bff7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5964.txt @@ -0,0 +1 @@ +तीन पिढ्या ज्या देशमुख घराण्यात मारुतीची उपासना सातत्याने केली जात होती. त्या घराण्यात श्रीमारूतीच्या कृपाप्रसादाने दि.९ एप्रिल १८५३, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुडीपाडवा या सुमुहूर्तावर ज्या बालकाचा जन्म झाला, ते हे बलभीम महाराज साडेकर(देशमुख). सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 'साडे'या गावी त्यांचा जन्म झाला. हे घराने वारकरी सांप्रदायातील, सहाजिकच पांडुरंगाची उपासना होतीच. वयाच्या २१ व्या वर्षी खामगाव येथे पांडुरंगाने फकीररूपाने त्यांना दर्शन दिले व त्यानंतर एकदा कठीण प्रसंगी रावजी कासार रूपाने त्यांना पंढरपूरी नेले. "देव दावी ऐसा कोण भेटे गुरू | तयाचे उपकार माझे माथा ||" सद्गुरू शोधार्थ सन १८९६ मध्ये साडेगाव सोडले व पायी नाशिकमार्गे इंदूरला आले. तेथे प.पू.परंमश्रेष्ठ श्री लक्ष्मण महाराज यांनी त्यांचेवर कृपा केली, त्यावेळी त्यांचे वय होते ४३ वर्षे. त्यानंतर आजीवन त्यांनी ज्ञानभक्तीपर मार्गाने, कथा-प्रवचनाद्वारे, उज्जैन, सुजालपूर, सारंगपूर, नरसिंगगड, देवास इ.मध्यप्रदेशातील गावात व महाराष्ट्रात साडेगाव, करमला, सोलापूर पंढरपूर, पुणे इ ठिकाणी गुरूकार्य विस्तार केला. पुण्यामधील ह.भ.प.ल.रा.पांगारकर, डेक्कन कॉलेजमधील प्रो.भानू, प्र.धोंडो केशव कर्वे, श्री केशवराव खाजगीवाले इ.मंडळींनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. मध्यप्रदेशातील भोपाळजवळील नरसिंहगड येथे भाद्रपद वध्य १,'इंदिरा एकादशी', दि.९ ओक्टोंबर १९०९ रोजी रात्री ९ वाजता यांनी आपला देह वयाचे ५६ वे वर्षी पंचत्वात विलीन केला. इथेच त्यांची समाधी असून हे स्थान "न राहतायते राहावी | भ्रमतयाते बैसवी | थापटून चेववी विरक्तीते ||" या श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे येथे "निरंतर नाही | तरी आली गेली काही | होतु का मयूरेही | आम्हीना न म्हनो" याप्रमाणे मयूर, कोकिळ आदिकरून पक्षी मंजुळ रव मधून करीत असतात. प.पू.बलभीममहाराजांनी आमरण सद्गुरू परंपरेचा भागवतधर्म व दत्तसंप्रदाय प्रतिपाळला. याचे प्रत्यंतर त्यांच्या अभंगरचनेत व त्यांनी निरनिराळ्या गावच्या भक्तांना पाठविलेल्या व आज उपलब्ध असलेल्या ६९ पत्रामधून येते. संतकवी श्री दसगणू महाराज आपल्या "श्रीभक्तिसारामृत" ग्रंथात प.पू.बलभीम महाराजांविषयी लिहितात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5965.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bdb7edb8a509b56644d0988f938ba9056a13bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5965.txt @@ -0,0 +1,5 @@ +बलभीमराव नरसिंगराव देशमुख (१९ जानेवारी, इ.स. १९३५ - ) हे एक निवृत्त मराठी न्यायाधीश आहेत. ते बी.एस्‌‍सी. एल्‌‍एल.बी, D.I.A.(London) असून १९६३सालापासून मुंबई उच्च न्यायालयात वकील होते. न्यायालयाच्या औरंगाबाद शाखेच्या स्थापनेपासून म्हणजे १९८२पासून ते औरंगाबादेत वकिली करू लागले. वकील असतानाच ते १९७८ ते १९८४ या कालांत महाराष्ट्र विधानपरिषदेत नामदार होते. +देशमुख मुंबई हायकोर्टात १२-११-१९८६ पासून अतिरिक्त न्यायाधीश, आणि १२-६-१९८७पासून स्थायी नायाधीश म्हणून काम पाहू लागले. १९-१-१९९७ रोजी ते निवृत्त झाले. +ते निवृत्त झाले असता सर्वसामान्यांच्या हितासाठी चळवळीतून तुरुंगात गेले. +कारखान्यांना ऊस विक्रीसाठी पूर्वी झोन होते. मात्र, शेतकऱ्यांना जिथे भाव मिळेल तिथे ऊस द्यावा, असा निर्णय देशमुखांनी दिला होता. +महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांच्या हिताची जपणूक करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. मराठवाडा या विचाराला प्रागतिक पाठिंबा देणारा होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ही चळवळ गेली. यामध्ये अन्याय, अत्याचाराविरुद्ध सर्वांत आधी मराठवाड्याने लढा दिला. एक देशी साम्यवादी फळी उभी राहिली. याच रस्त्याने बी. एन. देशमुख यांनी जाण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयात त्यांचा वेगळाच संच होता. ही सर्व डाव्या विचारांची मंडळी होती. काँग्रेस पक्ष मजबूत झाल्यानंतर अनेक पुरोगामी, डाव्या विचारसरणीच्या दिग्गज मंडळींना पराभव पत्कारावा लागला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5982.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0815ecb9999c850895f40f607f7accbb455a329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5982.txt @@ -0,0 +1 @@ +बलरामपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून भारतीय जनसंघ पक्षातर्फे १९५७ व १९६७ साली निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5994.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbe76e8ca210dab44acc1f9bc634ca8a78c524f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_5994.txt @@ -0,0 +1 @@ +वलसाड हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील वलसाडशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6006.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e32f868a48a9e232a49891d3b86c726635e674a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6006.txt @@ -0,0 +1,7 @@ + +दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी किंवा दीपावली पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे.[१] +बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तिन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे. +याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. +घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. +उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. +दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6014.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e775dd3137b24cb9c088d1abab694a88598703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6014.txt @@ -0,0 +1 @@ +बाली विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ पाली जिल्ह्यात असून पाली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6030.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d62f5160263d1bf5b482acfa80fe3f5ca3bd015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6030.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +बलुतं हा २०१७ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय कुराने असून अजय कुराने व तनुजा कदम ही जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6046.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..257bd6f1b67655dd0553cee90487c2d341347b9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6046.txt @@ -0,0 +1 @@ +बल्गेरियन क्रिकेट फेडरेशन ही बल्गेरियामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6093.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78de6764d5890ba115f1fe610eab24cbf67125e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6093.txt @@ -0,0 +1 @@ +बल्हारशाह जंक्शन हे भारत देशाच्या बल्लारपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बल्हारशाह स्थानक दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथून एक फाटा गोंदियाकडे जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6103.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..758867a4f947042fdd1a566a1146e583823d9181 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6103.txt @@ -0,0 +1,4 @@ + +बळवंत लिमये (१८८० - १९६१) हे स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवासाची शिक्षा झालेले सोलापूरमधील पत्रकार होते.[१] लिमये यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील ईंडी तालुक्यातील भतकूणकी गावात वतनदार घराण्यात १८८० साली झाला. +लिमये हे 'गजनफर' कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचे प्रेरक, तर लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते. त्यांनी धोका पत्करून सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाची छपाई केली. याद्वारे त्यांनी सोलापुरात छपाईला प्रारंभ केला होता. याशिवाय लिमये अल्पकाळ जगलेल्या स्वराज्य' साप्ताहिकाचेही संपादक होते.[२] +त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. लाठी,दांडपट्टा फिरवणे आणि कुस्ती अशा मर्दानी खेळांची त्यांना विशेष आवड होती. १९०४ साली बी.ए झाल्यानंतर त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव यांसारख्या सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली.ही सुरुवात त्यांचा आतेभाऊ अप्पासाहेब फाटक यांच्यामुळे झाली. टिळकांच्या राष्ट्रीय विचारसरणीची छाप त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांनी राजकीय चळवळीत भाग घेतला. टिळकांबरोबर त्यांचा वैयक्तिक परिचयही वाढू लागला. टिळकांनी लिमये यांची निर्भयता पाहून त्यांना 'राष्ट्रीय कार्याच्या उत्तेजनार्थ वृत्तपत्रांची गरज आहे' असे सांगून स्वराज्य साप्ताहिक काढण्यास उत्तेजन दिले. १९०७ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेला राष्ट्रीय बाण्याचे,तडफदार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे 'स्वराज्य' हे साप्ताहिक बळवंतराव लिमये यांच्या संपादकत्वाखाली सोलापुरातून सुरू झाले. सायन्ना नरसू गानला यांच्या दत्तप्रसाद छापखान्यात ते छापले जाई. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6110.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d332571d0afeb224b2519bbbf7e85b18dad29c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6110.txt @@ -0,0 +1,2 @@ +बळसाखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6112.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db5ea6781800d7dfb925e9ad28959971212c4560 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6112.txt @@ -0,0 +1,4 @@ + +बलि किंवा बळी या शब्दाचा अर्थ जरी जीवहत्या असा होत असला, तरीही अमरकोशानुसार बळीचा अर्थ 'बलिः पूजा उपहारयोः' असा आहे. अर्थात बलि म्हणजे सत्कार करणे किंवा भोजन आणि उपहार देणे असा होतो. +यानुसार नरबळी म्हणजे या अर्थाने नर हत्या नसून उत्तम विद्वान लोकांचा सत्कार करणे असा होतो. [ संदर्भ हवा ] +मराठीत बळी म्हणजे धार्मिक कारणासाठी केलेली जीवहत्त्या; बलवान; पुराणकथेतला बळीराजा diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6116.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41444ebd5fdefea81d692bced5d6048c12f6e6fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6116.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बळी हा २०२१ चा भारतीय मराठी भाषेतील भयपट विशाल फुरिया दिग्दर्शित आणि GSEAMS निर्मित आहे. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांनी बनवलेल्या या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहेत.[१] हा चित्रपट विधूर वडील आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा यांच्याभोवती फिरतो, जो एका रहस्यमय नर्सशी बोलू लागतो. हे १६ एप्रिल २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होते, परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे त्याचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले.[२][३][४] चित्रपटाचा प्रीमियर ९ डिसेंबर २०२१ रोजी Amazon Prime Video वर झाला.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6123.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0815c15236296cdf35cfa87e47283538bc0fcd65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6123.txt @@ -0,0 +1 @@ +बळीराम भगवान सिरस्कार हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित आहेत.[१] सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून १७व्या लोकसभेसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6126.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5df2815c7cbf4e486863a10f5edb284c721e5866 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6126.txt @@ -0,0 +1,2 @@ +बवाना विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6132.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27cafa4ddc22bd77f99f8ce40d1c167e0408a352 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6132.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बशर अल-अस्साद (अरबी: بشار الأسد ; सप्टेंबर ११ १९६५) हे सीरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तसेच ते सीरियाच्या सैन्य दलाचे प्रमुख व सीरियाच्या सत्तारूढ बाथ पार्टीचे जनरल सेक्रेटरी आहेत. बशर यांचे वडील हाफिज अल-अस्साद हे १९७१ ते २००० पर्यंत सलग ३० वर्ष सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. बशर यांनी १९८८ साली दमास्कस विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यालयातून पदवी संपादन केली आणि त्यांनी सैन्यात डॉक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. ४ वर्षांनंतर बशर यांनी नेत्ररोगशास्त्रात विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी लंडन मधील वेस्टर्न आय हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. १९९४ साली त्यांच्या भावाचा एका कार अपघातामध्ये मृत्यू झाला व बशर यांना सीरीयामध्ये दुसरे उत्तराधिकारी म्हणून परत बोलावण्यात आले. ते सैन्य अकादमीमध्ये दाखल झाले व त्यांना लेबनॉन वरील कारवाईची जबाबदारी देण्यात आली. डिसेंबर २००० साली बशर यांनी अस्मा यांच्याशी विवाह केला. +२६ जानेवारी २०११पासून बशर यांच्या राजवटीला विरोध सुरू झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6137.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5680cc782d3f0a31a05c36b233e7d190b030f68f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6137.txt @@ -0,0 +1,2 @@ +सय्यद बशीर हुसेन झैदी (३० जुलै १८९८ – २९ मार्च १९९२) हे पहिल्या लोकसभेचे सदस्य आणि १९५६ ते १९६२ पर्यंत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी संयुक्त प्रांतातून (नंतर उत्तर प्रदेश ) भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणूनही काम केले. [१] १९७६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता. [२] +त्यांना १९६४ मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठातून आणि १९७४ मध्ये कानपूर विद्यापीठातून मानद डी.लिट. पदवी मिळाली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6146.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadeb819ad0c5651104fea8245c2aecc72c7d6a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6146.txt @@ -0,0 +1,5 @@ +बास्टियान बास झुइडेरेंट (३ मार्च, १९७७ - ) हा नेदरलॅंड्सकडून ५३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6155.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a999240f1b2ff67caea9698c08f0993f7d3e3eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6155.txt @@ -0,0 +1,2 @@ +राग बसंतबहार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग बसंत आणि राग बहार हे दोन राग अंतर्भूत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6160.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cff2c8b45f4b335b29969bc46665a1b066e484e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6160.txt @@ -0,0 +1,2 @@ +राग बसंतीकेदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग बसंत आणि राग केदार हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'अतर सुगंध' ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6183.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66b068153056486d98ff4dab06aa4293d9db7e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6183.txt @@ -0,0 +1 @@ +बसवकल्याण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बीदर लोकसभा मतदारसंघात असून बीदर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6206.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83756b9d69daf632b38f15fdb027c18d6cc8ec91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6206.txt @@ -0,0 +1 @@ +बसित अली (१३ डिसेंबर, १९७०:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९६ मध्ये दरम्यान १९ कसोटी आणि ५० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6237.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dc71e360a01bc1bd7a2c5486e9434b83e0fc15e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6237.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहर हा, वनस्पतीशास्त्रानुसार, झाडांना अथवा वनस्पतींना आलेला फुलोरा होय. साधारणपणे, झाडांना वसंत ऋतूत बहर येतो. संत्रे, चेरी, पळस, बाभूळ, गुलमोहर ह्या आणि इतर अनेक झाडांना अशा प्रकारचा बहर येतो. काही छोट्या वनस्पतींची फुलेदेखील या काळात फुलतात. +हा बहर मधमाश्यांना व तत्सम कीटकांना त्यांचे खाद्य पुरवितो. त्यांचेमार्फत होत असलेल्या परागीकरणामुळे त्या बहरलेल्या फळझाडांना फळधारणा होते. अशा बहर आलेल्या झाडांच्या/वनस्पतींच्या पाकळ्याचा खच त्या झाडाखाली पडतो. यामुळे बहर येणारी वनस्पती व इतर वनस्पती यांच्यात फरक करता येतो.अशा सड्यामुळे तेथील वातावरण प्रसन्न व सुगंधी होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6245.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..217881ed5956920cd75a1dc5a4bff2a4437513b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6245.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहरामपुर भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मुर्शिदाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6270.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dce593eb8d30a044ad93c1a1605a630c230f93b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6270.txt @@ -0,0 +1 @@ +बहरैन फुटबॉल संघ (अरबी: منتخب البحرين لكرة القدم‎‎; फिफा संकेत: BHR) हा पश्चिम आशियामधील बहरैन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला बहरैन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०४ व्या स्थानावर आहे. बहरैनने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. बहरैन आजवर ५ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००४ साली त्याने उपांत्यफेरी गाठली होती.. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_629.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ce0af08411935b7a3cd53f697214f34ff8dfc54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_629.txt @@ -0,0 +1,10 @@ +पोहे हे स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. पोहे सहसा धानापासून तयार करतात.पोहे तयार करण्यासाठी साळीचा (धान) वापर करतात. देशातील तांदळाच्या उत्पादनाचा सुमारे १०% तांदुळ हा पोह्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी (चुरमुरे, लाह्या, फ्लेक्स) वापरला जातो.[१] आपल्या घरी पाहुणे आल्यास हमखास झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे. +प्रकार: +मशिनद्वारे अथवा मानवांद्वारे पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहसा खालील पायऱ्या वापरण्यात येतात: +घरगुती पोहे तयार करण्याच्या पद्धतीत वरील प्रक्रियेवर कोणतेच नियंत्रण रहात नाही त्यामुळे मशिन वापराच्या तुलनेत याचे प्रतवारीत व उतारात फरक पडतो. प्रतिदिवशी सुमारे ५० ते ३०० किलो साळीवर प्रक्रिया करता येते. घरघुती पद्धतीने पोहे करतांना एका पिंपात पाणी घालून त्यास सुमारे १० ते १२ तास भिजवितात. नंतर पाणी काढून टाकण्यात येते. ती साळ मग ढिग लाऊन झाकून ठेवण्यात येते.घरघुती प्रकारात गरम पाणी वापरत नाहीत. त्याने पोह्यांचा रंग गर्द होतो.अशा प्रकारे भिजविलेल्या साळीमध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे २५ ते ३३% असते.[१] +ही प्रक्रिया कष्टदायक असून त्यास कौशल्याची गरज असते. भाजलेल्या साळीला योग्य वेळी भट्टीतून बाहेर काढणे गरजेचे असते.नाहीतर साळीच्या लाह्या तयार होतात. तसेच दाबणे अथवा कांडण्याच्या क्रियेत जास्त तुकडे होतात. कमी भाजले गेल्यासही, तुकडे जास्त पडतात. अचूक नियंत्रण आवश्यक असते.भाजतांना यात सहसा रेती वापरतात.[१] +नंतर अशा भाजलेल्या साळीला उखळात कुटतात, त्याने यातील धानाचे टरफल वेगळे होते. तूस (कोंडा) वेगळा होतो. त्याला चाळले असता पोहे मिळतात.[१] +यामध्ये प्रत्येक प्रक्रियेवर योग्य ते नियंत्रण राखता येते.भिजविलेल्या साळीतील पाण्याचा अंश, भाजतानांचे अचूक तापमान याचा उत्पन्नावर फरक पडतो.प्रतिदिवस, मध्यम पोहे गिरण्यामध्ये सुमारे १ ते ५ मेट्रिक टन इतक्या धानावर प्रक्रिया होते तर, मोठ्या गिरण्यांमध्ये सुमारे १० ते २० मे. टन साळीवर प्रक्रिया होऊ शकते.[१] +पोहे उद्योगात भाजण्याची क्रिया ही मशिनद्वारे केली जाते. त्यासाठी ११० ते १८० अंश सें तपमान आवश्यक असते. त्यासाठी फर्नेसचा वापर केला जातो.भाजतांना साळीतील पाण्याचे प्रमाण ८ ते १२% पर्यंत कमी केले जाते. नंतर यावर मशिनने ते दाबण्याची प्रक्रिया केली जाते.[१] +नंतर या साळीस दगडाचे रोलर असलेल्या गोलाकार ड्रममध्ये फिरवितात. त्या ड्रमला खाली जाळी असते त्यामुळे कोंडा व टरफले बाहेर पडतात. तरीही कोंडा उरला असल्यास तो वाऱ्याचे झोताने वेगळा करण्यात येतो. नंतर तयार झालेल्या पोह्यास हवाशीर टोपलीत/जाळीत ठेवून थंड करण्यात येते. व मग त्याचे पॅकिंग करण्यात येते.पोहे दाबण्याच्या मशिनला फ्लेकिंग मशिन म्हणतात.[१] +१०० किलो साळीचा साधारणतः ५५% ते ७० % उतारा मिळतो. पोह्याची प्रत त्यासाठी वापरलेल्या साळीवर (धानावर) अवलंबून असते. यासाठी तांदळाच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात.नवीन साळी वापरल्यास पोहे जास्त पांढरे दिसतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6313.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c226172365608f04cc836ba33a4aff1efe47f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6313.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +बहामनी सल्तनत (मराठी लेखनभेद: बहमनी सल्तनत) ही इ.स.च्या १४व्या व १५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती. +मूळच्या बदखशान येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्ला‍उद्दीन हसन बहामनी उर्फ हसनगंगू याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. बहामनी राज्याची राजभाषा मराठी होती, हसनच्या नंतर त्याचा पुत्र मुहम्मदशा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरुद्ध करण्यात आला.इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वऱ्हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6320.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d6a41692473be7641e97c25572158051e8ebe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6320.txt @@ -0,0 +1 @@ +बहामास राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहामासचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6331.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9852f3f44553f3a21103d754de9d471f0301ad67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6331.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे. +बहारीन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहारीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहारीन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.बहरैन हा देश ८८बेटे मिळून बनला आहे.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6336.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d73510b4c2c5bb5690e6e5f4715c71686cf1945f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6336.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहावलपूर स्टेडियम हे पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१५ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6339.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d73510b4c2c5bb5690e6e5f4715c71686cf1945f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6339.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहावलपूर स्टेडियम हे पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१५ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6346.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f59621af6a1d6a86ec53547d94268ca7cac090a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6346.txt @@ -0,0 +1,22 @@ +बहिणाबाई नथुजी चौधरी (२४ ऑगस्ट, इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) [१]या -मराठी कवयित्री होत्या.[२] +बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म :२४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.[३] तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.[४] नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. +त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "लेवा गणबोली" तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.[५] +बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा (ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. +आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य ह्यांची जपणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. +जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नाते जोडतात. +त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे. आचार्य प्र. के. अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोंकांच्या समोर आले.  १९५० सालच्या जुलै आगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते .  बहिणाबाईंच्या कविता सोपान देव  आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळलया बरोबर अत्रे उद्गारले 'हे तर शंभर नंबरी सोन आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!' [६] बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे. त्यांचे तवज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्त्वज्ञान आहे. [७] +बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे[८]हे... +महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी[९] हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे",आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली [३]आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. +बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. +बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.[१०] [११]त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग;[१२] अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.[३] +बहिणा बाईंच्या रचनांच्यात जागोजागी जीव जातींचा उल्लेख आलेला आहे. उदाहरणार्थ, खीरा, भीमफूल,गोंडंबा, सागरगोटे, ढोर, इचू, साप, कपाशी, गाय, बोरी, बाभई, पळस, सुगरण. +लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. [१३]खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.[१४] +उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी. +तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.[३] +‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. +बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो. [१५] [१६] +बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते ..... संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले व माधुरी आशिरगडे या असून निर्मिती वर्ष ......आहे. +बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. +दूरदर्शनने ?? साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती ....साली केली.[१७] +बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. [१८]अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे. +यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6349.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f59621af6a1d6a86ec53547d94268ca7cac090a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6349.txt @@ -0,0 +1,22 @@ +बहिणाबाई नथुजी चौधरी (२४ ऑगस्ट, इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) [१]या -मराठी कवयित्री होत्या.[२] +बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म :२४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.[३] तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.[४] नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. +त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "लेवा गणबोली" तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.[५] +बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा (ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. +आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य ह्यांची जपणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. +जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नाते जोडतात. +त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे. आचार्य प्र. के. अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोंकांच्या समोर आले.  १९५० सालच्या जुलै आगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते .  बहिणाबाईंच्या कविता सोपान देव  आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळलया बरोबर अत्रे उद्गारले 'हे तर शंभर नंबरी सोन आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!' [६] बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे. त्यांचे तवज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्त्वज्ञान आहे. [७] +बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे[८]हे... +महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी[९] हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे",आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली [३]आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. +बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. +बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.[१०] [११]त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग;[१२] अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.[३] +बहिणा बाईंच्या रचनांच्यात जागोजागी जीव जातींचा उल्लेख आलेला आहे. उदाहरणार्थ, खीरा, भीमफूल,गोंडंबा, सागरगोटे, ढोर, इचू, साप, कपाशी, गाय, बोरी, बाभई, पळस, सुगरण. +लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. [१३]खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.[१४] +उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी. +तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.[३] +‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. +बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो. [१५] [१६] +बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते ..... संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले व माधुरी आशिरगडे या असून निर्मिती वर्ष ......आहे. +बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. +दूरदर्शनने ?? साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती ....साली केली.[१७] +बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. [१८]अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे. +यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6361.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c8301801821a53c817dd2cef3c57cd18ffcf2a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6361.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहिराणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6367.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3fd33d0134227a1ff5d6255a9b7324eae956e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6367.txt @@ -0,0 +1 @@ +सारडे गावाच्या दक्षिण टोकाला बहिरी देवाचे मंदिर आहे,वशेणी गावाबाहेरून पेण तालुक्यातील दादर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यामधुन एक रस्ता पश्चिमेसकडे आवरा गावातिल कडापे वस्ती कडे वळतो त्याच रस्त्यावर एक जुना पुल आहे ,तेथेच उघड आहे जी खाडीच्या पाण्यावरती नियंत्रण ठेवते,उघडीच्या पलिकडच्या अनेक प्रकारच्या होड्या बांधलेल्या आहेत ज्या वस्तीसाठी येतात.आणि येथेच बहिरीदेवाचे मंदिर आहे . diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6369.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..601c151449eb74d57099e4a6859761d5a2b1c393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6369.txt @@ -0,0 +1,8 @@ + बहिरीचापाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6384.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2a235ec24320872270fcd6d95d8a85009d8eb86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6384.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहुकामुकता एका वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करणे किंवा प्रेम करण्याची क्षमता असणे. बहुकामुकतेची व्याख्या कधीकधी सर्व संबंधित व्यक्तींच्या संमतीने एकापेक्षा जास्त व्यक्तींशी घनिष्ट संबंध ठेवणे किंवा संबंध ठेवण्याची इच्छा असणे, अशी केली जाते. +बहुपत्नीकत्वापेक्षा बहुकामुकता खालीलप्रमाणे वेगळी आहे: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6399.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eead14bf2cd3d654b099ab797176ac16fb170893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6399.txt @@ -0,0 +1,2 @@ +अन्याय अथवा विवाद्य गृहीतक,आधीच पूर्वगृहीत धरून त्यावर आधारीत प्रश्न बनवलेल्या अथवा विचारलेल्या प्रश्नांना बहुप्रश्न तर्कदोष असे म्हणतात.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_640.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a55b0f6e97abf26e69f0f91390fca6911a1498c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_640.txt @@ -0,0 +1,8 @@ + पौड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6409.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29312150f3a8fb13a15dc32784aa22c47afa370c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6409.txt @@ -0,0 +1,3 @@ +बहुळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. +डॉ.श्रीकांत बहुलकर diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6444.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d4e3e1ef9139578f689451fb82384cfe0aefa0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6444.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बाँगाइगांव जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बाँगाइगांव येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6462.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c5ce508581c302e17926bda417791ac01fa262 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6462.txt @@ -0,0 +1 @@ +बॉंबे मिल हॅंड्‌स असोसिएशन ही ब्रिटिश भारतातील मुंबईत कामगारांना न्याय मिळवून देणासाठी व त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी स्थापली गेलेली गिरणी कामगार संघटना होती. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभलेले नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ सेप्टेंबर, इ.स. १८८४ रोजी ही संघटना स्थापली. या संघटनेपासूनच भारतातील कामगार चळवळ आरंभली, असे मानले जाते. भारतातील कामगार चळवळीच्या एकूणच कार्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान मोलाचे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6472.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2f63c0fa6583a1f26c1f4a216016e07964d487f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6472.txt @@ -0,0 +1 @@ +बांकुडा हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6493.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e7eb2c0f5608dde938c6ce159a55fccd3e6dc08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6493.txt @@ -0,0 +1,9 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. +ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून चट्टग्राम, सिलहट, राजशाही इत्यादी इतर मोठी शहरे आहेत. ब्रम्हपुत्रा, पद्मा व मेघना ह्या येथील प्रमुख नद्या आहेत. २०११ साली बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १४.९७ कोटी होती. बांगलादेश हा जगातील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. +बांगलादेश एकूण ८ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे. +बांगलादेशात अनेक महामार्ग अस्तित्वात असून सर्व प्रमुख शहरे महामार्गांद्वारे जोडली गेली आहेत. बांगलादेश रेल्वे ही देशामधील एकमेव रेल्वे वाहतूक कंपनी असून देशात आजच्या घडीला २,७०६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे आहे. बांगलादेशामधील अनेक नद्यांमुळे जलवाहतूक हा येथील वाहतूकीचा एक प्रमुख मार्ग आहे. बांगलादेशात ८,०४६ किमी लांबीचे जलमार्ग अस्तित्वात आहेत. बिमान बांगलादेश एरलाइन्स ही येथील सरकारी विमानवाहतूक कंपनी असून ढाक्याचा शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ बांगलादेशातील प्रमुख विमानतळ आहे. +बांगलादेश · भूतान · भारत · मालदीव · नेपाळ · पाकिस्तान · श्रीलंका + +क्वचित समाविष्ट केले जाणारे अन्य देश:  अफगाणिस्तान · इराण · म्यानमार diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_65.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_65.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0c7d3003e189f5569086ada5b0f58c47a663af3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_65.txt @@ -0,0 +1 @@ +पोप अलेक्झांडर पहिला (लॅटिन: ALEXANDER; ?? - इ.स. ११५) हा रोममधील कॅथलिक चर्चचा बिशप व सहावा पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6501.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9d40fc776429fa2b89393491408d42509ae40b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6501.txt @@ -0,0 +1,82 @@ +बांगलादेश क्रिकेट संघ हा क्रिकेट खेळणारा एक प्रमुख देश आहे.या संघाचे कर्णधार एकूण तीन आहेत.या संघाला २००० साली आयसीसी ने संपूर्ण दर्जा पारित केला. या संघाने आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला आहे. +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १९७७ साली क्रिकेटमध्ये या संघाचे पदार्पण झाले. याच वर्षी आयसीसीचे सदस्यत्व मिळवले.१९८६ साली पाकिस्तानविरुद्ध या संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. २००० साली भारताविरुद्ध या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि २००६ साली झिंबाब्वे विरुद्ध या संघाने आपला पहिला टी 20 सामना खेळला. +बांगलादेश क्रिकेट बोर्ड ह्या संघाची प्रशासकीय संस्था आहे. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_651.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..096f31acb4a31735e82032bf2dc59a39af642bb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_651.txt @@ -0,0 +1,2 @@ +पौड़ी गढ़वाल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र पौडी येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6526.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22f7a20612620215dd5e24faa550719e6144a9da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6526.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने ५ ते ३० नोव्हेंबर २००८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6537.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c596b012f4bb54dfbe3c73409008ff6732cb9bfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6537.txt @@ -0,0 +1,3 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२] टी२०आ मालिकेने २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनवला.[३] +या दौऱ्यापूर्वी, न्यू झीलंडने सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[४] +इश सोधीला फक्त पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी नाव देण्यात आले होते,[९] तर न्यू झीलंडच्या संघातील शेवटच्या दोन वनडेसाठी आदित्य अशोकचे नाव होते.[१०] १५ डिसेंबर २०२३ रोजी, बेन सियर्सचा न्यू झीलंडच्या एकदिवसीय संघात काईल जेमीसनला कव्हर म्हणून समावेश करण्यात आला.[११] तथापि, १८ डिसेंबर २०२३ रोजी, जेमिसनला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले.[१२] २२ डिसेंबर २०२३ रोजी, केन विल्यमसन आणि काइल जेमिसन यांना न्यू झीलंडच्या टी२०आ संघातून काढून घेण्यात आले[१३] आणि त्यांच्या जागी रचिन रवींद्र आणि जॅकब डफी यांची नियुक्ती करण्यात आली.[१४] विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यू झीलंडचा टी२०आ कर्णधार म्हणून मिचेल सँटनरची निवड करण्यात आली.[१५] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6549.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ba510009bbb9c51e86169edd37835f38e9c17ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6549.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6552.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..551b6b3562652fda728c3c4d0808af4a7dc3ced6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6552.txt @@ -0,0 +1,3 @@ +बांगलादेश क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] +१५ मार्च, २०१९ रोजी क्राइस्टचर्च शहरातील दहशतवादी हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावलेल्या बांगलादेश संघाने हा दौरा अर्धवट सोडला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6561.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c29dc0d4af8af0e80da11976522233a775a9bf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6561.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. मालिकेतील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र होती. भारतात प्रथमच दिवस/रात्र कसोटीचे आयोजन करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6574.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc8bb260c5b1f57245635ed02c2d80e1e2dd7975 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6574.txt @@ -0,0 +1,4 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका ऑगस्ट २०२० होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. +नियोजनानुसार दौऱ्यात एकूण तीन कसोटी सामने खेलविळे जाणार होते, परंतु १९ मार्च २०२१ रोजी वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका बोर्डाने एक कसोटी कमी करत दोन कसोटींसह सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. पहिली कसोटी अनिर्णित राहिली तर दुसरी कसोटी २०९ धावांनी जिंकत श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6575.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc8bb260c5b1f57245635ed02c2d80e1e2dd7975 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6575.txt @@ -0,0 +1,4 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका ऑगस्ट २०२० होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. +नियोजनानुसार दौऱ्यात एकूण तीन कसोटी सामने खेलविळे जाणार होते, परंतु १९ मार्च २०२१ रोजी वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका बोर्डाने एक कसोटी कमी करत दोन कसोटींसह सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. पहिली कसोटी अनिर्णित राहिली तर दुसरी कसोटी २०९ धावांनी जिंकत श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6629.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5d54779953debb58d17dc95f4e67082de37585e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6629.txt @@ -0,0 +1,15 @@ + +बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. भारत व नेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे. +हिंदू धर्म +त्रिमूर्ती +इतर हिंदू देवता +संज्ञा +पुरूषार्थ +निर्वाण +वेद +उपवेद +पुराण +इतर +उपासना +संस्कारविधी (सोळा संस्कार) +हिंदू सण (विस्तृत माहिती) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_663.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..099e0338df332c407b7a3c832fb6f3a4b63877f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_663.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6652.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d636401cf2b915725a15f53fb9e8909a72c45320 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6652.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 4°22′N 18°35′E / 4.367°N 18.583°E / 4.367; 18.583 + +बांगुई ही मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात युबांगी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. नदीच्या पलीकडे कॉंगोचे झोंगो हे शहर स्थित आहे. +बांगुईची स्थापना फ्रेंचांनी १८८९ साली केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6657.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcfb33698624ce168f7b2c7983771e486568349c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6657.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बांडीपोरा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली बारामुल्ला जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून बांडीपोरा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावर नियंत्रण रेषेच्या दक्षिणेस स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6667.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a3f972cf8853cb81db8e716341eacf73e6d6368 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6667.txt @@ -0,0 +1,2 @@ + बांदवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6675.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..999e035d5ce78f509d26f8b1085d2540856c1529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6675.txt @@ -0,0 +1 @@ +बांदीकुई विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ दौसा जिल्ह्यात असून दौसा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_669.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a3f4d2f8b2d1b50853c7ac124dc1d1b82a22165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_669.txt @@ -0,0 +1,3 @@ +पौष अमावास्या ही पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6695.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bad5cad1adb168084fcb05382a562bfaa3f3fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6695.txt @@ -0,0 +1,2 @@ +बांधणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6770.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a39e0d4eb3fcfd572388d419e06034de9a89233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6770.txt @@ -0,0 +1,8 @@ + बाग काझी हुसेन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6788.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb4a41f64c07235d775925455ba99ca3d9821ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6788.txt @@ -0,0 +1,2 @@ +बागमती नदी (लेखनभेद:बाघमती) ही नदी नेपाळच्या काठमांडूच्या दरीतून वाहते. या नदीद्वारे काठमांडू व पाटणचे विभाजन होते. ही हिंदू व बौद्धधर्मियांसाठी एक पवित्र नदी आहे. या नदीच्या किनारी अनेक मंदिरे आहेत. +या पवित्र नदीचे महत्त्व असेही आहे कि याचे किनारी हिंदूंचा दहनसंस्कार होतो तसेच याशेजारीच असलेल्या टेकड्यांवर, किराती लोकांना दफनविले जाते.नेपाळी हिंदू परंपरेनुसार, मृतदेह जाळण्याआधी, या नदीत तीन वेळ डुबविल्या जावयास हवा.तसेच, प्रेतास अग्नी देणाऱ्याने या नदीत दहनसंस्कारानंतर लगेच अंघोळ करावयास हवी. प्रेतयात्रेदरम्यान सोबत येणारे हे देखील या नदीत अंघोळ करतात अथवा, त्या नदीचे पाणी आपल्या अंगावर शिंपडतात.तेथे अशी मान्यता आहे कि, ही नदी आध्यात्मिकरित्या लोकांना शुद्ध करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6814.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6780bab29484c16fba7557249eb5cb7db136601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6814.txt @@ -0,0 +1,8 @@ + बागवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6826.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c1a301ff2a8fb72ff916924d1438dbd23da5683 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6826.txt @@ -0,0 +1,4 @@ +बागुलबुवा म्हणजे एक काल्पनिक पात्र ज्याचा वापर लहान मुलांना भिती दाखविण्यासाठी होतो.या पात्रास दाढी, मोठ्या मिश्या असतात असे कल्पिलेले असते व हे पात्र लहान मुलांना पकडुन नेते अशी भिती त्यांना दाखविण्यात येते. +मराठी साहित्यात 'बागुलबुवा' हा शब्द 'भिती दाखविणे' अश्या अर्थाने योजिल्या जातो. +याच नावाचे मराठी भयकथा साहित्य प्रसिद्ध करणारे युट्यूब चॅनल देखील आघाडीचे लोकप्रिय चॅनेल +प्रगती पथावर आहे.. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6827.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b672bc9fef364b4b08512d934237a0da1a037d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6827.txt @@ -0,0 +1,2 @@ +बागेचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6847.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ca99b879c8713614a87bce5f0ea75c8712efdcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6847.txt @@ -0,0 +1,7 @@ +बाघ शिरपूर प्रकल्प हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एक धरण आहे. +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +बाघ शिरपूर प्रकल्प हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_689.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3135d0e9510cd79a57a56728aefeb9cab30d4e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_689.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पौष शुद्ध एकादशी ही पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6907.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1fe4788f71643ae4ecd83c111fd8ac9762fa65b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6907.txt @@ -0,0 +1 @@ +बाटकेन हे किर्गिझस्तानच्या वायव्य दिशेला असलेलं एक छोटे शहर आहे. ते बाटकेन विभागाची राजधानी आहे. बाटकेन शहराचे क्षेत्रफळ २०५ चौ. किमी असून २००९ मध्ये शहराची एकूण लोकसंख्या १९,७१८ होती.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6911.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f142fa01ad954304b5764c61873d4db2bd50b10f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6911.txt @@ -0,0 +1,8 @@ +बाटी हा भारत देशाचे राजस्थान राज्यातील वाळवंटी प्रदेशातील खाद्य पदार्थ आहे.[१] तो गव्हाच्या पिठाचे गोळे करून निखाऱ्यावर भाजून बनविला जातो. तो मध्य प्रदेशातील खारगाव, पूर्व उत्तर प्रदेश विभागातील वाराणसी आणि पश्चिम बिहार मध्येही बनविला जातो. +बाटीचा आकार गोल, त्रिकोणी, गोळा स्वरूपात असतो आणि त्यात कांदा, लसूण, सातू यांचे मिश्रण समाविष्ट करतात. बाफळा हा एक बाटीचाच प्रकार आहे मात्र तो नरम असतो. हे पदार्थ साजूक तूप, गरम डाळ तडका व चटणी बरोबर खातात. दाल बाटी बरोबर कुरमा दिला जातो. हा बीट मिक्सरवर किंवा खिसणीवर बारीक करून त्यात साजूक तूप, साखर घालून बनवितात. +ही जेवणाची एक पूर्ण थाळी आहे. डाळ तयार करण्यासाठी ५०% उडीद डाळ, व उर्वरित चणा आणि मूग डाळ वापरतात. बाटीसाठी गव्हाच्या कणकीचे लहान लहान घोळे बनवितात. हे गोळे निखाऱ्यावर भाजून साजूक तुपात बुडवून ठराविक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या भांड्यातून देतात. चमचमीत लाल मिरची, लसूण आणि हळद पूड किंवा चणाडाळीचे बेसनाचा तडका देऊन लहानशा बादलीतून डाळ देतात. +राजस्थान मध्ये ही डिश विशेषतः लग्न समारंभ, वाढदिवस, कौटुंबिक समारंभात खास करून दिली जाते.[२] +कुरमा ही विशेषतः गोड डिश आहे. याच्यात साखर किंवा गूळ वापरतात. ही चविष्ट बनण्यासाठी साजूक तूप घालतात. शिवाय यात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणाही घालतात. ही डाळ बाटी बरोबर दिली जाते. +मध्य प्रदेशात इतर खाद्य पदार्थाबरोबर डाळ बाटी दिली जाते.[३] उदाहरणार्थ निखाऱ्यावर भाजलेल्या वांग्याचे भरीत किंवा भाजलेले बटाटे, बेसन आणि साजूक तुपात तयार केलेली ताकाची कढी हे पदार्थ डाळ बाटी बरोबर देतात. त्याने थाळीत पातळ पदार्थाची भर पडते. डाळ बाटी विविध पिठापासून बनविली जाते त्यामुळे तहान खूप लागते. ही शारीरिक अडचण कमी होण्यासाठी कढीचा चांगला उपयोग होतो. +मध्य प्रदेशात व राजस्थान मध्ये चणाडाळ बेसन आणि इतर कडधान्यांपासून गट्ट्याची भाजीही बनवितात. ही थोडी कमी तेलकट असते. ही सुद्धा डाळबाटी थाळीत असते. +हळद, मीठ, टोमॅटो, लसूण घालून तयार केलेले कैरीचे लोणचे, खर्डा, मीठ, या बाबीही थालीत असतात. पश्चिम मध्यप्रदेशात माळवा प्रांतात केशर, साखर, लवंग घालून केलेला गोड भातही या थाळीत असतो. याबरोबरच कोशिंबीर ही खातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_694.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e92fad649b27a52d9b2491e0244ff989dc07843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_694.txt @@ -0,0 +1,2 @@ +पौष शुद्ध दशमी ही पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील दहावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6961.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c7df7423eb96189541b8af8ad123d0f21c018e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6961.txt @@ -0,0 +1 @@ +हि खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाज्याची असल्याचे मानले जाते, तर काही कथा मध्ये ती धनगरांनी संभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात, ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचे ही मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेउन तीच्याघरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला, आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6972.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3680ff888021215223c54ddd3a89d0d3e146722a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6972.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6981.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e85a70cf4798bd83edf68737cec394846388089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6981.txt @@ -0,0 +1,2 @@ +३३° ०६′ ००″ N, ७५° १९′ १२″ E +बातोत हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील, Ramban जिल्ह्यातील, एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6989.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f27482ac29d727e7b34f02b900cd09baee20498b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_6989.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात असलेले बादलखोल अभयारण्य सुमारे १०४ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7005.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f16504b3f35a410ecdae519a915534bc209253d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7005.txt @@ -0,0 +1 @@ +बान की-मून ( १३ जून १९४४) हे संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे व आठवे सरचिटणीस आहेत. ते दक्षिण कोरिया देशाचे नागरिक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7008.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73e4197ff013513b151e103b0b5221a0bb473caa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7008.txt @@ -0,0 +1,2 @@ +बानावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7027.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef641e24f9a8256e204a64c46cb018d8cd983cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7027.txt @@ -0,0 +1,2 @@ + बापावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7048.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0da5305308478da7978bee1ebe3497c4b0743a8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7048.txt @@ -0,0 +1,6 @@ +बापू वाटवे ( इ.स. १९२४; - पुणे, ४ मार्च, २००९) हे चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. +लेखिका शालिनी वाटवे त्यांच्या पत्‍नी व पुण्यातील डॉक्टर संजय वाटवे हे त्यांचे चिरंजीव.. अभिनेता देव आनंद व बापू यांची खास मैत्री होती. +बापू वाटवे प्रभात फिल्म्स्‌‌च्या ‘हम एक हैं’ आणि ‘आगे बढो’ या दोनही हिंदी चित्रपटांचे साहाय्यक दिग्दर्शक होते. +बापू वाटवे यांना त्यांच्या हयातीत चित्रपटाचा हालता बोलता ज्ञानकोश म्हणत. +‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिक बापूंनी संपादक म्हणून २० वर्षे चालवले. ते १९८६ साली चित्रपट पुरस्कार समितीचे ज्यूरी होते. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7060.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7062965f8b87b292d8f191041569b3391c1e3dd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7060.txt @@ -0,0 +1,3 @@ + +व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.[१]. +केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7063.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e58e0d2d042d4e0462161870c54424f4a00e383 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7063.txt @@ -0,0 +1,2 @@ +बापूसाहेब देशमुख गोरठेकर (मूळ नाव:श्रीनिवास बालाजीराव गोरठेकर) हे एक मराठी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नांदेड जिल्हाध्यक्ष आणि बालाजीराव गोरठेकर यांचे पुत्र आहेत. भोकर मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[१] +२०१९ मध्ये त्यांनी भोकर मतदार संघामधून अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7116.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d295216985475f2a7467bf7d7d0d216a05421da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7116.txt @@ -0,0 +1,7 @@ +बाबा हरदेव सिंग (२३ फेब्रुवारी, इ.स. १९५४ : दिल्ली, भारत - १३ मे, इ.स. २०१६ : मॉंत्रियाल, कॅनडा) हे शीख आध्यात्मिक गुरू होते. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि १९७५ मध्ये त्यांनी निरंकारी यूथ फोरमची स्थापना केली. +हरदेव सिंग यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी दिल्लीत गुरबचन सिंग आणि कुलवंत कौर यांच्या घरी झाला. [१] [२] त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण यादवंद्र पब्लिक स्कूल, पटियाला , पंजाब येथून पूर्ण केले आणि नंतर शालेय शिक्षण रोझरी पब्लिक स्कूल, संत निरंकारी कॉलनी, दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली . [३] +1975 मध्ये, त्यांनी दिल्लीतील वार्षिक निरंकारी संत समागम दरम्यान सविंदर कौरशी लग्न केले. [३] +२४ एप्रिल १९८० रोजी दहशतवाद्यांनी निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख सद्गुरू बाबा गुरूबचन सिंह आणि हरदेव सिंग यांच्या वडिलांची हत्या केली. २७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंह यांना मिशनचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्यासाठी बाबा हरदेव सिंह यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या. +शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे बाबा हरदेव सिंह यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर पसरवला. +कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असताना, १३ मे, २०१६ रोजी, गाडी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7118.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d295216985475f2a7467bf7d7d0d216a05421da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7118.txt @@ -0,0 +1,7 @@ +बाबा हरदेव सिंग (२३ फेब्रुवारी, इ.स. १९५४ : दिल्ली, भारत - १३ मे, इ.स. २०१६ : मॉंत्रियाल, कॅनडा) हे शीख आध्यात्मिक गुरू होते. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि १९७५ मध्ये त्यांनी निरंकारी यूथ फोरमची स्थापना केली. +हरदेव सिंग यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी दिल्लीत गुरबचन सिंग आणि कुलवंत कौर यांच्या घरी झाला. [१] [२] त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण यादवंद्र पब्लिक स्कूल, पटियाला , पंजाब येथून पूर्ण केले आणि नंतर शालेय शिक्षण रोझरी पब्लिक स्कूल, संत निरंकारी कॉलनी, दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली . [३] +1975 मध्ये, त्यांनी दिल्लीतील वार्षिक निरंकारी संत समागम दरम्यान सविंदर कौरशी लग्न केले. [३] +२४ एप्रिल १९८० रोजी दहशतवाद्यांनी निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख सद्गुरू बाबा गुरूबचन सिंह आणि हरदेव सिंग यांच्या वडिलांची हत्या केली. २७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंह यांना मिशनचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्यासाठी बाबा हरदेव सिंह यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या. +शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे बाबा हरदेव सिंह यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर पसरवला. +कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असताना, १३ मे, २०१६ रोजी, गाडी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7123.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..877d59e1412555388b7e5b9e496a5207f0c2154f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7123.txt @@ -0,0 +1,15 @@ +केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य) हे संत तुकारामांचे गुरू मानले जातात. त्याचे मूळ नाव विश्वनाथ. जन्म पुनवाडी किंवा पुणेवाडी (पुणे) येथे. पित्याचे नाव नृसिंह आईचे आनंदी. उपनाम राजर्षी किंवा राजऋषी. गिरिजा नामक स्त्रीशी त्याचा विवाह झाला होता. त्याशिवाय त्याच्यावर मोहित झालेल्या झबुन्नीसा आणि रोशन ह्या यवन स्त्रियांचाही त्याने भार्या म्हणून स्वीकार केला होता. पुढे आलेल्या एका आपत्तीत झबुन्निसा आणि रोशन ह्यांना मरण आले व गिरिजेसह तो ओतुरास (जि.पुणे) आला. तेथे राघव चैतन्य ह्या सत्पुरुषाची गाठ पडून विश्वानाथाने त्यांचे शिष्यत्व पतकरले आणि संन्यास घेतला. केशव चैतन्य हे त्याचे संन्यास धर्मातील नाव होय. त्याची समाधी ओतूर येथेच आहे. कृष्णदास बैरागीकृत चैतन्यलीला ह्या अप्रकाशित ग्रंथात केशव चैतन्याने पुढील पाच ग्रंथ लिहिल्याचे म्हटले आहे :भक्तिप्रकाश, वैकुंठपद, वासनामय देह, गीताभागवतसार आणि परमार्थविचार तथापि ते सर्व अनुपलब्ध आहेत. त्याच्या नावावर असलेले एक पद आढळते. त्यात ‘नवविधा भक्ति निरंतर करवावी । केशव चैतन्य शरण तुला रे ।।’ अशी ओळ आहे. तथापि तीत उल्लेखिलेला केशव चैतन्य हाच होय, असे मानण्यास पुरावा नाही. केशव चैतन्याने अनेक अद्‌भुत चमत्कार केल्याच्या आख्यायिका आहेत. तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य आणि हा एकच होत, असे काही विद्वान मानतात तथापि बाबाजी चैतन्य हा त्याचा शिष्य होता, असे काही विद्वानांनी निदर्शनास आणून दिले आहे.त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ असावा. समाधी स्थानाच्या शेजारी 'मांडवी' नदीचा प्रवाह वाहतो.[१] +तुकारामांना केशवचैतन्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही, तर स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. याला प्रमाण म्हणून तुकारामांचा खालील अभंग सांगितला जातो. +सदगुरूराये कृपा केली मज । परी नाही घडली सेवा काही ॥धृ॥ + +सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥१॥ + +भोजना मागती तूप पावशेर । पडला विसर स्वप्नामाजी ॥२॥ + +राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥३॥ + +बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरी ॥४॥ + +माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥५॥ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7124.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bc2f7dcde5fcc008cc748d9ffeb015cd5260425 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7124.txt @@ -0,0 +1 @@ +बाबाजी फुलसुंदर तळेगाव ढमढेरे येथील सावरकर होते.लिंबाजी सावकार हे जुन्नर जवळील नारायनगाव येथुन आपला कुटुंब कबिला घेऊन ते १६ व्या शतकात तळेगाव ढमढेरे येथे आले त्यांचा मुलगा बाबाजीने तळेगावी आपली मालमत्ता वाढीवीली नंतर बैलगाड़ा वाहतुकीकडे वळून पुण्यातील वाहतुकीला व दळणवळणाला चालणा मिळाली यावेळी पुण्यामध्ये वाहतुकीतील आग्रगण्य नाव हे फुलसुंदर गाडीवान यांचेच होते. पुण्यातील अर्थव्यवस्थेत पेशव्याचे सावकार बाबाजी व त्याचा मुलगा महादेव हा कर्तबगार उंचापुरा व उमदा मर्दाना असल्याने बैलावर बसुन आपली सावकारकी वसुल करीत असे तळेगाव ढमढेरे, नारायनगाव,रांजनगाव, दौड़ , बारामती अशा अनेक ठीकाणी त्यांनी सावकारकी केल्याची मोड़ी लिपीतील गहाण खते, व खरेदीखते त्यांच्या वंशजांकडे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7127.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79fb3bcdef05cefa8126962c92adc40af3c78e9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7127.txt @@ -0,0 +1,2 @@ + बाबापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7158.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0df482d5f0d0d01ff41fce2583df89aeb538a10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7158.txt @@ -0,0 +1 @@ +बाबुरवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7174.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b374aa4329f89c44736d9641d4f2aa857da7d4ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7174.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबुल सुप्रियो (१५ डिसेंबर, १९७०[१][२] - ) हे भारतीय पार्श्वगायक, दूरचित्रवाणी अभिनेते आणि राजकारणी आहेत. हे पश्चिम बंगालचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. याशिवाय ते पश्चिम बंगाल पर्यटन विभागाचे प्रमुख आहेत. +हे आसनसोल मतदारसंघातून भाजप तर्फे १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९ ऑक्टोबर, २०२१ रोजी खासदारपदाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.[३] त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या विधानसभेत बालीगंज मतदासंघातून निवडून गेले[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7217.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5aeca8d96a4eba6e2f549a8597b721974dcca3df --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7217.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाभळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_723.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ff8ad426dbb43c3cdfbb1ef6042bb8e2920bb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_723.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्यार की कहानी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7237.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c22977874c28847a339c1e1a9e63df5771609e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7237.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाभुळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7246.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c141aeb591b503e61000a9497d1d90ec641c182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7246.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाभुळणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7269.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..383a5bb680b7f4f4fee03032cfcca384316855ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7269.txt @@ -0,0 +1,2 @@ +बामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7272.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a748c2ea94b7309475bb234983cb047a75f9fdb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7272.txt @@ -0,0 +1,2 @@ +बामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +बामणी हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या उस्मानाबाद तालुक़्यातील गाव आहे. बामणी गाव हे उस्मानाबादच्या आग्नेय दिशेला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7289.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d61664b0ef236c667208f5348da063b44a091c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7289.txt @@ -0,0 +1 @@ +बामनवास विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सवाई माधोपूर जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7296.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e06032488abec4e6589881da554dd07ae274e0da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7296.txt @@ -0,0 +1,2 @@ + बामरडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_730.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9912a914947e9874f8cb3a6f0eb4e60b8b2975c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_730.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्यिमॉंत (इटालियन: Piemonte; प्यिमॉंती व ऑक्सितान: Piemont; फ्रेंच: Piémont) हा इटलीच्या २० प्रदेशांपैकी एक आहे. इटलीच्या वायव्य भागात आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेल्या प्यिमॉंतच्या पश्चिमेस फ्रान्स तर उत्तरेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. सुमारे २५ हजार चौरस किमी क्षेत्रफळ असलेला प्यिमॉंत हा आकाराने सिसिलीखालोखाल इटलीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रदेश आहे. पो ही इटलीमधील प्रमुख नदी येथेच उगम पावते. तोरिनो ही प्यिमॉंतची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +प्यिमॉंत इटलीमधील वाइन उत्पादक भागातील प्रमुख प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7313.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadecbd839fcc0012a51ac8fc30d46b3c5f9bc6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7313.txt @@ -0,0 +1 @@ +बाम्हणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7316.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..913e61872650f720307c89d3cf9b1f22a84f301b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7316.txt @@ -0,0 +1,3 @@ +बायझेंटाईन साम्राज्य (देवनागरी लेखनभेद : बायझेंटाइन साम्राज्य, बायझेन्टाईन साम्राज्य; ग्रीक: Ῥωμανία ; लॅटिन: Imperium Romanum, इंपेरिउम रोमानिउम ;) हे भूमध्य समुद्र व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले मध्ययुगातील ग्रीक भाषक-बहुल साम्राज्य होते. सम्राट कॉन्स्टंटाइनाने रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथून कॉन्स्टॅंटिनोपल येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलाची रचना झाली व ख्रिश्चन धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे आफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन धर्मीय म्हणून ओळख होती. बेलारियस व तिसरा लिओ यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य विस्तारले. +इस्लामाचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान इ.स.च्या १० व्या शतकात बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ओस्मानी साम्राज्याने कॉन्स्टॅंटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7325.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1d2c3ea3239e9752e6cffb709f2cae57cdd26cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7325.txt @@ -0,0 +1 @@ +बायना हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7347.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e9287e40a83625e43d89d77becc2f4a836437ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7347.txt @@ -0,0 +1,2 @@ +बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलँड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. +येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7366.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf400fe0cfd4f439e2067050507e4a81b2939518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7366.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारटेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7382.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2521d5d29d475bd72b0968bb8b5baa78ec5dd38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7382.txt @@ -0,0 +1 @@ +बारडोली विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_739.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a445396d9a7819fbd69bfac020b7a62cc8aed1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_739.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्यूट काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जंक्शन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३८ इतकी होती.[२] +प्यूट काउंटीची रचना १६ जानेवारी, १८६५ रोजी झाली. या काउंटीला येथील मूळ रहिवासी दक्षिणी प्यूट जमातीचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_74.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_74.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f9165a77a41787b12f5484901f0f491bd822cf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_74.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप इनोसंट बारावा (मार्च १३, इ.स. १६१५:स्पिनाझोला, इटली - सप्टेंबर २७,इ.स. १७००:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव ॲंतोनियो पिन्याटेली असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_740.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a445396d9a7819fbd69bfac020b7a62cc8aed1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_740.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्यूट काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जंक्शन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३८ इतकी होती.[२] +प्यूट काउंटीची रचना १६ जानेवारी, १८६५ रोजी झाली. या काउंटीला येथील मूळ रहिवासी दक्षिणी प्यूट जमातीचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7405.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..256673d40b483b30bd80d39e5b5a5377244e2087 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7405.txt @@ -0,0 +1 @@ +बार्बरा पेडेन (२ ऑगस्ट, १९०७:ऑस्ट्रेलिया - ३१ जुलै, १९८४:सिडनी, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ ते १९३७ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7424.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1178f9ea8a89a32b0bb4991d9782f5b1d1b83b23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7424.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारलोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7426.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b7d04a854c6e47bb1c3c405c3abfb19def3ae53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7426.txt @@ -0,0 +1,2 @@ +बडवानी हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बडवानी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7428.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a39127a3c10a21ad0c48dfaaa2e19df15a3894f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7428.txt @@ -0,0 +1 @@ +बडवानी विमानतळ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7450.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f81c76d633d98bff22e4bd6c832eb562edaf439 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7450.txt @@ -0,0 +1,8 @@ +बाराक्षार पद्धती यांना इंग्रजीत बायोकेमीक रेमीडीज असेही म्हणतात. या चिकित्सा पद्धतीची 'सुरुवात' डॉ. सॅम्युएल हॅनेमन या जर्मन वैद्यकशास्त्रज्ञाने केली. शरीरातल्या काही लवणांमुळे निरनिराळी लक्षणे शरीर दाखवते असे मत त्यांनी मांडले. शरीराच्या लक्षणांनुसार उपचार केले पाहिजेत या विचारावर आधारीत ही पद्धती आहे. या पद्धातीवर डॉ. स्टाफ यांनीही मते मांडली. पण त्याला मूर्त स्वरूप मात्र डॉ. विलियम सुशलर यांनी दिले. +या पद्धती मध्ये बारा प्रकारचे क्षार शरीरातली निरनिराळी कामे करतात असे मानले जाते. जेंव्हा या क्षारांचे प्रमाण कमी जासत होते तसे शरीराच्या त्या भागाचे काम विस्कळीत होते. तो क्षार शरीराला पुरवला तर परत शरीर योग्य प्रकारे काम करू लागते. अशी साधारणपणे ही पद्धती काम करते. +यामध्ये खालील बारा क्षार आहेत +या औषधी वेगवेगळ्या रोगांवर कामी येतात असा दावा केला जातो.. +या औषधांना क्रमवारीने वेगवेगळ्या ताकदी आहेत जसे ३ एक्स, ६ एक्स ते २०० एक्स. +शारीरिक अवस्था व वेळेनुसार कमी व जास्त ताकदीची औषधे दिली जातात. +ही औषधे प्राण्यांवर व वनस्पतींवरही काम करतात असा दावा केला जातो. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7457.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..248a9d887b65efdb31898dd7373e680441b05355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7457.txt @@ -0,0 +1 @@ +बाराबंकी हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7467.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ade5e5270a6cd4ff187e9c2b4ce02339672cf39e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7467.txt @@ -0,0 +1,11 @@ +बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. + + +2019 लोकसभा निवडणूक +निकाल +party = Nationalist Congress Party +Candidate = Supriya Sule +Votes = +Party = Bhartiy Janata Party +Candidate = Kanchan Kul +Votes = diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7472.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9bbecd68f14bfbf576b2ea59c815234e6725ea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7472.txt @@ -0,0 +1,35 @@ +बारामती तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. +हा पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला कमी पावसाचा तालुका आहे.बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस सासवड तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे.बारामती तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते.त्यामुळे या ठिकाणी तीन साखरकारखाने आहेत. बारामती तालुका 18°04΄ ते 18°32΄ उत्तर अक्षांश आणि 74°26΄ ते 74°69΄ पूर्व रेखांश दरम्यान आहे. हा भाग समुद्र सपाटी पासून 550 मीटर उंचीवर आहे. +बारामती तहसीलचे क्षेत्रफळ १३८२ किमी२आहे. तहसील विभागात एकशे सोळा मुख्य गावे आणि इतर छोटी उप-गावे आहेत. तालुक्याची एकूण लोकसंख्या ४,३०,०१० आहे.यापैकी पुरुषांची संख्या 2,21,626 व माहिलांची संख्या 2,08,384 आहे. ग्रामीण भागाची लोकसंख्या 8२.84% आहे (संदर्भ: भारताची जनगणना, २०११). +लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून बाजरी, गहू, ज्वारी, ऊस, द्राक्षे ,मकाआणि कापुस ही इथली महत्त्वाची पिके आहेत. कापुस आणि साखरेची येथून निर्यात मोठ्या प्रमाणात होते.आणि जिरायती भागात डाळिंब, इतर् कडधान्ये पिकवली जातात.त्यामधे हरभरा,चवळी,मुग,वाटाना, मटकी ही कडधान्ये घेतली जातात. +बारामती  तालुक्यातील सिंचनाच्या आणि बिगर सिंचनाच्या क्षेत्राचे वातावरण थोडे वेगळे आहे. हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यभागी असतो आणि त्यानंतर मे पर्यंत टिकणारा उन्हाळा असतो. जून ते सप्टेंबर हा नै -त्य मॉन्सून हंगाम असतो तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा मान्सूननंतरचा हंगाम असतो. सरासरी किमान तापमान सुमारे 12 अंश सेल्सियस आहे आणि अधिकतम तापमान सुमारे 39 अंश सेल्सियस आहे. बारामती तहसीलच्या 2001 ते 2012 या कालावधीत सरासरी वार्षिक पाऊस 502 मिमी होता. पावसाचे विश्लेषनावरून  बारामती  तालुका  दुष्काळ क्षेत्र असल्याचे दर्शवते. या तालुक्यात अनेक पशुपक्षी आढळतात. येथील ढेलेवस्ती-गुनवडी जवळील कऱ्हा (Karha) नदीचा काठ मोरांसाठी प्रसिद्ध आहे. +भूगर्भातील जल संसाधने व स्वच्छता गृहांची उपलब्धता +बारामती तहसील क्षेत्राची निव्वळ वार्षिक भूजल उपलब्धता प्रति वर्ष १५९६० हेक्टर मीटर/वर्ष आहे. यापैकी सिंचनासाठी  १५१६० हेक्टर मीटर/वर्ष वापरले जाते  तसेच  घरगुती व औद्योगिक वापरासाठी २३६. हेक्टर मीटर/वर्ष  असा वापर होतो.  भविष्यातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी भविष्यातील भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भूजल व्यवस्थापन पद्धती केल्या पाहिजेत. या क्षेत्रात 14,104 विहिरी आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने बोअरवेलचा वापर शेती व घरगुती उद्देशाने भूगर्भातील पाणी काढण्यासाठी केला जातो. +बारामती तहसील क्षेत्रात ४२% कुटुंबे शुद्धीकरण प्रक्रिया  केलेले पाणी पिण्यासाठी वापरतात, तर १७% कुटुंबांना शुद्धीकरण प्रक्रिया  न केलेले पाणी पिण्यासाठी  मिळते. १५. ४% कुटुंबे  विहिरींचे  पाणी पिण्यासाठी वापरतात तर १९.6% कुटुंबे बोरवेल / ट्यूबवेल, हॅंडपंपमधून पिण्याचे पाणी वापरतात. +बारामती तहसीलच्या ग्रामीण भागात ३२.१२% कुटुंबांना स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध नाहीत,  ते उघड्यावर स्वच्छतागृहाचा वापर करतात. केवळ 39.8% कुटुंब अत्याधुनिक सेनेटरी सुविधा वापरतात[१] +या तालुक्यातील महत्त्वपूर्ण झाडोरा हा काटेरी झुडुपी जंगल या प्रकारांतर्गत मोडते. महत्त्वाच्या वनस्पतीत बोर, वड, बाभूळ, आंबा,लिंब, हिवर इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. +श्री मयुरेश्वर - मोरगाव +निजे भूस्वानंदे जडभरत भूम्या परतरे । +तुरियास्तीरे परमसुखदेत्व निवससि ।। +मयुराया नाथा तवमसिच मयुरेश भगवान । +अतस्त्वा संध्याये शिवहरिरणी मयुरेश ब्रम्हजनकम ।।१।। +अर्थात – हे मयुरेशा, तू सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद क्षेत्रात जडभरतमुनिच्या भुमीमध्ये, कऱ्हा नदीच्या तीरावर असलेल्या मोरगाव या सुखदायी क्षेत्रात वास करतोस. तुरिया अवस्थेत असल्यामुळे शिवशंकरांना तू ब्रम्हानंद देतोस. हे मयुरेश्वरा, मयूर हे आसन आसणाऱ्या तुला माझा नमस्कार. ब्रम्हदेवाने उभारलेल्या तुझ्या ह्या देवळात दक्षिणेस रक्षणासाठी शंकर व उत्तरेला सूर्य सिद्ध केले आहे. +गाणपत्य सांप्रदायाच्या साडेतीन पीठांपैकी आद्यपीठ, मोरगाव कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आहे.अष्टविनायक यात्रा प्रथेप्रमाणे येथील श्री मयुरेश्वराचे (मयुरेश्वर) दर्शन घेऊनच यात्रा सुरू केली जाते व सर्व अष्टविनायकांचे दर्शन घेऊन पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घेतल्यावर ती संपूर्ण झाली असे समजले जाते. +मयुरेश्वराचे मंदिर उंच तटबंदीने वेढलेले असून उत्तराभिमुख आहे. पायऱ्या चढून गेले की नगारखाना खाली पुढच्या दोन भागात लाडू घेऊन गणेशाकडे तोंड करून उभा असलेला दगडी मुषकराज आहे. त्याच्या पुढील चौथऱ्यावर येथील वैशिष्ठ म्हणजे नंदी आहे. त्याबद्दल असे सांगितले जाते की, मोरगावच्या जवळच असणाऱ्या शिवमंदीरात स्थापन करण्याकरीता गाडय़ावरून नंदी नेत असता अचानक गाडा मोडला आणि नंदी त्या ठिकाणी जो बसला तो काही केल्या हलेचना. पुढे एका कारागिराच्या स्वप्नात येऊन नंदीने मला येथून हलवू नका म्हणून दृष्टांत दिला. चौथऱ्यांच्या पुढे सभामंडप आहे. सभामंडपाच्या भोवती तटबंदीच्या आतील चौकात आठ दिशांना गणेशाच्या एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नहर्ता, विघ्वराज, धूम्रवर्ण व वक्रतुण्ड अशा नावाच्या अष्टप्रतिमा आहेत. सभामंडपातनंतर गाभारा लागतो. +सुखहर्ता दुखहर्ता..... ही आरती समर्थ रामदास स्वामींस ज्यांच्या दर्शनाने स्फुरली ती, मोरेश्वराची मनोहारी मूर्ती सभामंडपातूनच लक्ष वेधून घेते. मूर्ती पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची असून मुर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत. श्रीच्या मस्तकावर नागराजाचा फणा पसरलेला आहे. तसेच त्याच्या डाव्या उजव्या बाजूस ऋद्धी - सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. +अख्यायिका - गंडकी नगराचा राजा चक्रपाणी याला सुर्याउपासनेतून पुत्र प्राप्ति झाली. त्याचे नाव त्याने सिंधू असे ठेवले. सिंधूने सुद्धा सुर्यदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचा वरदान मिळवला. परंतु वरदान मिळताच सिंधूराज उन्मत झाला. त्रिलोकाच्या लालसेने त्याने पृथ्वी जिंकली व देवांना गंडरी नगरीत बंदीवासी केले. त्याच्या जाचाला कंटाळून देवांनी संकट विमोचनार्थ गणेशाची आराधना सुरू केली त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन, ‘ लवकरच पार्वती मातेच्या पोटी जन्म घेऊन मी तुमची सुटका करेन.’ असा आशीर्वाद दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाने बालकरूपात अवतार घेतला. काही दिवसांनी मोरावर आरूढ होऊन गणेशाने सिंधू राजाबरोबर युद्ध आरंभले. गणेशाने कमलासुराचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराचे मस्तक ज्या ठीकाणी पडले तेच मोरगाव. थोडय़ाच कालावधीत गणेशाने सिंधूराजाचा वध करून देवास मुक्त केले. मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश मोरेश्वर - मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. तर येथील स्थानास मोरगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. + +मार्ग : मोरगांव – पुणे – सासवड – जेजुरी मार्गे मोरगावला जाता येते. स्वारगेट स्थानकावरून एस.टी.ची. सोय आहे. जेजुरीतूनच मोरगांवला जायला फाटा फुटतो. जेजुरी – मोरगांव अंतर १७ कि.मी., पुणे मोरगांव ६४ कि.मी, पुणे – सोलापूर रस्त्यावरील चौफुल्यापासूनही १३ किमी सुपा मार्गे ८ किमी मोरगांवला येण्यासाठी रस्ता आहे. +बारामती शिक्षणाबाबत एक गाजलेलं शहर आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्यानगरी (विद्या प्रतिष्ठान), तसेच माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय व शारदाबाई पवार महिला ( कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान) महाविद्यालय सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यावयास येतात. शिक्षणाच्या बाबतीत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आरोग्य, संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान, कायदा, मनुष्यबळ विकास, कृषी, शास्त्र, वित्तसाहाय्य, एनिमेशन, कला, वाणिज्य, डिझायनिंग, पाकशास्त्र, ह्युमॅनिटीज, मुक्‍त शिक्षण अभ्यासक्रम यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा सरकारी, खासगी, एनजीओ यांच्याद्वारे उपलब्ध आहेत. +बारामती मध्ये फिलसॉफ्टस नावाची सॉफ्टवेर कंपनी देखील आहे. या वर्षी बारामती मध्ये शासकीय वैद्यकिय (मेडिकल) महविद्यालय सुरू झाले आहे. +१)शिर्सुफळ +शिर्सुफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून २७.५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. शिर्सुफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे.शिर्सुफळ हे गाव १२ वाड्यांनी मिळून बनलेलं आहे. शिर्सुफळ हे गाव श्री शिरसाई देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिरसाई देवीचे मंदिर प्राचीन काळी बांधलेले असून त्याचे पूर्ण काम हे दगडी आहे.मंदिरात दोन दीपमाळ आहेत. एकून चार छोटे कळस व एक मोठ शिखर आहे.या मंदिरात त्याच बरोबर पूर्ण शिर्सुफळ गावात खूप सारी माकडे आहेत.म्हणूनच शिर्सुफळ गावाला माकडांच गाव असेही म्हणतात. +शिर्सुफळ गावात शुक्रवार हा बाजार दिवस असतो. या गावात श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ ही माध्यमिक शाळा आहे .तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद् शाळा शिर्सुफळ ही प्राथमिक शाळा आहे.त्याचबरोबर गावात महादेवाचे मंदिर आहे.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे. +शिर्सुफळ या गावची यात्रा अक्षय तृतीयेच्या दुसरा दिवस पासून सुरुवात होते. चार दिवस श्री शिरसाई देवीची यात्रा असते. +२)कटफळ +कटफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.कटफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे. कटफळ हे गाव श्री जानाई देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.कटफळ गावात रविवार हा बाजार दिवस असतो. +३)मोरगाव +मोरगाव हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ३७.९ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.मोरगाव हे गाव मोरेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अष्टविनायकामधिल हे एक मंदिर आहे.या गणपतीला मानाचा गणपती असेही म्हणतात. +४)सोमेश्वर +सोमेश्वर हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.सोमेश्वर हे गाव सोमेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.याचबरोबर या गावात सोमेश्वर सहकारि साखर कारखाना देखिल आहे.सोमेश्वर या गावात सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय ,सोमेश्वर सायन्स् कॉलेज देखिल आहे.त्याच बरोबर सोमेश्वर गावात मंगळवार हा बाजार दिवस असतो. सोमेश्वर येथे मु.सा.काकडे हे महाविद्यालय आहे. +[२] http://censusindia.gov.in/2011census/dchb/2725_PART_B_DCHB_PUNE.pdf diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7474.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5290ac54802698c4948b7db8c72fe6e5b43c9580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7474.txt @@ -0,0 +1 @@ +दौंड बारामती रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास बारामतीला जोडतो. हा मार्ग एकपदरी असून याचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे . या मार्गावर डीझेल इंजिने वापरून तसेच आता विदुतीकरण पूर्ण झाल्यामुळे विदुत इंजिने वापरून रेल्वेगाड्या ये जा करतात. या मार्गावर पाच स्थानके आहेत व सगळ्या गाड्या सगळ्या स्थानकांवर थांबतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_748.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d34e2fb7baefec318010c68ba63151b32c7ecc1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_748.txt @@ -0,0 +1 @@ +प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की (मे ७, १८४० - नोव्हेंबर ६, १८९३) हा रशियन संगीतकार होता. त्याने सिंफन्या, ऑपेरे, बॅले, वाद्यसंगीत इत्यादी प्रकारांमधून संगीतरचना बांधल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7483.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2163b9d5a6badb023772c2d4f3d522bf3f83c444 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7483.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बारामुल्ला जिल्ह्याविषयी आहे. बारामुल्ला शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +बारामुल्ला हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बारामुल्ला येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7494.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b208fc204d215911d8a9c99221e9966f7171a4ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7494.txt @@ -0,0 +1,5 @@ +बाराशिंगा Swamp Deer +बाराशिंगा हे भारत नेपाळ , बांगलादेश येथे आढळणारे हरीण आहे. याची वर्गवारी हरीणांच्या सारंग कुळात होते. या हरीणाची शिंगे हे याचे वैशिठ्य आहे. १२ किंवा त्याहीपेक्षा जास्ती टोके शिंगाना असतात म्हणून यांना मराठी व हिंदीमध्ये बाराशिंगा असे म्हणतात. आसाम मध्ये याला डोलहरीण असे म्हणतात डोल या शब्दाचा अर्थ दलदल असा आहे. +याचा वावर मुख्यत्वे मध्यभारतातील कान्हा अभयारण्यात आहे. एक वेळ अशी होती कि हे हरीण जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होते कान्हा अभयारण्यात १९७० मध्ये केवळ ६६ हरीणांची नोंद झाली होती. परंतु वन्य जीव कायद्याने याच्या शिकारीवर बंदी आणली व कान्हामध्ये याच्या संवर्धनावर विशेष प्रयत्न झाले आज त्याचा परीणाम म्हणून १००० पेक्षाही जास्त बाराशिंगा कान्हामध्ये आहेत. महाराष्ट्रात बरीच पुर्वी विदर्भाच्या जंगलामध्ये आढळत परंतु आता नाहित. +याची दुसरी उपजात आसाम, नेपाल, बांगलादेश व नैरुत्य भारतात आढळते. सुंदरबन व काझीरंगामध्ये प्रामुख्याने दलदलीच्याच प्रदेशात आढळते. याच्या दलदलीच्या प्रदेशात रहात असल्याने इंग्लिशमध्ये स्वाम्प डियर (Swamp Deer) म्हणतात. परंतु मध्य भारतातील जात ही घनदाट जंगलात आढळते. +बाराशिंगा हे तसे मोठे हरीण आहे. याची खांद्यापर्यंत उंची सव्वा ते दीड मीटर पर्यंत भरते व मोठ्या नराचे वजन दीडशे किलो पेक्षाही जास्त भरू शकते. याचा शिंगाचा आकर्षक डोलारा ७५ सेमी पर्यंत असतो. वीणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत असतो. मादी एका वेळेस बहुतेक हरीणांप्रमाणे एकच पिल्लाला जन्म देते. नर व माद्या हे कळप करून रहातात. त्यांचा कळप ८ ते २० जणांचा असतो. एकटे नर तसे कमी असतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7496.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a201df43d5075b35421fd559536ae0cf4d4e926 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7496.txt @@ -0,0 +1 @@ +बारासात हे भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. हे शहर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,७८,८८२ होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7499.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d653cd8a46655724ed673d12fe6cd8b18e65fa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7499.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारासात हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7528.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..248abe6fa4a2201397e5f8ddc26b19eefd2a157b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7528.txt @@ -0,0 +1 @@ +बारेजा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7548.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c75450b5400dd4a45a17e709b5601553e9e43fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7548.txt @@ -0,0 +1,2 @@ +बार्तुलुम्यू दियास (पोर्तुगीज: Bartolomeu Dias; इ.स. १४५१ - २४ मे, इ.स. १५००) हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला सागरी मार्गाने पोचणारा प्रथम युरोपियन शोधक होता. दियासने मे १४८८ मध्ये केप ऑफ गुड होपचा शोध लावला. त्याने या भागास काबो दास तोर्मेंतास (वादळांचे भूशिर) असे नाव दिले होते. +सध्यतीत-केप अगुलस diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7585.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7555684dc1c7a05f802ce4753567b10ccaedb81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7585.txt @@ -0,0 +1 @@ +बार्बरा लिनेट बेव्हेज (२५ नोव्हेंबर, १९४२:न्यू झीलंड - २९ एप्रिल, १९९९:न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९८२ दरम्यान ५ महिला कसोटी आणि १६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7586.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2415f06516fb53cc9c67db0d310b705fd429e755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7586.txt @@ -0,0 +1 @@ +रुथ बार्बरा वूड (१९ मार्च, १९१७:इंग्लंड - १९९८:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7600.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a2bfe718fa3b4dc944af309c9c94323698bf0ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7600.txt @@ -0,0 +1,4 @@ +बार्बी ही अमेरिकन उद्योगपती रुथ हँडलर यांनी तयार केलेली एक फॅशन बाहुली आहे. अमेरिकन खेळणे कंपनी मॅटेलने ही बाहुली उत्पादित केली आणि १९५९ मध्ये बाजारात आणली. बार्बी ही मॅटेल बाहुल्या आणि इतर उत्पादनांपैकी प्रमुख आहे. बार्बी ही सहा दशकांहून अधिक काळ टॉय फॅशन डॉल बाजाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मॅटेलने अब्जाहून अधिक बार्बी बाहुल्या विकल्या आहेत, ज्यामुळे ती कंपनीची सर्वात मोठी आणि सर्वात फायदेशीर उत्पादन बनली आहे. [१] +१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ब्रँडचा विस्तार दीर्घकाळ चालणाऱ्या मल्टीमीडिया फ्रँचायझीमध्ये झाला, ज्यात व्हिडिओ गेम्स आणि संगणक-अ‍ॅनिमेटेड चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट हे २००१ मध्ये सुरू झाले, जे मूळतः होम व्हिडिओवर उपलब्ध झाले आणि निकेलोडियन केबल वाहिनीवर नियमितपणे युनायटेड स्टेट्समध्ये २००२ ते २०१७ प्रसारित केले गेले. [२] २०१७ पासून, फ्रँचायझी स्ट्रीमिंग सेवांवर हलवण्यात आली आहे. [३] [४] [५] +बार्बी आणि तिचा मित्र केन यांचे वर्णन जगातील दोन सर्वात लोकप्रिय बाहुल्या म्हणून केले जाते. [६] बार्बीने खेळण्यांचा व्यवसाय जागतिक स्तरावर श्रीमंत व्यवसायात बदलला आणि संबंधित वस्तूंनादेखील (अॅक्सेसरीज, कपडे, मित्र आणि बार्बीचे नातेवाईक इ.) विक्रीचे वाहन बनवले. १९७७ मध्ये जर्नल ऑफ पॉप्युलर कल्चरसाठी लिहिताना, डॉन रिचर्ड कॉक्स यांनी नमूद केले की बार्बीने महिला स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये सांगून सामाजिक मूल्यांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आणि तिच्या अनेक उपकरणांसह, तिची एक आदर्श उच्च दर्जाची जीवनशैली श्रीमंत मित्रांसह सामायिक केली जाऊ शकते. [७] +२०१४ ते २०१६ या काळात बार्बी डॉलच्या विक्रीत झपाट्याने घट झाली. [१] २०२० मध्ये, मॅटेलने $१.३५ अब्ज किमतीच्या बार्बी डॉल आणि अ‍ॅक्सेसरीजची विक्री केली - दोन दशकांतील ही त्यांची सर्वोत्तम विक्री वाढ होती. २०१७ मध्ये विकल्या गेलेल्या ब्रँडच्या $९५० दशलक्षपेक्षा ही वाढ आहे. [८] MarketWatch च्या मते, २०२३ चा चित्रपट बार्बीच्या च्या प्रदर्शनामुळे किमान २०३० पर्यंत ब्रँडची "महत्त्वपूर्ण वाढ" होण्याची अपेक्षा आहे. [९] तसेच विक्रीला पुन्हा चालना देण्याबरोबरच, चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे "बार्बीकोर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन ट्रेंडला चालना दिली आहे. [१०] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7608.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..964e8a6acce6120e173cf5307fd5b528cce16ef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7608.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बार्बोरा झाहलावोव्हा-स्ट्रिकोव्हा (चेक: Barbora Záhlavová-Strýcová; २८ मार्च १९८६) ही एक चेक टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7640.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e787241597b075dcbb3d9b56fcdfdc6ccc44ed0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7640.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालप्रेक्षकांचे मनोरंजन करताकरताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात. या नाटकांत केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहानमोठ्या वयाची माणसे, प्राणी, पक्षी, राक्षस, भुते यांतले काहीही असू शकते. लोककथा, परीकथा, साहसकथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात. अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी दिग्दर्शकाला प्रत्यक्ष मुलांच्या डोळ्यांनी व मनाने नाटकाकडे बघावे लागते. ठाशीव कथासूत्र, सोपे, चटकदार आणि चटपटीत संवाद हे या नाटकांचे वैशिष्ट्य असते. मुलांचे भाषाज्ञान प्रौढांइतके प्रगल्भ नसल्याने नाटकांत संवादापेक्षा प्रकाशयोजना, कथेला अनुसरून वातावरणनिर्मिती, पात्रांची वेषभूषा आणि रंगमंचव्यवस्थापन यांकडे अधिक लक्ष दिलेले असते.. मुलांना जास्त ताण सहन होण्यासारखा नसल्याने नाटकातले वातावरण हलकेफुलके असते.. +बालनाट्याला इतक्या मर्यादा असूनही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील 'गंमतजंमत'वरून आणि पुणे केंद्रावरील 'बालोद्यान'वरून मुलांसाठी अनेक नभोनाट्ये सादर होत गेली आणि त्यांचा केवळ श्रवणानंद घेत मुलांची एक पिढी पोसली गेली. ह्या श्रुतिका सादर करणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांची त्या काळात खरोखर कसोटी लागत असे. मुलांना ही नभोनाट्ये अतोनात आवडत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7651.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37fcf8c99288456dbb834eb52b63617cb2a67e05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7651.txt @@ -0,0 +1 @@ +बालक राम (मार्च ८,इ.स. १९१८-??) हे भारतीय राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील सिमला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7654.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d940ca498bd3f94a89af43ad2e8bc4318b00936b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7654.txt @@ -0,0 +1,11 @@ +बालकविता या लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता होत. अशा कविता परंपरागत चालत आलेल्या असतात किंवा एखाद्या आधुनिक कवीने लिहिलेल्या असतात. +उदाहरण, +मुंगी उडाली आकाशीं। +तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥ +थोर नवलाव जांला। +वांझे पुत्र प्रसवला ॥२॥ +विंचु पाताळाशी जाय। +शेष माथां वंदी पाय ॥३॥ +माशी व्याली घार झाली। +देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥ +जुन्या बालकवितांपासून नव्या बालकवितांपर्यंतच्या समग्र कवितांचा आढावा डॉ. शोभा इंगवले यांनी ’आधुनिक मराठी बालकविता’ या दोन खंडी पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकात बालकवितांची वैशिष्ट्ये, प्रयोजन, कल्पनारम्यता अशा गोष्टींवर लेखिकेने भाष्य केले आहे. पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे वर्गीकरणही केले आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7669.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0abf849974ab33828d3cfaa0b58e2ba12794b7b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7669.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. नाट्यगृहाचे सभागृह बंदिस्त असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे. +रंगमंच ३०’ x ४४’ x २२’ या आकाराचा असून मंचासमोर मोठा दर्शनी पडदा आहे. प्रेक्षागृहाची क्षमता तळमजल्यावर ६६९ आसने व सज्ज्यात ३२० आसने इतकी आहे. नाट्यगृहाला लागून वरच्या मजल्यावर एक मोठे कलादालनही आहे, तेथे नित्यनियमाने पुस्तकांची, चित्रांची व अन्य कला वस्तूंची प्रदर्शने भरत असतात. नाट्यगृहाचे आवार बरेच मोठे असून तिथे थोडीफार बाग केली आहे. आवारात रिकामी जागाही भरपूर असून तिथे मौसमी वस्तूंच्या विक्रीची दुकाने भरवली जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7677.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c78d003594de3a71802dec1d843dcfb2eea9941 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7677.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख बालनगिर जिल्ह्याविषयी आहे. बालनगिर शहराविषयीचा लेख येथे आहे. + +बालनगिर जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बालनगिर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7682.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9757e38474d373fbb8aae7a264a05c7ddf99ce10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7682.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालपीरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_772.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f3daab4803a9f4acf0d647eeca62501771afa36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_772.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रभाकर लक्ष्मण गावडे (जन्म - २० जून १९२४ नेवासे [१], मृत्यू - ऑगस्ट २०२१ पुणे) [२] शिक्षणतज्ज्ञ, लेखक +सावरकर: एक चिकित्सक अभ्यास. +डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनपर ग्रंथास अनेक पारितोषिके मिळाली आहेत.या प्रबंधास उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुणे विद्यापीठातर्फे ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले. (१९७०) तसेच, या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला. (१९७१ - ७२). [३] +१९६३ ते १९८२ या काळात त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६९ ते ८२ ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कला व शास्त्र महाविद्यालयात आणि १९६८ ते ७२ या काळात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक सचिव, सचिव आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. [१] +सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात 'जीवनसाधना गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7736.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..811b2444ec2b00092b07b226b5c116d841605695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7736.txt @@ -0,0 +1,8 @@ +११ एप्रिल, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +बालाजी राव हा  कॅनडाकडून एकदिवसीय व ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7737.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6018816185b1988a8abd8ee676362c846f548dd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7737.txt @@ -0,0 +1,6 @@ +बालाजी वेफर्स ही कंपनी राजकोट, गुजरात, भारत येथे स्थित आहे. ती नमकीन बटाटा चिप्स आणि इतर धान्यांपासून स्नॅक्स तयार आणि वितरण करते.[१] मायक्रो-बिझिनेस म्हणून सुरू झालेली ही कंपनी आता २,००० कोटी (US$४४४ दशलक्ष) पेक्षा जास्त वाढली आहे. भारतीय चव असलेल्या उत्पादनांची कंपनी म्हणून ही प्रसिद्ध आहे.[२] +बालाजी कंपनी १९७६ मध्ये विरानी ग्रुप तर्फे सुरू झाली [३] चंदुभाई व त्यांचे भाऊ भिखुभाई आणि कनुभाई यांनी मिळुन जामनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात, धुन धोरजी येथे स्थलांतरण केले. त्यांचे वडील पोपटभाई विरानी एक शेतकरी होते. त्यांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकली आणि व्यवसायासाठी २०,००० (US$४४४) दिले होते.  +[ उद्धरण आवश्यक ] +विरानी भावांनी हे पैसे शेतीच्या उपकरणावर गुंतवले, परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही आणि ते पैसे गमावले. काकुभाई आणि त्याच्या भावांनी १९७४ मध्ये राजकोटमधील सिनेमा हॉलच्या कॅन्टीनमधून वेफर व्यवसाय सुरू केला. १९८९ पर्यंत या वेफर्सची निर्मिती घरच्या घरी केली जात होती आणि राजकोट शहरामध्ये आणि आसपास वितरीत केली जात होती.[४] +त्यांच्या किरकोळ यशाने पारंपारिक तळण्याच्या पद्धतीने वेफर्स तयार करण्याऐवजी अर्ध-स्वयंचलित कारखाना स्थापित करण्यास प्रेरित केले. हे उत्पादन हळूहळू गुजरातच्या प्रत्येक भागात पोहचले. विरानी समुहाला संपूर्ण पश्चिम भारत ताब्यात घ्यायचा होता, त्यासाठी स्वयंचलित प्रकल्प सुरू करण्यात आला. नंतर हाच गुजरातमधील सर्वात मोठा स्वयंचलित प्रकल्प ठरला. +युरोमोनिटरच्या म्हणण्यानुसार २०१२ मध्ये स्थानिक बटाटा आणि भाजीपाला चिप्समध्ये बालाजी कंपनीचा वाटा १३.७% झाला. स.न. २००८ in मध्ये हीचा वाटा ९.५% होता. पाश्चात्य बाजारावरही बालाजींचे वर्चस्व आहे. त्यात ७% वाटा आहे. त्याच्या मूळ राज्यात गुजरातमध्ये ९०% वाटा आहे.[१] इकॉनॉमिक टाइम्सने बालाजी वेफर्सला 'वेफर्सचा सुलतान' म्हणून मान्यता दिली.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7739.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e821452a2cf7a3b53ec6cd43d11fff38c775e8d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7739.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालाजीराव गोपाळराव देशमुख गोरठेकर हे एक मराठी राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सदस्य आणि गोपाळराव गोरठेकर देशमुख यांचे पुत्र आहेत. भोकर मतदारसंघातून ते तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. [१] +त्यांनी १९७८ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात भोकर मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7750.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d23b186d956d91914dd361610bed4614976c9c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7750.txt @@ -0,0 +1 @@ +बालासिनोर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ खेडा जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7788.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faabbbc650fab3d80ea7df9ed50782f0bc516c1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7788.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालेश्वर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. राजधानी भुवनेश्वर पासून ते सुमारे १९४ किलोमीटर (१२१ मैल) लांब आहे. हे बालासोर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या गावापासून चांदिपूर समुद्रकिनारा जवळ आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते. +हे शहर बालेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7807.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46c92243226e20faf8eab0246f6155ba9dae0c29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7807.txt @@ -0,0 +1 @@ +बाल्टिमोर/वॉशिंग्टन थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BWI, आप्रविको: KBWI, एफ.ए.ए. स्थळसूचक: BWI) हा अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराचा मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7808.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46c92243226e20faf8eab0246f6155ba9dae0c29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7808.txt @@ -0,0 +1 @@ +बाल्टिमोर/वॉशिंग्टन थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BWI, आप्रविको: KBWI, एफ.ए.ए. स्थळसूचक: BWI) हा अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराचा मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7822.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d261cb90edaf3de4756ede404dcb4987b966061 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7822.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाल्डविन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7831.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..242bcc9254701abc21b389bd33d4bbbd2e3337d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7831.txt @@ -0,0 +1,2 @@ + बाल्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7848.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69a017f879514a21378c9cb9c6f0960074cdd832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7848.txt @@ -0,0 +1,9 @@ +बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. +ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.[१] +बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. इ.स. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम" या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.[ संदर्भ हवा ] +ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.[ संदर्भ हवा ] या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. +वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळ ठाकरे यांचे अग्रलेख असे.[ संदर्भ हवा ] +झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती.[ संदर्भ हवा ] व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.[ संदर्भ हवा ] +ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणाही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.[ संदर्भ हवा ] +१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.[२]. +बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती, तर नवाजुद्दीन सिद्दिकी हे ठाकरेंची भूमिकेत होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_785.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cddd06fde075f19880f78fdcfdbe015202c9af3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_785.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाश हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या देवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_787.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b47ab6909c1c771275a97e3a328b04617fdeb45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_787.txt @@ -0,0 +1,10 @@ +प्रकाश यशवंत आंबेडकर ( १० मे, १९५४), बाळासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[१] आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत.[२] +प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी बॉम्बे स्टेट (सध्याचे मुंबई) मध्ये झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे. इ.स. १९७२ मध्ये ते मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९८१ मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधून त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.[३] +इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[४] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[५] १९९३-९४ च्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली.[६] +प्रकाश आंबेडकर हे इ.स. १९९० ते १९९६ दरम्यान राज्य सभेचे सदस्य (खासदार) होते.[१२][१३] ते अकोला लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९८ (ते १९९९ पर्यंत) मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले, त्यानंतर याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा इ.स. १९९९ (ते २००४ पर्यंत) मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले.[१४][१५] आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.[१६][१७] +१ जानेवारी २०१८ रोजी, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचारास येथील "जय स्तंभा"ला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या बौद्ध, अनुसूचित जाती व ओबीसी लोकांवर हिंदुत्ववादी लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. आंबेडकरांनी या हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकल्याचा आरोप संभाजी भिडे व मिलींद एकबोटे या दोघांवर ठेवला आणि दोघांची पोलीस चौकषी व कडक कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र शासन व पोलीस यंत्रणा दोषींवर काहीही कारवाई करत नाही म्हणून त्यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रीय जनतेस "महाराष्ट्र बंद"चे आवाहन केले. या बंदास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वी ठरला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर नव्याने प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी व बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरुण वर्ग त्यांचा समर्थक बनला.[१८][१९] +आंबेडकर यांनी २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापन केली.[२०] जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत आहेत.[२१] ह्या पक्षाने, एआयएमआयएम या मित्रपक्षासह सन २०१९ मधील, १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या होत्या. एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार निवडूण आला मात्र वंबआचे सर्व उमेदवार पराभूत झाले. बऱ्यांच उमेदवारांवर १ लाखांवर मते घेतली होती.[२२][२३] प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापुर मतदारसंघातून उभे होते, परंतु त्यांचा दोन्ही जागेवर पराभव झाला.[२४] +१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[२५][२६][२७][२८] +प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीराबाई आंबेडकर आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहीण आहे – भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह २७ नोव्हेंबर १९९३ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला.[२९] अंजली आंबेडकर ह्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. प्रकाश व अंजली या दाम्पत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.[३०] +मार्च २०१९ मध्ये, लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रुपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रुपये इतकी संपत्ती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[३][३१][३२] +प्रकाश आंबेडकर यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे: diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7883.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58916a1100a7893493061f2e6421ba8e5b4ae770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7883.txt @@ -0,0 +1,10 @@ +बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते. +बोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले. +बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. +काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन युविंग (Ewing) यांच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. +मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.[१] +८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले. +बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत. +बोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7886.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..569adcbe2166488be67488822e95646a1b5367e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7886.txt @@ -0,0 +1,5 @@ +बाळकृष्ण रामचंद्र वासनिक (१२ ऑगस्ट १९२९[१] - १० सप्टेंबर २०१५) एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. +१९५७ मध्ये वयाच्या २८व्या वर्षी ते भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. १९६२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यानंतर बुलडाणा येथून (१९८०). +ते स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक होते. १९६७ मध्ये ते महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी आंदोलन केले. +ते आंबेडकरी बौद्ध कुटुंबातील जन्मलेले होते.[२] [३] ते अनुसूचित जाती (दलित) समाजातील होते आणि त्यांना एक मुलगा मुकुल वासनिक आणि दोन मुली दीप्ती वासनिक सक्सेना आणि सीमा वासनिक आहेत.[४] +१० सप्टेंबर २०१५ रोजी त्यांचे वयाच्या ८६व्या वर्षी नागपुरात निधन झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_789.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3c8432f7ef54497d931d86f555481b76e441ad9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_789.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. +डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे. +याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे. हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7904.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b2c444ad2d2c763ff0de103917e88ef6610620e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7904.txt @@ -0,0 +1,2 @@ + +या गावाची लोकसंख्या ३५५५ आहे.हे गाव उमरखेड पासून ५ किमी अंतरावर आहे.या गावाचा प्रमुख व्यवसाय हा 'पाणमळा'होता.महणजेच नागवेलीच्या पाणाचा व्यवसाय. गतसफ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7909.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfb9e18390313ca465a02b4046055b1809403c0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7909.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळवंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7946.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d60a961954ac381fe55a0d5c0ef6721b8ad11e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7946.txt @@ -0,0 +1,4 @@ +बाळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे. + +हे शहर नागपूर-अकोला - धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वर अकोल्यापासून सुमारे २८ कि.मि.अंतरावर आहे.बाळापूर या शहरातून मन व महेश नद्या वाहतात. +बाळापुर हे गाव तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7954.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5928e5a1c591c3d80b4b23303b970bcb02adecbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7954.txt @@ -0,0 +1,10 @@ +बाळापूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे. + +सुभेदार मल्हारराव होळकर बढवाणीचा शासक मोहन सिंग यांच्या वतीने बाळापुरच्या लढाईत उतरले. त्यांचा पराक्रम पाहुन पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी स्वराज्यात ५०० अश्वाचे मनसबदार केले. +मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे. +बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. +या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत. +तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते. +बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे. +आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे. +या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7975.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..714120b0e563005d63c6e3f1f7cb7e822ee38bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_7975.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले (२८ डिसेंबर, इ.स. १९३४ - ३० जुलै, इ.स. २०१२: इचलकरंजी, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत. +भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बॅंडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराती चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8017.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b77483be46c68a9904a5452304f4ec7ed1748bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8017.txt @@ -0,0 +1,2 @@ +बावधन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8040.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a346a24e315bf5b616638132305f5ff52e37aecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8040.txt @@ -0,0 +1,2 @@ +बावी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8057.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22adc71cf89d2982f0d955eccbee8c295334e2d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8057.txt @@ -0,0 +1 @@ +बाश्किर ही रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. बाश्किर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_806.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..336f06efcc2641340c23112def4120ddf8c7b18b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_806.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. त्यांना बालगंधर्व पुस्कार व संगीत नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8064.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98493fca455aa4dc616b12669a8418a20c1078f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8064.txt @@ -0,0 +1,11 @@ +उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. +घटक किंवा कंपाऊंडची बाष्पीकरण म्हणजे द्रव टप्प्यापासून वाफ एक चरण संक्रमण आहे. बाष्पीकरण दोन प्रकारचे असते: बाष्पीभवन आणि उकळणे. बाष्पीभवन एक पृष्ठभागावर होणारी क्रिया आहे आणि उकळणे ही क्रिया घटकात सर्वत्र होत असते. +बाष्पीकरण हे द्रव टप्प्यापासून वाफेपर्यंतचे एक चरण संक्रमण आहे जे उष्मांक तापमानाच्या जवळ दिलेल्या दबावाने तापमानात येते. बाष्पीभवन केवळ तेव्हाच होते जेव्हा एखाद्या पदार्थाच्या वाफेचे आंशिक दाब संतुलित संतुलनास वाफ दाबापेक्षा कमी असते. +बाष्पीभवन हे फक्त द्रवाच्या वरील भागावर होते. उकळने या प्रकियेपेक्षा बाष्पीभवन हे मूलभूत तत्त्व मुले वेगळे आहे , उकळण्याची प्रकिया द्रवाच्या सर्व भागात होते , तर बाष्पीभवन हे फक्त वरील भागावर होते. +बाष्पीभवन करण्यासाठी द्रवाच्या रेणूंसाठी ,ते पृष्ठभागाजवळ असले पाहिजेत, त्यांना योग्य दिशेने वाटचाल करावी लागेल,आणि द्रवाच्या आण्विक बलावर मात करण्यासाठी पुरेशी गतीशील उर्जा असली पाहिजे.जेव्हा रेणूंचा थोडासा भाग या निकषांवर अवलंबून असतो, तेव्हा बाष्पीभवन दर कमी असतो. +बाष्पीभवन हा जलचक्राचा एक आवश्यक भाग आहे.सूर्य (सौर ऊर्जा) समुद्र, तलाव, जमिनीतील ओलावा आणि पाण्याचे इतर स्त्रोतांमधून पाण्याचे बाष्पीभवन करतो.पाण्याचे बाष्पीभवन जेव्हा द्रवाची पृष्ठभाग उघडकीस येते तेव्हा रेणू बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ तयार करतात;ही वाफ नंतर वर येऊन ढग तयार करू शकते.पुरेशी उर्जा असल्यास, द्रव वाफेत बदलते. +जर द्रव्य उत्कलन बिन्दुच्या वर गेले तरच त्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात होते. +ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे द्रवावस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरण होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा "'क्वथनबिंदू"' असे म्हणतात, यालाच उत्कलनांक अथवा उत्कलनबिंदू म्हणूनही ओळखले जाते.आसपासच्या वातावरणाच्या दाबानुसार द्रवाच्या उत्कलन बिंदूमध्ये बदल होतो.जेव्हा द्रव वातावरणातील दाबांवर असते. तेव्हापेक्षा अंशतः निर्वात पोकळीमध्ये द्रवाचा उत्कलन बिंदू कमी असतो.वातावरणीय दाब असलेल्या द्र्वापेक्षा पेक्षा उच्च दाब असलेल्या द्रवाचा उत्कलन बिंदू जास्त असतो.उदाहरणार्थ, समुद्राच्या पातळीवर 100 डिग्री सेल्सियस तापमानात पाणी उकळते ,परंतु 1,795 मीटर उंचीवर 93.4 डिग्री सेल्सियसला पाणी उकळते.दिलेल्या दाबासाठी,  वेगवेगळे पातळ पदार्थ भिन्न तापमानात उकळतात. +जेवढे तापमान जास्त असेल, तेवढे बाष्पीभवणाचे प्रमाण जास्त असते. +कमी तापमानस कमी बाष्पीभवन होते. +द्रव्याचे आकारमान जेवढे अधिक, तेवढा द्रव्याचा बाष्पीभवनचा दर वाढतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8090.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d4b23c4c85afb66782783d6783ede4a22a4ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8090.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे. +बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8092.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d4b23c4c85afb66782783d6783ede4a22a4ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8092.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे. +बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_810.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc48b0b0058954d330a753661cbc97829f3967eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_810.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रकाश झा (२७ फेब्रुवारी, १९५२ - ) हे भारतीय चित्रपट निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे बहुतेक त्यांच्या राजकीय आणि सामाजिक-राजकीय चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचे काही गाजलेले चित्रपट पुढील प्रमाणे आहेत - दामुल (१९८४), मृत्युदंड (१९९७), गंगाजल (२००३), अपहरण (२००५), राजनीती (२०१०), आरक्षण (२०११) चक्रव्यूह (२०१२), आणि सत्याग्रह (२०१३), डर्टी पॉलिटिक्स (२०१५) इत्यादी. याशिवाय फेसेस आफ्टर द स्टॉर्म (१९८४) आणि सोनल (२००२) यांसारख्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या माहितीपटाचे ते निर्माता आहेत. +त्यांची 'प्रकाश झा प्रॉडक्शन' ही स्वतःच्या नावाची चित्रपट निर्मितीची कंपनी देखील आहे. त्याच्याकडे पाटण्यातील P&M मॉल आणि जमशेदपूरमधील P&M हाय-टेक मॉलची मालकी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8108.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9068a36fcb85fab6bb22654a024691b9c67e12de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8108.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 17°18′N 62°44′W / 17.300°N 62.733°W / 17.300; -62.733 + +बासेतेर ही सेंट किट्स आणि नेव्हिस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8116.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c083d54dd259e91a288471392473082e3d07edd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8116.txt @@ -0,0 +1,15 @@ +बास्केट चाट हा एक खाद्यपदार्थ आहे.लखनौ मध्ये हा पदार्थ विशेष प्रसिद्ध आहे.[१] +• रवा +• मैदा +• कॉनफ्लावर +• शिजवलेले मुग +• बारीक चिरलेला कांदा +• चिंचेचा कोळ +• दही +• चाट मसाला +• मीठ +• तेल +• बारीक चिरलेलीब कोथिंबीर +• बारीक शेव +प्रथम एका भांड्यामध्ये मैदा , कॉर्नफ्लावर, रवा आणि चवीनुसार मीठ हे सर्व घेऊन चांगले मळून घ्यावे . त्यानंतर मळलेल्या मिश्रणाला किमान ३० मिनिटे भिजत ठेवावे . त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवावे . तेल गरम होईपर्यंत त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत . त्यानंतर एक छोटी वाटी घेऊन त्या वाटीच्या खालच्या सर्व बाजूला थोडसे तेल लावावे. त्यानंतर त्या वाटीच्या खालच्या बाजूला ते मिश्रण लावावे . मिश्रणाला जरा खालच्या बाजूला छिद्रे द्यावीत . छिद्रे दिल्यामुळे त्यात तेल जाते व ते चांगले कूरकूरीत होते . त्यानंतर ती वाटी तेलात सोडून द्यावी . तेलात सोडल्या नंतर ती वाटी आपोआप बाहेर पडते व त्या मिश्राला वाटीचा आकार प्राप्त होऊन बास्केट तयार होते. ते बास्केट चांगले तळून घ्यावे . ते बास्केट थोडे गार झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात खाली मुग ठेवावे त्याच्यावर दही नंतर चिंचेचा कोळ , बारीक शेव ,बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावे . त्यानंतर सर्वात वर चाट मसाला घालावा. अशा पद्धतीने बास्केट चाट खाण्यासाठी तयार होईल . +बास्केट चाट बनविण्यासाठी आपण वेगवेगळ्या पालेभाज्यांचा उपयोग करू शकतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8147.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..717ab489c112c9133da3454eb738d78a7394a622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8147.txt @@ -0,0 +1 @@ +बाहुभूषणे हे स्त्रीपुरुषांनी दंडात घालावयाचे अलंकार असतात. अंगठी, कंकण, बांगड्या ही काही बाहुभूषणे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8154.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea4a41e734f4b98e71b7db906da262bb0427a9ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8154.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४०७ असलेले बाम्हणे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील १८४.३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १५६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ७०६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ८२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय अमळनेर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अमळनेर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- फिरते दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8187.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed3165d87113f3102906e96cc8f14c864c4d1451 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8187.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिंदू नानुभाई देसाई (१७ एप्रिल, १९४१:हनुमान भागडा, वलसाड जिल्हा, गुजरात - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हीने ४० वर्षांच्या कारकिर्दीत १६०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. तिला सात फिल्मफेर पुरस्कार नामांकने मिळाली.[१] +बिंदूने प्रेम चोप्राबरोबर कटी पतंग सह अनेक चित्रपटांत काम केले. इतर चित्रपटांत इत्तेफाक, दो रास्ते, अर्जुन पंडित, जंजीर, दृष्यम आणि मैं हूं नाचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8190.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5677f3060c83ca6ffb6c685dc6b377f54a380227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8190.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +सम्राट बिंदुसार मौर्य वंशाचे द्वितीय सम्राट होते. हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र व चक्रवर्ती सम्राट अशोकांचे वडील होते. मौर्य साम्राज्याचे सम्राट झाल्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा आखून मौर्य साम्राज्याच्या सीमा वाढवल्या. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि महाराणी दुर्धरा यांचा मुलगा बिंदुसार यांना जहागीरमध्ये प्रचंड राज्य मिळाले. त्याने दक्षिण भारतापर्यंत राज्याचा विस्तार केला. चाणक्य त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान राहिले. बिंदुसाराच्या राजवटीत तक्षशिलेच्या लोकांनी दोनदा उठाव केला. बिंदुसाराचा मोठा मुलगा सुशीम याच्या चुकीच्या कारभारामुळे पहिल्यांदाच उठाव झाला. दुसऱ्या बंडाचे कारण माहीत नाही पण बिंदुसाराचा मुलगा अशोक याने ते दडपले होते. बिंदुसाराचा मृत्यू BCE 273 मध्ये झाला (काही तथ्ये BCE 268 ला सूचित करतात). बिंदुसाराला 'वडिलांचा मुलगा आणि मुलाचा पिता' म्हणून ओळखले जाते कारण तो प्रसिद्ध मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा आणि सम्राट अशोकचा पिता होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8212.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50a9dfadccb0d95c8b63ab4c3b79de9523c65971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8212.txt @@ -0,0 +1 @@ +बिकानेर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8261.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0f1b110b28a3594ad81f1e249dce04f800815e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8261.txt @@ -0,0 +1,5 @@ +बिग बाजार ही हायपरमार्केट, डिस्काउंट डिपार्टमेंट स्टोर्स आणि किराणा दुकानांची भारतीय रिटेल साखळी आहे. किरकोळ साखळीची स्थापना किशोर बियाणी यांनी त्यांच्या मूळ संस्थेच्या फ्युचर ग्रुप अंतर्गत केली होती, [१] जी भारतीय किरकोळ आणि फॅशन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवण्यासाठी ओळखली जाते. बिग बझार ही फूड बझार, फॅशन अॅट बिग बझार [२] आणि ईझोनची मूळ साखळी देखील आहे जिथे ती सर्व एकाच छताखाली आहे, तर ब्रँड फॅक्टरी, होम टाउन, यांसारख्या रिटेल आउटलेट्सची भगिनी साखळी आहे. सेंट्रल, ईझोन इ. +२००१ मध्ये स्थापित, [३] बिग बाजार भारतातील सर्वात जुन्या [४] आणि सर्वात मोठ्या हायपरमार्केट साखळ्यांपैकी एक आहे [५] [६], देशभरातील १२०हून अधिक शहरे आणि गावांमध्ये सुमारे ३००+ स्टोर्स आहेत. [७] +बिग बझारची स्थापना २००१ मध्ये किशोर बियाणी यांनी केली, मूळ कंपनी फ्यूचर ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. +भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने यापूर्वी बिग बाजारच्या फॅशन वर्टिकलसाठी समर्थन केले आहे. +२०२० मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल विभाग, रिलायन्स रिटेलने, फ्यूचर ग्रुपच्या ₹२४,७१३ कोटी ($३.३६ अब्ज) विक्री व्यवहाराचा भाग म्हणून बिग बाजारचे अधिग्रहण केले. [८] [९] अ‍ॅमेझॉनद्वारे सिंगापूर कोर्टात या अधिग्रहणावर विवाद होत आहे, जे कंपन्यांच्या 'प्रतिबंधित सूची' सह सौद्यांना प्रतिबंधित करार कराराचा हवाला देत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8265.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..639527ba400ccfbdb50055df28969c88ca08f8be --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8265.txt @@ -0,0 +1 @@ +बिचवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_827.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ddc7d24fc36fbd50fb4ea075e88c0461851967d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_827.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाश बेलवाडी हे बंगळुरू येथील भारतीय नाट्य, चित्रपट, दूरदर्शन आणि माध्यम व्यक्तिमत्त्व, शिक्षक, कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत.[१] त्यांनी भारत आणि परदेशातील अनेक चर्चासत्रे, परिषदा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. कार्यक्रम आणि TEDx परिषदांमध्ये ते प्रेरक वक्ते आहेत.[२][३][४][५] २०१० पासून ते BISFF ( बेंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव )च्या संस्थापक संघाचे मार्गदर्शक देखील आहेत.2010.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8283.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4954256ff6147707bc081c63ff5311f59fa437ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8283.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिजलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8286.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df3645e43ea00e139616e6704bc5770b2455c253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8286.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिजवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8298.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00378021eeab009168da42047d767e1e31a12a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8298.txt @@ -0,0 +1,208 @@ +बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBI, आप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते. +ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्‍यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी२) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे. +या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात. +भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी) + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8307.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00378021eeab009168da42047d767e1e31a12a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8307.txt @@ -0,0 +1,208 @@ +बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBI, आप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते. +ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्‍यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी२) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे. +या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात. +भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी) + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8319.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c0e6a1e02af36d8247925692b6d10f6e824ada8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8319.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिजोरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_834.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0430263be13a863b9904734986e3b678bf26d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_834.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाशभाई मोहाडीकर (लक्षमण मोहाडीकर) हे एक ज्येष्ठ क्रांतिकारक आणि साने गुरुजींचे मानसपुत्र होते. प्रकाशभाईंनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हिरारीने भाग घेतला होता. त्यांनी बॉंम्ब बनविण्याची विद्या सेनापती बापट यांच्याकडून शिकून इतर अनेक क्रांतिकारकांना शिकविली होती. दादर(मुंबई)मध्ये साने गुरुजी विद्यालय नावाची शाळा त्यांनी स्थापन केली. प्रकाशभाईनी साने गुरुजी कथा मालेच्या माध्यमातून गुरुजींचे विचारधन संपूर्ण भारतभर पसरविले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8362.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..867efd0e652cb87878adb8461dda75a4f6c1e2ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8362.txt @@ -0,0 +1 @@ +बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र)च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका असेही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8386.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0eca48291049cd39029a6dc6b875300a8f01143 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8386.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 53°7′N 18°0′E / 53.117°N 18.000°E / 53.117; 18.000 + +बिदुगोश्ट (पोलिश: Bydgoszcz ; जर्मन: Bromberg; लॅटिन: Bydgostia) ही पोलंड देशाच्या कुयास्को-पोमोर्स्का प्रांताची सह-राजधानी (तोरुन्यसह) आहे. बिदुगोश्ट शहर पोलंडच्या उत्तर भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते पोलंडमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +१७७२ ते १९१९ दरम्यान प्रथम प्रशिया व नंतर जर्मन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या शहराचे जर्मन नाव ब्रॉम्बर्ग असे होते. सध्या बिदुगोश्ट पोलंडमधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8390.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17e582a9dc6ff56138f9c52db8a99fbc03a7b482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8390.txt @@ -0,0 +1,4 @@ +बिधन चंद्र रॉय उर्फ डॉ. बी.सी. रॉय(बंगाली: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै, १८८२ - १ जुलै, १९६२) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिरीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले. +वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रोय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१६ सालचा हा पुरस्कार मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. +इ.स. १९७६ सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली cochlear implantची शस्त्रक्रिया करणारे मिलिंद वसंत कीर्तने यांना २०१४ साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे., + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_846.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ebfd366b3fa2e900e988a3b387158b5e5a012cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_846.txt @@ -0,0 +1,2 @@ +आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे (मूळ इंग्रजी शब्द: "The light has gone out from our lives") हे एक भाषण आहे जे ३० जानेवारी १९४८ [१] रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर संध्याकाळी केले होते. +इतिहासातील महान भाषणांपैकी एक म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. [१] [२] [३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8467.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1acfd61db2768e8f56bd9c936deeb356e063f71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8467.txt @@ -0,0 +1 @@ +बियंत सिंग (फेब्रुवारी १९, १९२२ - ऑगस्ट ३१, १९९५) हे इ.स. १९९२-९५ सालांदरम्यान भारताच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. बियंत सिंग काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8491.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..200f7853e9467338fafd2a68523449c6af47c551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8491.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिरडवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8522.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b2f9f11cf4f7e966e9658e38b27bb97e220207c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8522.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिरोबाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_855.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a6a8590bb91dc4d0701f12d059fc2ed9b7dc378 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_855.txt @@ -0,0 +1,16 @@ +प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सार यांची नोंद करून टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक कला आणि शास्त्र आहे. +छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते. +छायाचित्रण ही एक कला वस्तू , तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते. +कॅमेरा हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे. +पूर्वी यासाठी फिल्म कॅमेऱ्याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत. +उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद (mass communication) यांत छायाचित्रणाचा वापर होतो. +छायाचित्रण ही आपला इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आहे. +सध्याच्या काळात फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत कि आपला फोटो हा छान यावा त्यामुळेच आजकालच्या डिजीटल मोबाईल मध्ये कॅमेरा हा पर्याय आहे. तरी आपण फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्याची योग्य निवड कशी करावी. आणि फोटोग्राफीसाठी प्रामुख्याने लाइट ही खूप महत्त्वाची असते. आपल्याला जर आपली प्रतिमा छान यावी वाटत असेल तर सूर्यकिरण येतात त्याच्या विरुद्ध दिशेला उभे राहून फोटो काढावेत. जर आपल्याला आपले फोटो छान यावा वाटत असेल तर सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फोटो काढावेत कारण सूर्यकिरणांचा मारा जास्त प्रमाणात नसतो. व फोटो जर दुपारी काढायचे असतील तर आपल्या पूर्ण शरीरावर सावली असावी कारण त्यामुळे आपल्या शरीरावर shade पडणार नाही. + +फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो आणि हास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवादव्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.छायाचित्रण करत असताना त्या तून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे. + + +[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील छायाचित्र विषयक तरतुदी]] +http://www.floridamemory.com/photographiccollection/photo_exhibits/photographic-processes/ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8554.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..770821044da62e6845c9e5fd1a647256d0cf2422 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8554.txt @@ -0,0 +1,6 @@ +४ सप्टेंबर, १९८७ (वय ७९) +१२ एप्रिल, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +विल्यम एरिक बिल बोव्स (जुलै २५, इ.स. १९०८:एलॅंड, यॉर्कशायर, इंग्लंड - सप्टेंबर ४, इ.स. १९८७:ओटली, यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8570.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8570.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8585.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ea0150b81037c21a6f566b40af56a3a8407082f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8585.txt @@ -0,0 +1 @@ +बिलवरगोंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_859.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31f0eb95d9cca931d2a2ce417bec8fb8882b8e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_859.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रकाशन ही निर्मितीची प्रक्रिया आहे ज्याद्वारे साहित्य किंवा माहिती लोकांसमोर सादर केली जाते. कधी कधी लेखक स्वतः पुस्तकाचा प्रकाशकही असतो. प्रकाशनचा शाब्दिक अर्थ 'प्रकाशात आणणे' असा आहे. हे संस्कृत मूळ "प्रकाश" पासून आले आहे, ज्याचा अर्थ पसरवणे, विकसित करणे. त्याच 'प्रकाशित' वरून, ज्याचा शब्दशः अर्थ पसरवणे किंवा विकसित करणे. +नवव्या शतकाच्या पूर्वार्धात चीनमध्ये लाकडी ठोकळ्यांपासून छपाईचा शोध लागला. प्रकारानुसार छपाई देखील शतकाच्या मध्यात सुरू झाली. युरोपमध्ये, १५ व्या शतकाच्या मध्यात टाइप प्रिंटिंगला सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8598.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a0b2d7770e471f773512cbdecc061aa01f6ac23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8598.txt @@ -0,0 +1,18 @@ +बिळवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पळसईफाटा-खानिवळी मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२९ कुटुंबे राहतात. एकूण १०४२ लोकसंख्येपैकी ५१६ पुरुष तर ५२६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७०.४९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.६८ आहे तर स्त्री साक्षरता ५८.०६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.१९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +लखमापूर, खुपारी,चिंचघर,विजयगड, डोंगस्ते,बुधवाळी, गुंज, काटी, नंदानीगायगोठा, अंबारभुई, निंबावळी ही जवळपासची गावे आहेत.बिळवळी ग्रामपंचायतीमध्ये बिळवळी आणि खारिवळीतर्फेपोळबार ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8603.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901b9b404e13e2fabd39f0de9ccdae9a3d761ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8603.txt @@ -0,0 +1 @@ +बिलासपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याच्या बिलासपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8630.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ac17af02c172fde2a88a8e528d00175ecf17763 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8630.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिलिंग्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BIL, आप्रविको: KBIL, एफ.ए.ए. स्थळसूचक: BIL) अमेरिकेच्या माँटाना राज्यातील बिलिंग्स शहरात असलेला विमानतळ आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथे केप एर, आल्पाइन एर कारगो आणि कॉर्पोरेट एर कारगो या कंपन्याचे तळ आहेत. येथील बव्हंश प्रवासी युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8632.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e951c2a1880dd3c34c2ff7375af5a563a5f2a454 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8632.txt @@ -0,0 +1,4 @@ +बिलीमोरा हे भारतातील गुजरात राज्याच्या नवसारी जिल्ह्यातील छोटे शहर आहे. अंबिका नदीच्या काठावर वसलेले हे शहर गणदेवी तालुक्यात आहे. हे शहर सुरत महानगरक्षेत्रात आहे. बिलिमोरा सुरत शहराच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर (४३ मैल) अंतरावर आहे. बिलिमोरा सुरत महानगरक्षेत्राच्या दक्षिण भागात आहे आणि ते रा.म. ६ आणि रा.म. ८८ ने सुरतेशी जोडलेले आहे. +१८व्या शतकाच्या उत्तरार्धात, बडोदा संस्थानाने बिलीमोरा पासून सुमारे ४० मैल (६४ किमी) अंतरावरील बंदरावर येथे आरमारी तळ स्थापला होता. सुरतेच्या दक्षिणेस असेलेले हे बंदर बिलिमोरा सुबा आरमार म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच लोकांपासून समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी ५० जहाजांचा ताफा येथे तैनात होता. यात बव्हंश शिडाची गलबते, व्यापारी मालवाहू जहाजे आणि लढाऊ जहाजे होती. [१] +बिलीमोरा हे रस्ते, रेल्वे आणि समुद्राद्वारे इतर शहरांशी जोडलेले आहे. मुंबईहून येथे येण्यासाठी रेल्वेने साधारण ३-३.५ तास आणि रस्त्याने ४ ते ५ तास लागतात. बिलिमोराला सर्वात जवळचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ ७९ किमी अंतरावर आहे. +बिलीमोरा हे पश्चिम रेल्वेच्या ( भारत ) मुंबई विभागातील हे एक रेल्वे जंक्शन आहे. येथून डांग जिल्ह्यातील वघई येथे येण्यासाठी एक नॅरोगेज लाइन ब्रॉड लाइनपासून विभक्त होते. या नॅरोगेज लाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून ती मनमाडपर्यंत वाढवण्यात येणाच्या बेत आहे. याने बिलीमोरा महाराष्ट्राशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाईल. बिलिमोरा राष्ट्रीय महामार्ग ८ पासून १० किमी पश्चिमेस आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8633.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca08d7b28a3889aed36f3c9c73ac4182e095da14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8633.txt @@ -0,0 +1 @@ +बिलिमोरा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील बिलिमोराशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून डांगमधील वघईला जाणारा रेल्वेमार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8665.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a2776ba05edbe3b5f9005f6bdf2e85686374de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8665.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम मॉरिस बिली ह्यूस (२५ सप्टेंबर, १८६२:पिम्लिको, लंडन, इंग्लंड - २८ ऑक्टोबर, १८५२:सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान होता. हा २७ ऑक्टोबर, १९१५ ते ९ फेब्रुवारी, १९२३पर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8667.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca08d7b28a3889aed36f3c9c73ac4182e095da14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8667.txt @@ -0,0 +1 @@ +बिलिमोरा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील बिलिमोराशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून डांगमधील वघईला जाणारा रेल्वेमार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8714.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb6ecb4dd3dae2d989209bed2cf7e4ad7a5d33ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8714.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिशान हे सिंगापुराच्या मध्य विभागात वसलेले एक उपनगर आहे. हा भाग प्रामुख्याने निवासी असून, यात उच्चमध्यमवर्गीयांची घरे बहुसंख्येने आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8718.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9becb3710edaca8c762f5efd7bb72ab79114905 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8718.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बिश्नुपूर भारताच्या मणिपूर राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बिश्नुपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8722.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aee11eae61efeee76a43863b971ace5b743d70f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8722.txt @@ -0,0 +1,2 @@ +विष्णूप्रिया मणिपुरी ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने आसाम, मणिपूर, त्रिपुरा तसेच बांग्लादेशच्या सिलहट भागामध्ये वापरली जाणारी विष्णूप्रिया मणिपुरी बंगाली व असामी भाषेसोबत काहीशी मिळतीजुळती आहे. +विष्णूप्रिया मणिपुरीला प्रशासकीय स्तरावर अधिकृत स्थान मिळालेले नाही. मणिपुरची राजकीय भाषा मणिपुरी हीच आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8723.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea82782ac82489ffd901507cafb8b68e78df07cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8723.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रामुख्याने, भारताच्या राजस्थान राज्यात राहणारा एक लोकसमुदाय. या जमातीची स्थापना गुरू जंभेश्वर यांनी केली. प्राणी व झाडे यावर यांचे विशेष प्रेम आहे. यात, २९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे केल्या जाते. भूतदया यापैकी प्रमुख आहे. +या नावाचे गाव थारच्या वाळवंटात आहे.तेथे ही जमात प्रामुख्याने आढळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8728.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af4b0d0534516853ecca44b422cd731b96ac2f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8728.txt @@ -0,0 +1 @@ +बिष्णुराम मेधी (२४ एप्रिल १८८८ - २१ जानेवारी १९८१) हे एक भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी १९५० ते १९५७ दरम्यान आसामचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. [१] ते जानेवारी १९५८ ते मे १९६४ पर्यंत मद्रास राज्याचे राज्यपाल होते.[२][३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8748.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bd0a256daa1567835f9f9c3c86d774c97286918 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8748.txt @@ -0,0 +1,2 @@ +उस्ताद बिस्मिल्ला खॉं (जन्म : डुमरॉंव - बिहार, मार्च २१, १९१६ : - वाराणसी, ऑगस्ट २१, २००६) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते. +उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ ( जन्म २१ मार्च १९१६ - मृत्यु २१ ऑगस्ट  २००६) भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते. त्यांचा जन्म डुमराव बिहार बिहार मध्ये झाला.  सन् २००१ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित केल्या गेले. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे भारतील तीसरे संगीतकार होते की ज्यांना  भारतातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित केल्या गेले होते. त्यांच्या वडिलांचे नाव  पैगम्बर ख़ाँ आणि आईचे नाव  मिट्ठन बाई होते. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचे लहानपणीचे नाव  कमरुद्दीन होते परंतु ते  बिस्मिल्लाह नावाने प्रसिद्ध होते, ते आई वडिलांचे दुसरे अपत्य होते . उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ यांचा परिवार  बिहारमधील  भोजपुर रियासत मध्ये आपला संगीतातील हुनर दाखविण्या करिता नेहमी रियासतीत जात होते. त्यांचे वडील बिहारच्या  डुमराँव रियासत चे  महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात शहनाई वाजवायला जायचे. ६ वर्षेचे असतांना बिस्मिल्ला खाँ आपल्या वडिलांसोबत वाराणसीला आले. वाराणसी मध्ये बिस्मिल्ला खाँ यांनी आपले मामा  अली बख्श 'विलायती' यांच्या कडून शहनाईचे शिक्षण घेतले . त्यांचे मामा उस्ताद 'विलायती'  हे विश्वनाथ मंदिरात स्थायी स्वरूपात  शहनाई-वादनाचे काम करायचे. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ काशीच्या बाबा विश्वनाथ मंदिरात जाऊन शहनाई तर वाजवायचेच त्यासोबत गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून खूप रियाज करायचे.   ते पाच वेळचे नमाजी होते . बनारस सोडण्याच्या विचाराने सुद्धा ते व्यथित होऊन जायचे कि आपल्याला गंगाजी आणि काशी विश्वनाथा पासून दूर जावे लागेल, कारण ते यांच्या पासून दूर राहू शकत नव्हते. उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे जात पात मनात नव्हते त्यांच्या करिता संगीत हाच एक धर्म होता . उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ हे खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचे सशक्त प्रतीक होते. अश्या या महान संगीतकाराचा मृत्यू  २१ ऑगस्ट  २००६ रोजी वाराणसी येथे झाला.  diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8758.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d884d46fad14ecf29001c6c6cc4e978981e3d5f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8758.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिहाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8762.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44f18e1c301000bd8917acbc24ff5cf526c537de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8762.txt @@ -0,0 +1 @@ +बिहार विधान परिषद हे भारतातील बिहार राज्याच्या द्विसदनी बिहार विधिमंडळाचे वरचे सभागृह आहे. ह्यात ७५ जागा आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_877.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb59fbb75edece60441cd1314b55a4006d728f9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_877.txt @@ -0,0 +1,35 @@ +प्रकाशाचे गाणे हे स्त्रीविषयक मराठी पुस्तक आहे. अरुणा ढेरे या पुस्तकाच्या लेखिका आहेत. +प्रकाशाचे गाणे हे परिचयात्मक पुस्तक आहे. १९ व्या आणि २० व्या शतकातील काही निवडक महिलांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. +या दोन्ही शतकात इंग्रजांचे भरावे असलेले राज्य,स्वातंत्र मिळविण्यासाठी भारतीयांनी दिलेला लढा, स्त्री शिक्षणाला असलेली बंदी, महर्षी कर्वे , सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह, ख्रिस्ती धर्माचा तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव अशी पार्शवभूमी असलेल्या भारतात होऊन गेलेल्या स्त्रियांनी आपल्या आठवणी ग्रथित केलेल्या आहेत. +सदर पुस्तकात ज्या स्त्रियांच्याविषयी माहिती मिळते त्यातील ९०% महिला या तत्कालीन गृहिणी आहेत. काही महिला राजकीय क्षेत्रात काम केलेल्या आहेत. काही महिला या क्रांतीकारकांच्या कुटुंबातील सदस्या आहेत. त्यामुळे या पुस्तकात तत्कालीन कुटुंबाजीवन, कौटुंबिक चालीरीती यांची माहिती मिळते. विविध सण, कुलाचार, नातेसंबंध तसेच कुटुंबातील स्त्रियांचे स्थान याविषयी उल्लेख वाचायला मिळतात. +सदर पुस्तकात पुढील स्त्रियांच्याविषयी सारांशरूपात माहिती मिळते- +(महिलेचे नाव- कार्य- संबंधित महिलेने लिहिलेले पुस्तक या क्रमाने) +१. यशोदाबाई जोशी-गृहिणी ( आमचा जीवनप्रवास) +२. यशोदाबाई भट-सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या( महाराष्ट्राची वीरांगना 'मा') +३. जानकीबाई फडणीस-गृहिणी (स्मरणमाला) +४. पार्वतीबाई शिंदे-गृहिणी +५. सुंदराबाई पवार-ख्रिस्ती धर्मोपदेशिका (अक्का) +६. सत्यभामाबाई सुखात्मे-गृहिणी (गेले ते दिवस) +७. गोदुमाई खरे-स्वातंत्र्य चळवळीत सहभाग (आमच्या गोदुमाई) +८. अहल्याबाई भांडारकर-शिक्षिका आणि समाजसुधारक (श्रीमती अहल्याबाई भांडारकर स्मृतीग्रंथ) +९. सुंदराबाई तळपदे-शैक्षणिक क्षेत्रात योगदान (शारदेच्या चरणी) +१०. सीताबाई आणिगेरी- शिक्षिका आणि कर्वे महिला आश्रमाच्या कार्यकर्त्या (अंधारातून प्रकाशाकडे) +११. जानकीबाई आपटे-राष्ट्रीय चळवळीत सहभाग (कर्मयोगी जानकीबाई आपटे) +१२. रमाबाई केदार-गृहिणी (वाचलेले मणी) +१३. राधाबाई आपटे-सामाजिक कार्यात सहभाग (माझी वाटचाल) +१४. राधाबाई शेवडे- गृहिणी (जीवनगाथा) +१५. लक्ष्मीबाई स्वारकर- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या धाकट्या वहिनी (हरिदिनी) +१६. मालिनीबाई भाटवडेकर-गृहिणी (रघुनाथ-मालिनी) +१७. दुर्गाबाई देशमुख-सामाजिक कार्यकर्त्या, वकील (आमची कथा) +१८. विनोदिनी गायकवाड- महिला डॉक्टर (यशस्विनी) +१९. चारुशीलाबाई बापट-गृहिणी (स्मृतिपुष्पे) +२०. सुशीलाबाई आठवले-गृहिणी, कर्वे स्त्री संस्थेत योगदान (आंब्याचा टाळा) +२१. कमलताई भागवत-स्वातंत्रलढ्यात सहभाग (न संपलेली वाट) + +२२. मथुताई आठल्ये-महिला डॉक्टर, समाजसेवा ( मागे वळून) +२३. अनसूयाबाई काळे-स्वातंत्र्यकार्यात सहभाग (अनसूयाबाई आणि मी) +२४. सुलोचनाबाई सोमण-महिला डॉक्टर (अनुभव) +२५. मित्रायणी- गोव्यातील कलावंतीण स्त्रीच्या मुलीची संघर्ष कथा ( गृहलक्ष्मी मासिक मार्च १९२९) +पुस्तकाचे प्रकाशन वर्ष- २४ जुलै १९९ +प्रकाशक-सुरेश एजन्सी +पृष्ठसंसख्या-१६३ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8772.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebde7baa74783d0c46271818541bdbb7de791748 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8772.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 25°11′49″N 85°31′5″E / 25.19694°N 85.51806°E / 25.19694; 85.51806 + +बिहार शरीफ हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील नालंदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बिहार शरीफ शहर पाटणाच्या ७० किमी आग्नेयेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख होती. हिंदीसोबतच येथे मगधी ही भाषा देखील वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8773.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e21768a0c28bc79b4cb066f3a496c81b2e98184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8773.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिहारी हे नाव भारत देशाच्या बिहार राज्यातील अनेक भाषांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरले जाते. बिहारीमध्ये प्रामुख्याने मगधी, मैथिली व भोजपुरी ह्या भाषांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक भाषेच्या अनेक बोलीभाषा असून ह्यांपैकी काही नेपाळ देशामध्ये देखील वापरल्या जातात. बिहारी ही हिंद-आर्य भाषासमूहामधील एक आहे. +ह्या तीन बिहारी भाषांपैकी मैथिली वगळता भोजपुरी व मगधी भाषा बरेचदा चुकीने हिंदीच्याच आवृत्त्या समजल्या जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8778.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdcea40809167b9beead7c88746ec650a3ab6d78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8778.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बी एक परिपक्व बीजाण्ड आहे.,जो निषेचन के बाद क्रियाशिल होता है,बीज उचित परिस्थितिया जैसे जल,वायु,सूर्य प्रकाश आदि मिलने पर क्रियाशिल होता है। diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8828.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ea20e2430b300bee8aff1c9f42c8d6ef97af3d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8828.txt @@ -0,0 +1 @@ +सॉबर एफ वन हा स्विस फॉर्म्युला वन संघ आहे. (मूळ जर्मन उच्चार : झाऊबर ) याची स्थापना इ.स १९७० मध्ये पीटर सॉबर याने केली. हिलक्लायंबिंग आणि वर्ल्ड स्पोर्ट्स कार अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेता घेता १९९३ मध्ये फॉर्म्युला वन मध्ये सॉबर संघाचा प्रवेश झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8833.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a001d40c23f092e9a645ecd12f10fc6b8244baf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8833.txt @@ -0,0 +1 @@ +बी.एस.येडियुरप्पा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्रीआहेत. त्यापूर्वी ते मे इ.स. २००८ पासून ३१ जुलै इ.स. २०११ पर्यंत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8873.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c48348ad6ad810fb7e221787bc429990459baf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8873.txt @@ -0,0 +1,3 @@ +बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे तथा बी.बी. अँड सी.आय. ही भारतातील रेल्वे कंपनी होती. या कंपनीची स्थापना १८५५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी मुंबई आणि वडोदरा संस्थानाची राजधानी वडोदरा यांना रेल्वेमार्गे जोडण्यासाठी करण्यात आली. हे काम ९ वर्षांत पूर्ण झाले व १८६४मध्ये मुंबई पासून वडोदरापर्यंत पहिली रेल्वेगाडी धावली. +बी.बी. अँड सी.आय.ने मुख्यत्वे ब्रॉड गेज आणि मीटर गेज प्रकारचे रेल्वेमार्ग बांधले. याशिवाय गुजरातमधील संस्थानांसाठी या कंपनीने २ फूट ६ इंच रुंदीच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे जाळेही बांधले. यानंतर बीबी अँड सीआयने मध्य आणि पश्चिम भारतात मीटरगेज आणि ब्रॉडगेजचे अनेक रेल्वेमार्ग उभारले. १८६७मध्ये या कंपनीने भारतातील सर्वप्रथम उपनगरी रेल्वेसेवा सुरू केली. ही सेवा कोलाबा रेल्वे स्थानकापासून विरार पर्यंत धावत असे. +बीबी अँड सीआयचे मुख्यालय चर्चगेट स्थानकात होते तर मीटर गेज मार्गांचे व्यवस्थापन अजमेर येथून होई. ब्रिटिश सरकारने १९०५मध्ये ही कंपनी पूर्णपण विकत घेतली परंतु त्यानंतरही ती स्वतंत्र कंपनीप्रमाणेच कारभार करी. १९४२मध्ये ब्रिटिश सरकारने या कंपनीचे कामकाज आपल्या हाती घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर या कंपनीने उभारलेले सगळे रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या ताब्यात आले. यातील बव्हंश मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8884.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f9e0e208353c3b5d984f2772e1dd164460dda2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8884.txt @@ -0,0 +1,5 @@ +बालकृष्ण विठ्ठलदास दोशी (२६ ऑगस्ट, १९२७:पुणे, महाराष्ट्र - २४ जानेवारी, २०२३:अहमदाबाद, गुजरात) हे भारतीय वास्तुविशारद होते. [१] ते भारतीय स्थापत्यशास्त्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व समजले जातात आणि भारतातील स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीमधील त्यांचे योगदानही महत्वाचे आहे. ले कॉर्बुझियर आणि लुई कान यांच्या हाताखाली काम केल्यामुळे, ते भारतातील आधुनिकतावादी आणि क्रूरवादी वास्तुकलेचे प्रणेते होते. +त्यांच्या कृतीमध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी, आयआयएम बंगलोर, आयआयएम उदयपूर, एनआयएफटी दिल्ली, अमदावाद नी गुफा, सीईपीटी युनिव्हर्सिटी आणि इंदूरमधील अरण्य लो कॉस्ट हाऊसिंग डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे, ज्यासाठी आगा खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . [२] +२०१८मध्ये प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय वास्तुविशारद ठरले. [३] [४] त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, [५] आणि २०२२ साठी रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे रॉयल गोल्ड मेडल देखील प्रदान करण्यात आले [६] +दोशी यांचा जन्म पुण्यातील गुजराती वैष्णव हिंदू कुटुंबात झाला. [७] ते १० महिन्यांचा असताना त्यांची आई मरण पावली आणि त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केले. आजोबा आणि काकूंनी त्याला वाढवण्यास मदत केली. [८] [९] वयाच्या अकराव्या वर्षी ते एका आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आणि त्यानंतर ते थोडेसे लंगडत चालले. [१०] १९४७ ते १९५० दरम्यान त्यांनी मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले [११] +दोशी यांचे २४ जानेवारी, २०२३ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. [१२] [१३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8888.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da398b4820799c951d1b1c4b27e6d5a2893dbf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8888.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्षयरोग प्रतिबंधक लस (बीसीजी) लस (bacille Calmette-Guerin) ही लस प्रामुख्याने क्षयरोगासाठी (टीबी)साठी वापरली जाते.[१] ज्या देशात क्षयरोग किंवा कुष्ठरोग सार्वत्रिक आहे तेथे निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते.[१] क्षयरोग सार्वत्रिक नसलेल्या भागांमध्ये केवळ जास्त धोका असलेल्या मुलांनाच विशेषतः लसीकरण केले जाते, तर क्षयरोगाचा संशय असलेल्या प्रकरणांमध्ये वैयक्तिकरीत्या तपासणी आणि उपचार केले जातात. ज्या प्रौढांना क्षयरोग नाही आणि पूर्वी लसीकरण केले गेलेले नाही त्यांनादेखील लसीकरण केले जाऊ शकते.[२] बीसीजीची बुरुली अल्सर संसर्ग आणि इतर नॉनट्यूबरक्युलस मायकोबॅक्टेरिया संसर्ग याविरूद्धदेखील थोडी परिणामकारकता आहे. याव्यतिरिक्त ती काहीवेळा मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचाराचा भाग म्हणून वापरली जाते.[१] +क्षयरोगाच्या संसर्गापासून बचावाचे दर मोठ्या प्रमाणात बदलतात आणि बचाव वीस वर्षापर्यंत टिकू शकतो.[१] सुमारे 20% मुलांमध्ये ही संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते आणि ज्यांना संसर्ग होतो त्यांच्यापैकी अर्ध्या जणांचा रोग विकसित होण्यापासून बचाव करते.[३] लस त्वचेत इंजेक्शनद्वारे दिली जाते. अतिरिक्त डोसना कोणत्याही पुराव्यांचा आधार नाही.[४] +गंभीर आनुषंगिक परिणाम दुर्मिळ आहेत. इंजेक्शनच्या ठिकाणी बऱ्याचदा लालसरपणा, सूज आणि सौम्य वेदना होते. बरे झाल्यानंतर एखाद्या जखमेसह एखादा छोटा व्रण देखील तयार होऊ शकतो. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांमध्ये आनुषंगिक परिणाम अधिक सामान्य आणि संभाव्यतः अधिक तीव्र असतात. गर्भधारणेदरम्यान ही लस वापरण्यास सुरक्षित नाही. ही लस मूलतः मायकोबक्टेरियम बोव्हिस पासून विकसित केली गेली होती जे सामान्यतः गायींमध्ये आढळते. जरी ते कमकुवत झाले असले, तरीही ते अद्याप जिवंत आहे.[१] +बीसीजी लस प्रथम सन १९२१मध्ये वैद्यकीय पद्धतीने वापरली गेली.[१] बीसीगी ही जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य प्रणालीमध्ये आवश्यक असलेले सर्वात अत्यावश्यक, प्रभावी आणि सुरक्षित औषधांच्या यादीमध्ये आहे, [५] 2011 ते 2014 या काळात विकसनशील जगामध्ये याची घाऊक किंमत ही प्रत्येक डोसाला 0.16 ते 1.11 अमेरिकन डॉलर इतकी होती.[६] अमेरिकेमध्ये याची किंमत 100 ते 200 अमेरिकन डॉलर इतकी आहे. 2004 पर्यंत जगभरात सुमारे 100 दशलक्ष मुलांना दरवर्षी ही लस दिली जाते.[७] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_889.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372df8c06da5530bd9ed8821fcf608793cb3304b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_889.txt @@ -0,0 +1 @@ +ज्या ठिकाणाहून प्रक्षेपक यान आणि उपग्रह अवकाशात सोडले जातात त्यास प्रक्षेपक स्थान असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8905.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a38d75e99069af5b43232ead6f69d9b11803aabd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8905.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (पुर्वी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारत व वेस्ट इंडीज मध्ये खेळवला गेला. +या मैदानावर होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अदल्या दिवशी स्टेडियमला भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव दिले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8928.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdcea40809167b9beead7c88746ec650a3ab6d78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8928.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बी एक परिपक्व बीजाण्ड आहे.,जो निषेचन के बाद क्रियाशिल होता है,बीज उचित परिस्थितिया जैसे जल,वायु,सूर्य प्रकाश आदि मिलने पर क्रियाशिल होता है। diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8935.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31ea0e6f72be3f63da75120ca01dde0877c03e23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8935.txt @@ -0,0 +1 @@ +बीजग्रंथी या प्राण्यांमधील प्रजननासाठी उपयुक्त असे स्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8936.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..717054df5a741614b1cc880c27b7fb76788fb150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8936.txt @@ -0,0 +1,3 @@ +बीजपरीक्षण (SEED TESTING) +दर्जेदार बियाण्यात खालील गुणधर्म असतात. +अनूवांशिक द्रुष्ट्या त्या त्या जातीचे गुणधर्म त्याच्या प्रजेत उतरले पाहिजेत. चांगल्या बियाण्यात उत्तम रुजवणक्षमता पाहिजे. ते रोग व कीटक यापासून मुक्त पाहिजे. ते इतर बियापसून वा तनांच्या बियाण्यापासून मुक्त पाहिजे. बियाण्याची अनूवांशिक शुद्धता व रुजवणक्षमता बीजपरीक्षणाने कळून येते. बीजपरीक्षणामुळे त्या बाबतीत अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्तता करता येते. बियाण्याची गुणवत्ता कळते. त्यामुळे दर एकरी बियाणे किती वापरावे हे कळते. बराच काळ साठवलेले बियाणेदेखील पुनः परीक्षण (RETESTING) करवून घ्यायला हवे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8938.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3652d55b311f0ad833630c178309fc201f78baff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8938.txt @@ -0,0 +1,7 @@ +बीजप्रक्रिया म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो. बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते. ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. याने तद्नंतरच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. +बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते. +बीजप्रक्रियेसाठीचे साहित्य : बियाणे, बुरशीजन्य औषधे: ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक), पाणी इत्यादी. +साधने : घमेले, बादली, रद्दी पेपर, हातमोजे इत्यादी. +कृती: +बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी बियाणे हे पेरणीपूर्वी किमान १५ दिवस आधी खरेदी करतात. या बियाण्याच्या साठ्यातील सुमारे १०० दाणे काढून ते, ज्या शेतात त्यांची पेरणी करावयाची आहे तेथील माती एका मातीच्या कुंडीत घेऊन पेरतात. अशा बियाण्याचे सुमारे ८ ते १० दिवसात कोंब निघतात. किती कोंब निघाले यावरून त्या विशिष्ट बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी कळते. समजा,त्यापैकी ८३ कोंबच उगवले तर त्या बियाण्यांची उगवणशक्ती ८३% आहे असे अनुमान काढता येते.त्याप्रमाणात पेरणी करता येते. +बीजप्रक्रियेसाठी शुद्ध,निरोगी चमकदार व वजनदार बिया घमेल्यात घेतात. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियांवर व त्यांच्या आतही रोगाचे जीवाणू असू शकतात. त्यासाठी, हातात हातमोजे घालून बियांवर ५% गुळाचे पाणी शिंपडतात व नंतर त्यांवर बुरशीनाशक औषधे, संजीवके, सल्फर (गंधक) वगीरे रसायने योग्य प्रमाणात चोळतात. नंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_894.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02b818eb29df6feab6e1973d8296b6bc57751640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_894.txt @@ -0,0 +1,64 @@ +गणित आणि सिग्नल प्रोसेसिंगमध्ये, प्रगत z-ट्रान्सफॉर्म हे z- ट्रान्सफॉर्मचा विस्तार आहे, आदर्श विलंब समाविष्ट करण्यासाठी जे सॅम्पलिंग वेळेचे पटीत नाहीत. तो फॉर्म घेतो +कुठे +हे सुधारित z-ट्रान्सफॉर्म म्हणून देखील ओळखले जाते. +प्रगत z-ट्रान्सफॉर्म मोठ्या प्रमाणावर लागू केले जाते, उदाहरणार्थ डिजिटल नियंत्रणातील विलंब प्रक्रिया अचूकपणे मॉडेल करण्यासाठी. +जर विलंब पॅरामीटर, m, निश्चित मानले गेले तर झेड-ट्रान्सफॉर्मचे सर्व गुणधर्म प्रगत झेड-ट्रान्सफॉर्मसाठी धरून ठेवतात. +खालील उदाहरणाचा विचार करा कुठे + + + +f +( +t +) += +cos +⁡ +( +ω +t +) + + +{\displaystyle f(t)=\cos(\omega t)} + + : +तर + + + +m += +0 + + +{\displaystyle m=0} + + नंतर + + + +F +( +z +, +m +) + + +{\displaystyle F(z,m)} + + रूपांतर करण्यासाठी कमी करते +जे स्पष्टपणे फक्त झेड -परिवर्तन आहे + + + +f +( +t +) + + +{\displaystyle f(t)} + + . diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8942.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f06acbd4b99980e94142e7e8f3e421171796c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8942.txt @@ -0,0 +1 @@ +बीजांडांचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. हा कर्करोग सर्वसाधारण पणे ऋतुसमाप्ती (मेनोपाॅॅझ)नंतर होत असतो. हा कर्करोग सर्वसाधारणपणे लवकर लक्षात येत नाही. याची लक्षण रुग्नांच्या तक्रारी उशिरा सुरू होतात. जेव्हा पोट दुखणंं, पोट फुगणंं, पोटात गाट आहे असं हाताला जाणवणंं हे सर्व निधान होईपर्यंत हा कॅन्सर बराचसा वाढलेला असतो. किंबहुना बऱ्याच वेळेस त्याचा प्रसार हा इतर अवयवांपर्यंत देखील पोहोचलेला असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8944.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eddedbd3307e45bc484959f990ae996b5ae27991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8944.txt @@ -0,0 +1,23 @@ +गुणक: 39°54′50″N 116°23′30″E / 39.91389°N 116.39167°E / 39.91389; 116.39167 + +बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, (लेखनभेद: पेइचिंग, पेकिंग, बैजिंग; चिनी: 北京市 ; फीनयीन: Běijīng ;) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग शांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते. +बीजिंग चीनचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून येथे सिनोपेक, चायना नॅशनल पेट्रोलियम, चायना मोबाईल इत्यादी बहुसंख्य सरकारी कंपन्यांची मुख्यालये स्थित आहेत. चीनमधील बहुतेक सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग, द्रुतगती रेल्वेमार्ग बीजिंगमधून जातात. प्रवाशांच्या संख्येनुसार येथील बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. +बीजिंगला अनेक सहस्रकांचा इतिहास असून गेल्या सात शतकांहून अधिक काळ हे चीनचे राजकीय केंद्र राहिले आहे. बलबाहूने बीजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले. बीजिंग परिसरामध्ये प्रतिबंधित शहर, उन्हाळी राजवाडा, मिंग राजवंशाची थडगी इत्यादी अनेक युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने आहेत. चीनच्या भिंतीचा काही भाग बीजिंगमधून जातो. इ.स १४२० मध्ये बीजिंग शहर मिंग साम्राज्याची अधिकृत राजधानी म्हणून जाहीर झाले. +बीजिंगमध्ये आजवर इ.स. २००८ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा, इ.स. १९९० च्या आशियाई क्रीडास्पर्धा, तसेच इतर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. +बीजिंगमध्ये आधुनिक आणि पारंपरिक वास्तुकला आहेत. हे शहर जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांमधील एक आहे. बीजिंगचा इतिहास समृद्ध आहे. हे शहर चीन देशाचे राजकीय केंद्र म्हणून मागील ८ दशकांपासून ओळखले जात आहे. बीजिंग हे शहर आपल्या भव्य वास्तूंमुळे प्रसिद्ध आहे. +बीजिंगमधील ९१ विद्यापीठांमधील अनेक विद्यापीठे चीनमधील उत्तम विद्यापीठांमध्ये गणली जातात. यातील पेकिंग विद्यापीठ आणि कविंगु विद्यापीठ पहिल्या ६०मध्ये आहे. बीजिंग सीबीडी हे बीजिंगचे आर्थिक विस्ताराचे केंद्र आहे. बीजिंगचा झोंग गुआन कुंग हा भाग चीनची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो. +बीजिंग किंवा पेकिंग ऑपेरा हा चिनी नाटकाचा पुरातन प्रकार आहे, हा प्रकार संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. +पेकिंग जेवण हे सामान्य पद्धतीने बनविले जाते, पेकिंग रोस्ट डक हे इथले सुप्रसिद्ध पक्वान्न. फिलिंग जिओबिंग ह इथला पारंपरिक पद्धतीचा नाश्ता. हा गोल चपटा (पोळी सारखा) असतो व एका फुलिंग नावाच्या भुईछत्रापासून बनविला जातो. भुईछत्रे ही ही पारंपरिक चिनी औषधांमध्येसुद्धा वापरली जातात. +क्लोईसोन हे धातूंवर काम करण्याचे तंत्र आहे,हे येथील वैशिष्ट्य आहे, ही पद्धती फार मोठी आणि किचकट आहे. +पेकिंग येथील लाकडावर केलेले काम त्यांच्या अनोख्या चित्रशैलींमुळे प्रसिद्ध आहे. +बीजिंगमधील तरुण वर्गाने रात्रीचे मौजमजेचे जीवन आत्मसात केले आहे. आता हौहाई, सनिल्टन आणि वोडकाऊ ही तरुणाचे मुख्य आकर्षण केंद्रे आहेत. +२०१२ मध्ये बीजिंगला सुंदर रचना असलेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळाले, आणि या शहराने युनेस्कोने जाहीर केलेल्या सर्जनशील शहरांच्या यादीत मान मिळवला. +फॉर्बिडन सिटी- हा एक विशाल महाल आहे, महालामध्ये मिंग आणि कविंग वंशाचे सम्राट राहायचे. या महालामध्ये पालेस संग्रहालय आहे. त्यात चिनी कलेचा भव्य संग्रह आहे. बीहाई, शीचाहाई, झोंगणान्हाई, जिंगशान, झोंगशान या सगळ्या जागा फॉर्बिडन सिटीच्या आसपास बघायला मिळतात. याशिवाय तेथे भव्य बगीचे आणि उद्यानेसुद्धा आहेत.त्यांमधील बिहाई उद्यान चिनी बागकामाचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणूनच ते पर्यटकांचे महत्त्वाचे आकरषण आहे. या बगीच्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. +आधुनिक युगात झोंगणांहाई हे विविध चिनी सरकारचे राजकीय केंद्र होते आणि आता चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय आहे. +समर महाल आणि जुना समर महाल हे बीजिंगच्या पश्चिमेला आहेत. स्वर्गाचे मंदिर हे सुप्रसिद्ध स्थळांपैकी एक मानले जाते, हे शहराच्या आग्नेय भागात आहे, येथे मिंग आणि क्विंग साम्राज्याचे सम्राट वार्षिक प्रार्थनेकरिता येत. बीजिंगच्या उत्तरेला धरतीचे मंदिर (दितान), पूरवे आणि पश्चिमेला अनुक्रमे सूर्याचे (रितान) आणि चंद्राचे (युतान) मंदिर आहे. +निण्यूजी मशीद ही शहरातील सगळ्यात जुनी मशीद अाहे. +पेकिंग येथे १५५ वस्तुसंग्रहालये आणि कलादालने आहेत. शहराच्या बाहेर मिंग साम्राज्याचे १३ मकबरे आहेत.. पुरातत्त्वशास्त्रामध्ये महत्त्वाची मानली जाणारी पेकिंग साईट सुद्धा बीजिंग मध्येच आहे. +बीजिंगचा धार्मिक वारसा विविधतेने भरलेला आणि समृद्ध असा आहे. चिनी, बौद्ध, टाओ, कन्फ्यूशिअन, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म इथे प्रामुख्याने आढळून येतात. ११.२% बौद्ध,०.७८% ख्रिश्चन आणि १.७६% मुसलमान लोक इथे आहेत. +चीनचे राजकीय व आर्थिक केंद्र असलेल्या बीजिंगमध्ये नागरी परिवहन तसेच आंतरदेशीय वाहतूकीचे मोठे जाळे आहे. बीजिंग शहराभोवती ५ गोलाकृती महामार्ग धावतात तर ९ द्रुतगती मार्ग व असंख्य महामार्ग बीजिंगला चीनमधील इतर शहरांसोबत जोडत्तात. बीजिंग सबवे ही येथील [[जलद परिवहन] प्रणाली जगातील सर्वाधिक वर्दळीची सेवा असून दररोज १ कोटीहून अधिक प्रवासी बीजिंग सबवेने प्रवास करतात. शहरी वाहतूकीसाठी सुमारे २८ हजार बस रोज ८८२ मार्गांवर धावतात. +बीजिंगमध्ये बीजिंग रेल्वे स्थानक, बीजिंग उत्तर रेल्वे स्थानक, बीजिंग पश्चिम रेल्वे स्थानक व बीजिंग दक्षिण रेल्वे स्थानक ही चार प्रमुख रेल्वे स्थानके असून येथून अनेक पारंपारिक तसेच द्रुतगती रेल्वेमार्ग धावतात. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे ही जगातील सर्वात जलद लांब पल्ल्याची रेल्वे आहे तर बीजिंग-हाँगकाँग द्रुतगती रेल्वे ही जगातील सर्वाधिक अंतर पार करणारी द्रुतगती रेल्वे आहे. बीजिंगमधून सायबेरियन रेल्वेमार्गाद्वारे मंगोलिया देशातील उलानबातर तसेच रशियामधील मॉस्को शहरांपर्यंत थेट रेल्वेसेवा आहे तसेच उत्तर कोरियातील प्याँगयांग व व्हियेतनाममधील हनोई येथे देखील बीजिंगमधून गाड्या सुटतात. +बीजिंग शहराच्या ३२ किमी वायव्येस असलेला बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. २०१९ साली बीजिंगच्या ४६ किमी दक्षिणेस बांधण्यात आलेला बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दुसरा प्रमुख विमानतळ वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ह्या विमानतळाची इमारत जगात सर्वात मोठ्या आकाराची असून नजीकच्या काळामध्ये हा बीजिंग महानगर तसेच त्यांजिन शहरासाठी प्रमुख विमानतळ बनेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8969.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32cc6acde90e1081da87fea1dec3e7e3f6fca8b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8969.txt @@ -0,0 +1 @@ +बीटा हे ग्रीक वर्णमालेतील दुसरे अक्षर आहे. रोमन लिपीमधील b ह्या अक्षराचा उगम बीटामधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8973.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83602429fb5a8fe05591ca34892aa0b49641c1eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8973.txt @@ -0,0 +1 @@ +बीटीएम लेआउट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर दक्षिण मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8975.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21020837140c52cce7ecb2fa57756f0693ebcd92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8975.txt @@ -0,0 +1,21 @@ +१८° ५९′ २५.४६″ N, ७५° ४५′ १५.२२″ E +हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या +बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.जिल्ह्याची उत्तर व दक्षिण सीमा गोदावरी व मांजरा नदी ने बंदीस्थ आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ऊस उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्याच्या मधोमध पूर्व पश्चिम बालाघाट डोंगररांग आढळते.बालाघाट डोंगररांगे मुळे जलविभाजन होऊन उत्तर व दक्षिण वाहिन्या नद्यांचाचा उगम होतो. +जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेली आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट यांचा संबंध बीड जिल्ह्यासी आहे. रामायणात लंकाधीश रावण व जटायू (रामायण) चं युद्ध याच भूमीत झालं. बीड शहरातील पेठबीड भागात जटायू मंदिर आज ही अस्तित्वात आहे. पेशवाईच्या काळी पानिपत येथे मराठी सेनेचा पराभव झाला. काही काळ मराठा सत्तेत नैराश्य आले. परंतु त्याच काली जिल्ह्यातील राक्षस भुवन येथे निजामशाहीला पराभूत करून पुन्हा एकदा मराठी सत्तेला गतवैभव प्राप्त झाले. +बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात. +बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रमायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीता पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरी यादव काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात. +बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे. +किल्ले मैदान, लक्ष्मीबाग== +बीडचा तुरुंग इ.स. १९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकाऱ्याच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो. +इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये, हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड - जालना अशी धावायची. +विसाव्या शतकात केवळ भौतिकच नव्हे बीडकरांचे सांस्कृतिक जीवनदेखील विलक्षण बदलून गेले. बीड शहरातील शंभर वर्षांपूर्वीची अनेक महत्त्वाची स्थळे कालौघात नष्ट झाली. काही स्थळे मात्र अद्यापही अवशेषांच्या रूपात शहराच्या शतकापूर्वीच्या कथा सांगत आहेत. फरशीचा वाडा, खिडकी, कान्होबाची हवेली, सटवाई मैदान, लक्ष्मीबाग, खासबाग, नेताजी मैदान, लाईन गल्ली, कपिलधारा, तसेच कपिलधारा मंदिर महेबूबगंज, धोंडीपुरा ही शंभर वर्षांपूर्वीची बीड शहरातील महत्त्वाची स्थळे. यात धोंडीपुरा नावापुरता उरलाय, तर अन्य स्थळे विस्मृतीत गेली आहेत. फरशीवरचा वाडा हे बीडच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचे स्थळ होते. इथे अवघ्या बीडकरांचा न्याय व्हायचा. बांधकामात सर्वप्रथम फरशी वापरली गेल्याने बीडकर त्याला फरशीवरचा वाडा म्हणत. +बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व 'धोंडीपुरा' करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण या भागात राहणाऱ्या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुऱ्यातील मशिदीलाही जागा दिली होती, असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे. त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती. +पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणाऱ्याभागाचे पूर्वीचे नाव महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला (इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले. पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना निवडले ते कट्टर गांधीवादी हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो. 'बलभीम चौक' या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ 'चौक' या नावानेच ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणाऱ्या कदम घराण्यातील कर्तृत्त्ववान व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे. +नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी 'छोटा सुभाष' ही पदवीच दिली होती. सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक 'सुभाष रोड' संबोधू लागले तर ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही 'नेताजी मैदान' संबोधले गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले. +’सटवाई’ ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे. माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच मंदिरामुळे हा सर्व भाग 'सटवाई मैदान' म्हणून ओळखला जात असे. नंतर 'बारादरी' व आज 'माळीवेस' या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही. ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या 'बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास' या ग्रंथात या वेशीवरील शिलालेख आला आहे. +शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने इ.स. १८९० मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो. +बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो. +गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन) नावावरून सन इ.स.१६८५ मध्ये ठेवले. +[१] +कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आहे. येथील कंकालेश्वर महोत्सव प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8983.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b97bf9974af75ff408d229271ded2541423a66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_8983.txt @@ -0,0 +1,3 @@ +बीड विधानसभा मतदारसंघ - २३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा बीड जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बीड मतदारसंघात बीड तालुक्यातील मांजरसुंबा, चौसाळा, नळवंडी, राजुरी नवगण, बीड ही महसूल मंडळ आणि बीड नगरपालिका आणि शिरुर तालुक्यातील रायमोहा महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. बीड हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप रविंद्र क्षिरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] +शिवसेना diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9026.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec436a7897a7e84bc65f31fe38caa37136a1e7f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9026.txt @@ -0,0 +1 @@ +बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर ही विल्यम शेक्सपियरच्या नाटकांची ब्रिटिश दूरदर्शन रूपांतरांची मालिका आहे. ही मालिका सेड्रिक मेसिना यांनी तयार करून बीबीसी टेलिव्हिजनद्वारे प्रसारित केली. यूकेमध्ये 3 डिसेंबर 1978 ते 27 एप्रिल 1985 पर्यंत शेक्सपिअर प्रसारित केली गेली. सात मालिका आणि सदतीस भागांमध्ये हे प्रसारण झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9093.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9821c8990b362e4b4473f838bdf4a9403522b0cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9093.txt @@ -0,0 +1,3 @@ +बुकॅनन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बुकॅनन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9100.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dc555daffd6f81423323793adce75c15e31cc1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9100.txt @@ -0,0 +1 @@ +बुक्सा व्याघ्र प्रकल्प भारताच्या बुक्सा राष्ट्रीय उद्यानातील ७६० किमी२ भागात असलेला प्रदेश आहे. येथे वाघ आढळतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9108.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f29b2f34f027c80539271d40cc1078e63896c8a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9108.txt @@ -0,0 +1 @@ +बुगडी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे.बुगडी म्हणजे महाराष्ट्राची खासियत. हा कानामध्ये वापरला जाणारा दागिना आहे याला दोन्ही बाजूने हुक असते . ते सोन्यामध्ये व मोती मध्ये असते .कानाच्या पाळीच्या वरच्या भागाचं लेणं असलेली ही बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9112.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6138322e2554ba8c4eb4392890d000d7d0dc8c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9112.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुगाटी ऑटोमोबील्स एसएएस ही फ्रेंच उच्च दर्जाच्या खिलाडू कार तयार करणारी कंपनी आहे. याची स्थापना १९९८मध्ये फोक्सवागनची उपकंपनी म्हणून झाली. याचे मुख्यालय फ्रांसमधील मोल्शेम शहरात आहे. +बुगाट्टी व्हेरॉन ही कार असून ती ४०० किमी प्रतितास या वेगाने जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9118.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aed4bb44df63c3551cd6c417a1f9b358d599e1bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9118.txt @@ -0,0 +1,8 @@ +बुगुन लिओचिकला (इंग्रजी: Bugun Liocichla; शास्त्रीय नाव: Liocichla bugunorum; लिओचिकला बुगुनोरम) हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याला सर्वात पहिल्यांदा १९९५ मध्ये ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये पाहण्यात आले होते आणि २००६ मध्ये नवीन त्याला पक्ष्यांची नवीन प्रजात घोषित करण्यात आले.[२] या पक्ष्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांचा नमुना घेण्यात आला नाही. या पक्ष्यांची स्थिती अतिशय चिंताजनक असून २००६ मध्ये या प्रजातीचे फक्त १४ पक्षी अस्तित्वात होते. त्याचबरोबर त्यांच्या अधिवासाच्या भागामध्ये होणाऱ्या विकासकामांमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे.[३] +बुगुन लिओचिकला एक लहान (२२ सेंमी) सातभाई कुळातील पक्षी आहे. त्याचा पिसारा पिवळट-हिरवट-राखाडी रंगाचा आहे आणि डोक्याचा वरचा भाग काळा आहे. त्याच्या चेहऱ्यावर नारंगी-पिवळ्या रेषा आणि पंखांवर पिवळे, लाल, पांढरे पट्टे आहेत. शेपूट काळी असून तिचं टोक लाल रंगाचे आहे. त्याचे पाय गुलाबी रंगाचे आहेत तर चोच तोंडापाशी काळ्या रंगाची असून टोकाकडे पांढऱ्या रंगाची होते. +हा पक्षी अतिशय दुर्मीळ आहे. हा पक्षी फक्त भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातल्या ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये लामा आणि बोम्डीला या भागात समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर सापडतो. तो प्रामुख्याने सदाहरित जंगलाचे किनारे, बांबूच्या रांजी, डोंगरउतारावरील झाडोरा अशा ठिकाणी वास्तव्य करतो. २००६ च्या जानेवारीमध्ये त्यांचा एक थवा दिसला होता आणि मे २००६ मध्ये एक नर-मादेची जोडी दिसली होती, तर त्यांची एकूण संख्या १४ वर्तवण्यात आली होती. या पक्ष्याच्या शोधानंतर त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले. आता त्यांची संख्या ५०-२५० च्या आसपास असावी, असे पक्षीशास्त्रज्ञांचे अनुमान आहे.[४] +बुगुन लिओचिकला ईगलनेस्ट अभयारण्याबरोबरच अरुणाचल प्रदेशातील इतर भागात आणि शेजारील भूतानमध्ये सापडण्याची शक्यता आहे. +खगोलशास्त्रज्ञ रमणा अत्रेय यांना २००५ मध्ये भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये हा पक्षी आढळल्यावर त्यांनी याचे शास्त्रीयदृष्ट्या वर्णन केले. हा पक्षी पहिल्यांदा १९९५ साली दिसला होता. रमणा अत्रेय यांना २००५ मध्ये पुन्हा दिसेपर्यंत मधली दहा वर्ष तो पुन्हा दिसला नव्हता. हा नवीन प्रजातीचा पक्षी आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी या प्रजातीच्या दोन पक्ष्यांना पकडून त्यांचा अभ्यास केला आणि २००६ साली नवीन पक्ष्याची प्रजात सापडल्याचे घोषित केले. पक्षीशास्त्रात नवीन पक्षी शोधण्याची घटना अतिशय दुर्मीळ आहे, कारण प्राणीशास्त्रात आतापर्यंत पक्ष्यांचा अभ्यास सर्वात जास्त झाला आहे असे समजले जाते.[४] +या पक्ष्याला त्याचे नाव तिथे राहणाऱ्या बुगुन जमातीच्या नावावरून देण्यात आले आहे. +या पक्ष्याचा रंग आणि आवाज इतका विशिष्ट आहे, की तो अभ्यासकांच्या नजरेतून सुटणे कठीण आहे. त्यामुळे याचे अस्तित्व लपून राहू शकत नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की, हा पक्षी निसर्गत: दुर्मीळ आहे. त्यामुळेच त्यांच्या वास्तव्याच्या भागात होणारी विकासकामे, विशेषतः त्यांच्या मुख्य अधिवास क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रस्तावामुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. +अलीकडे रमणा अत्रेय आणि काही संस्था स्थानिक बुगुन जमातीच्या सहाय्याने हा पक्षी आणि तिथले जंगल वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9130.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f5992f23c898bf6e03213d2c49a0ee2d129511b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9130.txt @@ -0,0 +1 @@ +बुटासिंग (मार्च २१, १९३४- जानेवारी २, १९२१):मुस्तफापूर, जलंधर जिल्हा, पंजाब) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९६२,१९६७,१९७१,१९८०,१९८४,१९९१,१९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राजीव गांधी सरकारमध्ये गृहमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून काम बघितले. तसेच ते इ.स. २००४-इ.स. २००५ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9161.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106d4a9e23266d3c2557428f598dd5ba67fe42de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9161.txt @@ -0,0 +1,4 @@ +सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सकाळी बुद्ध एरवेझच्या बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानाला फ्लाइट क्रमांक बीएचए १०३ च्या दरम्यान अपघात झाला. विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोटदंडा येथे कोसळले. त्यात १० भारतीयांसह एकूण १९ प्रवासी मृत्युमुखी पडले. इतर ९ प्रवाशांपैकी २ अमेरिकन, एक जपानी व ६ नेपाळी प्रवासी होते. यात चालकदलातील सर्व म्हणजे ३ही जणांचा मृत्यू झाला. +नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर, त्यातील पर्यटकांना माउंट एव्हरेस्ट दाखविल्यावर ते विमान काठमांडू येथे परतत असतांना हा अपघात झाला. विमान कोटदंडाच्या पर्वतशिखरास धडकले असा प्राथमिक अंदाज आहे. +बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानास दोन इंजिने व पंखे असतात व त्याची क्षमता १९ असते. अपघातग्रस्त विमान १३ वर्षे जुने आणि ९एन-एईके या क्रमांकाचे होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9162.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106d4a9e23266d3c2557428f598dd5ba67fe42de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9162.txt @@ -0,0 +1,4 @@ +सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सकाळी बुद्ध एरवेझच्या बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानाला फ्लाइट क्रमांक बीएचए १०३ च्या दरम्यान अपघात झाला. विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोटदंडा येथे कोसळले. त्यात १० भारतीयांसह एकूण १९ प्रवासी मृत्युमुखी पडले. इतर ९ प्रवाशांपैकी २ अमेरिकन, एक जपानी व ६ नेपाळी प्रवासी होते. यात चालकदलातील सर्व म्हणजे ३ही जणांचा मृत्यू झाला. +नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर, त्यातील पर्यटकांना माउंट एव्हरेस्ट दाखविल्यावर ते विमान काठमांडू येथे परतत असतांना हा अपघात झाला. विमान कोटदंडाच्या पर्वतशिखरास धडकले असा प्राथमिक अंदाज आहे. +बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानास दोन इंजिने व पंखे असतात व त्याची क्षमता १९ असते. अपघातग्रस्त विमान १३ वर्षे जुने आणि ९एन-एईके या क्रमांकाचे होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9164.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed0021e17780e7048caee90acc73e1a96ac3a441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9164.txt @@ -0,0 +1,10 @@ +बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे.[१] हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.[२] या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.[३] आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.[४] बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.[५] यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.[६] भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[२][७] +बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात.[८] बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.[३] बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांबीची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे.[९] विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. +बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.[१०] +बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.[२] या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.[२] या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस 'वेसक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.[११] +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.[१२] +१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.[१२] +'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[१२] +जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.[१३] +आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.[१४] दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.[३] +हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, हे स्पष्ट करणारी काहीएक कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे. (म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता.) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9179.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed0021e17780e7048caee90acc73e1a96ac3a441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9179.txt @@ -0,0 +1,10 @@ +बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे.[१] हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.[२] या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.[३] आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.[४] बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.[५] यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.[६] भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[२][७] +बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात.[८] बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.[३] बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांबीची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे.[९] विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. +बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.[१०] +बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.[२] या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.[२] या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस 'वेसक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.[११] +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.[१२] +१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.[१२] +'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[१२] +जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.[१३] +आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.[१४] दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.[३] +हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, हे स्पष्ट करणारी काहीएक कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे. (म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता.) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9180.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44d2016f9a61c81fc89b025ca5e8234a12c02cec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9180.txt @@ -0,0 +1,4 @@ +बौद्ध धर्मात बुद्धत्व एखाद्या जीवाच्या त्या स्थितीला म्हटले जाते ज्यामध्ये तो पूर्ण ज्ञान आणि बोधी मिळवून सम्यमसंबुद्ध (ज्याला संस्कृतमध्ये 'सम्यक्सम्बोधि'ची अवस्था म्हटले जाते) निर्वाणाच्या मार्गावर मार्गस्त झालेला असतो. +पाली भाषेत 'बुद्धत्व' यासाठी 'बुद्धत्त' आणि 'बुद्धभाव' शब्द सुद्धा वापरले गेले आहेत. इंग्रजीत याला 'बुद्धाहुड' (Buddhahood) म्हटले जाते, ज्याचा अधिकांश अमेरिकी-ब्रिटिश व्यक्ती 'बूडाहुड' असे उच्चार करतात.[१] +अश्वघोषाने बुद्धचरितात बुद्धाच्या नावांच्या एक खूप मोठी यादी दिलेली आहे – +बुद्ध, धर्मराज, नायक, विनायक, जिन, अवलोकितेश्वर इत्यादी. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9184.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10f9a531f06f9150b71e46616f91e2d65c485aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9184.txt @@ -0,0 +1 @@ +बुद्धलांदा हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9191.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d75a8a0e521070f96ed015cceea916a031757db1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9191.txt @@ -0,0 +1,13 @@ +गौतम बुद्ध यांनी मानवाच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मार्गातले पाच अडथळे किंवा पाच विषे सांगितलेली आहेत. तथागतांनी २६०० वर्षापुर्वी सदाचार मार्गातील तसेच अंतीम सत्याकडे मार्गक्रमण करू पाहणाऱ्या मनुष्यास येणाऱ्या पाच अडथळयांवरील, बंधनावरील उपाय सांगीतलेले आहेत. हे पाच अडथळे किंवा बंधने म्हणजेच धम्ममार्गातील पाच विषे होत. यावर तथागतांनी उपायही सांगीतलेला आहे. तो येणे प्रमाण केल्यास ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असेच होईल, अशी बौद्धांत मान्यता आहे. ही पाच अडथळे ध्यानाद्वारे नष्ट करता येतात. ती पाच अडथळे खालीलप्रमाणे आहेत. +अस्थैर्य किंवा अस्थिरता म्हणजेच धरसोडवृत्ती, जीवनात किंवा कोणत्याही कामात मन नसणे ह्यावर उपाय म्हणजे आनापान सती ध्यान. या ध्यानाने चित्ताची एकाग्रता होवुन चित्त कुशलावर व केवळ कुशलावर एकाग्र होते. बुद्धप्रवाहाचा प्रवाह माणसाच्या जीवनात प्रवाहीत होतो. माणसाचे जीवन ज्ञानाच्या प्रकाषाने प्रवाहीत होवुन सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाल्यामुळे १) चख्खु उद्पात्रीत्र्त्राण, २) उदापात्री पत्र्त्रा, ३) उद्पादी, ४) विज्जाउद्पादी, ५) आलोका. +उद्पादी म्हणजेच धम्मचक्षुचा उदय, ज्ञानाचा उदय, प्रज्ञेचा विकास, विदयेचा उदय, प्रकाशाचा उदय होतो. अशाप्रकारे माणसाची प्रबुद्ध मानव होण्याची क्षमता या ध्यानात आहे. आनापान सती ध्यान म्हणजेच बुद्धत्वावर मन केंद्रीत करणे त्याने जीवन व मानवी मन सागरासारखे सुंदर व प्रशांत होते तर, आकाशासारखे विस्तार पावते. +तृष्णा ही मानवाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. तृष्णा तीन प्रकारची आहे — १) काम तृष्णा २) भव तृष्णा ३) विभव तृष्णा. पुन्हा या तीन प्रकारच्या तृष्णेचे दोन भागात विभाजण होते — १) लौकिक अन, २) आध्यात्मिक म्हणजेच तृष्णा ह्या सहा प्रकारच्या झाल्या. या सहा प्रकारच्या तृष्णा षडायतन मध्ये गेल्यास ३६ तृष्णा होतात. षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये होय, यातील पाच तर ज्ञानेंद्रीय (कान, नाक, डोळा, जिभ आणि त्वचा) व एक मानसिक म्हणजेच आपले मन होय. अश्या या ३६ तृष्णा तीन काळामध्ये मिळुन एकूण १०८ तृष्णा होतात. हे माणसाला समजले तर नित्य सम्यक व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे समजते. रूद्राक्षाच्या माळेची गरज नसुन तृष्णा म्हणजेच आग होय. ही आग विझवण्यासाठी ध्यान धारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शरीरातील बत्तीस भागांवर अशुभाची भावना करणे (अ) प्रेताच्या दहा अवस्थांवर चिंतन करणे आणि (ब) स्मशानावरील ध्यान करणे हे दोन्ही ध्यान करण्या आधी स्वतःवर खुप मैत्री केली पाहिजे अन्यथा निराशा व स्वतःप्रतीच घृणा निर्माण होते. रितसर व स्वतःवर मैत्री असल्याने शरीरातील बत्तीस भागावर अशुभाची भावना करीत हे दोन्ही ध्यान केल्याने तृष्णा कमी होते. +द्वेशावरील उपाय म्हणजेच मैत्री ध्यान होय. मैत्रीभावना व मेत्ताभावना, स्वतःवर, मित्रावर, त्रयस्थावर, व शत्रुवर मैत्री या प्रमाणे क्रमाक्रमाणे तिचा विकास करीत विश्वातील सर्व सजीवांवर मैत्री करणे हा मैत्री ध्यानाचा उद्देश असल्याने मानवाच्या विधायक भावना अधिक उन्नत होवुन विस्तारीत जाते. मानव इतरांप्रती व स्वतःप्रती जागृत राहुन संवेदनशील बनतो. त्याचा तरतम्यभाव नष्ट होतो. समतेच्या अभिवृद्धीसाठी मैत्रीध्यान आवश्यक आहे. +अहंकार व मान घालवण्यासाठी अनित्य व अनात्मवादाचा सिद्धान्त समजावुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा धातुंवरील ध्यान करणे महत्त्वाचे आहे. हे सहा धातू म्हणजेच ज्याच्यामुळे मानवी शरीर बनले आहे — १) पृथ्वी, २) आप (पाणी), ३) तेज (उर्जा), ४) वायु, ५) अवकाश किंवा पोकळी आणि ६) विज्ञान. आपले अस्तीत्व हे स्वयंभु नसुन ते प्रकृतीतील या सहा घटकांपासुन बनलेले आहे. तसेच त्याचा विलय सुद्धा या सहा घटकांतच होतो हे पूर्ण सत्य जाणुन ध्यान करणे. ‘मी’ म्हणजेच स्वयंभु आहे. आत्मा आहे सुद्धा भावना या ध्यानाने नष्ट होते आणि आपले खरेखुरे दर्शन या ध्यानभावनेमुळे होते. त्यामुळे संसाररूपी चक्रातले आपले अस्तीत्व आपला मान, अहंकार, गर्व, अभिमान नष्ट होतो. +बुद्धांनी अज्ञानाला मानवी जीवनातला एक अडथळा मानले आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान महात्मा फुले यांनी अज्ञानाबद्दल बोलताना म्हटले आहे की "विदये विना मती गेली, मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले." या अविद्येवरील उपाय म्हणजेच बारा निदानाचे ध्यान होय. मानवी जीवनालाना सुरुवात आहेना अंत आहे, ती एक वर्तृळाकार प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वेगाने घड्याळाप्रमाणे फिरते या वर्तुळाकार फिरणाऱ्या चक्रालाच भवचक्र, संसारचक्र, किंवा जीवनचक्र असे म्हणतात. याला अशोकचक्र असेही संबोधतात. याला चोवीस कडया किंवा आऱ्या आहेत. अंधारातील अविदया ते दुःख या पर्यंत बारा आऱया आहेत तर प्रकाषातील दुःख ते निर्वाण पर्यंत बारा आऱ्या आहेत. मानवाच्या जीवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक अधोगतीचा आणि दुसरा प्रगतीचा मार्ग. प्रगतीच्या मार्गाने गेल्यास मानवास निर्वाण प्राप्त होते. +तेव्हा अविद्येविषयी म्हणजेच अधोगती विषयी बारा निदान माहीत असणे गरजेचे आहे ते म्हणजेच १) अविद्या, २) संस्कार, ३) विज्ञान, ४) नामरूप, ५) षडायतन, ६) स्पर्ष, ७) वेदना, ८) तृष्णा, ९) उपादान (ग्रहण), १०) भव, ११) जाती (जन्म), १२) दुःख हे ते मानवाच्या अधोगती मार्गातले बारा निदान होत. बारा निदानांच्या ध्यानामुळे अविद्येचे मुळ म्हणजेच अविद्या, अज्ञान नाहीसे करण्याच्या मार्गाचे दर्शन होते. ज्यावेळेस अज्ञान नष्ट होते त्याच वेळेस अंतीम सत्याचे दर्शन होते आणि माणुस अंतीम सत्याकडे मार्गक्रमणा करू लागतो. म्हणजेच कुशल अशा सम्यक मार्गाकडे कुच करतो व तो प्रज्ञावान बनतो. +व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अन् प्रकृती या उक्ती प्रमाणे मानवात अशा अनेक प्रवृत्ती किंवा अडथळे विद्यमान आहेत. उपरोक्त सर्व ध्यानांच्या ध्यानधारणेने मानवाने प्रयत्न करून ते अंगीकारले तर मानवाची वाटचाल बुद्धत्वाकडे सुरू होईल व मानव प्रबुद्ध मानव म्हणुन ओळखला जाईल. +तृष्णा म्हणजे लालसा लालच लोभ मिळवणे प्राप्त करणे अशी वृत्ती होय या वृत्तीमुळे माणूस त्याची समजण्याची वृत्ती नष्ट करतो +आज यश धेय्य स्वप्न सहा गोष्टी प्रत्येकजण करत असतो परंतु तेच त्याच्या अधोगतीचे मार्ग असतात +धेय्य ठेवावे परंतु ते स्वतःतील बुद्ध बाहेर काढण्यासाठी +प्रत्येकाने बुद्ध हे धेय्य ठेवून धम्म मार्गाचे अनुसरण करावे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9200.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842915199d043d9eff12cbd13f0cea6fd4b7a21e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9200.txt @@ -0,0 +1,23 @@ +बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या:- Definition of Intelligence  बुद्धीगुणांक व्यक्ती आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाची शिखरे काबिज करण्याचा सतत प्रयत्न करते. म्हणूनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळेच आज मानवाने बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे काबीज केली .चंद्रावर मजल मारता आली.एवढेच नव्हेतर मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यामध्ये या बुद्धीमत्तेमुळेच बदल दिसून येतो.आपल्या दैनदिन जीवनात बुद्धी, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द आपण आपल्या दैनदिन जीवनात वापरत असलो तरी पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. +मानवी बौद्धिक क्षमतांच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली म्हणून बिने यांना  बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. +त्यांनी ३ ते१३ वर्षे वयोगटासाठी पहिली चाचणी तयार केली.त्यानंतर १९०८ मध्ये याची सुधारित आवृति तयार करण्यात आली. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर टर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या. +याच चाचण्यांचा आधार घेऊन जगातील अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खूप मोठे योगदान करून वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत . +बुद्धीमत्ता व्याख्या +वुडवर्थ्  ;-विचार कौशल्यांचा प्रकट उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता होय्. +विलयेम स्टर्न ;-'नवीन परिस्थितीशी स्वतःचे योग्य समायोजन करण्याचे सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता होय.' +प्राचीन काळापासूनच बुद्धी ज्ञानात्मक क्रियांमध्ये चर्चेचा विषय होता. असे म्हटले जाते की 'बुद्धिर्यस्य बलंतस्य' अर्थात् ज्यात बुद्धी आहे तोच बलवान आहे. बुद्धी मुळेच मानव अन्य प्राणी पेक्षा श्रेष्ठ म्हणून ओळखला जातो. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात बुद्धि चर्चेचा विषय आहे. हजारों वर्षा पूर्वी व्यक्तिला बुद्धीच्या आधारे वेगवेगळ्या वर्गांत विभागलेले त्यात काही व्यक्ति बुद्धिमान म्हणून ओळखले जाते तर काही कमी बुद्धि चे, काही मूढ बुद्धिचे तर काही जड़ बुद्धि म्हणून ओळखले जाते परन्तू बुद्धिच्या स्वरूपला समझने खूप कठिन काम आहे. +बुद्धिच्या स्वरूपावरच प्राचीन काळापासून मतभेद चालत आले. तथा आज पण मनोवैज्ञानिक तथा शिक्षण तंज्ञासाठी बुद्धि वाद-विवादाचा विषय बनलेला आहे. 19वीं शताब्दीच्या उत्तरार्द्ध पासून बुद्धिच्या स्वरूपाला समजण्यास मनोवैज्ञानिकानी प्रयत्न प्रारम्भ केले परन्तू ते पण यात यशस्वी नाही झाले. तसेच बुद्धिची सर्वसम्मत व्याख्या देऊ शकले नाही. वर्तमानात बुद्धिच्या स्वरूपा विषयी मनोवैज्ञानिकांच्या विचारात असमानता आहे. वेगवेगळ्या मनोवैज्ञानिकानी बुद्धिच्या स्वरूपाला वेगवेगळ्या प्रकारे पारिभाषित केले आहे. + 'बुद्धिमत्ता सिधांन्त'(Theory of Intelligence) ;- +आपल्या दैनदिन जिवनात बुद्धि, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द आपण आपल्या दैनदिन जीवनात वापरत असलो तरी पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत.मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना  बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. +१) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७) +२)थर्स्टनचा प्राथमिक मानसिक क्षमता सिदधांन्त (१९३८) +३)गिलफोर्डचा बहुघटक सिधांन्त +४)स्टेनबर्गचा बुद्धिमत्ता विषयक त्रिकुट सिधांन्त +५)गार्डनरचा चेता विज्ञानावर आधारित सिधांन्त . +-१) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७)( Charluss Spearmann Theory) ;- +चार्लस स्पिअरमन यांनि बुद्धिचे दोन गटात विभाजन केले आहे. त्यामधे बुद्धिमतेचे १)सामान्य घटक (Genral Factor) आणि 2)विशेष घटक (Special Factor) + मानसशास्त्र +मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना  बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. +त्यांनि ३ ते१३ वर्षे वयोगटासाठि पहिली चाचणि तयार केलि गेलि.त्यानंतर १९०८ मध्ये याचि सुधारित आवृति तयार करन्यात आलि. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर टर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालु ठेवले ,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या. +याच चाचण्याचा आधार घेऊन जगातिल अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खुप मोठे योगदान करून वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत . +बुद्धीमत्ता व्याख्या diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9216.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f42202c673dcab4ecc93fe50e259378d8b27f17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9216.txt @@ -0,0 +1,10 @@ + +बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ किलोमीटर. ( 0.38709893 A. U.) आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लूटो ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत. मरीनर १० हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. +बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून त्यावर फारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान ८० ते ७०० केल्विन(-१८० ते ४३० सेल्सियस) इतके असते. बुधाच्या सूर्यासमोरील भागाचे तापमान सर्वांत जास्त, तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी तापमान असते. +बुध हा सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ या चार घन पृष्ठभाग असणाऱ्या ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरूपांत आहेत), व त्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा विषुववृत्ताजवळ व्यास हा ४८७९ कि.मी. आहे. बुध हा ७०% धातू तर ३०% सिलिका यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची घनता ही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे. +बुध हा ८८ दिवसात सूर्यप्रदक्षणा करतो. त्याचा वेग तासाला १,८०,००० किलोमीटर पडतो. +परिवलनाचा (स्वतःभोवती फिरण्याचा) काळ - ५९ दिवस. +बुधाचा रास बदलण्याचा काळ अनियमित असतो. उदा० +जाणून घ्या सूर्यमालेतील बुध ग्रहाविषयी रंजक माहिती Archived 2020-02-07 at the Wayback Machine. + +पहा : चांदण्यांची नावे diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9219.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67c3c6707fb9d1a422960b51effd60e3b5181a55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9219.txt @@ -0,0 +1,5 @@ +उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील बुधगाव बंधारा एक धरण आहे. +बुधगाव बंधारा हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_922.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d663da6d54c65d357d50a6b9eb05614ed1ea35b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_922.txt @@ -0,0 +1 @@ +प्रजापतीनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] पहिले स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9237.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b707b950348183c91112519fed0bfcbabd1b46f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9237.txt @@ -0,0 +1,18 @@ +बुधावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गौरापूर-कुडुस मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०० कुटुंबे राहतात. एकूण ९२१ लोकसंख्येपैकी ४५० पुरुष तर ४७१ महिला आहेत. गावाची साक्षरता ७६.६९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८४.०१ आहे तर स्त्री साक्षरता ६९.५५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.३६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +खुपारी, चिंचघर, विजयगड, डोंगस्ते, बिळावळी,गुंज, काटी, नंदानीगायगोठा, अंबरभुई, निंबावळी,गोराड ही जवळपासची गावे आहेत.बुधावळी ग्रामपंचायतीमध्ये बुधावळी आणि काटी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9245.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9756c1f7552a30cdc31dd36a93ae315f19e482c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9245.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुधेले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9251.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67270a37c9d346dcf7dc5f7b6c669bd3c2d0175a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9251.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुना हे पापुआ न्यू गिनी देशाच्या ओरो प्रांतातील खेडे आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बुना-गोनाची लढाई येथे लढली गेली. +१९४० च्या सुमारास बुना काही झोपड्यांचे गाव होते. दोस्त राष्ट्रांनी येथे विमानतळ उभारला होता. या विमानतळावर उतरलेले सैनिक कोकोडा वाटेवरून कोकोडा या लश्करी ठाण्यास कूच करीत. २१-२२ जुलै, १९४२ रोजी जपानी सैन्याने हल्ला करून हा विमानतळ व गाव जिंकले. २ जानेवारी, १९४३ रोजी अमेरिकन व ऑस्ट्रेलियन सैन्याने ते परत जिंकून घेतले. त्यानंतर त्यांनी येथून रबौल येथील जपानी तळावर विमानी हल्ले सुरू केले. जनरल डग्लस मॅकआर्थरने बुना येथे काही आठवडे तळ ठोकला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9253.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..294b176a408c9532e74c4c2629ce995346902b11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9253.txt @@ -0,0 +1 @@ +बुनियाद दूरदर्शनवरील दूरचित्रवाणीमालिका होती. भारतीय दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाऱ्या पहिल्या काही मालिकांपैकी ही एक होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9264.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e5a65f669e3b92598f1d6b375b2307f319e49a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9264.txt @@ -0,0 +1,8 @@ + बुरंबावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9266.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f69a7c2ac1facb158e082f329e79f990a90bf287 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9266.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुरकेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9270.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f85c6e15e079b13a45345bd6390dea345aed4142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9270.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुरघाटे (पाटील) हे मराठी आडनाव असून या आडनावाच्या व्यक्ती प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात आहेत. +बुरघाटे हे मराठा समाजातील ९६ कुळातील ३,४८७ आडनांवांपैकी एक आहे.असे म्हटले जाते की बुरघाटे हे वाठोडा शुकलेश्वर येथील वतनदार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9271.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f85c6e15e079b13a45345bd6390dea345aed4142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9271.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुरघाटे (पाटील) हे मराठी आडनाव असून या आडनावाच्या व्यक्ती प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात आहेत. +बुरघाटे हे मराठा समाजातील ९६ कुळातील ३,४८७ आडनांवांपैकी एक आहे.असे म्हटले जाते की बुरघाटे हे वाठोडा शुकलेश्वर येथील वतनदार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_929.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16727f408807ab374d6659f371455368a73aeeaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_929.txt @@ -0,0 +1,2 @@ +~~~ तुम्हाला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत आहे. याच दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9296.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b1125800aa0be00a93b55d57de762567fd89c1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9296.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुरुंजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_930.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fbadbbf9771dba9ec3053a3cace3c9353ef8e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_930.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रज्ञा सिंग ठाकूर तथा साध्वी प्रज्ञा (२ फेब्रुवारी, १९७० - ) एक भारतीय राजकारणी व धर्मगुरू आहे. ठाकूर ही भारतीय जनता पक्षाची राजकारणी आहे. महाविद्यालयाच्या काळापासून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (एबीव्हीपी) सक्रिय सदस्या होती आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झाली. +२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा त्यांच्यावर आरोप आहे, ज्यात १० लोक मारले गेले होते आणि ८२ जण जखमी झाले होते. गुन्हेगारीच्या वेळी तिची बाईक सापडल्यानंतर तिला दहशतवादी कारवाईचा सामना करावा लागला, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेने काही गंभीर आरोप मागे घेण्याआधी आरोग्य आधारांवर जामीन मंजूर केला.[१][२] +2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटांचा [३]तिच्यावर आरोप आहे, ज्यात १० लोक ठार झाले आणि ८२ हुन अधिक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटात तिची दुचाकी वापरल्याचे आढळून आल्यानंतर तिला दहशतवादी आरोपावरून अटक करण्यात आली होती. सध्या तिच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत एकाधिक शुल्कासाठी खटला चालू आहे. २०१७ मध्ये, राष्ट्रीय तपास एजन्सीने काही गंभीर आरोप सोडल्यानंतर तिला आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर झाला. +ठाकूर यांनी भोपाळ मतदारसंघातून २०१९ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्याविरूद्ध लढले. तिने पदार्पणातील निवडणूक  ३६४८२२ मतांच्या फरकाने जिंकली. राजकीय शास्त्रज्ञ क्रिस्तोफ जाफ्रेलोट यांच्या म्हणण्यानुसार, ती २०१९ च्या निवडणुकीची "प्रतीक" बनली आहे, ज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचे असंतुलित घटक मुख्य प्रवाहात आणले गेले आहेत. +२१ नोव्हेंबर २०१९ रोजी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना संरक्षणविषयक २१-सदस्यीय संसदीय सल्लागार समितीचा सदस्य बनविण्यात आला आहे, ज्याचे अध्यक्ष संरक्षणमंत्री राजनाथ सिंह[४] आहेत. संसदेत तिच्या टिप्पणीनंतर, जिथे त्यांनी नथुराम गोडसे (गांधींचा मारेकरी) यांना देशभक्त म्हटले, तेथे विरोधी पक्षातील सदस्यांनी त्यांच्यावर टीका केली. २ नोव्हेंबरला त्यांना संरक्षण समिती तसेच भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतून काढून टाकण्यात आले. +बालपण आणि पार्श्वभूमी +ठाकूर यांचा जन्म २ फेब्रुवारी १९७० रोजी झाला. तिचे वडील चंद्रपालसिंग हे मध्य प्रदेशातील भिंड येथे आयुर्वेदिक अभ्यासक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामगार होते. लहानपणीच ती लहान मुलांसारखी होती, लहान केस ठेवत होती आणि मुलांसारखा ड्रेस घालत होती. तिला बऱ्याचदा 'बालिश मुलगी' असे संबोधले जात असे. तिला बाईक चालविणे खूप आवडायचे. तिच्या नावावर ही मोटारसायकल नोंदविण्यात आली होती ज्यामुळे मालेगाव स्फोटांबद्दल[५] तिला अटक करण्यात आली. +कारकीर्द +ठाकूर यांनी लहर[६] महाविद्यालय (भिंड) येथे शिक्षण घेतले आणि १९९३ मध्ये त्यांनी संघ परिवारातील विद्यार्थी संघटना अखिल भारतीय[७] विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्य सचिवाच्या पदावर काम पाहिले आणि १९९७ मध्ये त्यांनी ही संघटना सोडली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सेना आणि हिंदू जागरण मंच यांच्यासाठी काम केले. त्या हिंदू बजरंग दलाच्या महिला संघटनेच्या दुर्गा वाहिनीचीही सदस्य होत्या. तसेच वंदे मातरम जन कल्याण समितीची संस्थापक सदस्य देखील त्या होत्या, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली आणि संघ परिवारातील आहे संस्था आहे. +२०१९ सार्वत्रिक निवडणुका +ठाकूर १७ एप्रिल २०१९ रोजी भारतीय जनता पक्षात[८] दाखल झाल्या आणि २०१९ च्या निवडणुकीसाठी भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या. ठाकूर असे म्हणत चर्चेत होत्या की २००८ च्या बॉम्बस्फोटांनंतर अटकेनंतर तुरुंगात तिच्यावर हेमंत करकरे[९] यांनी वाईट वागणूक धिली. भाजप नेते फातिमा रसूल सिद्दीकी म्हणाल्या की, त्यांच्या जातीयवादी आणि चुकीच्या टीकेमुळे शिवराजसिंह चौहान [१०]आणि मुस्लिमांची प्रतिमा डागाळली आहे आणि ठाकूर यांच्यासाठी ती प्रचार करणार नाही. १९९२ मध्ये त्यांनी बाबरी मशिदी विध्वंसात सहभागी झाल्याच्या आरोपा  वरून ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले. नंतर जातीय भावनांना भडकवून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने ७२ तास प्रचार करण्यास बंदी घातली. नंतर भाजपा पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली की महात्मा गांधींचा खून, नथुराम गोडसे हा नेहमीच देशभक्त होता. तथापि, ठाकूर यांनी मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले विरोधी उमेदवार दिग्विजय सिंह यांचा पराभव करून ४३६४८२  मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9300.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78ec1737ad8ba21151e812720b3b91db6acf762c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9300.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्वीच्या काळी किल्ल्यांच्या चारी बाजूंच्या भिंती जोडणाऱ्या (ज्या बहुधा गोलाकार भिंती असत) त्यांना बुरूज ही संज्ञा आहे. बुरुजांवर तोफांची स्थापना करण्यात येऊन आणि दारुगोळा ठेवण्यात येऊन शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी नेमण्यात येत असत. +बुरूज हे किल्ल्यांचे एक फार महत्त्वाचे आणि कणखर अंग असे कारण शत्रूच्या माऱ्यात बुरूज ढासळला म्हणजे किल्यात शत्रूचा शिरकाव सोपा होत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9329.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66135faaf1e1bb820a53a00fad0e3db35319505e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9329.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख बऱ्हाणपूर(हिंदीत बुरहानपुर) जिल्ह्याविषयी आहे. बऱ्हाणपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +बऱ्हाणपूर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9345.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04a24cb15476df8841263952a188156b0e99750d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9345.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुलढाणा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9363.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbf015078d0264aec6236eb081818363cd752e9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9363.txt @@ -0,0 +1,4 @@ +बुल्ले शाह (मराठी लेखनभेद: बुल्लेशाह ; गुरुमुखी पंजाबी: ਬੁੱਲ੍ਹੇ ਸ਼ਾਹ ; शाहमुखी पंजाबी: بلہے شاہ ; रोमन लिपी: Bulleh Shah ;) (इ.स. १६८० - इ.स. १७५७) हे एक सूफी तत्त्वज्ञ व पंजाबी भाषेतील कवी, मानवतावादी होते. +त्यांचे संपूर्ण नाव अब्दुल्ला शाह होय. ते मीर बहली शाह ह्या नावानेही ओळखले जात. त्यांच्याबद्दल जास्त किंवा विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. परंतु तत्कालीन विद्वानांच्या मते बुल्ले शाह यांचा जन्म इ.स. १६८० साली उच, बहवालपूर, पंजाब येथे पिता शाह मुहम्मद दरवेश यांच्या पोटी झाला. शाह मुहम्मद दरवेश यांना अरबी, फारसी भाषा व कुराणाचे ज्ञान होते. उदरनिर्वाहार्थ त्यांनी सहकुटुंब कसूर, पाकिस्तान येथे प्रयाण केले. बुल्ले शाह यांनी आपले जीवन कसूर येथे व्यतीत केले. +बुल्ले शाहांच्या काव्यरचना पंजाबी व सूफी लोकपरंपरेचा आणि साहित्याचा एक अविभाज्य भाग आहेत. हिंसेचे उत्तर हिंसा होऊच शकत नाही ह्या त्यांच्या विचाराशी ते इतरांचा रोष पत्करूनही कायम ठाम राहिले. त्यांनी आपल्या काव्यांतून कायम मानवतेचा, प्रेमाचा, सौहार्दाचा पुरस्कार केला. सामाजिक प्रश्नांवर टीकाटिप्पणी केली. त्यांच्या काव्यरचना इस्लामाच्या सध्याच्या कट्टरतेला आव्हान देणाऱ्या व त्यावर टीका करणाऱ्या आहेत. त्यांच्या काव्यात त्यांनी रचलेल्या 'काफीयॉं' (काफी प्रकारातील काव्य) सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. +बुल्ले शाहांचा मृत्यू इ.स. १७५७ मध्ये झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9375.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2489e25af3c05c40f796246cc1cf02d65a3b760e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9375.txt @@ -0,0 +1,3 @@ +बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किंवा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (BIFF, पूर्वी पुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, PIFF) हा दक्षिण कोरियाच्या बुसान (पुसान देखील म्हणतात), दक्षिण कोरिया येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा एक चित्रपट महोत्सव आहे. हा आशियातील सर्वात लक्षणीय चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो. [१] १३ ते २१ सप्टेंबर १९९६ या कालावधीत आयोजित केलेला पहिला महोत्सव हा कोरियातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देखील होता. +या महोत्सवाचे मुख्य केंद्र नवीन चित्रपट आणि नवीन दिग्दर्शक, आणि मुख्यतः आशियाई देशांतील चित्रपटांची ओळख करून देणे हा आहे. आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हा महोत्सव तरुणांना आकर्षित करतो आणि मोठ्या प्रमाणात तरुण प्रेक्षक प्रतिभेचा विकास आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांद्वारे या महोत्सवाशी जोडले जातात. १९९९ मध्ये नवीन संचालकांना निधी स्रोतांशी जोडण्यासाठी पुसान प्रोत्साहन योजना स्थापन करण्यात आली. २०११ मधील १६ व्या महोत्सवात हा उत्सव सेंटम सिटीमधील बुसान सिनेमा सेंटर या नवीन कायमस्वरूपी इमारतीमध्ये हलविण्यात आला. [२] [३] +बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा विविध विभागांमध्ये आयोजित केला जातो : diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_940.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1e4f2a98c0eac2429304fd528f9454318343f1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_940.txt @@ -0,0 +1,109 @@ + +नाव :- दत्तात्रय नारायण कर्वे +आईचे नाव :- सौ. गंगाबाई नारायण कर्वे +वडील :- श्री. नारायणराव कर्वे (कीर्तनकार) +शिक्षण :- बी.ए. (संस्कृत) एस.टी. सी. +पेशा :- शिक्षक +१९३० :- रावजीबुवा बिडवाडीकरांकडून 'राममंत्र' - 'श्रीराम जय राम जय जय राम' जप ४.५ कोटी पूर्ण +१८/१/१९४३ :-वासुदेवानंद सरस्वती स्वामी (पुणे - नाशिक रोडवरील आळे येथील पोटे स्वामी)कडून +संन्यास-दीक्षा. +१९४३ ते १९६८ :- या काळात मानसाची अगणित पारायणे, प्रवचने व अनेक शिष्याना दीक्षा व मंत्र दिले. +१०/३/१९६८ ते २३/३/१९६८ :- प्रायोपवेशन ( अन्न पाणी त्याग आनंदाने करून ) +२३/३/१९६८ :- रात्री १ वाजून १० मि. जीवनपुष्प श्रीराम चरणी समर्पित (महासमाधी) +परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी (जन्म : माहीम-पालघर, १५ मे १८९३, - परंडा, २३ मार्च १९६८) हे एक अद्भुत विभूतिमत्व असलेले थोर संन्यासी संत एकोणिसाव्या‌-‌विसाव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांना कर्वे स्वामी किंवा दंडी स्वामी म्हणत. त्यांनी गोस्वामी तुलसीदासरचित[[२]] रामचरितमानस[३] या रामायणग्रंथाचा मराठीत समवृत्त-समछंद अनुवाद करून त्यावर विस्तृत टीका लिहिली.म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे तुलसीदास म्हणतात.[१] [२]अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे कर्ममार्गाचे आचरण आणि तितक्याच उच्चप्रतीची निष्ठावंत, निष्काम श्रीरामभक्ती याचा सुरेख संगम श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींच्या जीवनात दिसतो. प्रपंच नेटका करून परमार्थातील अत्युच्च शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठ म्हणजेच श्रीस्वामींचे चरित्र होय.[३][४] +स्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव दत्तात्रय नारायण कर्वे'[[४]].[५] [६]मूळस्थान मुक्काम गिम्हवणे, तालुका दापोली, जिल्हा रत्‍नागिरी. हरिहरेश्वर[[५]] व जोगेश्वरी ही यांची कुलदैवते. श्री. नारायणराव म्हणजे श्रींचे वडील[[६]] हे शिक्षक होते, धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना संतवाङ्मयाची गोडी होती. यांचा द्वितीय विवाह माहीम-पालघर येथील पेंडसे यांचीकन्या गंगाबाई यांच्याशी झाला. सौ. गंगाबाई अत्यंत प्रेमळ, सात्त्विक व पतिपरायण होत्या.[७] +दि. १५ मे १८९३'[[७]], वैशाख वद्य अमावस्या, सोमवारी सौ. गंगाबाईंच्या माहेरी ( माहीम, ता. पालघर) येथे स्वामींचा जन्म झाला.[२][८]बालपणापासून ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, एकपाठी व आपला निश्चय कसोशीने पाळणारे होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते मराठी सातवी उत्तीर्ण झाले व इ. स. १९१३मध्ये मुरूड-जंजिरा येथून मॅट्रिक पास झाले. इ. स. १९१८मध्ये श्री संस्कृत हा मुख्य विषय घेऊन ते बडोद्याहून बी.ए. झाले.[[८]][९] +श्रींचा विवाह इ. स. १९१५ मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षात असताना  मुक्काम टिटवाळा, ता. कल्याण येथे चौकचे श्रीधर रामचंद्र जोशी यांच्या कन्या 'द्वारका' यांच्याशी त्यांच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध झाला. विवाहसमयी श्रीसमर्थ रामदासस्वामींप्रमाणे[[९]] पळून जाण्याचा [१०]विचार आला होता;परंतु त्यांच्या वडिलांचे स्नेही श्री. गोपाळबुवा गणू पाटील (रा. आन्हे, पो. पडघे, जि. ठाणे) यांनी मुखावरून जाणून शपथ घालून विचारल्यामुळे सांगावा लागला व पुढे प्रारब्धास शरण म्हणून श्री विवाहास तयार झाले.[११] +पुढे इ. स. १९२४ मध्ये श्रींनी एस.टी.सी.ची परीक्षा दिली. बी.ए. एस.टी.सी. झाल्यानंतर मामलेदाराची नोकरी सहजासहजी मिळत असूनही तत्त्वाविरुद्ध म्हणून स्वीकारली नाही तसेच सरकारी नोकरी तर करायचीच नाही, असा त्या काळास अनुसरून दृढनिश्चय केला होता.[१२] +इ. स. १९१७ मध्ये मिशनरी हायस्कूल, मुरबाड, जि. ठाणे येथे, पुढील वर्षी वसई हायस्कूलमध्ये सहा महिने ते शिक्षक होते. इ.स. १९२० मध्ये डहाणू येथे हायस्कूलमध्ये, इ.स. १९२१ मध्ये चिंचणी तारापूर येथे व काही काळ 'कांजी थरमसी हायस्कूल' येथे त्यांची मुख्याध्यापक म्हणून एकूण १६ वर्षे झाली. ते शाळेत संस्कृत, गणित, इंग्रजी हे विषय शिकवत.[१३][१४] +इ.स.१९२९ मध्ये श्रीधरस्वामी बिडवाडीकर उर्फ रावजीबुवा या सत्पुरूषाची गाठ पडली व त्यांच्या दर्शनाने, संगतीने पूर्वजन्मीचे संस्कार उफाळून येऊन विषयी वैराग्य व मुमुक्षुत्व प्राप्त झाले. दि. १९ मार्च इ. स. १९३०ला चिंचणीहून श्रींनी श्रीरावजीबुवा यास विनंतीवजा पत्र लिहिले - +जयजयाजी गुरुनाथा। दास ठेवितो पदी माथा। +विनंती आयकावी आता। दयाघना श्रीधरा। +परिणामे इ. स. १९३० साली श्रीरावजीबुवांकडून त्यांच्या लालबाग येथील मठात त्रयोदशाक्षरी मंत्र मिळाला.[१५] नंतर भक्तिज्ञानासंबंधी अधिक मार्गदर्शन व्हावे अशी विनंती सद्गुरूंस केली असता 'आधी साडेतीन कोटी जप करून ये, मग पुढचा मार्ग सांगेन' अशी आज्ञा झाली. व त्याप्रमाणे श्रींची साधना सुरू झाली.[१६] +पहाटे ४ वाजता उठून गार पाण्याने प्रातःस्नान वगैरे आवरून सूर्योदयापूर्वीच संध्या, गायत्रीजप, ब्रम्हयज्ञ, इष्टदेवतेचा जप करत. नित्य गीतापाठ, पूजा-अर्चा करून शाळेत जात. मधल्या सुट्टीत घरी येऊन हात-पाय धुऊन जप करून पुन्हा वेळेवर शाळा गाठत. काही दिवसांनी घरी राहून मनासारखे साधन होत नाही म्हणून इ. स. १९३२ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेस घराशेजारीच स्वतंत्र झोपडी बांधून फक्त अग्निस्पृष्ट फराळाचे पदार्थ भक्षण करून ब्रम्हचर्ययुक्त मंत्रपुरश्चरण सुरू केले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर पुन्हा स्नान करून मंत्रानुष्ठानास बसत ते ठराविक संख्या पूर्ण होईपर्यंत झोपत नसत. क्वचित झोप येऊ लागली तर शेंडी खुंटीस बांधून ठेवत म्हणजे डुलकी आलीच तर हिसका बसून जाग येई.[२][१७] +याप्रमाणे दरवर्षी १.५ कोटी जप करून ३ वर्षात ४.५ कोटी जप पूर्ण करून पुढील मार्गदर्शनासाठी श्रीगुरूंच्या दर्शनास गेले असता 'राम तुला सर्व सांगेल' असा आशीर्वाद मिळाला[[१०]] व त्याप्रमाणे रामरायाने[[११]] सर्व काही सांगून कृतःकृत्य केले.[१८] +इ. स. १९३३ साली मे महिन्याच्या सुट्टीत एकट्याने फराळावर राहून कुंभमेळा, मथुरा, वृंदावन, गोकुळ, हरिद्वार, ऋषीकेश, स्वर्गाश्रम, अयोध्या, प्रयाग, काशी, गया असा प्रवास नित्यक्रमात खंड न पडू देता केला. आधीच आगगाडीचे वेळापत्रक पाहून सूर्योदय-सूर्यास्त पाहून, कुठे कुठला थांबा आहे, कुठे किती वेळ गाडी थांबते, त्या वेळेत प्रातःस्नान, सायंस्नान व संध्या करून वेळेवर गाडी गाठत. यामध्ये हरिद्वारहून अयोध्येस जाताना व दि. २८ जानेवारी इ. स. १९५९ला मुंबईहून परंड्यास येताना केवळ दोन वेळा प्रातःस्नान प्रवासात असल्यामुळे चुकले. इ. स. १९३३ ते इ. स. १९५९ यामध्ये व इ. स. १९५९ नंतर पुढे महासमाधीपर्यंत कधीही नियमात खंड पडला नाही.[१३][१८] +बाबा गंगादास हे महान भगवद्भक्त, अत्यंत प्रेमळ संत चिंचणी-तारापूरच्या किल्ल्यावर राहत. इ. स. १९३० पासून यांच्या संगतीने श्रींना श्रीरामचरितमानसाची गोडी लागली व त्याचे रहस्य प्राप्त झाले. बाबा गंगादासांचे त्यांच्या बाबूंवर(अर्थात श्रीस्वामींवर) खूप प्रेम होते. ते स्वामींना प्रेमाने 'बाबू' म्हणत. +दि. २७ जानेवारी १९३४ रोजी काही निमित्ताने श्रीस्वामी हे बाबा गंगादासांकडेच मुक्कामाला राहिले होते. मध्यरात्रीच्या शिवपूजेनंतर परमप्रसन्न असलेले बाबा श्रींना म्हणाले, 'बाबू जल्दी आ जा! अब ज्ञानका रहस्य एकही बात में कहूॅंगा। तेरी लायकात हो तो परचीती मिल जाएगी देख! 'जैसे हो वैसे रहना, कुछ बनना नही।''[१९][२०] हे वाक्य ऐकताच श्रींच्या हृदयात वेदान्त-गीता आदींच्या उपदेशाचा लख्ख प्रकाश पडला व परमानंदमय दशा प्राप्त झाली. याचवेळी तुलसीदास[[१२]] तेरे मुखसे बोलेंगे असाही आशीर्वाद दिला.[[१३]] नंतर परत दि. २८ जानेवारी १९३४ रोजी दुपारी १.३० वाजता तशीच स्थिती प्राप्त झाली व या दिवसापासून खरी निर्भयता प्राप्त झाली. +इ. स. १९२३ मध्ये श्रींना प्रथम अपत्य झाले होते. त्यानंतर इ. स. १९३५ मध्ये दुसरा मुलगा झाला व गेला. यावेळी शाळेतील सहकाऱ्यांना पेढे वाटत असताना श्री दोन पेढे सहकाऱ्यांच्या हातावर ठेवत होते. काहींनी दोन पेढे कशाचे असे विचारले असता, 'हा पेढा मुलगा झाल्याबद्दल आणि हा दुसरा पेढा तो गेल्याबद्दल' असे निर्विकारपणे सांगत. यानंतर इ. स. १९३५ सालीच स्वामींनी सौभाग्यवतींना ('सौ. कमलाबाई कर्वे अर्थात् द्वारकाताईंना) दीक्षा दिली.[२१] +इ. स. १९३७-३८ मध्ये श्रीस्वामी चौक, जिल्हा कुलाबा येथे धन्येश्वराच्या पडवीत एकांतवासात राहण्यास आले. यावेळी पत्नीस त्यांच्या बंधूंकडे चौकला ठेवले होते. येथे २-३ वर्षे मुक्काम होता. येथे श्रींनी संपूर्ण श्रीरामचरितमानस ९ महिन्यांत सांगितले. +यानंतर नर्मदातटाकी[[१४]] निबिड, घनदाट अशा घोर अरण्यात अहिल्यादेवींनी[[१५]] बांधलेल्या कोटेश्वर मंदिरात[[१६]] ११ दिवस राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान चालू असताना भगवान शंकरांनी वृद्ध ब्राम्हणाच्या रूपात तर अनुष्ठान समाप्तीनंतर प्रत्यक्ष भगवान प्रभु श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी तेजस्वी सगुण रूपात दर्शन दिले.[२२] [२३]यानंतर खेड, जि. पुणे येथील केदारेश्वर मंदिरात राहून इ. स. १९४१-१९४२ मध्ये २१ महिन्यात २४ लक्ष गायत्रीचे पुरश्चरण पूर्ण केले. येथेही तुलसीरामायणावर प्रवचने होत. येथे ९ महिन्यांत केवळ बालकांडच सांगून झाले.[२४] +यानंतर श्रींनी चतुर्थाश्रम घेण्याचे ठरविले व त्यासाठी सौंना पत्र लिहिले की, चतुर्थाश्रम घेण्याचा विचार आहे;पण त्यास आपली संमती हवी. अन्यथा अग्निहोत्र ठेवून वानप्रस्थाश्रम घेऊन राहता येईल. हे मान्य असल्यास हे पत्र पोहोचल्यापासून १५ दिवसांत'तुम्ही खेड येथे येऊन हजर व्हावे. याप्रमाणे १५ दिवस वाट पाहिली जाईल. तसे न झाल्यास चतुर्थाश्रम स्वीकारण्यास आपली संमती आहे असे समजून संन्यासग्रहण केला जाईल. यावर काहीच पत्रोत्तर न आल्याने ता. १८ जानेवारी १९४३ रोजी, टिळक पंचांगाप्रमाणे पौष शुद्ध द्वादशीस त्यांच्या कुंडलीप्रमाणे स्थिरलग्नी स्थिरनवांशात खेड जि. पुणे येथे संन्यासाश्रम स्वीकारला.[२५] यापूर्वीच पत्नीच्या नावे जमीन करून देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच त्या आधीपासूनच म्हणजे इ.स. १९३७ पासून त्यांच्या बंधूंकडे चौक, जि. कुलाबा येथे वास्तव्यास होत्या.[२६] +परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (पोटेस्वामी) महाराजांबद्दल श्रींना दागिने, पैसे मागतात, संग्रह करतात, इ. परस्परविरुद्ध पुष्कळ माहिती कळली होती.[२७] पण तरीही ते श्रोत्रिय, ब्रह्मविद्, वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यासाठी त्यांच्या पायावर शिष्यभावाने डोके ठेवणे गरजेचे आहे अशी श्रींना अंतःस्फूर्ती होऊन बळावू लागली. त्याप्रमाणे श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडे म्हणजेच पोटे स्वामी अर्थात् आळ्याच्या महाराजांकडे (आळे हे ता. जुन्नर, जि. पुणे मधील एका गावाचे नाव आहे.) जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे दि. १२ फेन्रुवारी १९४३ म्हणजेच माघ शुद्ध १०, शा.श.१८६४, रविवारी दुपारी १२ च्या सुमारास आळ्याच्या महाराजांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले. श्रीमहाराजांचे दिव्य ब्राह्मतेज, प्रसन्ना मूर्ती पहाताक्षणी श्रींना परमसमाधान झाले. त्यावेळी श्रीमहाराज भिक्षा ग्रहण करीत असल्यामुळे श्री उभे राहिले. तेव्हा कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नसतानाही श्रीमहाराजांनी श्रींना पूर्वाश्रमीच्या आडनावावरून संस्कृतमध्ये क्षेम-कुशल विचारले. आळ्याच्या महाराजांची भिक्षा झाल्यावर श्रींनी यथाविधी पुढील श्लोक म्हणून वंदन केले. +यद्पादपङ्कजपरागपवित्रमौलि। भूयो न पश्यति नरो जठरं जनन्या। +तं वासुदेवमजमीशमनंतबोधम्।श्रीमद्गुरूं शरणदं शरणं प्रपद्ये।।'' +त्याच दिवशी सायंकाळी योगपट्ट विधीही उरकला.[२८] याचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे- +माघ शुद्ध दशमी मृग भानुवार । केला अंगीकार वासुदेवे ।। +योगपट्टदीक्षा देऊनी दासाशी । गुरुपरंपरा सांगितली ।। +वासुदेवानंद,त्रीविक्रमानंद । नृसिंहानंद,वासुदेवानंद ।। +यतीसांप्रदाय सरस्वती नामे । प्रज्ञानानंद अभिधान ।। +दुधाहारी मठ,भोसल्यांचा घाट । वाराणसी क्षेत्र पुण्यभूमी ।। +महावाक्य पंचीकरण तत्त्वबोध । करूनिया गुज निरोपिले ।। +शिरी पद्महस्त ठेवूनिया मम । मज आप्तकाम गुरूने केले ।। +तेंव्हा कृतकृत्य झालो याची देही । ठेवूनिया शीर गुरूपायी ।। +अजन्म्याचा आता जन्मची चुकला । सनातना प्राप्ती अमरत्व ।। +जगामाजी आता माझा मी भरलो । मजमाजी सर्व जग तैसे ।। +मजहूनी आता जग भिन्न नसे । जे जे दिसे भासे गुरुरूप ।। +{ इ स. १९४३, आळे मुक्काम,ता. जुन्नर जि.पुणे माघ शुद्ध दशमी शा. श. १८६४ } +नामकरणाच्या वेळी श्रींनी श्रीमहाराजांना त्रिवार विनंती केली की, 'रामानंद' किंवा 'राघवानंद' नाव ठेवल्यास सहज नामस्मरण होईल; पण श्रीमहाराजांनी निक्षून सांगितले की, नाव 'प्रज्ञानानंद' ठेवायचे आहे व तेच ठेवले गेले[[१७]].[२९] +इ. स. १९४३ पूर्वीच आळ्याच्या महाराजांना अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्याने डावे अंग निरूपयोगी झाले होते. तसेच मधुमेहाचा विकारही तीव्र होता. उठता-बसताही येत नव्हते. त्यामुळे सर्व शरीरसुलभ क्रिया जागीच होत व सदा अवधूत स्थितीतच असत. परातीत उचलून ठेवून स्नान घालावे लागे. मांड्या वगैरे भागांवर तळहाताएवढी फाफरे पडत. त्यांना मुंग्या डसत. पण श्रीमहाराज एकही आवाक् काढत नसत. ते श्रींना पहावेना. तेव्हा एकदा श्रींनीच विनंती केली, 'आपले सर्व रोग व पीडा या दासास द्यावेत. आपल्या कृपेने या स्वामीच्या देहास ती उपाधी फार काळ घ्यावी लागणार नाही.' यावर श्रीमहाराज म्हणाले, 'मी देऊ शकेन व आपण घेऊ शकाल हे अगदी खरे;पण ज्याने केले त्यानेच भोगणे योग्य होय. फार त्रास होतो आहे असे मनास वाटताच प्राण ब्रह्मरंध्रात चढविताच कष्ट मुळीच नाहीत'. [३०]यावरून श्रीमहाराजांचा योगाभ्यास उत्तम होता हे श्रींना समजले. +इ.स.१९४३चा चातुर्मास खेड येथे झाला. एके दिवशी अचानक आदिशक्ती जगदंबेचे साक्षात् दर्शन झाले.[३१] [३२]कार्तिक शु. ४ व ५ शा. श. १८६५ या दोन दिवसांत श्रीस्कंदपुराणातील गुरुगीतेवर'श्रीगुरुगीता प्रबोधिनी' ही प्राकृत टीका[२२] लिहून आळ्याच्या महाराजांना समर्पित केली.[३३][[१८]] नंतर श्रीस्वामी चासकमान, ता. खेड येथे दीर्घकाळ राहिले.[३४] +[३५][३६] +वरचेवर श्रीस्वामींना अनिवार काव्यस्फूर्ती होऊ लागली. +सांगतसे मज तो रघुराणा। मम आज्ञा ऐके प्रज्ञाना। +सत्त्वर करण्या घे तूं हातीं। रामचरित मानस रचना ती।। १।। +अशी प्रत्यक्ष श्रीरामाज्ञाच झाल्याने श्रावण शुद्ध द्वितीया शा. श. १८६७ अर्थात् दि.१०-८ इ. स. १९४५, गुरुवार रोजी श्रीगोस्वामी तुलसीदास[१९] विरचित श्रीरामचरितमानसाचा[[२०]] ( दोहा, चौपाया, सोरठा, छंद, इत्यादी मूळाप्रमाणे तंतोतंत) समवृत्त-समच्छंद मराठी अनुवाद[३७][[http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/handle/123456789/5946]] अवघ्या तीन महिन्यांच्या आतच लिहून पूर्ण झाला. लगेचच आळ्याच्या महाराजांना पत्र लिहून कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली व अनुज्ञा मिळाल्याने जाणे झाले. श्रीस्वामी श्रीमहाराजांना मराठी रामचरितमानस[३८] वाचून दाखवू लागले. ते जसजसे वाचू लागले तसतसे श्रीमहाराजांना अश्रू अनावर होऊ लागले. अनेकदा तर ते अक्षरशः हुंदके देऊन धाय मोकलून भावविभोर होत. इकडे श्रींचाही कंठ दाटून येई, नयनी अश्रू येत असत. शेवटी मधेमधे थांबत थाबंत महत्प्रयासाने अनुवाद पूर्ण करून श्रीमहाराजांना अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आणल्यावर खाली श्रीमहाराजांनी सही केली. तो अभिप्राय व आशीर्वाद असा- +धन्योsसि कृतकृत्योsसि पावितं स्वकुलं त्वया । +अन्तः संतोषमापन्ना श्रुत्वा रामायणं वयम् ।।१।। +साकी : +तुलसीदासकृत-काव्य कुसुमगत् मधुपः प्रज्ञानोsयम् । +रामरचित मधु निजभाषायामर्पितवानस्मभ्यः ।।२।। +इदं रामायणं काव्यं जनानां सौख्यदायकम् । +प्रीतिपात्रं भवेल्लोके शाश्वतं कीर्तिवर्धनम् ।।३।। +भुक्तिं भक्तिंच कैवल्यं ज्ञानं वैराग्यमेवच । +सेवनादचिरान्नित्यं दास्यत्येष वरो मम ।।४।।''[३९] +एकदा आळे मुक्कामी दि. २ ते ४ सप्टेंबर इ.स. १९४६ या काळात स्वामींनी 'भार्गव-दर्प-विमर्दन'व दि. ७ सप्टेंबर इ. स. १९४६ रोजी 'हिराबाई' अशी दोन कीर्तनोपयोगी आख्याने लिहिली गेली.[[स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती व्यक्ती व वाङ्मय]] दि. १२ एप्रिल १९४७ रोजी श्रीरामचंद्राचे बालरूपात दर्शन झाले.[४०] त्यावेळी 'बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला' हे काव्य झाले.[२१] दि. १५ एप्रिल १९४७ रोजी श्रीमहालक्ष्मीचे साक्षात् दर्शन झाले.[४१] या महिन्यात 'श्रीरामस्तोत्र, भोजनविधि, संतासंत संगति, श्रीराम प्रातःस्मरण', वगैरे अनेक स्फुट काव्ये झाली.[२२] दि. २८ एप्रिल १९४७ला श्रींनी केलेली अनेक नवीन वृत्ते संकलित केली गेली.[२३] इ.स. १९५३ मध्ये श्रींचा 'वेदान्त-सार-अभंग-रामायण'[४२] तसेच 'अभिनव-रामायण'[४३] हा स्फुटकाव्याचा संग्रह प्रसिद्ध झाला.[२४] +वृत्ती अत्यंत प्रेमळ, निस्पृह, अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख. आपले नाव व्हावे या हेतूने चुकूनही श्रींच्या हातून काही घडत नसे. सत्यभाषणावर अत्यंत कटाक्ष. शिस्त व नियमितपणा यांची आवड. कुणी बेशिस्त वागलेले, थट्टेतही खोटे बोललेले, दिलेला शब्द न पाळलेले खपत नसे. लगेच त्याची निर्भिडपणे हजरी घेतली जायची. यामुळे एक प्रकारचा दरारा सर्वांनाच वाटे. पण चूक झाली व प्रामाणिकपणे कबूल केली तर लगेचच क्षमा केली जाई. दांभिकपणाची मात्र अत्यंत चीड होती.[४४] +इ. स. १९४६मध्ये 'चले जाव' आंदोलन चालू होते. हैदराबादेत रझाकाराचे अत्याचार चालू होते. या काळात पूर्वीचे रामदासी संप्रदायाचे[[२५]] संस्कार उफाळून येऊन 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न व्हावे', 'हिंदूंनो डोळे उघडा', 'दूर करी शीघ्र जाच हा', 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' अशी काव्ये झाली.[२६] ती तत्कालीन 'केसरी'सारख्या वृत्तपत्रांतून प्रसिद्धही झाली. +औंध संस्थानातील कुंडलजवळच्या वीराण्णाच्या डोंगरावर ब्रह्मानंद महाराजांच्या आज्ञेने स्वामींनी ३९ दिवसांत राष्ट्रोन्नतीसाठी १ कोटी ७५ लक्ष ६ हजार 'प्रणव जपानुष्ठान' केले. (ब्रह्मानंदमहाराजांनी १ कोटीच सांगितले होते.) पुढे चासकमानला चातुर्मास करून श्रीस्वामी परंडा, जि. उस्मानाबाद - धाराशिव येथे आले तेव्हा रझाकार चळवळीचा जोर होता. तेव्हा श्रींनी सांगितले, जर रझाकारांचा हल्ला झाला, स्त्रियांची बेअब्रू, विटंबना होण्याचा प्रसंग आला तर हा स्वामी संन्यासी असला तरी हातात तलवार घेऊन प्राणपणाने रझाकारांशी मुकाबला करून तुमचे संरक्षण करील. तसेच सर्व जनतेस सुख लाभावे म्हणून श्रीस्वामींनी काही काळ अनुष्ठान केले. ते होताच वातावरण शांत झाले.[४५] +इ. स.१९५०मध्ये श्रीस्वामी 'मानसमणि' [[२८]] या रामचरितमानसावरील लेखनासच अग्रक्रम देणाऱ्या हिंदी मासिकाचे व नोव्हेंबर इ. स. १९५१ मध्ये 'मानसपीयूष'[[२९]]चे ग्राहक झाले. त्यासाठी संपादकाला लिहिलेल्या पत्राने संपादकच इतके प्रभावित झाले की, परशुरामप्रसंगावर भाव लिहून पाठवावे असे इ. स. १९५२मध्ये त्यांचे श्रींनाच पत्र आले. 'मानसपीयूष' मधील टीकेमुळे श्रींचे नाव उत्तरभारतातील मानसप्रेमी जनांना सुपरिचित झाले व श्रींच्या दर्शनाविषयी उत्कंठा प्राप्त होऊन 'रामवन', सतना येथून इ. स. १९५३ मध्ये चैत्रात रामनवरात्रात होणाऱ्या 'मानसयज्ञा'साठी आग्रहाचे आमंत्रण आले. [१३]त्यासाठी श्रींनी चास-कमानहून पुण्यास येऊन दि. ११ मार्च इ. स. १९५३, बुधवार रोजी 'रामवन' येथे प्रयाण केले. रामवन येथे रोज संध्याकाळी ५ वाजता श्रींचे हिंंदीमधून रामायणावर प्रवचन होई. त्यांचे ते तेज, मानसावरील प्रभुत्व पाहून उत्तरभारतीय थक्क होऊन गेले व श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. यानंतर श्रीस्वामी जबलपूर-गोंदिया करून चासकमानला परतले. यावर्षी श्रींना ६० वर्षे पूर्ण झाल्याने साठीशांतिनिमित्त सद्भक्तांचा मेळावा भरवला होता. यानंतरदि. १९ सप्टेंबर इ. स. १९५४ ते १ जुलै इ. स. १९५५ या काळात श्रीस्वामी हे इस्लामपूरला होते.[४६] +ज्या विस्तृत टीकेच्या लेखनाचा प्रारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदा शा. श. १८७५ मध्ये इस्लामपूर येथे झाला होता, ती तिच्या परिशिष्टासह श्रावण कृष्ण पंचमी शा. श. १८७७ अर्थात् सोमवार, दि. ८ ऑगस्ट १९५५ रोजी सातारा येथे लिहून पूर्ण झाली.[[३१]] ही टीका डेमी आकाराची छापील ६१०० पृष्ठे होतील एवढी विस्तृत आहे.[३२][५३][५४][५५][५६][५७][५८][५९][६०][६१][६२][६३][६४][६५][३३] +यानंतर इ. स. १९५६चा चातुर्मास सांगली येथील विष्णुमंदिरात, इ. स. १९५७चा चातुर्मास इस्लामपूरला डाॅ. वैद्य यांच्या जुन्या वाड्यात स्वतंत्र जागेत, इ. स. १९५८चा चातुर्मास माधवनगर येथे श्री. नातूशेठ यांच्या बंगल्यात संपन्न झाला.[६६] +यानंतर इ. स. १९५९ साली श्रींचा मुक्काम परंड्यास गेल्यानंतर समाधिकाळापर्यंतचे जास्तीत जास्त वास्तव्य परंड्यासच [[३४]] झाले.सप्टेंबर इ. स. १९५९ मध्ये रामवन[[३५]](सतना, मध्यप्रदेश) येथे 'श्रीप्रज्ञानानंद पेटिका' स्थापन होऊन त्यात रामचरितमानस(मराठी)[३८][३७][३६], गूढार्थ चंद्रिका नमुना अंक[६७], प्रस्तावना खंड[६८], 'मानसमणि'तील श्रींचे सर्व छापील लेख व श्रींचा पत्रव्यवहार वगैरे [३६] पेटिकेत ठेवून श्रींचा अद्भुत सत्कार व अद्वितीय गौरव करण्यात आला.[६९] इ. स. १९५९ ते इ. स. १९६२ या चारही वर्षाचे चातुर्मास परंड्यास झाले. इ. स. १९६३चा चातुर्मास लोहाऱ्यास व इ. स. १९६४चा चातुर्मास उस्मानाबादेस गरड वकिलांच्या वाड्यात माडीवर झाला. इ. स. १९६५-६६ सालचे चातुर्मास परंडा येथेच रामविश्रामधामात, तर इ. स. १९६७चा चातुर्मास लातूर येथे श्रीराम मंदिराच्या पडवीत झाला. हा श्रींचा २५वा चातुर्मास होता व हाच शेवटचा ठरला.[७०] +इ.स १९६६ पासूनच प्रायोपवेशनाने देहत्याग करण्याचा श्रींच्या मनातील विचार बळावतच गेला व 'परंडा येथेच फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून प्रायोपवेशन करून देह ठेवण्याचे ठरविले आहे. तरी पौर्णिमेपर्यंत दर्शनास यावयाचे असेल त्यांनी यावे' अशी पत्रे शिष्यमंडळींकडे तसेच गुळवणी महाराज[[३८]], भगवान श्रीधरस्वामी महाराज[[३९]] यांनाही पाठवली गेली. गुळवणी महाराज [७१]तसेच भगवान श्रीधरस्वामी महाराज तसेच इतरही अनेक विद्वज्जन-सत्पुरुषांची पत्रे आली की, आपण उपोषण करू नये;पण प्रत्यक्ष श्रीरामरायाने सांगितले तरच हा विचार रद्द करू, असे श्रींनी कळविले.सर्व गोष्टींची तयारी अगदी एखाद्या कार्यक्रमाप्रमाणे श्रीस्वामी करत होते. 'सुतळीचा तोडा, रद्दी, उरलेली शाई, इत्यादि' प्रत्येक बारीक-सारीक वस्तूसुद्धा कोणास प्रसाद म्हणून द्यायची ही सर्वही मृत्युपत्र - व्यवस्था लिहून ठेवली होती. देह एखाद्या नदीत सोडून द्यावा किंवा चार तुकडे करून जंगलात टाकून द्यावा असे श्रीस्वामी म्हणत. समाधी बांधण्यास विरोध होता; पण नंतर सर्वांनी अनेकदा मान्य केल्यावरून मान्य केले. +होळी पौर्णिमेचा दिवस अन्न न घेता केवळ पाण्यावरच काढला व दुसऱ्या दिवशीपासून - फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून प्रायोपवेशन सुरू केले. रामविश्रामधामांत गर्दी होईल म्हणून श्री. वासुदेवराव देशमुख (नानासाहेब देशमुख) यांच्या वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिकडेच सर्व सोय केली गेली. पहिल्याच दिवसापासून हजारो लोक दर्शनास येऊ लागले. श्रींनी पहिले सात दिवस सारखे लोकांशी बोलणे सुरूच ठेवले होते. अन्नपाण्याचे तर नावसुद्धा नाही! बोलणे तर सुरू. पुढे लघवी रक्तासारखी लाल होऊ लागली.[७२] जिभेवर सर्वत्र भेगा पडल्या, फोड आले;पण श्री अत्यंत निर्विकार असत. 'आपण बोलू नका' अशी कुणी विनंती केल्यास 'जाऊ दे, आता हे मडके लवकरच फुटणार आहे' असे म्हणत.[७३] +'नाथषष्ठीस देह सोडू' असे श्रीस्वामी पूर्वी म्हणाले होते. त्यामुळे नाथषष्ठीस भक्तगण चिंतेतच होते. श्रींचे नऊ दिवसांचे तुलसीरामायणाचे [[४०]] पारायण चालू होते. दिवसभर रामनामाचा गजर चालायचा. संध्याकाळी ५ वाजण्याचे सुमारास नित्याप्रमाणे श्री स्नानगृहात गेले आणि स्नानास बसताना एकदम कोसळले. असे वाटले की श्री गेलेच. पळापळ सुरू झाली. सोवळ्यातील काही मंडळींनी घोंगडी अंथरली. दर्भ, तुळसी पसरल्या. काहींनी श्रीस्वामींना स्नानगृहातून बाहेर आणले तेव्हा ते थोडे शुद्धीवर आले. त्यामुळे त्यांना घोंगडीऐवजी पलंगावर बसविले. तेव्हा श्रींनी सांगितले, 'घोंगडी काढून टाका, 'अजून अवकाश आहे' रात्री ९ च्या सुमारास श्रीस्वामींना थोडे बरे वाटले. त्यावेळी एकाने विचारले, 'जलप्रवेश, पर्वतपतन, प्रायोपवेशन, इत्यादी मार्गाने देहत्याग करणे योग्य आहे का?' त्यावर श्रींनी सांगितले, 'वृद्धयतींनी असा देहत्याग करू नये, पण यतीवृद्धांना असे करण्यास हरकत नाही'[४१] +श्रीसेवेसाठी असणाऱ्या श्री. माधवराव जोशी यांच्या पत्नी सौ. जोशी यांनी श्रींच्या जिभेवर पडलेल्या भेगा पाहून त्यावर मुळी लावताना दोन थेंब पाणी अधिक घातले. त्याचा लेप लावत असताना ते पातळ झाल्याचे श्रींना जाणवले. तेव्हा 'आम्ही अन्नपाणी वर्ज्य केले असताना तू त्या लेपात जास्त पाणी का घातलेस?' असे त्या परिस्थितीतही म्हणाले.[७४] +दुसरे दिवशी श्रीतुलसीरामायणाचे वाचन चालू असताना श्रींनी 'आज कोणता योग आहे?' असे विचारले. 'आज परिघ योग आहे' असे सांगितले गेले. तेव्हा 'आज जायचे नाही' असे श्री म्हणाले. +नंतर दोन दिवस बोलणे बंदच होते. स्नानादि नियमित होत असे. वेदना फारच झाल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घोष करीत. तोही दिवस गेला. +रात्री १ च्या सुमारास श्रींच्या सेवेस असणारे डाॅ. कुलकर्णी यांनी वेळ जवळ आल्याचे जाणून श्रींनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रींच्या छातीवर शाळिग्राम ठेवला. हातपाय गार पडून त्राण नसतानाही श्रींनी तो आपल्या हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना गंगाजळ व तुलसीपत्र तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा जयघोष सुरू असताना फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वाजून १० मिनिटांनी खाड्कन डोळे उघडले गेले. एकदम वीज चमकल्यासारखे झाले व त्याचवेळी प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.[[४२]][४३][७५] +नेत्रांतून प्राण जाणाऱ्यास वैकुंठ प्राप्त होतो असे श्रीस्वामी सांगत व आम्हीही तसेच जाणार असेही म्हणत.[७६] याप्रमाणे श्रींनी सांगितल्याप्रमाणेच सर्व काही घडले. दुसरे दिवशी अनेकानेक गावांहून शिष्यमंडळी, भक्तमंडळी अठरा पगड जातींचे लोक त्यांच्या या लाडक्या स्वामींच्या शेवटच्या दर्शनासाठी जमली. जवळजवळ १० हजार लोक त्या अपूर्व रथयात्रेत होते. भर उन्हाळ्यात ५० ब्राम्हण सोवळ्यात अनवाणी पायांनी श्रींचा रथ आनंदाने, प्रेमादराने ओढत होते.[७६] भजने, जयजयकार चालूच होता. अशी ही अथांग मिरवणूक दुपारी ४ च्या सुमारास श्रीहंसराजस्वामींच्या मठात आली. श्रींनी पूर्वी जी त्यांची वस्त्रे स्वतः धुऊन सोवळ्यात ठेवून सूचना देऊन लिहून ठेवली होती की, शेवटच्या वेळी विशिष्ट ठिकाणी ठेवलेली वस्त्रे वापरावी त्याप्रमाणे तीच वस्त्रे, कटिसूत्र, कौपीन त्यांना नेसवून, पूजा-आरती करून अश्रूपूर्ण नेत्रांनी सर्वांनी निरोप दिला. सारी जनता धाय मोकलून रडली. पण श्रींनी सांगून ठेवले होते की, 'देहरूपाने गेलो तरी चैतन्यरूपाने मी तुमच्याजवळ आहे. तुम्ही कळवळून प्रार्थना करा. मी तुम्हाजवळच आहे.'[७७] +१.[http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/handle/123456789/5946]] +२.http://satsangdhara.net/manas/about_svami.htm +३.[[४४]] +४.[[४५]] +५.[[४६]] +६.[[४७]] +७.[[४८]] +८.[[४९]] +१.डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा. लिखित 'स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती '(तिसरी आवृत्ती,प्रकाशक- श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,डोंबिवली.) +२.डॉ.श्रीमती वैद्य, कमल बा.लिखित 'स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती' (दुसरी आवृत्ती, प्रकाशक- श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ, डोंबिवली.) +३.डॉ.अनिता प्रभाकर केळकर यांचा पीएच.डी.प्रबंध- स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती : व्यक्ती आणि वाङ्मय[[स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती व्यक्ती व वाङ्मय] +४.डॉ.सौ.केळकर, अनिता लिखित 'महाराष्ट्राचे तुलसीदास - स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती'. +५.डॉ.कामत, अशोक (एप्रिल १९६९). "आदिकवी तुलसीदास आणि रामकाव्य परंपरा". प्रसाद. प्रसाद प्रकाशन पुणे. +६.डॉ.कर्वे, चंद्रशेखर लिखित 'कर्वे कुलवृत्तांत' पृष्ठ क्रमांक १७५. +७.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चन्द्रिका प्रस्तावना खंड' (प्रकाशक- मानस गूढार्थ चन्द्रिका प्रकाशन मंडळ,इस्लामपूर.पृष्ठ क्रमांक १४) +८.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीगुरुगीता प्रबोधिनी'. (प्रकाशक - संत-सेवा हंस मंडळ). +९.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीरामचरितमानस' (मराठी) (पाचवी आवृत्ती, प्रकाशक- श्रीरामचरितमानसप्रेमी मंडळ,शाखा-मिरज.) +१०.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीरामचरितमानस (मराठी गुटिका)' (तिसरी आवृत्ती, प्रकाशक- गुरुदेव रानडे मंदिर,बेळगाव.) +११.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'वेदान्तसार अभंग रामायण'. +१२.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'स्फुटकाव्य संग्रह आणि अभिनव रामायण'. +१३.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' बालकांड (मराठी / हिंदी). (खंड १ ते ६) (प्रकाशक - श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली). +१४.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' अरण्यकांड (मराठी / हिंदी) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली). +१५.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' किष्किंधाकांड ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली). +१६.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' सुंदरकांड (मराठी / हिंदी) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली). +१७.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' लंकाकांड (मराठी / हिंदी ). (खंड १ व २) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली). +१८.स्वामी प्रज्ञानानंद, सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका' उत्तरकांड (मराठी / हिंदी ). (खंड १ व २) ( प्रकाशक- श्रीरामचरितमानस प्रेमी मंडळ,डोंबिवली). +१९.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'श्रीरामचरितमानस' (मराठी गुटिका) (दुसरी आवृत्ती, प्रकाशक- प्रसाद प्रकाशन,पुणे). +२०.स्वामी, प्रज्ञानानंद सरस्वती लिखित 'मानस गूढार्थ चंद्रिका ‌- नमुना अंक'. +२१.पोटभरे, अ.सि.लिखित 'जीवनगंगा' (प्रकाशक - श्रीवासुदेव प्रकाशन ,पुणे.) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9406.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3248b893c9972c0ebbc33d8a5ffeb7841b3f24b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9406.txt @@ -0,0 +1 @@ +बूरा नरसैया गौड ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9472.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce0252191aec08b4a604c5d0fc7c047ddb17304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9472.txt @@ -0,0 +1 @@ +बँकॉक एअरवेज ही थायलंडच्या बँकॉक शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. तेथील सुवर्णभूमी विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी बँकॉकपासून थायलंड, कंबोडिया, चीन, हॉंगकॉंग, लाओस, मालदीव, म्यानमार, भारत आणि सिंगापूरमधील शहरांपर्यंत सेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9496.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6283b7749837338a9cc6d0ad38c17fe58b03ba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9496.txt @@ -0,0 +1,55 @@ +गुणक: 30°27′29″N 91°8′25″W / 30.45806°N 91.14028°W / 30.45806; -91.14028 + +बॅटन रूज (इंग्लिश: Baton Rouge; फ्रेंच: Bâton-Rouge) ही अमेरिका देशातील लुईझियाना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू ऑर्लिन्सखालोखाल) आहे. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते न्यू ऑर्लिन्सच्या ८४ मैल वायव्येस स्थित आहे. +बॅटन रूज हे दक्षिण अमेरिकेमधील एक महत्त्वाचे औद्योगिक व शैक्षणिक केंद्र आहे. येथील बंदर अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे मोठे आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9518.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfb21933400fb5ed0f34d4234fd6c462ed6159b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9518.txt @@ -0,0 +1,3 @@ +बॅनॉक काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पोकाटेलो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८७,०१८ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. बॅनॉक काउंटीला येथील मूळ रहिवासी बॅनॉक लोकांचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9536.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be38a8607fc75b5b578de907bc61cf786c621be5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9536.txt @@ -0,0 +1 @@ +बॅम्बी (इंग्लिश: Bambi) हा एक इ.स. १९४२ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9562.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bac7c7284b2e1db8c86b3ea97a18209fe500646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9562.txt @@ -0,0 +1 @@ +बॅरी रोल्फ नाइट (१८ फेब्रुवारी, १९३८:चेस्टरफील्ड, डर्बीशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९६१ ते १९६९ दरम्यान २९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9565.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9565.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9602.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79f17f238aa7be10558e1ed4f626e7b3fa3a9714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9602.txt @@ -0,0 +1,3 @@ +बंगळूर शहर जिल्हा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बंगळूर येथे आहे. +हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो. +२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६५,३७,१२४ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9628.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be8ed8b42188fdceba21d54b889bdf766854829b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9628.txt @@ -0,0 +1 @@ +बेंजामिन डिझरायेली, बीकन्सफील्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Benjamin Disraeli; २१ डिसेंबर, इ.स. १८०४ - १९ एप्रिल, इ.स. १८८१) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9647.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9211f2eba7afffc9438731b556435a4c6c3e45cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9647.txt @@ -0,0 +1 @@ +बेंजामिन बेनी हुगेल (७ जुलै, इ.स. १९७७:डोर्नाख, स्वित्झर्लंड - ) हा  स्वित्झर्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा बुंदेसलीगामध्ये आइनट्राख्ट फ्रांकफुर्टकडून खेळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9649.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfebbcc0e3efed769737012f6dc9846a01c00200 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9649.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेंट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४९९ होती.[१] लास अॅनिमास हे या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२] +या काउंटीला कॉलोराडोमधील युरोपीय व्यापारी विल्यम बेंटचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9670.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c3c52df868aeb997cb35ff931602094b367bb12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9670.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेंडसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9672.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65f8b0c22880472ae9a0b4f3699b49e9337e11db --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9672.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेंडीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9678.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..515c2eaa7f3a69634ef13b19c7a29118081e389c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9678.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेंदवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9688.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd02325d743e206880f495ae081efdcaf724283e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9688.txt @@ -0,0 +1 @@ +बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा नदीवर असलेले एक मोठे धरण आहे. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9698.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14674198a7ef6bd6f609a7624a2a9cef80b4b33f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9698.txt @@ -0,0 +1 @@ +बिआट्रिक्स (डच: Beatrix Wilhelmina Armgard) ही नेदरलँड्सच्या राजतंत्राची राणी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9716.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4bfe777a69b29855727717ed01d03b04fc6ef42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9716.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेकहॅम काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बेकहॅम काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9718.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a6fe88c0470fbb78e8e8dd84de1c7b95ce59585 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9718.txt @@ -0,0 +1,4 @@ +बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, १९६७ हा भारतातील बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या च्या संघटना आणि व्यक्तींना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेला एक भारतीय कायदा आहे. भारताच्या अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात निर्देशित केलेल्या कारवायांना सामोरे जाण्यासाठी शक्ती उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.[१] या कायद्यातील सर्वात अलीकडील दुरुस्ती, 'बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) सुधारणा कायदा, २०१९' (UAPA 2019) मुळे केंद्र सरकारला कायद्याच्या किचकट प्रक्रियेशिवाय व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित करणे शक्य झाले आहे. या कायद्याला 'दहशतवाद विरोधी कायदा' असे देखील म्हणतात. याचा अधिकृत उल्लेख 'बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ +सुधारणा कायदा, २०१९' असा देखील केला जातो. +राष्ट्रीय एकात्मता परिषदेने भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या हितासाठी वाजवी निर्बंध घालण्याच्या पैलूवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिकीकरणासाठी एक समिती नेमली. NIC चा जुना अजेंडा संप्रदायिकता, जातीयवाद आणि प्रादेशिकता यापुरता मर्यादित होता, दहशतवादासाठी नाही.[२] समितीच्या शिफारशींच्या स्वीकृतीनुसार, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या हितासाठी, कायद्याद्वारे, वाजवी निर्बंध लादण्यासाठी संविधान (सोळावी सुधारणा) कायदा, १९६३ लागू करण्यात आला. इस २०१९ मध्ये, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने असा दावा केला की १९६३ च्या कायद्यातील तरतुदी लागू करण्यासाठी, बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) विधेयक संसदेत सादर केले गेले.[३] +युनायटेड नेशन्सच्या विशेष प्रतिनिधींनी यावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले की UAPA 2019 च्या तरतुदी , मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा आणि नागरी आणि राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय कराराच्या विविध कलमांचे उल्लंघन करत आहेत.[४] भारतातील विरोधी पक्षांनी याला विरोध करताना 'एक कठोर दहशतवाद विरोधी कायदा' असे संबोधले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9734.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13cb49cc2ee0cc1cf5a083c7b8487832a6ef9299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9734.txt @@ -0,0 +1,8 @@ +अख्तरी बाई फैझाबादी तथा बेगम अख्तर (७ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - ३० ऑक्टोबर, इ.स. १९७४) या भारतीय शास्त्रीय गायिका तसेच गझल, दादरा आणि ठुमरी गायिका होत्या. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गझलगायकीमुळे मलिका-ए-गझल म्हणण्यात येत असे.[१] त्यांना संगीत-नाटक-अकादमी-पुरस्कार, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुस्कार लाभले होते. +अख्तरीबाईंच्या बालपणाविषयी विविध मतांतरे आहेत.[१] त्यांपैकी प्रचलित उल्लेखांनुसार अख्तरीबाईंचा जन्म मुश्तरी बेगम ह्या कलावंतिणीच्या पोटी झाला. त्यांना एक जुळी बहीण होती. तिचे नाव अन्वरी असे होते. मात्र ती वयाच्या तिसऱ्या वर्षी वारली. अख्तरीबाईंचे वडील हे लखनौमधील ख्यातनाम वकील होते. मात्र अख्तरीबाईंचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. अख्तरीबाईंचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.[१] +अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.[१] +वयाच्या सातव्या वा आठव्या वर्षापासून अख्तरीबाईंचे संगीतशिक्षण सुरू झाले. सारंगीवादक इमाद खॉं हे त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडील अख्तरीबाईंचे शिक्षण सहा महिन्यांतच संपुष्टात आले. त्यांचे नंतरचे शिक्षण पतियाळा घराण्याच्या अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडे सुरू झाले. त्याकाळच्या प्रथेप्रमाणे शिष्य गुरूकडे राहून शिकत असत. पण अख्तरीबाईंचे गाणे ऐकून ते त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्यास तयार झाले. अता मोहोम्मद खॉं ह्यांच्याकडून अख्तरीबाईंना ख्यालगायकीचे शिक्षण मिळाले. पण त्यांचा कल शास्त्रीय गायकीपेक्षा ठुमरी, दादरा आणि गझल ह्यांत आहे हे लक्षात आल्यावर तसे शिक्षण त्यांना देण्याविषयी अता मोहोम्मद खॉं ह्यांनी मुश्तरीबाई ह्यांना सुचवले.[१] +१९३४ साली कोलकाता येथील आल्फ्रेड थिएटर येथे बिहारच्या भूकंपग्रस्तांसाठी निधी जमवण्यासाठी आयोजित केलेल्या संगीतमहोत्सवात महत्त्वाचे गायक न आल्याने अख्तरीबाईंना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांना लोकांची चांगली दाद मिळाली.[१] +नंतर अख्तरीबाईंना नाटकांत तसेच चित्रपटांत अभिनय करण्याची संधी मिळाली. एक दिन का बादशाह (१९३३), नलदमयंती (१९३३), मुमताझ बेगम (१९३४), अमीना (१९३५), नसीब का चक्कर (१९३५), आणि जवानी का नशा (१९३५) अशा विविध चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.[१] +मेगाफोन कंपनीने अख्तरीबाईंच्या ध्वनिमुद्रिका १९३३ पासून काढल्या असल्या तरी १९३८ च्या दीवाना बनाना है तो दीवाना बना दे ह्या गझलेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. +चित्रपटकारकिर्दीमुळे अख्तरीबाईंच्या संगीतशिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा संगीतशिक्षण घेण्याचे ठरवले. किराणा घराण्याच्या उस्ताद अब्दुल वहीद खॉं ह्यांच्याकडे शिक्षण घ्यायला प्रारंभ केला. ह्याच काळात अख्तरीबाईंच्या गाण्याला विविध संस्थानांतील संस्थानिकांकडून दाद मिळू लागली. १९४४मध्ये अख्तरीबाईंनी लखनौमधील बॅरिस्टर इश्तियाक अहमद अब्बासी ह्यांच्याशी विवाह केला. त्यायोगे त्यांना हवी असलेली सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळाली. १९४८मध्ये अख्तरीबाईंना लखनौमध्ये ऑल इंडिया रेडियोवर गाण्याची संधी मिळाली. लवकरच त्या रेडियोवर गायिका म्हणून अ-दर्जा मिळाला.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9742.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e674dcd45302eae41bcdf13411813ab3f92afb2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9742.txt @@ -0,0 +1,213 @@ +बेगमपेट विमानतळ (आहसंवि: -, आप्रविको: VOHY)आंध्र प्रदेशमधील हैदराबाद शहरातील विमानतळ होता.२३ मार्च २००८ला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यावर हा विमानतळ बंद करण्यात आला.या विमानतळाचा सध्या 'आंध्र प्रदेश एव्हीएशन अकादमी' ,'राजीव गांधी एव्हिएशन अकादमी तसेच भारतीय वायुदल बेगमपेट वायुसेना तळ याचा उपयोग करतात. +बेगमपेट विमानतळावर पूर्वी दोन टर्मिनल होते.हैदराबाद साठी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत उड्डाणेही या विमानतळाने हाताळलीत.हे भारतातील सहावे व्यस्त विमानतळ होते.एर सहाराची सुमारे १२६ उड्डाणे येथुनच होत असत. +बेगमपेट विमानतळावर नवीन टर्मिनलजवळ १३ विमानांच्या पार्किंगची सुविधा आहे.त्याशिवाय उत्तर दिशेस ५ विमाने रात्री पार्क करता येतात.ही सुविधा ए-३२० आणि बोइंग-७३७ सारख्या मोठ्या विमानास तसेच पुढील तीन वर्षांसाठी पुरेशी आहे. +यास पर्याय म्हणुन मार्च २००८ मध्ये हैदराबाद विमानतळ सुरू केल्याने, हैदराबाद या शहरात मध्यावर असलेले हा विमानतळ सध्या हवाईदलाच्या प्रशिक्षणासाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची ने-आण करण्यासाठी वापरला जातो.वाम राजकारणी पार्टीच्या सदस्यांनी नागरी हवाईवाहतूक मंत्रालयास तीव्र निवेदने लिहुन,हा विमानतळ कमी खर्चाच्या नागरी वाहतूकीसाठी, जे या कामासाठी उपयुक्त आहे,वापर पूर्ववत सुरू करण्यास दबाव आणत आहे.त्या मंत्रालयाने हवाई वाहतूक नियंत्रणाच्या प्रशिक्षणासाठी हा विमानतळ वापरण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. +पूर्वी या विमानतळावर मर्यादित स्वरूपात रात्री विमान उतरविण्याची सुविधा होती.थेट विमानसेवा नसल्यामुळे, आंध्र प्रदेशातील फक्त ४०% आंतरराष्ट्रीय उड्डाणेच येथुन जात होती..[१] २००६ च्या सुरुवातीस अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे 'एर फोर्स वन' हे विमान त्यांचे हैदराबाद भेटीदरम्यान येथे उतरले होते व उड्डाण भरते झाले.आंतर्‍आष्ट्रीय व देशांतर्गत वाहतूकीसाठी बेगमपेट विमानतळाची क्षमता प्रवाश्यांची वाहतूक वाढल्यामुळे,दरसाली ४५% या दराने वाढल्याचा रिपोर्ट आहे.ही भारतात सर्वाधिक आहे.या विमानतळाने सुमारे २०,००० प्रवासी दर दिवस या दराने तसेच, ३०० विमान चलन, ज्यात १६ आंतरराष्ट्रीय व १० देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे, हाताळली आहेत.या विमानतळाच्या क्षमतेचे दातृत्व सुरुवातीस अपेक्षेपेक्षा बरेच कमी होते, पण मागणीनुसार त्यात वाढ झाली.ही सर्व वाढ बघुन,प्रश्न उभा राहतो कि भारतीय हवाईदल या तळाचा प्रत्यक्ष वापर कितपत करीत आहे व ते भविष्यात खुले कां करण्यात येउ नये. +नवीन ८ विमानतळ सुरू करण्याबाबत व ते हैदराबादला व इतर विमानतळांशी जोडण्याबाबत,राज्य सरकारला खूप आशा आहे.या विमानतळावरून शेवटचे उड्डाण हे २२ मार्च २००८ रोजी थाई एरवेजचे बँकॉकला जाणारे आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. +बेगमपेट विमानतळ हे सन १९३० मध्ये हैदराबाद एरो क्लबच्या उद्घाटनाने सुरू झाले.हैदराबाद राज्याचा निझाम यास त्याच्या डेक्कन एरवेझसाठी वापरत असे.ब्रिटिश भारतातील ही एक प्राथमिक विमानसेवा होती.सन १९३७ मध्ये टर्मिनल इमारत तयार झाली.[२] दक्षिण दिशेस नंतर एक नवीन इमारत तयार केल्या गेली. नंतर हीच मुख्य इमारत झाली.जुन्या इमारतीस मग 'जुने बेगमपेट विमानतळ' असे संबोधिल्या जाउ लागले.सन २००८ मध्ये झालेल्या भारतातील प्रथम 'हवाई कसरती' १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान येथे झाल्या. +येथील वाणिज्यिक सेवा बंद झाल्यावर,ते वायुदल व उड्डाण प्रशिक्षणासाठी वापरल्या जाउ लागले.प्रशिक्षणार्थी विमान हे फक्त याच्या दक्षिण दिशेचाच वापर करतात कारण उत्त्रेला असलेला भाग हा वाणिज्यिक सेवांसाठी बंद आहे. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9775.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da3beff6e851023131ab67b31be38e6ada3c41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9775.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बेटा हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. इंद्र कुमारने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित व अरुणा इराणी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9784.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..397bd928b3eee2423eba29073f74e8c598471622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9784.txt @@ -0,0 +1,22 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. भारतातील बाललिंगगुणोत्तर २०११ मधील अंतिम सुधारित आकडेवारीनुसार ९१८ झाले आहे . त्यामुळे मुलींच्या निभावासाठी ,संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी २२ जानेवारी २०१५ला बेटी बचाओ , बेटी पढाओ अभियानाला सुरुवात झाली , हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात असून १६१ निवडक जिल्ह्यामध्ये बहुक्षेत्रीय कृतीतून राबविले जात आहे . या अभियानासाठी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीला सदिच्छा दूत म्हणून निवडले आहे . महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जनगणनेच्या माहितीनुसार, भारतात, सन २०११ मध्ये, लहान मुलांचे लिंगोत्तर प्रमाण (० ते ६ वर्षे) १००० मुलांमागे ९२७ मुली असे होते. हरियाणातील बाललिंगगुणोत्तर सर्वात कमी (८३४) असल्यामुळे हे अभियान हरियाणातील पानिपतमधून सुरू करण्यात आले , १०० निवडक जिल्ह्यामध्ये हरियाणातील १२ , महाराष्ट्रातील १०(बीड,जळगाव,अहमदनगर,बुलढाणा ,औरंगाबाद,वाशीम,कोल्हापूर,उस्मानाबाद,सांगली,व जालना)पंजाबमधील ११,उत्तरप्रदेशातील १०,व जम्मू काश्मीरमधील ५ जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात आता ६१ जिल्हे जोडले आहेत यात गुजरातमधील ४ , हरियाणातील ८ , हिमाचल प्रदेशातील २,जम्मू काश्मीरमधील १०, मध्यप्रदेशातील २ , महाराष्ट्रातील (हिंगोली,सोलापूर पुणे,परभणी,नाशिक,लातूर) दिल्लीतील २ , पंजाबमधील ९,राजस्थानमधील ४,उत्तरप्रदेशातील ११, व उत्तराखंडमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. हे जिल्हे म्हणजे भारताच्या सरासरी बाललिंगगुणोत्तरापेक्षा कमी बाललिंगगुणोत्तर असलेले जिल्हे आणि किंवा सरासरीपेक्षा जास्त परंतु घट येत असलेले जिल्हे किंवा काही निवड जिल्हे असतात . युनिसेफने, सन २०१२ मध्ये, एका अहवालानुसार, या बाबतीत १९५ देशांमध्ये भारतास ४१वा क्रमांक दिला होता.[१][२] +या योजनेची सुरुवात ऑक्टोबर २०१४ मध्ये झाली. या योजनेत महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे एकत्रित सहकार्य आहे.[३] +अभियानाची उद्दिष्टे :- +१) पक्षपाती लिंगनिवडीच्या प्रक्रियेचे उन्मूलन करणे +२) मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे +३) मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे . +लक्ष्यगट :- +१) प्राथमिक - तरुण व नुकतीच लग्न झालेले जोडपे,गरोदर व स्तनदा माता , आई -वडील +२) दुय्य्म- तरुण ,किशोर, डॉक्टर्स ,दवाखाने ,निदान केंद्रे +३) तृतीय- इतर सामाजिक घटक +योजनेचे लक्ष्य - +१) जन्मावेळचे लींगगुणोत्तरात वार्षिक १० ने बी=वाढ करणे +२) मुलांच्या व मुलींच्या बालमृत्युदरातील तफावत जी २०११ मध्ये ८ होती ती २०१७ पर्यंत ४ करणे +३) मुलींमधील रक्तक्षय व कुपोषण निम्मे करणे +४) माध्यमिक शाळातील मुलींच्या पटनोंदणीचे प्रमाण जे २०१३- १४ मध्ये ७६% होते ते २०१७ पर्यंत ७९% करणे +५) २०१७ पर्यंत प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालये उभारणे . +६) २०१२ च्या बाललैंगिक शोषण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे. +७) 'बेटी बचाओ ,बेटी पढाओ ' अभियानासाठी जनजागृती करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण  करणे . diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_98.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_98.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60332c1210ae6decbe1c50c646f96426aa931bdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_98.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप ऑनरियस पहिला (--, --:कॅंपानिया, इटली - ऑक्टोबर १२, इ.स. ६३८:-- हा सातव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव, जन्म दिनांक तसेच मृत्यू स्थळाबद्दल माहिती उपलब्ध नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9804.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436d8e8f01b2e488267607d63774666fd91fdd32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9804.txt @@ -0,0 +1,6 @@ +रुथ एलिझाबेथ "बेटी" डेव्हिस (५ एप्रिल १९०९ - ६ ऑक्टोबर १९८९) ही चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकातील अमेरिकन अभिनेत्री होती. ती हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात महान अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती व्यंग्यपूर्ण पात्रे साकारण्यासाठी प्रख्यात होती आणि समकालीन गुन्हेगारी मेलोड्रामापासून ऐतिहासिक आणि कालखंडातील चित्रपटांपर्यंत आणि अधूनमधून विनोदी चित्रपटांच्या श्रेणींमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जात होती. रोमँटिक नाटकांमधील तिच्या भूमिका हे तिचे सर्वात मोठे यश होते.[१] तिने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला व अभिनयासाठी दहा अकादमी पुरस्कार नामांकन मिळवणारी ती पहिली व्यक्ती होती. ती अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटकडून जीवनगौरव पुरस्कार मिळवणारी पहिली महिला होती. १९९९ मध्ये, डेव्हिसला अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या क्लासिक हॉलीवूड सिनेमातील महान महिला स्टार्सच्या यादीत दुसरे स्थान देण्यात आले. (पहिली कॅथरीन हेपबर्न होती.)[२] +ब्रॉडवे नाटकांमध्ये दिसल्यानंतर, डेव्हिस १९३० मध्ये हॉलीवूडमध्ये गेली, परंतु युनिव्हर्सल स्टुडिओसाठी तिचे सुरुवातीचे चित्रपट अयशस्वी ठरले. ती १९३२ मध्ये वॉर्नर ब्रदर्समध्ये सामील झाली आणि ऑफ ह्यूमन बॉन्डेज (१९३४) मध्ये एक अश्लील वेट्रेसची भूमिका करून तिला गंभीर यश मिळाले. विवादास्पदपणे, ती त्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या अकादमी पुरस्कारासाठी तीन नामांकित व्यक्तींमध्ये नव्हती आणि तिने पुढच्या वर्षी डेंजरस (१९३५) मधील तिच्या अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकला.[३][४] १९३६ मध्ये, चित्रपटाच्या कमकुवत मागण्यांमुळे, तिने तिच्या करारातून स्वतः ला मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिने एक प्रसिद्ध कायदेशीर खटला गमावला. पण तिच्या कारकिर्दीच्या सर्वात यशस्वी कालावधीची सुरुवात झाली. १९४० च्या उत्तरार्धापर्यंत, ती अमेरिकन चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आघाडीच्या महिलांपैकी एक होती. मार्क्ड वुमन (१९३७) मधील तिच्या भूमिकेबद्दल तिची प्रशंसा झाली आणि तिने जेझेबेल (१९३८) मधील १८५० च्या काळातील दक्षिणेकडील प्रबळ इच्छा असलेल्या नायिकेच्या भूमिकेसाठी दुसरा अकादमी पुरस्कार जिंकला. सलग वर्षांमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले; डार्क व्हिक्टरी (१९३९), द लेटर (१९४०), द लिटल फॉक्स (१९४१), आणि नाऊ, व्हॉयेजर (१९४२) या चित्रपटांसाठी.[५] +ऑल अबाउट इव्ह (१९५०) मधील एका लुप्त होत चाललेल्या ब्रॉडवे स्टारच्या भूमिकेला तिची सर्वोत्तम कामगिरी म्हणून अनेकदा उद्धृत केले गेले आहे. तिला या चित्रपटासाठी आणि द स्टार (१९५२) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची नामांकनं मिळाली होती. परंतु तिची कारकीर्द उर्वरित दशकात संघर्षाची होती. तिचे शेवटचे नामांकन व्हॉट एव्हर हॅपन्ड टू बेबी जेन? (१९६२) साठी होते. तिच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात, डेव्हिसने डेथ ऑन द नाईल (१९७८) सारख्या चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आणि तिचे लक्ष दूरदर्शनमधील भूमिकांकडे वळवले. तिने द डार्क सिक्रेट ऑफ हार्वेस्ट होम (१९७८) या लघु मालिकेचे नेतृत्व केले व स्ट्रेंजर्स: द स्टोरी ऑफ मदर अँड डॉटर (१९७९) साठी एमी अवॉर्ड जिंकला. व्हाइट मामा (१९८०) आणि लिटल ग्लोरिया...हॅपी ॲट लास्ट (१९८२) मधील तिच्या अभिनयासाठी तिला एमी नामांकन मिळाले. तिचा शेवटचा पूर्ण सिनेमॅटिक भाग द व्हेल ऑफ ऑगस्ट (१९८७) मध्ये होता. +डेव्हिस तिच्या जबरदस्त आणि तीव्र अभिनय शैलीसाठी ओळखली जात होती. तिने परफेक्शनिस्ट म्हणून नावलौकिक मिळवले. डेव्हिस या हॉलिवूड कँटिनच्या सह-संस्थापक होत्या आणि अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. तिने चार वेळा लग्न केले, ती एकदा विधवा झाली आणि तीन वेळा घटस्फोटित झाली आणि तिने आपल्या मुलांना एकटीने वाढवले. तिची शेवटची वर्षे प्रदीर्घ प्रकृती अस्वास्थ्यामुळे विस्कळीत झाली होती, परंतु तिने स्तनाच्या कर्करोगाने मृत्यूच्या काही काळापूर्वी अभिनय सुरू ठेवला होता. १०० हून अधिक चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये तिने भूमिका केल्या होत्या. +१९८९ मध्ये अमेरिकन सिनेमा अवॉर्ड्स दरम्यान डेव्हिस कोसळली आणि नंतर तिला कळले की तिचा कर्करोग परत आला आहे. स्पेनला जाण्यासाठी ती पुरेशी बरी झाली, जिथे तिला सॅन सेबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात आले, परंतु ह्या प्रवासादरम्यान तिची प्रकृती झपाट्याने खालावली. ती अमेरिकेला परतण्याचा लांबचा प्रवास करण्यासाठी खूप कमकुवत होती व तिने फ्रान्सला प्रवास केला. तिचा ६ ऑक्टोबर १९८९ रोजी न्यूली-सुर-सीन येथील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. डेव्हिस ८१ वर्षांचे होते. बरबँक स्टुडिओमध्ये केवळ निमंत्रणाद्वारे श्रद्धांजली आयोजित करण्यात आली होती.[६] +लॉस एंजेलिसमधील फॉरेस्ट लॉन-हॉलीवूड हिल्स स्मशानभूमीत तिची आई रुथी आणि बहीण बॉबी यांच्यासमवेत तिचे नाव मोठ्या अक्षरात कोरले गेले. तिच्या समाधीच्या दगडावर असे लिहिले आहे: "तिने हे कठीण मार्गाने केले".[७] diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9811.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b91a71eb747afe91be850a15ffec7c197a1e63e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9811.txt @@ -0,0 +1,5 @@ +बेटी महमूदी(९ जून, इ.स. १९४५:अल्मा, मिशिगन, अमेरिका - ) या एक अमेरिकन लेखिका आणि वक्त्या आहेत. त्यांची नॉट विदाउट माय डॉटर ही आत्मकथनात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे. यावरून नॉट विदाउट माय डॉटर याच नावाचा चित्रपट तयार केला गेला. +एक विश्व :मुलांसाठी या संस्थेच्या त्या अध्यक्ष आणि संस्थापक आहेत,जी संस्था संस्कृती मधल्या अर्थबोधाना बढती देते आणि बाह्यसमाज लग्नाच्या मुलांना सुरक्षा आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. +त्यांची, नॉट विदऔट माय डॉटर, कादंबरी ही त्यांच्या १९८४-८६ मधल्या अनुभवांवरती आधारित आहे, जेव्हा त्यांनी त्यांचे पती आणि त्यांची मुलगी यांच्यासोबत इराणला जाण्यासाठी अल्पेना, मिशिगन सोडले, जी त्यांची इराणला एक छोटी भेट असेल असे वचन देण्यात आले होते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या मनाविरुद्ध ठेवण्यात येते. त्याचे रूपांतर नंतर १९९१चा चित्रपट बेटीची भूमिका स्याली फील्ड यांनी केली. +या पुस्तकाच्या अनुसार,त्या आणि त्यांचे पती, सय्यद बोझोर्ग महमुदी, आणि त्यांची मुलगी,महतोब, हे ऑगस्ट १९८४ मध्ये इराणला गेले,जी एक तेहरानमधील त्यांच्या पतींच्या कुटुंबाशी एक दोन आठवडयांची भेट आहे असे त्यांच्या पतीने त्यांना सांगितले होते. एकदा दोन आठवडे संपल्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला तिथून माघारी जाण्यास नकार दिला.जो देश अमेरिकंसच्या विरोधी आहे,जे कुटुंब तिच्या विरोधात आहे आणि एक गैरवर्तन करणारे जे पती आहेत, अशा देशात महमूदी अडकली गेली. पुस्तकाच्या अनुसार, अखेरीला मह्मूदींच्या पतीने, त्यांना त्यांच्या मुलीपासून बरेच आठवडे वेगळे केले. त्यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तिने जर निघून जाण्याचा प्रयत्न केला तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. +अखेरीस त्यांनी त्यांच्या मुलीबरोबर तिथून पळ काढला. हे पुस्तक त्यांचा ८०० किमीचा तुर्कीला पळून जाण्याचा प्रवास आणि बऱ्याच इरनिअंस कडून त्यांना मिळालेली मदत याचा तपशील देते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9821.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbf75dff83771c76fb68d051fc249b9dcdad9f8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9821.txt @@ -0,0 +1 @@ +खाट हे झोपण्याचे साधन आहे.खाट ही दोर्यांनी गुंफलेली असते.खाटेचा वापर बाळनतीन बाईला शेख देण्यासाठी होतो.खाटेचा आकार आयताकृती असतो. खाट ही पलंगासारखी असते,फक्त ती दोर्यांनी गुंफलेली असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9846.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5576a99389529d349d085e69785fe165de2f8503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9846.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेणसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9856.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31d2bc231a3966d05e7371124d11db0bb38110ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9856.txt @@ -0,0 +1 @@ +बेतालबातीम (वेताळभाटी) हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांना प्रिय आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9881.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2cee39bf8d47e221832077d2f2fa6a5699595ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9881.txt @@ -0,0 +1,3 @@ +लुडविग फान बेथोव्हेन (जर्मन: Ludwig van Beethoven; २७ जानेवारी १७७० - ५ डिसेंबर १८२७) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. त्या काळातील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्या संगीतामध्ये सर्वोत्तम मानल्या जातात. +पवित्र रोमन साम्राज्यातील साल्झबुर्ग येथे जन्मलेल्या मोझार्टने वयाच्या पाचव्या वर्षापासून पेटी व व्हायोलिनवर संगीतरचना करण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने साल्झबुर्ग सोडले व व्हियेनामध्ये वास्तव्यास आला. त्याच्या अनेक अजरामर रचनांची निर्मिती येथेच झाली. संगीतकार ह्या पेशामध्ये त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली परंतु त्याची आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली. १७९१ साली ३५ वर्ष वयाचा असताना त्याचे गूढ परिस्थितीमध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने निर्माण केलेल्या संगीतरचना आजवर सर्वोत्तम मानल्या जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9892.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..813c83d8fbcdc1284f0cc6ed3368f2e77933a863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9892.txt @@ -0,0 +1,3 @@ + +बेन-हर हा १९५९साली प्रदर्शित झालेला अमेरिकन इंग्लिश चित्रपट आहे. निर्माती मेट्रो गोल्डविन मेयर ह्या कंपनीची होती, तर विल्यम वायलरने याचे दिग्दर्शन केले. चित्रपटात कार्ल्टन हेस्टन, जॅक हॉकिन्स, स्टीव्हन बॉइड, ह्यू ग्रिफिथ आणि हाया हरारीत यांनी अभिनय केला होता. +याच नावाचा मूकपट १९२५ साली प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9893.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..747e0126d82516358511be80aabf8671f64c0c2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9893.txt @@ -0,0 +1 @@ +बेन ॲंथोनी फॉस्टर (३ एप्रिल, १९८३ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा गोलरक्षक असून प्रीमीयर लीगमध्ये वॉटफर्ड एफ.सी.कडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9898.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ad1499fa4e8ccb578face4e2f7bbce8dc96c5c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9898.txt @@ -0,0 +1,11 @@ +३० एप्रिल, इ.स. २०१९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +बेन कटिंग (जन्म ३० जानेवारी १९८७) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. हा अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. श्रीलंकेमध्ये २००६ च्या अंडर -१९ क्रिकेट विश्वचषकात कटिंगने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. २००७ ते २०१८ दरम्यान क्वीन्सलंडकडून प्रथम वर्गीय क्रिकेट कटिंग खेळला. त्यानंतर त्याने केवळ श्वेत-बॉलनेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली.[१] +२००७/ ०८ च्या हंगामातील पहिल्या पुरा कप सामन्यात क्वीन्सलंड बुल्सकडून कटिंगने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चेंडूवर पाच वाइड टाकल्यानंतरही[२] मायकेल डी वेनूटोसह तीन विकेट्स घेण्यात त्याला यश आले. २००९-२०१० मध्ये कटिंगने स्पर्धेतील अग्रगण्य विकेट घेणाऱ्यांपैकी एक होता. पहिल्या सहा सामन्यात त्याने २५ बळी मिळवले होते. यांमुळे कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड होण्याची शक्यता बळावेल अशी आशा व्यक्त केली.[३] तो मोसमात अग्रगण्य विकेट घेणारा ठरला. त्याने २३.९१ च्या सरासरीने ४६ बळी टिपले होते. यात तस्मानियाविरुद्धच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ६/३७ कारकिर्दीचा समावेश होता आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा अंदाज वर्तविला जात होता.[४] +ट्वेन्टी -२० खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याचा नवीन व्यवसाय विकसित करण्यासाठी कटिंगने १२ वर्षाच्या कारकिर्दीनंतर प्रथम श्रेणी आणि ए क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सप्टेंबर २०१८ मध्ये, त्याला अफगाणिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत नांगरहर लेपर्डच्या गटात स्थान देण्यात आले.[५] नांगरहर लेपर्डसाठी संयुक्तपणे अग्रणी विकेट घेणारा खेळाडू ठरला होता.[६] +१३ जानेवारी २०१३ रोजी कटिंगने वन डे (एकदिवसीय) सामन्यात पदार्पण केले आणि २६ जानेवारी २०१३ रोजी त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. +ऑगस्ट २०१७ मध्ये लाहोरमध्ये झालेल्या स्वातंत्र्य चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वर्ल्ड इलेव्हन संघात त्याचे नाव होते.[७] +सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने अंतिम सामना जिंकून त्याने प्रथम इंडियन प्रीमियर लीग २०१६ मध्ये ठसा उमटविला. +जानेवारी २०१८ मध्ये, त्याला मुंबई इंडियन्सने २०१८ च्या आयपीएल लिलावात खरेदी केले होते.[८] +जून २०१९ मध्ये, एडमंटन रॉयल्स फ्रँचायझी संघाकडून २०१९ च्या ग्लोबल टी -२० कॅनडा स्पर्धेत खेळण्यासाठी त्यांची निवड झाली.[९] जुलै २०१९ मध्ये, युरो टी-२० स्लॅम क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन आवृत्तीत ॲम्स्टरडॅम नाईट्सकडून खेळण्यासाठी त्यांची निवड झाली.[१०][११] तथापि, त्यानंतरच्या महिन्यात ही स्पर्धा रद्द करण्यात आली.[१२] २०२० च्या आयपीएल लिलावानंतर त्याला मुंबई इंडियन्सने सोडले होते.[१३] २०२० मध्ये त्याला पाकिस्तान सुपर लीग ५ च्या मसुद्यात क्वेटा ग्लेडिएटर्सनी निवडले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_99.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_99.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c446063cebd2ea4fa48dfb60e65d0740e3384ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_99.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप ऑनरियस दुसरा (९ फेब्रुवारी, १०६० - १३ फेब्रुवारी, इ.स. ११३०:रोम) हा डिसेंबर २१, इ.स. ११२४ पासून मृत्यूपर्यंत पोपपदावर होता. +याचे मूळ नाव लॅंबर्तो स्कानाबेची होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9925.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7e364b2c5e5223a3a47b836f90880ad71f45f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9925.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +बेन मॅक्डरमॉट (१२ डिसेंबर, १९९४:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने संयुक्त अरब अमिराती विरुद्ध २२ ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9939.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a0d2c64f1f1ab916278a7c131fc48e62cfddb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9939.txt @@ -0,0 +1,2 @@ +७ मे, इ.स. २०१२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9947.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab305bbc73d3d5fab26c229b5e05e24bb4d7ceca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9947.txt @@ -0,0 +1,9 @@ +बेनझीर भुट्टो (सिंधी: بينظير ڀٽو ; उर्दू: بینظیر بھٹو ; रोमन लिपी: Benazir Bhutto;) (जून २१, इ.स. १९५३ - डिसेंबर २७, इ.स. २००७) ही पाकिस्तानातील राजकारणी व माजी पंतप्रधान होती. ती पाकिस्तान पीपल्स पार्टी या डाव्या-मध्यममार्गी पक्षाची अध्यक्ष होती. एखाद्या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेतृत्वपदापर्यंत पोचलेली ती पहिली महिला होती[१]. इ.स. १९८८ - इ.स. १९९० व इ.स. १९९३ - इ.स. १९९६ या कालखंडांदरम्यान ती दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती. +तिचा पिता झुल्फिकार अली भुट्टो हा सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिला होता. ४ भावंडांमध्ये बेनझीर सर्वात मोठी होती. तिचा विवाह पाकिस्तानी उद्योगपती आसिफ अली झरदारी ह्यासोबत झाला. त्यांना दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधान पद भुषवण्याची संधी मिळाली व दोन्ही वेळा त्यांचे सरकार नियोजित कालावधी पूर्ण करण्यापुर्वीच भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून राष्टृपतींद्वारा बरखास्त करण्यात आले. दुसऱ्यांदा सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर त्या अलिखित करार नुसार लंडन येथे निघुन गेल्या. कालांतराने २००७ साली त्यांनी पुन्हा पाकिस्तानात परतायचे प्रयत्न चालु केले. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी फारसी अनुकुलता दर्शविली नाही. तरीही त्या पाकिस्तानात परत आल्या. अखेर प्रचारसभेत झालेल्या बॉंबस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली. त्यामागचे नेमके सुत्रधार अजुन अंधारात आहेत. +बेनझीर भुट्टो यांचा जन्म २१ जून १९५३ साली पाकिस्तानात कराची येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाकिस्तानातच झाले. त्यापुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. १९६९ ते १९७३ दरम्यान त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात , रॅडक्लिफ कॉलेजमधुन पदवी प्राप्त केली. पुढे यादिवसांची आठवण करतांना त्यानी आपल्या आयुष्यातील सर्वात सुखद ४ वर्षे असा उल्लेख केला आहे. त्यापुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे +१९७३ ते ७७ दरम्यान राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. +१८ डिसेंबर १९८७ला त्यांनी पाकिस्तानी उद्योगपती असिफ अलि झरदारी सोबत विवाह केला. विवाहा नंतरही त्यांनी आपले भुट्टो आडनाव कायम ठेवले. त्यांना २ मुली व १ मुलगा असे अपत्य झाले. सध्या त्यांचा मुलगा बिलावल हा सुद्धा आपले आईचे आडनाव 'भुट्टो' वापरत आहे. +पिता झुल्फिकार अली भुट्टो यांनी बेनझीर यांना राजकारणाचे बाळकडु पाजले. झुल्फिकार अलींना पंतप्रधान पदी निवड झाल्याबरोबर ७१ साली भारतात शिमला करारासाठी यावे लागले होते. ते बेनझीरलाही सोबत घेऊन आले. बेनझीर म्हणतात त्यावेळी भारतात येतांना त्या फार साशंक होत्या. आपण शत्रु राष्ट्राचे प्रतिनिधी असल्याने आपला फार तिरस्कार वा विरोध होईल असे त्यांना वाटले. त्यांच्या वडिलांना त्यांना इंदिराजींचे निरक्षण करून काही अनुभव जोडण्याचा सल्ला दिला होता. बेनझीर सुद्धा इंदिरा गांधी पासून फार प्रभावित झाल्या. त्याहुनही त्या भारतात मिळालेल्या वागणुकीने आनंदीत झाल्या. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9948.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8199a81659fe4de12a60ac4d1a6c2de240ee576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9948.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ISB, आप्रविको: OPRN) हा इस्लामाबाद ह्या पाकिस्तानच्या शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात असे. +विमान गंतव्य स्थानासाठी १० किलोमीटर अंतर राहिले असताना, हुसेन आबाद ह्या खेड्यानजीक स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.४० वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात ११ मुले धरून एकूण १२१ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. अपघातात सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9954.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b3dc2ac1047650de9a6d41de08d3ee281a2765 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9954.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेनिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याची दोन प्रशासकीय केन्द्रे बेनिंग्टन आणि मँचेस्टर येथे आहेत.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,३४७ इतकी होती.[२] +बेनिंग्टन काउंटीची रचना १७७८ मध्ये झाली.[३] या काउंटीला व्हरमाँटचे गव्हर्नर बेनिंग वेंटवर्थ यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9965.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0e4d43b17173c82c414ed4b3caf7777649f69f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9965.txt @@ -0,0 +1 @@ +बेनिन फुटबॉल संघ (फ्रेंच: L'équipe du Bénin de football; फिफा संकेत: BEN) हा पश्चिम आफ्रिकामधील बेनिन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला बेनिन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ९१व्या स्थानावर आहे. आजवर बेनिन एकाही फिफा विश्वचषक अथवा फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला नाही. त्याने आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धेमध्ये तीन वेळा पात्रता मिळवली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9974.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9211f2eba7afffc9438731b556435a4c6c3e45cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9974.txt @@ -0,0 +1 @@ +बेंजामिन बेनी हुगेल (७ जुलै, इ.स. १९७७:डोर्नाख, स्वित्झर्लंड - ) हा  स्वित्झर्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा बुंदेसलीगामध्ये आइनट्राख्ट फ्रांकफुर्टकडून खेळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9987.txt b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcc398f89e56a8cd9127c5ed4f01a8c4c1a740a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_9987.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप इनोसंट अकरावा (मे १६, इ.स. १६११:कोमो, इटली - ऑगस्ट १२, इ.स. १६८९:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव बेनेदेत्तो ओदेस्काल्ची असे होते.