diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1000.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1000.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1000.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10028.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10028.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..94c7a6f772570c680600aa48676a23675e4b3512
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10028.txt
@@ -0,0 +1 @@
+गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10030.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10030.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8ece40143e83a78be236e7643ca928941788e362
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10030.txt
@@ -0,0 +1 @@
+उत्तर गोवा (जुने नाव: पणजी) हा गोवा राज्यातील २ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: दक्षिण गोवा).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10045.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10045.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1401c7786d5fd42fd16a391a0f8514fc7efca09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10045.txt
@@ -0,0 +1,5 @@
+उत्तर डेव्हॉन हा एक मतदारसंघ [n १] आहे. २०१५ पासून, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कन्झर्वेटिव्ह पार्टीचे पीटर हेटन-जोन्स करत आहेत. [n २]
+१९५० - १९७४: बार्नस्टॅपल आणि दक्षिण मोल्टनचे नगरपालिका बोर, इल्फ्राम्बे आणि ल्युटॉनचे शहरी जिल्हे, आणि बार्नस्टॅपल आणि दक्षिण मोल्टनचे ग्रामीण जिल्हे.
+१९७४ - १९८३: बार्नस्टॅपल आणि बायडफोर्डचे नगरपालिका बोर, इल्फ्राम्बेचे शहरी जिल्हे, लिंटन, आणि नॉर्थम आणि बार्नस्टॅपल, बाईडफोर्ड आणि दक्षिण मोल्टनचे ग्रामीण जिल्हे.
+१९८३ - २०१०: नॉर्थ डेव्हॉनचे जिल्हा आणि ताव, ताव वॅले आणि वेस्ट क्रिडीचे मिड डेव्हॉनचे जिल्हा.
+२०१० - वर्तमान: उत्तर डेव्हॉन जिल्हा.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10060.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10060.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66dc09341f2e6ea80a89714358dda4b4a1e6835e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10060.txt
@@ -0,0 +1,2 @@
+नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ - ८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदेड उत्तर मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, लिंबगांव ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते ९, २८ ते ३९, ५० ते ५८ यांचा समावेश होतो. नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
+शिवसेना पक्षाचे बालाजी देविदासराव कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10084.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10084.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9e86d64706af511c4fedca9d41ac79881ffbc8f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10084.txt
@@ -0,0 +1,70 @@
+उत्तर पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर येथे असून उत्तर प्रदेशाचा काही भाग उत्तर पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
+उत्तर पूर्व रेल्वेचे तीन विभाग आहेत.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10097.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10097.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f7d43cd96924f3176f4b42268b077b10851995d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10097.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अखिलेश यादव
+सपा
+योगी आदित्यनाथ
+भाजप
+उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे तर भूतपूर्व मुख्यमंत्री मायावती ह्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या होत्या. भारतीय जनता पक्षाने आपला नेता जाहीरना करता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याच नावाखाली निवडणूक प्रचार केला. उत्तर प्रदेशसोबत उत्तराखंड, गोवा, पंजाब व मणिपूर ह्या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या. सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले.
+ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, अवध, पूर्वांचल इत्यादी सर्व भौगोलिक भागांमध्ये भाजपने मुसंडी मारली व सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारुण अपयशाचा सामना करावा लागला. भाजपच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व १९ मार्च २०१७ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1010.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1010.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2de4b6973a3afaa8ad32dbb019e99b791da2a329
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1010.txt
@@ -0,0 +1,16 @@
+अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते.
+भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणाऱ्या वैदिक साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.
+ब्रह्म पुराणात असा उल्लेख सापडतो की जी व्यक्ती खोटे बोलत नाही, जी आस्तिक वृत्तीची आहे, जी देवपूजा परायण आहे, जी ब्राह्मणाचा सत्कार करते, जी कृतघ्नपणे वागत नाही, जी कोणाची ईर्ष्या करीत नाही अशा व्यक्तीला सुखावह मृत्यू येतो.(२१४.३४-३९)[१]
+भारतीय तत्त्वज्ञान असे मानते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या मनात जे विचार येतात त्यानुसार त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो. त्यामुळे परमेश्वर सन्निध असण्यासाठी अशा वेळी ॐ नमो भगवते वासुदेवाय। असा जप करावा असे सांगितले जाते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की जी व्यक्ती अंतकाळी माझे स्मरण करते ती मृत्यूनंतर माझ्यापाशी येते. उत्तरायणात आलेला मृत्यू हा पुण्यकारक मानला जातो असेही गीतेत सांगितले गेले आहे.[१]
+दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे. जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले जाते.. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा. त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.
+एके काळी अंत्येष्टीत (मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कारात) पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :
+द्वि व त्रि पुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. अस्थीचे विसर्जन :
+अस्थी अंत्यसंस्काराच्या दिवशी किंवा 3ऱ्या, 7व्या किंवा 9व्या दिवशी गोळा केली जातात आणि 10 व्या दिवसाच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित केली जातात. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करणे चांगले. अस्थीचे विसर्जन 10 व्या दिवसानंतर करायचे असेल तर तीर्थ-श्राद्धाच्या विधीनंतरच करावे. अंतिम विधी करण्यासाठी कर्त्याचे जन्म-नक्षत्र, ग्रहण-योग, गुरु-शुक्र अस्त इत्यादी पाळावे लागतात.वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा.
+पिंडदान ९ व्या दिवसापासून सुरू करतात . आजकाल, पिंडदान जे 1ल्या दिवसापासून १०व्या दिवसापर्यंत केले जाते किंवा 10 व्या दिवशी एकत्रित विधी म्हणून केले जाते.
+10 व्या दिवशी, पिंडदान हे शिव मंदिरात किंवा नदीच्या काठावर किंवा जवळच्या धर्मशाळेत किंवा स्मशानभूमी (स्मशानभूमी) मध्ये असलेल्या देवतेच्या मंदिरात केले जाते. नंतर यथाकाल श्राद्धविधी करावा.
+सपिंडीकरण श्राद्ध १२ व्या दिवशी केले जाते. सपिंडिकरण श्राद्ध केल्याने व्यक्ती 'पितृ' ही पदवी प्राप्त करून पितृलोकात स्थान मिळवते.
+अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम यमाई देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.
+गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शवयात्रा सुरू करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंड द्यावा, असे एकूण पाच पिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताच्या कपाळ, मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, तिलांजली असे सर्व विधी केले जातात.[२]
+
+हिंदू अंतीम संस्काराचे महत्त्व:
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10120.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10120.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70c17a065a35fdc00e8d79241ff1182966b2225f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10120.txt
@@ -0,0 +1 @@
+भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म व जैन धर्म हे चार भारतीय धर्म असून जगातील या मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे. भारत ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10122.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10122.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..48497ffc640e7a52b323cb203b58c58e3eb02e15
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10122.txt
@@ -0,0 +1 @@
+मंगळूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1018.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1018.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c6c312d16a7462697905462f796ea4a41639f4b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1018.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अंत्रोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10185.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10185.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5c617ad1737a876ea296408e2231c11d7e5a4dfe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10185.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ उत्तरवाधोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10187.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10187.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..33ee63afbc84ece83b1fec42b68a68fd2f1ce094
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10187.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उत्तरशिव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10192.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b9cf784953c4f180daa8b6f8d7981ab18ad6a23
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10192.txt
@@ -0,0 +1 @@
+उत्तरा बावकर (१९४४ - १२ एप्रिल, २०२३) या मराठी आणि हिंदी भाषा नाटके, चित्रपट व दूरदर्शन मालिकांतून काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. बावकर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माजी विद्यार्थिनी होत्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10210.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10210.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..37e0b187988dc0b738c2ebd01f57b8ea0ec669f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10210.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+उत्तरायण हा शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बिपीन नाडकर्णी ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटाने मराठीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे.
+चित्रपटाचे कथानक जयवंत दळवी लिखित "दुर्गी" या मराठी नाटकावर आधारित आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10213.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10213.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..942e39ee890c1704e9028bd74ccfd5cea002c31d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10213.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उत्तराषाढा हे एक नक्षत्र आहे.
+भारतीय नक्षत्रमालिकेतील एकविसावे नक्षत्र. या नक्षत्राचा पहिला चरण (चतुर्थांश) धनू राशीत व पुढचे तीन चरण मकर राशीत येतात. (पाश्चात्य) धनूपैकी सिग्मा [नंकी, भोग २५८० ४८·९’; शर–३० २८·१’; प्रत २·१४, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा या नक्षत्राचा योगतारा (प्रमुख तारा) आहे व धनूपैकीच झीटा हाही यात आहे. काहींच्या मते धनूपैकी फाय व टाउ हे तारेही उत्तराषाढात आहेत. या नक्षत्राची देवता विश्वेदेव आणि आकृती हत्तीच्या दातासारखी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10219.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10219.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7796a4188f59851300aefdb7a5f92ed05961b8fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10219.txt
@@ -0,0 +1 @@
+उत्तानासन हे सूर्यनमस्कारांतील एक आसन आहे. शरीर लवचीक होण्यास याची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10230.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10230.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9b7f9dc078acc9d45fb1c5f815d059655a2b687
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10230.txt
@@ -0,0 +1 @@
+उत्पल वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10233.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d71f8bd3a052cabc6aae0b927296dd1c95348237
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10233.txt
@@ -0,0 +1,17 @@
+उत्पादन म्हणजे उपभोगासाठी (आउटपुट) काहीतरी तयार करण्यासाठी विविध सामग्री इनपुट आणि अभौतिक इनपुट (योजना, माहिती) एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. हे आउटपुट, चांगली किंवा सेवा तयार करण्याची क्रिया आहे ज्याचे मूल्य आहे आणि व्यक्तींच्या उपयुक्ततेमध्ये योगदान देते. उत्पादनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अर्थशास्त्राचे क्षेत्र उत्पादन सिद्धांत म्हणून ओळखले जाते, जे अर्थशास्त्राच्या उपभोग (किंवा ग्राहक) सिद्धांताशी जोडलेले आहे.
+मूळ निविष्ठांचा (किंवा उत्पादनाचे घटक) उत्पादकपणे वापर केल्याने उत्पादन प्रक्रिया आणि आउटपुट थेट परिणाम होतो. प्राथमिक उत्पादक वस्तू किंवा सेवा म्हणून ओळखले जाते, जमीन, श्रम आणि भांडवल हे तीन मूलभूत उत्पादन घटक मानले जातात. हे प्राथमिक इनपुट आउटपुट प्रक्रियेत लक्षणीयरीत्या बदलले जात नाहीत किंवा ते उत्पादनातील संपूर्ण घटक बनत नाहीत. शास्त्रीय अर्थशास्त्रानुसार, सामग्री आणि ऊर्जा हे दुय्यम घटक म्हणून वर्गीकृत केले जातात कारण ते जमीन, श्रम आणि भांडवल यांची द्वि-उत्पादने आहेत.[3] पुढे शोधताना, प्राथमिक घटक समाविष्ट असलेल्या सर्व संसाधनांचा समावेश करतात, जसे की जमीन, ज्यामध्ये मातीच्या वर आणि खाली नैसर्गिक संसाधने समाविष्ट आहेत. तथापि, मानवी भांडवल आणि श्रम यामध्ये फरक आहे.[4] उत्पादनाच्या सामान्य घटकांव्यतिरिक्त, विविध आर्थिक विचारांच्या शाळांमध्ये, उद्योजकता आणि तंत्रज्ञान कधीकधी उत्पादनामध्ये विकसित घटक मानले जातात.[5][6] उत्पादनाचे आउटपुट प्राप्त करण्यासाठी नियंत्रण करण्यायोग्य इनपुटचे अनेक प्रकार वापरले जातात हे सामान्य आहे. उत्पादन कार्य इनपुट आणि आउटपुटचे प्रमाण यांच्यातील संबंधांचे मूल्यांकन करते.[7]
+आर्थिक कल्याण हे उत्पादन प्रक्रियेत तयार केले जाते, याचा अर्थ मानवी इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्दिष्ट असलेल्या सर्व आर्थिक क्रियाकलाप. ज्या प्रमाणात गरजा पूर्ण होतात ते सहसा आर्थिक कल्याणाचे उपाय म्हणून स्वीकारले जाते. उत्पादनामध्ये दोन वैशिष्ट्ये आहेत जी वाढत्या आर्थिक कल्याणाचे स्पष्टीकरण देतात. ते वस्तू आणि सेवांचे गुणवत्ता-किंमत-गुणोत्तर सुधारत आहेत आणि वाढत्या आणि अधिक कार्यक्षम बाजार उत्पादनातून किंवा एकूण उत्पादनातून उत्पन्न वाढवत आहेत जे GDP वाढविण्यात मदत करतात. उत्पादनाचे सर्वात महत्त्वाचे प्रकार आहेत:
+आर्थिक कल्याणाचे मूळ समजून घेण्यासाठी, आपण या तीन उत्पादन प्रक्रिया समजून घेतल्या पाहिजेत. ते सर्व वस्तूंचे उत्पादन करतात ज्यांचे मूल्य असते आणि ते व्यक्तींच्या कल्याणासाठी योगदान देतात.
+गरजा पूर्ण करणे ही उत्पादित वस्तूंच्या वापरातून उद्भवते. जेव्हा वस्तूंची गुणवत्ता-किंमत-गुणोत्तर सुधारते आणि कमी किमतीत अधिक समाधान मिळते तेव्हा गरजेचे समाधान वाढते. वस्तूंची गुणवत्ता-किंमत-गुणोत्तर सुधारणे हा उत्पादकासाठी उत्पादनांची स्पर्धात्मकता सुधारण्याचा एक आवश्यक मार्ग आहे परंतु ग्राहकांना वितरित केलेल्या या प्रकारचे नफा उत्पादन डेटाद्वारे मोजले जाऊ शकत नाहीत. उत्पादनांची स्पर्धात्मकता सुधारणे म्हणजे अनेकदा उत्पादकाला उत्पादनाच्या किमती कमी होतात आणि त्यामुळे उत्पन्नातील तोटा ज्याची भरपाई विक्रीच्या वाढीसह होते.
+वाढत्या आणि अधिक कार्यक्षम बाजार उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीमुळे आर्थिक कल्याण देखील वाढते. बाजार उत्पादन हा एकमेव उत्पादन प्रकार आहे जो भागधारकांना उत्पन्न तयार करतो आणि वितरित करतो. सार्वजनिक उत्पादन आणि घरगुती उत्पादनाला बाजारातील उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वित्तपुरवठा केला जातो. अशाप्रकारे बाजारातील उत्पादनाची कल्याण निर्माण करण्यात दुहेरी भूमिका असते, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या निर्मितीची भूमिका आणि उत्पन्न निर्माण करण्याची भूमिका. कारण ही दुहेरी भूमिका बाजारातील उत्पादन आर्थिक कल्याणाची "प्राइमस मोटर" आहे आणि म्हणूनच येथे पुनरावलोकन केले जात आहे.
+उत्पादनाची मूलभूत धारणा अशी आहे की नफा वाढवणे हे उत्पादकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उत्पादन मूल्ये (आउटपुट मूल्य) आणि खर्च (उत्पादनाच्या घटकांशी संबंधित) मूल्यांमधील फरक म्हणजे गणना केलेला नफा. कार्यक्षमता, तंत्रज्ञान, किंमत, वर्तणूक, उपभोग आणि उत्पादकता बदल हे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत जे उत्पादनाच्या अर्थशास्त्रावर लक्षणीय परिणाम करतात.
+लेखात|कार्यक्षमता}} उत्पादनामध्ये, कार्यक्षमता अकार्यक्षम (इष्टतम नाही) पातळी निर्माण करण्याऐवजी पूर्ण क्षमता साध्य करण्यात आणि राखण्यात मोठी भूमिका बजावते. कार्यक्षमतेतील बदल सध्याच्या इनपुटमधील सकारात्मक बदलाशी संबंधित आहेत, जसे की तांत्रिक प्रगती, उत्पादकाच्या स्थितीशी संबंधित.[8] कार्यक्षमतेची गणना जास्तीत जास्त संभाव्य आउटपुटला प्रत्यक्ष इनपुटने भागून केली जाते. कार्यक्षमतेच्या गणनेचे उदाहरण म्हणजे लागू केलेल्या इनपुटमध्ये 100 युनिट्स तयार करण्याची क्षमता असल्यास परंतु 60 युनिट्सचे उत्पादन होत असल्यास, आउटपुटची कार्यक्षमता 0.6 किंवा 60% आहे. शिवाय, स्केलची अर्थव्यवस्था कोणत्या बिंदूवर उत्पादन कार्यक्षमता (परतावा) वाढवता येते, कमी करता येते किंवा स्थिर राहू शकते हे ओळखतात.
+हा घटक उत्पादन कार्याच्या सीमारेषेवर तंत्रज्ञानाचे चालू अनुकूलन पाहतो. तांत्रिक बदल हा एक आहे
+एक दुरुस्त धातू आहे, त्याचे उत्पादनावरील परिणामांचे निरीक्षण करणे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.[9]
+निर्मात्याचे वर्तन आणि उत्पादनाची अंतर्निहित धारणा यांच्यात एक मजबूत संबंध आहे - दोन्ही नफा जास्तीत जास्त वर्तन गृहीत धरतात. उपभोगाच्या परिणामी उत्पादन एकतर वाढू शकते, कमी केले जाऊ शकते किंवा स्थिर राहू शकते, इतर विविध घटकांमध्ये. उत्पादन आणि उपभोग यांच्यातील संबंध पुरवठा आणि मागणीच्या आर्थिक सिद्धांताच्या विरुद्ध आरसा आहे. त्यानुसार, जेव्हा घटक वापरापेक्षा उत्पादन कमी होते, तेव्हा याचा परिणाम उत्पादकता कमी होतो. याउलट, उपभोगाच्या तुलनेत उत्पादनात वाढ ही उत्पादकता वाढली आहे.
+आर्थिक बाजारपेठेत, उत्पादन इनपुट आणि आउटपुट किंमती बाह्य घटकांवरून सेट केल्या जातात असे गृहित धरले जाते कारण उत्पादक हा किंमत घेणारा असतो. म्हणून, उत्पादन अर्थशास्त्राच्या वास्तविक-जगातील अनुप्रयोगामध्ये किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर किंमत खूप जास्त असेल तर उत्पादनाचे उत्पादन केवळ अव्यवहार्य आहे. किंमत आणि उपभोग यांच्यात एक मजबूत दुवा देखील आहे, ज्याचा एकूण उत्पादन प्रमाणात प्रभाव पडतो.[10][11]
+उत्पादनाचे भागधारक म्हणजे उत्पादक कंपनीमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, गट किंवा संस्था. आर्थिक कल्याण कार्यक्षम उत्पादनातून उद्भवते आणि ते कंपनीच्या भागधारकांमधील परस्परसंवादाद्वारे वितरित केले जाते. कंपन्यांचे भागधारक हे आर्थिक अभिनेते आहेत ज्यांना कंपनीमध्ये आर्थिक स्वारस्य असते. त्यांच्या हितसंबंधांच्या समानतेच्या आधारावर, भागधारकांना त्यांचे हित आणि परस्पर संबंध वेगळे करण्यासाठी तीन गटांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते. तीन गट खालीलप्रमाणे आहेत.
+कंपनीचे ग्राहक हे सामान्यत: ग्राहक, इतर बाजार उत्पादक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादक असतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाची वैयक्तिक उत्पादन कार्ये आहेत. स्पर्धेमुळे, वस्तूंच्या किंमत-गुणवत्ता-गुणोत्तरामध्ये सुधारणा होते आणि यामुळे ग्राहकांना चांगल्या उत्पादकतेचे फायदे मिळतात. ग्राहकांना कमी पैसे जास्त मिळतात. घरांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रात याचा अर्थ असा होतो की कमी खर्चात जास्त गरजा पूर्ण केल्या जातात. या कारणास्तव, ग्राहकांचे उत्पन्न अपरिवर्तित असले तरीही त्यांची उत्पादकता कालांतराने वाढू शकते.
+कंपन्यांचे पुरवठादार सामान्यत: साहित्य, ऊर्जा, भांडवल आणि सेवांचे उत्पादक असतात. त्या सर्वांची वैयक्तिक उत्पादन कार्ये आहेत. पुरवठा केलेल्या वस्तूंच्या किंमती किंवा गुणांमधील बदलांचा परिणाम दोन्ही कलाकारांच्या (कंपनी आणि पुरवठादार) उत्पादन कार्यांवर होतो. आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचतो की कंपनी आणि तिच्या पुरवठादारांची उत्पादन कार्ये सतत बदलण्याच्या स्थितीत आहेत.
+उत्पादनात सहभागी होणारे, म्हणजे कामगार शक्ती, समाज आणि मालक यांना एकत्रितपणे उत्पादक समुदाय किंवा उत्पादक म्हणून संबोधले जाते. उत्पादक समुदाय विकसनशील आणि वाढत्या उत्पादनातून उत्पन्न मिळवतो.
+वस्तूंद्वारे प्राप्त होणारी कल्याण ही वस्तूंच्या किंमत-गुणवत्तेच्या संबंधांमुळे उद्भवते. बाजारातील स्पर्धा आणि विकासामुळे, वस्तूंच्या किंमती-गुणवत्तेचे संबंध कालांतराने सुधारतात. सामान्यतः एखाद्या वस्तूची गुणवत्ता वाढते आणि कालांतराने किंमत कमी होते. हा विकास ग्राहकांच्या उत्पादन कार्यांवर अनुकूल परिणाम करतो. ग्राहकांना कमी पैसे जास्त मिळतात. ग्राहक ग्राहकांना कमी खर्चात अधिक समाधान मिळते. या प्रकारच्या कल्याण निर्मितीची केवळ अंशतः उत्पादन डेटावरून गणना केली जाऊ शकते. या अभ्यासात परिस्थिती मांडली आहे. उत्पादक समुदाय (कामगार शक्ती, समाज आणि मालक) त्यांनी उत्पादनासाठी वितरीत केलेल्या इनपुटची भरपाई म्हणून उत्पन्न कमावते. जेव्हा उत्पादन वाढते आणि अधिक कार्यक्षम होते, तेव्हा उत्पन्न वाढते. उत्पादनामध्ये हे पगार, कर आणि नफा देण्याची क्षमता वाढवते. उत्पादनाची वाढ आणि सुधारित उत्पादकता उत्पादक समुदायासाठी अतिरिक्त उत्पन्न निर्माण करते. त्याचप्रमाणे, समाजात प्राप्त झालेली उच्च उत्पन्न पातळी हे उत्पादनाच्या उच्च परिमाण आणि त्याच्या चांगल्या कामगिरीचे परिणाम आहे. या प्रकारची कल्याणकारी पिढी - आधी सांगितल्याप्रमाणे - उत्पादन डेटावरून विश्वासार्हपणे गणना केली जाऊ शकते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10249.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10249.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b6d6e054e4a700263bae8ac9075eabe8f743339
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10249.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उदंचन जलविद्युत प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्पातील एक प्रकार आहे. या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये एखाद्या उंचीचा उपयोग करून पाण्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती केली जाते. यामध्ये दोन जलाशयांचा वापर केला जातो.
+ऊर्ध्व जलाशयातील पाण्याचा वापर विजेच्या जास्त मागणीच्या काळात केला जातो व वीजनिर्मिती केली जाते. विजेच्या कमी मागणीच्या काळात हे निम्न जलाशयात साठवलेले पाणी स्वस्त वीज वापरून पुन्हा ऊर्ध्व जलाशयात टाकले जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10275.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10275.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e4adf10d35d4fee98f360c2a9fa43192318c62ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10275.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. उदय निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २०हून अधिक वर्षे आयटी तज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आले आहेत. ३० ऑक्टोबर २०१७पर्यंत ते दूरचित्रवाणीच्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. ते एक पत्रकार, वक्ते आणि लेखक आहेत.
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1028.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1028.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66761ae095f59b423db4a6d4d2ec7b531c93520b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1028.txt
@@ -0,0 +1,23 @@
+११° ४०′ ४८″ N, ९२° ४३′ १२″ E
+अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा अंदमान आणि निकोबार बेटे हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेयेस ही बेटे समाविष्ट आहेत. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
+‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान).[ संदर्भ हवा ] दुसऱ्या मतानुसार,
+अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूलनिवासी जमाती जमातीवरून पडलेले आहे.
+‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५० च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.
+अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. सावरकरांनी त्यांच्या 'कमला' काव्याची निर्मिती या ठिकाणच्या सेल्युलर जेलमध्ये केली. कोणतेही लेखन साहित्य नसताना ही निर्मिती केली गेली होती.
+अंदमान-निकोबारमध्ये एकूण ३ जिल्हे आहेत.
+१) उत्तर आणि मध्य अंदमान
+२) दक्षिण अंदमान
+३) निकोबार
+या समूहात असलेल्या रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप हे नवीन नाव दिले आहे. तसेच नील बेटाचे 'शहीद द्वीप', तर 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप' अशी बदलेली नावे आहेत.[१][२]
+पाच वेळा अंदमानचे अभ्यास दौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी व इतिहासाचे भान जपत, वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
+कृषी
+अंदमान-निकोबारमधील एकूण ४८,६७५ हेक्टर (१२०,२८० एकर) जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते. अन्नपदार्थ, अंदमान ग्रुप बेटांमध्ये मुख्यत्वे घेतले जाते, तर नारळ आणि अंडकोट हे निकोबार ग्रुप बेटांची रोख पिके आहेत. रब्बी हंगामात डाळी, तेलबिया आणि भाजीपाला इत्यादी उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या मालकीच्या डोंगराळ प्रदेशात आंबा, सांता (Kinnow?), संत्री, केळी, पपया, अननस आणि रूट पीक यांसारख्या विविध प्रकारच्या फळांचे पीक घेतले जाते. मटि(??), लवंग, जायफळ आणि दालचिनी यांसारख्या मसाल्यांची पिके एक मल्टि-स्तरीय पीक पद्धती अनुसरून उगवली जातात. या बेटांवर रबर, लाल तेल, हस्तरेखा(??), नॉन आणि काजू मर्यादित प्रमाणात होतात.
+उद्योग
+अंदमान-निकोबारमध्ये १,३७४ नोंदणीकृत लघु-स्तरीय, गावे आणि हस्तकला एकके आहेत. यांशिवाय शेल (??) आणि लाकूड हस्तकला हीही एकके आहेत. मध्यम आकाराची चार औद्योगिक एकके देखील आहेत. एसएसआय युनिट्स पॉलिथीन पिशव्या, पीव्हीसी कंड्यूट पाईप्स आणि फिटिंग्ज, पेंट्स व वार्निश, फायबर ग्लास आणि मिनी आट(??) मिल्स, सॉफ्ट ड्रिंक आणि पेये इत्यादींच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहेत. लहान आकाराची हस्तकला एकके शिंपले, बेकरी उत्पादनांमध्ये गुंतलेले आहेत. तांदूळ गिरण्या चालवणे, फर्निचर बनविणे हेही उद्योग अंदमान-निकोबारमध्ये चालतात..
+अंदमान आणि निकोबार बेटे इन्टिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पर्यटन, मत्स्यव्यवसाय, उद्योग आणि औद्योगिक वित्तपुरवठा या क्षेत्रांत विस्तारले आहेत. ते अलायन्स एर / जेट एरवेजसाठी अधिकृत एजंट म्हणून काम करतात. बहुतेक स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे असल्याने ही बेटे एक पर्यटन स्थळ बनली आहेत.[३]
+पर्यटन
+मुख्य लेख : अंडमान आणि निकोबार बेटांमधील पर्यटन
+अंदमान आणि निकोबार बेटे ही परदेशी समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे जागतिक प्रवाशांच्या भेटीची बेटे, तसेच समान नामांकित, स्नॉर्केलिंग आणि समुद्र-चालनासारख्या साहसी खेळांच्या अद्भुत संधींसह प्रमुख पर्यटन केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. एनआयटीआय (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया)च्या अंतर्गत वेगवेगळ्या बेटांचा विकास करण्याची योजना चालू आहे. अव्हिस आयलॅंड, स्मिथ आयलॅंड आणि लाँग आयलंडमध्ये शासनाच्या सहभागाने लक्झरी रिसॉर्ट्स नियोजित आहेत.[४]
+पोर्ट ब्लेअरमध्ये, मुख्य ठिकाणे म्हणजे सेल्युलर जेल, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चथम सॉ मिल, मिनी झू, कॉर्बिन्स कॉव्ह, चिडिया टापू, वंदूर बीच, फॉरेस्ट म्युझियम, ॲँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम, फिशरीज म्युझियम, नवल संग्रहालय (सामुद्रिका), रॉस बेट आणि उत्तर बे बेट. पूर्वी भेट देता येत असलेले वायपर बेट आता प्रशासनाने बंद ठेवले आहे. रावळगर बीचसाठी नील आयलॅंड, स्कुबा डायविंग / स्नॉर्केलिंग / समुद्रचालनासाठी, सिंक बेट, सॅडल पीक, माउंट हॅरिएट, माड ज्वालामुखी व हॅवेलॉक बेट आहे. उत्तर अंदमान येथे असलेल्या दिगलीपूर हेदेखील २०१८पासून लोकप्रिय आहे आणि बरेच पर्यटक उत्तर अंदमान येथे देखील येऊ लागले आहेत. दक्षिणी गट (निकोबार बेटे) बहुतेक पर्यटकांना उपलब्ध नसतात.
+ऊर्जा निर्मिती
+जपानच्या साहाय्याने, दक्षिणी अंदमान द्वीपसमूहात आता १५-मेगावॅट डिझेल पॉवर प्लांट असेल. चीनहून होणाऱ्या तेल पुरवठ्यासाठी एक रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चोक पॉईंट असेल. जलसंध्यां(??)जवळील नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही इंडो-जपानी रणनीति असल्याचे मानले जाते.[५][६]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10285.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10285.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8ffb9a3b5bc98eb046fd576a91e4edd0d895144
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10285.txt
@@ -0,0 +1,16 @@
+उदय उमेश लळीत (जन्म: ९ नोव्हेंबर १९५७) हे भारताचे ४९ वे आणि विद्यमान सरन्यायाधीश आहेत.[१] यापूर्वी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. [२] न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केले होते. [३]
+न्यायमूर्ती लळीत हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील आहेत. [४] [५] [६] भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून चौहत्तर दिवसांच्या कालावधीसाठी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.
+उदय यू ललित यांचा जन्म मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वरिष्ठ वकील यूआर ललित यांच्या कुटुंबात झाला. [७] कुटुंबाचे मूळ गाव सोलापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, रंगनाथ ललित हे देखील वकील होते ज्यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू सोलापूरला भेट दिली तेव्हा दोन स्वतंत्र नागरी स्वागत समारंभाचे अध्यक्षपद भूषवले होते. [८] त्यांचे लग्न अमिता ललित यांच्याशी झाले आहे. [९] मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून ते कायद्याचे पदवीधर आहेत.
+ललित यांनी जून 1983 मध्ये वकिलांच्या बारमध्ये प्रवेश केला आणि 1986 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. 1986 ते 1992 पर्यंत ललित यांनी भारताचे माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केले. 29 एप्रिल 2004 रोजी ललित यांना सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑगस्ट 2014 च्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटले आहे की ललित त्याच्या खटल्यांचा युक्तिवाद करताना त्याची तयारी, संयम आणि "शांत वर्तन" यासाठी उच्च प्रतिष्ठा होती. त्याच अहवालात असे म्हटले आहे की ललित अनेक उच्च-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दिसले आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये राजकारणी आणि चित्रपट कलाकारांचा समावेश होता.
+2011 मध्ये न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि ए.के. गांगुली यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ललित यांची 2G स्पेक्ट्रम प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) साठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आणि असे नमूद केले की, "या खटल्याच्या निष्पक्ष खटल्याच्या हितासाठी, UU ललित यांची नियुक्ती अत्यंत योग्य आहेत."
+त्याच्या व्यावसायिक सामर्थ्याचे वर्णन 'प्रकरणातील कसूनपणा, कायदेशीर प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात संयम आणि खंडपीठासमोर केस मांडताना संयम' असे वर्णन केले जाते.
+10 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या विवाद प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वतःला माघार घेतलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासाठी 'कनेक्टेड केस'मध्ये त्यांची हजेरी राजीव धवन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने या प्रकरणात भाग घेण्याबाबत न्यायमूर्ती ललित यांचा 'अस्वस्थता' लक्षात घेतला. त्यांनी इतर अनेक हाय-प्रोफाइल केसेसमधून स्वतःला दूर केले.
+न्यायमूर्ती यू.यू.ललित हे 13 जुलै 2020 रोजी श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. ते 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे ४९वे सरन्यायाधीश बनणार आहेत.
+ऑगस्ट २०१४ मध्ये, त्यांनी अमित शाह यांचे प्रतिनिधित्व केले ज्यांच्यावर सोहराबुद्दीनच्या न्यायबाह्य हत्येचा आरोप होता. [१०]
+१० ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्यांनी २७ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश म्हणून थेट नियुक्त होणारे ते दुसरे न्यायाधीश आहेत.
+जुलै 2014 मध्ये, तत्कालीन सरन्यायाधीश राजेंद्र मल लोढा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. [११] 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले सहावे वकील ठरले. [८]
+2017 मध्ये, ते तिहेरी तलाकच्या असंवैधानिक स्वरूपाविरुद्धच्या खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. तिहेरी तलाक ही भारतीय मुस्लिम पुरुषांनी त्यांच्या पत्नींना तीन वेळा "तलाक" हा शब्द उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा होती. ललित यांच्यासोबत जेएस खेहर, कुरियन जोसेफ, आरएफ नरिमन आणि अब्दुल नझीर यांनी या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय दिला. [१२]
+10 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या विवाद प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वतःला माघार घेतलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासाठी 'कनेक्टेड केस'मध्ये त्यांची हजेरी राजीव धवन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने या प्रकरणात भाग घेण्याबाबत न्यायमूर्ती ललित यांना सांगितले. [१३] त्यांनी इतर अनेक हाय-प्रोफाइल केसेसमधून स्वतःला दूर केले आहे. [१४]
+मे 2021 मध्ये, ते एका खंडपीठाचा भाग होते ज्याने 2018 भीमा कोरेगाव हिंसाचाराचा आरोपी कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन नाकारला होता. [१५]
+13 जुलै 2020 रोजी पद्मनाभस्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या इंदू मल्होत्रा यांच्यासह ते दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. [१६] [१७] [८]
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10297.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10297.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4d19344386be757d017cbcd7d9a55bbcd53c55e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10297.txt
@@ -0,0 +1 @@
+उदयगिरी विधानसभा मतदारसंघ - १२३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. उदयगिरी हा विधानसभा मतदारसंघ नेल्लोर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10335.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10335.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a601bcf46dfb5d98c7480ffee2232267352a073c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10335.txt
@@ -0,0 +1,4 @@
+उदरशूल ही मानवात सामान्यपणे उद्भवणारी समस्या आहे. यास पोटदुखी असेही संबोधण्यात येते. याची लक्षणे सामान्य, तीव्र अशीही असू शकतात. याचे निदान करणे सहसा कठीण असते पण योग्य रितीने झाल्यास यावर त्वरीत चिकित्सा करणे सहजशक्य आहे. पचनसंस्थेच्या अनेक रोगांमध्ये उदरशूल सामान्यपणे असतो.
+
+आयुर्वेदानुसार, सामान्यरितीने उद्भवणारी पोटदुखी ही:
+पोटदुखी कमी होते.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10342.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cb4be004eb815065f723775e169dabf9eade518f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10342.txt
@@ -0,0 +1,6 @@
+उदा वलव्वे महिम बंदरालागे चनका असंका वेलेगेदेरा (२० मार्च, इ.स. १९८१ - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+
+
+
+
+साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10356.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10356.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b4e7ed319a2c0cabf4f53b11d0ec55edd8a8e05e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10356.txt
@@ -0,0 +1,9 @@
+नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.[१] २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.[२]
+जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.[३] ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.[४]
+मानसिक आघात, अकारण केलेले आरोप, जीवलगांशी झालेले वादविवाद, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, पार्किन्सन्स - हायपोथायरॉइड यासारखे किंवा अन्य शारीरिक आजार, ब्लड प्रेशर -स्टेरॉइडस व काही पित्तशामक औषधे, लहानपणी घडलेला एखाद्या दुर्दैवी प्रसंग, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.[५]
+नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
+काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे Serotonin व Norepihephrine) किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.
+वरील लक्षणे १५ दिवसांच्यावर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते.
+नैराश्यात वरील लक्षणे कमी-जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते. आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे शैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.
+वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात, तर काही व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहतात.
+भारतात १५ कोटी लोक कोणत्याना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत[६] त्यापैकी सुमारे ७ कोटी नैराश्यग्रस्त लोक आहेत. भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते. अनेक नैराश्यग्रस्त रुग्ण विशेषतः निम्न स्तरातील व्यक्ती आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत.[७] पुरेसे मनोविकारतज्ज्ञ आणि सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार उपलब्ध होत नाहीत. नैराश्य बरेचदा शारीरिक लक्षणात वर्णन केले जाते विशेषतः महिलांकडून. महिलांच्या मध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे.पण त्यांना मिळणारे उपचारांवरचा खर्च मात्र पुरुषांच्या मानाने कमीच असतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10375.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10375.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f19cdee2d493a2dba180f8b6867b2c759fc3b1da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10375.txt
@@ -0,0 +1 @@
+उद्धव कानडे हे एक मराठी कवी आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10376.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f24ab4beb18c70516db874fc3b619e1392026c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10376.txt
@@ -0,0 +1,5 @@
+१९° २०′ ४२″ N, ७५° ३४′ ५५″ E
+धारवाडी हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते.
+
+धारवाडी गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10425.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10425.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a343e0dbef3d3ec933c060e35ab3efd67b86448f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10425.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ उधळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10427.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa49dedec3038a52d0d53604160e4903aec82d85
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10427.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उधाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10437.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10437.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7324620ee6d42323cb93105d76d1e48d8d1973a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10437.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+उनकॉम्पाग्रे पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३२१ फूट उंची असलेले हे शिखर कॉलोराडोतील ६व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
+कॅसल पीक • ग्रेझ पीक • माउंट अँटेरो • टोरीझ पीक • क्वांडारी पीक • माउंट एव्हान्स • लाँग्स पीक • माउंट विल्सन
+माउंट शाव्हानो • माउंट प्रिन्सटन • माउंट बेलफोर्ड • क्रेस्टोन नीडल • माउंट येल • माउंट ब्रॉस • किट कार्सन पीक • मरून पीक • टॅबेग्वाश पीक
+माउंट ऑक्सफर्ड • माउंट स्नेफेल्स • माउंट डेमोक्रॅट • कॅपिटोल पीक • पाइक्स पीक • स्नोमास माउंटन • माउंट इओलस
+विंडम पीक • चॅलेंजर पॉइंट • माउंट कोलंबिया • मिसूरी माउंटन • हम्बोल्ट पीक • माउंट बीयेरश्टाट • सनलाइट पीक
+हँडीस पीक • कुलेब्रा पीक • एलिंगवूड पॉइंट • माउंट लिंडसे • लिटल बेर पीक • माउंट शेर्मान • रेडक्लाउड पीक • पिरॅमिड पीक • विल्सन पीक
+सान लुइस पीक • वेटरहॉर्न पीक • माउंट ऑफ द होली क्रॉस • ह्युरॉन पीक • सनशाइन पीक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10438.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10438.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7324620ee6d42323cb93105d76d1e48d8d1973a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10438.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+उनकॉम्पाग्रे पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३२१ फूट उंची असलेले हे शिखर कॉलोराडोतील ६व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
+कॅसल पीक • ग्रेझ पीक • माउंट अँटेरो • टोरीझ पीक • क्वांडारी पीक • माउंट एव्हान्स • लाँग्स पीक • माउंट विल्सन
+माउंट शाव्हानो • माउंट प्रिन्सटन • माउंट बेलफोर्ड • क्रेस्टोन नीडल • माउंट येल • माउंट ब्रॉस • किट कार्सन पीक • मरून पीक • टॅबेग्वाश पीक
+माउंट ऑक्सफर्ड • माउंट स्नेफेल्स • माउंट डेमोक्रॅट • कॅपिटोल पीक • पाइक्स पीक • स्नोमास माउंटन • माउंट इओलस
+विंडम पीक • चॅलेंजर पॉइंट • माउंट कोलंबिया • मिसूरी माउंटन • हम्बोल्ट पीक • माउंट बीयेरश्टाट • सनलाइट पीक
+हँडीस पीक • कुलेब्रा पीक • एलिंगवूड पॉइंट • माउंट लिंडसे • लिटल बेर पीक • माउंट शेर्मान • रेडक्लाउड पीक • पिरॅमिड पीक • विल्सन पीक
+सान लुइस पीक • वेटरहॉर्न पीक • माउंट ऑफ द होली क्रॉस • ह्युरॉन पीक • सनशाइन पीक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10498.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10498.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a824154cc32284a8c28269cf69331edca62e2c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10498.txt
@@ -0,0 +1 @@
+उपचित्र हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10514.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e842d605a854549b08bc09f99a0176f22a9c4b95
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10514.txt
@@ -0,0 +1,22 @@
+उपभोग म्हणजे सध्याच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी संसाधने वापरण्याची क्रिया. हे गुंतवणुकीच्या विरुद्ध दिसते, जे भविष्यातील उत्पन्न मिळविण्यासाठी खर्च करते. उपभोग ही अर्थशास्त्रातील एक प्रमुख संकल्पना आहे आणि इतर अनेक सामाजिक विज्ञानांमध्ये देखील तिचा अभ्यास केला जातो.
+अर्थशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या शाळा उपभोगाची व्याख्या वेगळ्या प्रकारे करतात. मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांच्या मते, तात्काळ वापरासाठी व्यक्तींद्वारे नवीन उत्पादित वस्तू आणि सेवांची केवळ अंतिम खरेदी हीच खप आहे, तर इतर प्रकारचे खर्च - विशेषतः निश्चित गुंतवणूक, मध्यवर्ती वापर आणि सरकारी खर्च - वेगळ्या श्रेणींमध्ये ठेवल्या जातात (ग्राहक पहा. निवड). इतर अर्थशास्त्रज्ञांनी उपभोगाची व्याख्या अधिक व्यापकपणे केली आहे, ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचे डिझाइन, उत्पादन आणि विपणन (उदा. वस्तू आणि सेवांची निवड, दत्तक, वापर, विल्हेवाट आणि पुनर्वापर) समाविष्ट नसलेल्या सर्व आर्थिक क्रियाकलापांचा समावेश आहे.[3]
+अर्थशास्त्रज्ञांना उपभोग आणि उत्पन्न यांच्यातील संबंधांमध्ये विशेष रस असतो, जसे की उपभोग कार्यासह मॉडेल केले जाते. उपभोग सिद्धांतामध्ये समान वास्तववादी संरचनात्मक दृश्य आढळू शकते, जे उपभोग कार्याची वास्तविक रचना म्हणून फिशरियन इंटरटेम्पोरल चॉईस फ्रेमवर्क पाहते. प्रेरक स्ट्रक्चरल रिअॅलिझममध्ये मूर्त स्वरूप असलेल्या संरचनेच्या निष्क्रिय रणनीतीच्या विपरीत, अर्थशास्त्री हस्तक्षेप अंतर्गत त्याच्या आवर्तनाच्या संदर्भात संरचना परिभाषित करतात.[4]
+मुख्य लेख: उपभोग कार्य
+केनेशियन उपभोग फंक्शनला परिपूर्ण उत्पन्न गृहीतक म्हणून देखील ओळखले जाते, कारण ते केवळ वर्तमान उत्पन्नावर उपभोग ठेवते आणि संभाव्य भविष्यातील उत्पन्नाकडे (किंवा अभाव) दुर्लक्ष करते. या गृहितकाच्या टीकेमुळे मिल्टन फ्रीडमनचे कायमस्वरूपी उत्पन्न गृहीतक आणि फ्रँको मोदीग्लियानीचे जीवन चक्र गृहीतक विकसित झाले.
+अधिक अलीकडील सैद्धांतिक दृष्टीकोन वर्तनात्मक अर्थशास्त्रावर आधारित आहेत आणि सूचित करतात की वर्तणूक-आधारित एकूण उपभोग कार्यासाठी अनेक वर्तणूक तत्त्वे सूक्ष्म आर्थिक पाया म्हणून घेतली जाऊ शकतात.[5]
+वर्तणूक अर्थशास्त्र देखील मानक आर्थिक मॉडेलच्या मर्यादेत अनेक मानवी वर्तणूक वैशिष्ट्ये स्वीकारते आणि स्पष्ट करते. हे यापासून असू शकतात: बंधने असलेली तर्कशुद्धता, इच्छाशक्ती आणि बद्ध स्वार्थ.[6]
+हर्बर्ट सायमन यांनी बंधनकारक तर्कशुद्धता प्रथम मांडली होती. याचा अर्थ असा की लोक कधीकधी त्यांच्या स्वतःच्या संज्ञानात्मक मर्यादांना तर्कशुद्ध प्रतिसाद देतात, ज्याचा उद्देश निर्णय घेण्याच्या खर्चाची बेरीज आणि त्रुटीची किंमत कमी करणे आहे. याव्यतिरिक्त, बाउंडेड इच्छाशक्ती या वस्तुस्थितीचा संदर्भ देते की लोक बऱ्याचदा त्यांच्या दीर्घकालीन हितसंबंधांच्या विरोधात असलेल्या कृती करतात. उदाहरणार्थ, बहुतेक धूम्रपान करणारे धुम्रपान न करणे पसंत करतात आणि बरेच धूम्रपान करणारे त्यांना सोडण्यास मदत करण्यासाठी औषध किंवा कार्यक्रमासाठी पैसे देण्यास इच्छुक असतात. शेवटी, बांधलेले स्वार्थ हे लोकांच्या मोठ्या भागाच्या उपयुक्तता कार्याविषयी एक आवश्यक वस्तुस्थिती दर्शवते: विशिष्ट परिस्थितीत, ते इतरांची काळजी घेतात किंवा त्यांना इतरांची, अगदी अनोळखी व्यक्तींची काळजी असल्यासारखे वागतात.[7]
+एकूण वापर हा एकूण मागणीचा एक घटक आहे.[8]
+उत्पादनाच्या तुलनेत उपभोग अंशतः परिभाषित केला जातो. कोलंबिया स्कूल ऑफ हाउसहोल्ड इकॉनॉमिक्सच्या परंपरेत, ज्याला न्यू होम इकॉनॉमिक्स असेही म्हणतात, घरगुती उत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक वापराचे विश्लेषण करावे लागेल. वेळेची संधी खर्च घरगुती पर्यायांच्या किंमतीवर आणि त्यामुळे व्यावसायिक वस्तू आणि सेवांच्या मागणीवर परिणाम करते.[9][10] उपभोगाच्या वस्तूंच्या मागणीची लवचिकता हे देखील घरातील कामे कोण करते आणि त्यांचे जोडीदार त्यांना घरातील उत्पादनाच्या संधी खर्चाची भरपाई कशी करतात याचे कार्य आहे.[11]
+अर्थशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या शाळा उत्पादन आणि उपभोग वेगळ्या प्रकारे परिभाषित करतात. मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रज्ञांच्या मते, व्यक्तींद्वारे वस्तू आणि सेवांची केवळ अंतिम खरेदी ही खप बनते, तर इतर प्रकारचे खर्च - विशेषतः निश्चित गुंतवणूक, मध्यवर्ती वापर आणि सरकारी खर्च - वेगळ्या श्रेणींमध्ये ठेवले जातात (ग्राहकांची निवड पहा). इतर अर्थशास्त्रज्ञांनी उपभोगाची व्याख्या अधिक व्यापकपणे केली आहे, ज्यात वस्तू आणि सेवांचे डिझाइन, उत्पादन आणि विपणन (उदा. वस्तू आणि सेवांची निवड, दत्तक, वापर, विल्हेवाट आणि पुनर्वापर) समाविष्ट नसलेल्या सर्व आर्थिक क्रियाकलापांचा समावेश आहे.[12]
+ऊर्जा अर्थशास्त्र मेट्रिक्समध्ये ऊर्जा यासारख्या विविध मार्गांनी देखील वापर मोजला जाऊ शकतो.
+GDP (एकूण देशांतर्गत उत्पादन) या सूत्राद्वारे परिभाषित केले आहे:[13]
+जेथे C म्हणजे उपभोग.
+जिथे G म्हणजे एकूण सरकारी खर्च. (पगारासह)
+जिथे I म्हणजे गुंतवणूक.
+जेथे NX म्हणजे निव्वळ निर्यात. निव्वळ निर्यात म्हणजे निर्यात वजा आयात.
+बऱ्याच देशांमध्ये वापर हा GDPचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो सहसा GDPच्या 45% ते GDPच्या 85% पर्यंत असतो.[14][15]
+सूक्ष्म अर्थशास्त्रात, ग्राहक निवड हा एक सिद्धांत आहे जो गृहीत धरतो की लोक तर्कसंगत ग्राहक आहेत. आणि ते त्यांच्या उपयुक्तता कार्यावर (कोणत्या वस्तू त्यांना अधिक वापर/आनंद देतात) आणि त्यांच्या बजेटची मर्यादा (कोणत्या वस्तूंची जोडणी त्यांना खरेदी करणे परवडेल) याच्या आधारे ते ठरवतात.[16] ग्राहक त्यांच्या बजेटच्या मर्यादांच्या मर्यादेत राहून उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न करतात. किंवा उपयुक्ततेची लक्ष्य पातळी प्राप्त करताना किंमत कमी करणे.[17] यातील एक विशेष बाब म्हणजे उपभोग-विश्रांती मॉडेल जेथे उपभोक्ता फुरसतीचा वेळ आणि कामाचा वेळ यापैकी एक निवडतो, जो उत्पन्नाद्वारे दर्शविला जातो.[18]
+परंतु वर्तनात्मक अर्थशास्त्राच्या आधारे ग्राहक तर्कशुद्धपणे वागत नाहीत आणि दिलेल्या चांगल्या गोष्टींपासून ते त्यांच्या उपयुक्ततेपेक्षा इतर घटकांनी प्रभावित होतात. ते घटक सुपरमार्केटमध्ये दिलेल्या चांगल्याची लोकप्रियता किंवा त्याचे स्थान असू शकतात.[19][20]
+मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये वापर
+मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये राष्ट्रीय खात्यांच्या उपभोगाच्या सिद्धांतामध्ये केवळ कंपन्यांकडून वस्तू आणि सेवांवर कुटुंबांनी खर्च केलेली रक्कम नाही. परंतु सरकारचा खर्च देखील ज्याचा अर्थ नागरिकांना वस्तू देण्यासाठी आहे अन्यथा त्यांना स्वतःला विकत घ्यावे लागेल. याचा अर्थ आरोग्यसेवेसारख्या गोष्टी.[21] जेथे उपभोग उत्पन्न वजा बचत समान आहे. या सूत्राद्वारे उपभोगाची गणना केली जाऊ शकते:[22]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10515.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10515.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b084247ab4b2d637bd92593c1b65cff2df6b75d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10515.txt
@@ -0,0 +1,5 @@
+उपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या उपम्यासारखाच ’फोडणीचा सांजा’ नावाचा खाद्यपदार्थ महाराष्ट्रात होतो. उपम्यात हळद नसते तर सांज्यात असते.
+उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.[१] भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात.[२]
+बऱ्याचश्या द्राविडी भाषांमध्ये उप्पू म्हणजे मीठ आणि पिंडी, मावू किंवा हित्तू म्हणजे पीठ असा होतो, म्हणून उप्पिंडी, उप्पुमावू किंवा उप्पीट.[३]
+[४]
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1052.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1052.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ec7890b10df65cbac7f5ca2472e82eebaf2e756
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1052.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अंदोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10524.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10524.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f713b8c460f40a698fca0b90196db624e67c7332
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10524.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राज्यातले राजधानी नंतरचे महत्त्वाचे शहर.
+उदा: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10551.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da85607d3ababdbb98dac3353e85940f25d632b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10551.txt
@@ -0,0 +1,6 @@
+वनांच्या विविध प्रकारे तयार केलेल्या मानवनिर्मित प्रतिकृति म्हणजे उपवने होत.
+वनातला आनंद अनुभवावयास आपणास वेळ नसतो म्हणुन आपण उपवने तयार करतो. उपवने म्हणजे वनाची लहानशी थोडीबहुत सुधारलेली नक्कल. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ते लहान मोठे करता येते. अर्थातच नुसती ऐपत पुरी पडत नाही.
+उपवन उत्तम करावयाचे म्हणजे पुष्कळ बुद्धिमत्ताही जमेला पाहिजे. वनातल्या अडचणी, गैरसोयी, भये, नाहीशी करून जी वनश्रीची रचना होते तिला उपवन म्हणतात.
+शेती हीसुद्धा एक उपवनरचनाच आहे. अन्नवस्त्रादिकाकरता उपयोगी असलेली वनश्री संभाळण्याकरता जी व्यवस्था करतात ती शेती होय. अशा शेतीमध्ये आता बरीच भर पडत चालली आहे. आपल्याला फुले पाहिजेत तर फुले पिकवणे हासुद्धा शेतीचा भाग झाला आहे. दुभती जनावरे पाळणे, पक्षी पाळणे हा सुद्धा शेतीचा भाग आहे.
+उपवनाचा विस्तार एकाद्या घरातल्या लहानशा बागेपासुन शेकडो एकरांच्या वनसदनापर्यंत असू शकतो. झाडे झुडे तर असावयचीच पण त्याखेरीज पशुपक्षीही असावयाचे, आणि त्यांचे स्वैर व्यवहार माणसाला बिनधोक पहावयास मिळावयाचे, अशी जेथे व्यवस्था केलेली असते अशा वनांना आता अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने म्हणून संरक्षण देण्यात येते. अशी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने ह्ल्ली सर्व जगभर स्थापन झालेली आहेत.
+[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10571.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10571.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f08d34b17821e50f83128ba2b0e0bbefffd5a7f8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10571.txt
@@ -0,0 +1,5 @@
+उपहासपट ( मॉक आणि डॉक्युमेंटरीचा एक पोर्टमँटो ) हा एक प्रकारचा चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो आहे जो काल्पनिक घटनांचे वर्णन करतो, पण एक माहितीपट म्हणून सादर केला जातो जो स्वतःच चित्रपट निर्मितीच्या चुकीच्या-डॉक्युमेंटरी शैलीचा उपसंच आहे. [१]
+काल्पनिक सेटिंग वापरून वर्तमान घटना आणि समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी किंवा त्यावर टिप्पणी करण्यासाठी किंवा माहितीपट स्वरूपाची विडंबना करण्यासाठी या निर्मितीचा वापर केला जातो. [२] उपहासपट हे सहसा विनोदी असतात, तर स्यूडो-डॉक्युमेंटरी हे त्यांचे नाट्यमय समतोल असतात. मात्र, स्यूडो-डॉक्युमेंटरीला डॉक्युड्रामा, एक काल्पनिक शैली ज्यामध्ये वास्तविक घटनांचे चित्रण करण्यासाठी डॉक्युमेंटरी घटकांसह नाट्यमय तंत्रे एकत्र केली जातात, यात गोंधळ होऊ नये. तसेच यापैकी कोणीही डॉक्युफिक्शनमध्ये गोंधळून जाऊ नये, एक शैली ज्यामध्ये माहितीपट काल्पनिक घटकांनी दूषित असतात.
+१९६० च्या दशकात उगम झालेला "मॉक्युमेंटरी" हा शब्द १९९० च्या दशकाच्या मध्यात लोकप्रिय झाला जेव्हा दिस इज स्पाइनल टॅप दिग्दर्शक रॉब रेनर यांनी त्या चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी संदर्शनांमध्ये त्याचा वापर केला. [३] [४]
+लुईस बुन्युएलचा १९३३ मधील लँड विदाऊट ब्रेड, [५] ओरसन वेल्सचा १९३८ मधील द वॉर ऑफ द वर्ल्ड्सचे रेडिओ प्रक्षेपण, विविध एप्रिल फूल्स डे बातम्यांचे वृत्तांत आणि १९६० आणि १९७० च्या दशकातील व्हेरिट -शैलीतील चित्रपट आणि टेलिव्हिजनसह प्रारंभी काम, शैलीचा अग्रदूत म्हणून काम केले. [३] मॉक-डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीच्या उदाहरणांमध्ये पीटर वॅटकिन्सच्या विविध चित्रपटांचा सामावेश होतो, जसे की द वॉर गेम (1965), प्रिव्हिलेज (1967), आणि डिस्टोपिक पनिशमेंट पार्क (1971). [६]
+द ऑफिस या अमेरिकी उपहासपटाने अक्षरशः धुमाकूळ घातले. जागतिक पातळीवर हा उपहासपट गाजला आणि जगभरातून द ऑफिस चे प्रशंसक(इंग्रजी: फॅन्स) निर्मित होऊ लागलेत. यानंतर क्रांती घडली, आणि वेगवेगळ्या प्रयत्नांद्वारे उपहासपटांना प्रतिसाद देखील मिळू लागला. आजही या मालिकेतील काही मोजके व्हिडिओ मीम्सच्या स्वरूपात व्हायरल असून ते वापरले जातात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10576.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10576.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c802dc13e0f299b868f732bbe61f344e33a6134
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_10576.txt
@@ -0,0 +1,2 @@
+बौद्ध धर्म
+ज्या लोकांनी अथवा बौद्धांनी भिक्खू कडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यानुसार ते आचरण करतात त्यांना उपासक अथवा उपासिका म्हणतात. या शिवाय ज्यांनी भिक्खूकडून अष्टशील उपोसथ पालन करण्याचे जीवनभर व्रत घेतले आहे. जे भिक्खू आणि भिक्खूणी संघावर दृढ विश्वास ठेवून, तन मन धनाने अंतिम श्वासापर्यंत श्रद्धेने सेवा व धम्माचे संरक्षण आणि प्रचार-प्रसार करतात त्यांना महाउपासक - महाउपासिका म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1058.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1058.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9948fd946fa74b143d66bbe54e3dfc21e043f339
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1058.txt
@@ -0,0 +1,39 @@
+[१]अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा
+"महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013",हा एक क्रांतिकारी कायदा आहे. या कायद्याचे संपूर्ण Drafting (शब्द न् शब्द लिखाण) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अ.भा.अंनिस -स्थापना 1882) चे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.
+याच संदर्भाततला व असाच कायदा अंधश्रद्धा विरोधी कायदा सन 2003 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(महा अंनिस स्थापना - 1989) चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (1945-2013) यांनी तयार केलेला आहे.[२]
+वर्षानुवर्षे बंदी घातलेल्या क्रियांची संख्या सतत कमी केली जात होती. दाभोलकर यांच्या हत्येनंतर, 26 ऑगस्ट 2013 रोजी हे विधेयक मांडण्यात आले आणि नागपूरच्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2013 मध्ये ते औपचारिकपणे मांडले गेले.
+सध्याच्या विधेयकात १२ कलमें आहेत जी केवळ पुढील कृतींवर गुन्हे दाखल करतात:[३]
+1. कथितपणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने प्राणघातक अत्याचार, जबरदस्तीने मानवी शरीरात मिसळणे, लैंगिक अत्याचार, ब्रांडिंग इ.
+2. चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे आणि प्रसारित करणे आणि अशा प्रकारे लोकांना फसवणे किंवा भयभीत करणे.
+3. अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य धोक्यात आणणारी किंवा गंभीर दुखापत होणारी कृती करणे किंवा प्रोत्साहित करणे.
+4. काही इनाम किंवा पुरस्काराच्या शोधात अमानुष कृत्ये किंवा मानवी बलिदानाचे पालन करणे किंवा प्रोत्साहित करणे.
+5. एखाद्या व्यक्तीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि लोक त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पाडतात अशी भावना निर्माण करणे.
+6. एखाद्या व्यक्तीवर काळा जादू करण्याचा किंवा सैतानचा अवतार असल्याचा आरोप, त्याच्यावर / तिच्यावर रोग किंवा दुर्दैवी कारणीभूत असल्याचा आरोप करणे आणि त्या व्यक्तीला त्रास देणे.
+7. एखाद्या व्यक्तीवर काळ्या जादूचा अभ्यास केल्याचा आरोप करणे, त्याला नग्न करणे व तिचे नग्न करणे आणि त्या व्यक्तीच्या क्रियाकलापांमध्ये अडथळा आणणे.
+8. भुतांना चिघळण्याच्या क्षमतेचा दावा करणे, घबराट निर्माण करणे किंवा इतरांना भीती घालवून भुतांना हाक मारण्याची धमकी देऊन किंवा ताब्यात घेण्याची भावना निर्माण करणे,
+9. एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे आणि त्याला / तिला अमानुष कृत्ये करण्यास भाग पाडणे.
+10.कुत्रा, साप किंवा विंचू चाव्याद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्यापासून रोखणे आणि त्याला जादूचे उपाय करण्यास भाग पाडणे.
+11. (क) बोटांनी शस्त्रक्रिया करण्याचा दावा (मानसिक शस्त्रक्रिया) आणि जन्म न घेतलेल्या गर्भातील लिंग बदलण्याचा दावा.
+11. (ख) मागील अवतारातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असल्याचा दावा करणे आणि त्यांना लैंगिक कृतींमध्ये एकत्र करणे आणि नपुंसक स्त्रीला बरे करण्यासाठी अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि त्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे.
+13.एखाद्या मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे आणि अशा व्यक्तीचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करणे.
+जरी नरबळी आधीपासूनच भारतात खून मानला जात असला तरी मानवी त्यागास प्रोत्साहित करणे याचा देखील कायद्यात समावेश केला गेला आहे. प्रत्येक उल्लंघन कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते ज्यात दंड 5000 ते 50000 रुपये पर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत.
+हा कायदा दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक व प्रशिक्षण, तसेच या गुन्ह्यांचा तपास करून स्थानिक पोलिस ठाण्यात अहवाल देण्याचे निर्देश देतो. या अधिकाऱ्यांची पत पोलिस निरीक्षकाच्या रँकपेक्षा जास्त असावी.
+2003 चे मूळ विधेयक नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होते. जुलै 2003 मध्ये राज्य सरकारकडून या आराखड्यास मान्यता देण्यात आली. हे विधेयक केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ऑगस्ट 2003 मध्ये पाठवले होते. परंतु 2005 मध्ये ते विधानपरिषदेत बारगळले. .[४] तथापि, अंधश्रद्धा, काळा जादू, जादू, जादूटोणा इत्यादी अटींची कमकुवत व्याख्या असल्याबद्दल यावर टीका केली गेली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले गेले नाही.विधेयकवादी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अ.भा.अंनिस) चे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव हे विधेयक सुधारित व पुनर्निर्देशित केले. या संपूर्ण कायद्यचा मसुदा प्रा. श्याम मानव यांनी तयार केला. व हा कायदा सर्व पक्षांच्या सह मतीने मंजूर करून घेतला. "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू 2013" म्हणून सादर करण्यात आले.[५]
+2005 च्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक विधानसभेने 16 डिसेंबर 2006 रोजी मंजूर केले. सत्ताधारी काँग्रेस सरकारला विरोधक भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेअभावी टीकेचा सामना करावा लागला.
+25 फेब्रुवारी 2006 रोजी पुण्यात झालेल्या निदर्शनासह या विधेयकाविरोधात काही निदर्शने करण्यात आली होती. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन आणि हिंदू जनजागृती समिती यांच्यासह आंदोलकांनी असा दावा केला होता की या विधेयकात पोलिसांना केवळ संशयावरून शोध घेण्यास, पकडण्यासाठी किंवा अटक करण्याचे अधिकार देण्यात आले होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी विधेयकाविरोधातील दाव्यांचे खंडन करताना ते म्हणाले:[६]
+“भारतीय दंडसंहितेनुसार जर कोणी पोलिसांच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते. अंधश्रद्धेमुळे लोकांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी आम्ही सर्वसमावेशक विधेयक तयार केले आहे.”[७]
+जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले की, हे विधेयक निरर्थक आहे, धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे आणि दैवी शक्तीची कबुली देत नाही. आय. ए. खान, हाजी मलंग दर्गाचे काळजीवाहक, सहमत झाले आणि म्हणाले की या विधेयकात “विदेशी कल्पना” आहेत.[७]
+2006 च्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक सादर झाले नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर एका काँग्रेसच्या आमदाराने हे कबूल केले की निवडणुकीपूर्वी त्यांना त्यांचे मतदारसंघ अस्वस्थ करायचे नाहीत.
+2007 मध्ये, विधानमंडळाच्या दुसऱ्या सभागृहात, विधानपरिषदेकडे पाठविण्याऐवजी ते चौकशी समितीकडे पाठविण्यात आले.
+जुलै 2008 मध्ये, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्वयंसेवकांनी या विधेयकाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत निदर्शने केली आणि तेथेच आंदोलकांनी त्यांना स्वतःहून कानशिलात मारून घेतली व आपला रोष जाहीर केला. त्यांनी असा दावा केला की ते शासनाला हे लक्षात आणून देतील की, त्यांनी चुकीच्या प्रतिनिधींची निवड केली ज्यांनालोक हितांमध्ये स्वारस्य नाही.[८]
+नोव्हेंबर 2010 रोजी वारकरी प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी यांनी पत्रकार परिषदेत या विधेयकावर टीका केली की मानसिक व शारीरिक छळाची स्पष्ट व्याख्या नाही. प्रत्येक हिंदू विधी गुन्हेगारीसाठी वापरता येईल, असेही त्यांनी नमूद केले. मानवी बळी आधीपासूनच भारतीय दंड संहितेखाली येत असल्याने हे विधेयक निरर्थक असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी वारांच्या वकार विधीचा बचाव केला आणि हे बिल रद्द करण्यास सांगितले.[९] 5 एप्रिल 2011 रोजी,दाभोळकरां यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दूरदर्शनवरील कार्यक्रमांवर अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी टीका केली आणि हे विधेयक संमत करण्यास सांगितले. विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी 7 एप्रिल रोजी आझाद मैदान येथे एक मोर्चा काढण्यात आला.
+एप्रिल 2011 रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल असे सांगताना आमदार चैनसुख संचेती यांनी बालकांच्या बलिदानाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या विधेयकाचा वाकारी विधी किंवा इतर कोणत्याही धार्मिक विधींवर परिणाम होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.[१०]
+जुलै 2011 रोजी मनसेचे सचिव मिलिंद देशमुख आणि दाभोळकर यांनी सांगितले की, जुलै 1995 पासून सरकारकडून जादूटोणाविरोधी विधेयक दिले गेले होते परंतु ते कधीच मंजूर झाले नाहीत. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तार पाठविण्याची मोहीम सुरू केली आणि स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्र्यांना टेलिग्राम पाठविण्यास उद्युक्त केले.
+20 ऑगस्ट 2011 रोजी या विधेयकामागील प्रेरणास्रोत आणि मुख्य प्रचारक नरेंद्र दाभोळकर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते,ते फिरायला बाहेर पडले असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या मृत्यूने जनक्षोभ निर्माण केला आणि हे विधेयक मंजूर करण्याची मागणी केली जाऊ लागली . 21 ऑगस्ट 2013 रोजी, महाराष्ट्र शासनाने अध्यादेश म्हणून हे विधेयक मंजूर केले.
+2 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी अध्यादेशावर सही केली. हा अध्यादेश डिसेंबर 2013 पर्यंत लागू राहील, जेव्हा हा राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला जाईल.
+ऑगस्ट 2013 पर्यंत हे विधेयक विधानसभेत तीनदा मांडण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी ते पास करण्यात अपयशी ठरले होते आणि त्यात २ घटना दुरुस्ती करण्यात आल्या आहेत.
+सप्टेंबर 2013 रोजी पहिल्यांदाच अध्यादेशात एड्स, कर्करोग आणि मधुमेहासाठी चमत्कारिक उपचारांची जाहिरात करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींना अटक करण्यासाठी अध्यादेशाचा वापर करण्यात आला.[११](अंनिस)च्या सदस्यांनी कोणती कलम लागू होईल हे समजण्यास पोलिसांना मदत केली. सप्टेंबर 2013 रोजी या अध्यादेशाअंतर्गत कांदिवली येथे कृष्णाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही दाखल करण्यात आला.
+हा कायदा करण्याच्या विधेयकाचे नाव महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 होते, याला अंधश्रद्धाविरोधी विधेयक, काळा जादूविरोधी विधेयक, जादू टोणाविरोधी विधेयक या नावानेही ओळखले जाते. हे महाराष्ट्र विधानसभेत 11 डिसेंबर 2013 रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सादर केले. हे विधेयक विधानसभेद्वारे 11 डिसेंबर आणि विधानपरिषदेने 13 डिसेंबर 2013 रोजी मंजूर केले. या विधेयकाला राज्यपाल कतेकल शंकरनारायणन यांनी 20 डिसेंबर रोजी मान्यता प्राप्त केली. कायद्यात लागू केलेले विधेयक फक्त तुलनेने सुयोग्य आणि सुशिक्षित महाराष्ट्रात लागू होते. उर्वरित भारतामध्ये लोक फसवे ढोंग करणारे बाबा आणि बरे करणारे चमत्कारी याच्यापासुन संरक्षणाशिवाय राहतात. नरेंद्र दाभोळकर यांची मुले मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर व (अंनिस) चे अन्य कार्यकर्ते राष्ट्रीय-अंधश्रद्धाविरोधी भारतभर कायदा व्हावा म्हणून काम करतात.[१२]
+या विधेयकावर धर्मविरोधी असल्याची टीका करण्यात आली आहे.[१३]
+या विधेयकात देव किंवा धर्माचा उल्लेख नाही आणि हे केवळ फसव्या प्रथांना लक्ष्य करते, असे सांगून दाभोळकर यांनी हे विधेयक धर्मविरोधी असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.[१४]
+श्याम मानव म्हणाले की, वकारी पंथ हे विधेयक आक्षेपार्ह ठरणार नाही, असे सांगून कायद्याने एखाद्या व्यक्तीला चमत्कार करण्यास मनाई केली नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीने चमत्कार करण्याचा दावा केला आणि एखाद्याची फसवणूक केली तर तो गुन्हा आहे.[ http://www.dnaindia.com/pune/1894433/report-anti-superstition-law-drafted-in-such-a-way-that-warkaris-will-not-oppose-it-shyam-manav. Missing or empty |title= (सहाय्य)]खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13641.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13641.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df94b61a1f2adc289eb6fdf3f6b88fe59c784eee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13641.txt
@@ -0,0 +1,25 @@
+एर टांझानिया कंपनी लिमिटेड (ATCL) या झेंडाधारी एर लाइन कंपनीचे मुख्य केंद्र दार-ए-सलाम येथील जूलियस न्येरेरे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
+या विभागाला आधी पूर्व आफ्रिका एरवेझ ही विमान कंपनी विमान सेवा देत होती. तिचे विभाजन झाल्यानंतर ११ मार्च १९७७ रोजी एर टांझानिया महामंडळ स्थापन झाले. हे पूर्णपणे देशाच्या मालकीचे आहे.
+सन १९९४मध्ये, एर टांझानिया ही एकत्रित विमान सेवेसाठी युगांडा व साऊथ आफ्रिका एर वेज बरोबर सम्मिलीत झाली. या एकत्रीकरणात एर टांझानियाचे १०% शेअर्स होते.[१] बोईंग 747sp आणि लहान बोईंग 767-200 या विमानाच्या मदतीने ही एर लाइन दार एस सलाम ते एंटेबी मार्गे लंडन –हिथ्रो पर्ंत विमान सेवा देत होती. ही सम्मिलीत विमान सेवा ऑक्टोबर २००० मध्ये एकूण ५ कोटी डॉलर तोटा झाल्याने थांबविण्यात आली.
+फेब्रुवारी २००२ मध्ये या ATCचे तेथील सरकारने अध्यक्षीय परस्टाटल विभागीय रिफॉर्म कमिशन मार्फत खाजगीकरण करण्याचे कामकाज चालू केले.19 सप्टेंबर 2002 या बीड देण्याच्या दिवसापर्यंत फक्त SAA यांचे बीड प्राप्त झाले. केनया एर वेज आणि नेशन वाइड एर लाइन्स यांनी आम्ही बीड देण्यास इच्छुक नाही असे सरकारला कळविले.[२]
+टांझानिया सरकारने साऊथ आफ्रिका एर लाइन्सला(SAA) बीड विनर म्हणून निवडले. लिखित करारावर दोन्ही बाजूच्या सह्या झाल्यानंतर डिसेंबर २००२मध्ये SAA ने एर टांझानियाचे ४९% भाग दोन कोटी डॉलर देऊन खरेदी केले. त्यापैकी एक कोटी डॉलर ही समभागांची किमत आणि उरलेले एक कोटी हे एर टांझानियाचे नियोजित भांडवल आणि प्रशिक्षण योजनेसाठी म्हणून ठरले.[३]
+या महत्त्वपूर्ण भागीदारीचा विचार करून SAA ने टांझानियातील दार एस सलाम हे पूर्व आफ्रिकचे मुख्य केंद्र “Golden Triangle” (सोनेरी त्रिकोण) करण्याची योजना आखली.त्यात दक्षिण, पूर्व आणि पश्चिम आफ्रिकेचा समावेश झाला. ATCL यांचेकडे असणाऱ्या विमान संचाचे जागी बोईंग 737-800s, 737-200s, आणि 767-300s वापरण्याचा बेत केला. स्थानिक, मध्य पूर्व आणि पश्चिम आफ्रिका यासाठी नवीन मार्ग करण्याची योजना आखली. टांझानिया सरकारची त्यांचेकडे असणारे ५१% समभागा पैकी १०% भाग एका टांझानियाच्या गुंतवणूकदाराला विकून कांही प्रमाणात सरकारचा मालकीहक्क कमी करण्याची व ATCL मधील हितसंबंध कमी करण्याची सरकारची इच्छा होती.[३]
+न्यू एर टांझानियाचा ३१ मार्च २००३ रोजी जोहान्स्बर्ग ते दार एस सलाम ही थेट तसेच झांजिबार आणि किलिमांजारो दरम्यान विमान सेवा देऊन प्रारंभ केला.
+एर टांझानियाला खाजगीकरणामुळे पहिल्याच वर्षी कर वगळता ७३ लाख डॉलर तोटा झाला.
+सुरुवातीला केलेल्या नियोजनाप्रमाणे मुख्यतः दुबई, भारत, युरोपमध्ये विमान सेवा देण्याची योजना होती, पण या सेवांना उशीर झाला, कारण म्हणजे एर टांझानियाकडे त्यासाठी एकच बोईंग 737-200s होते. विमान सेवेसाठी दूरगामी परिणामांचा अभ्यास, विकासाची योजना, जाहिरात आणि तत्पर निर्णय यांची आवश्यकता होती. पण या बाबींकडे दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर दार एस सलाममध्ये पूर्व आफ्रिका हब साठी हव्या असणाऱ्या सुविधा SAA सहयोग योजनेप्रमाणे जलद गतीने पुढे सरकल्या नाहीत आणि त्यामुळे हा तोटा माथी बसला.
+एर टांझानियाने त्यांच्या कांही तत्काळ विमान सेवा ३१ जानेवारी २००५ रोजी बंद केल्या आणि दार एस सलाम ते दुबई, लंडन, मुंबई आणि मस्कत या दूरच्या विमानसेवा सुरू केल्या.[४]
+७ सप्टेंबर २००६ रोजी सहयोगी सदस्यांचे विचार बदलल्याने ATCL आणि SAA सामिलीकरण उद्ध्वस्त झाले.
+ATCL आणि SAAचे कायदेशीर सबंध दुरावल्यानंतर टांझानिया सरकारने SAAचे (083) ऐवजी आपले १३ अब्ज टांझानियन डॉलर त्यांच्या स्वतःच्या टिकेट(197) व्यवस्थेसाठी बाजूला ठेवले आणि रेव्हिन्यू आणि तेल पद्धत बदलली; ई-टिकेटिंग आणि लेखा पद्धत तयार केली, नवीन ट्रेड मार्क वापरला, आणि बाहेरील सर्व कर्जे भागविली. जाकया किकवेटे या अध्यक्षानी राजकीय बाबींचा अनुभव, परकीय राष्ट्रधोरणांचा अभ्यासू असा राजदूत मुस्तफा टांगणयिका यांची ATCL साठी व्यवस्थापन मंडळं (बोर्ड) अध्यक्ष आणि परस्टाताल पेन्शन निधि संचालक जनरल डेव्हिड मट्टाका यांची कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली.[५]
+एर टांझानिया ही पूर्णतः टांझानिया सरकारच्या मालकीची आहे. दिनांक ३०-६-२०११ रोजी तिचे भाग भांडवल १३.४ अब्ज टांझानियन डॉलर होते.
+फेब्रुवारी २०१५ च्या अखेरीपासून एर टांझानिया एक आंतरराष्ट्रीय व तीन अंतरदेशीय सेवा देत आहे.
+जून २०१४ मध्ये टांझानिया एर लाइनचा साऊथ आफ्रिकेत दार एस सलाम ते जोहान्स्बर्ग हा सहयोग करार होता.
+अलीकडेच एर युगांडा बरोबर एंटेबी ते दार एस सलाम हा विमान सेवा करार झाला आहे.
+आर वांद एर यांच्या अंतरदेशीय करार आहे. ATCL कडे ई-टिकेट इंटर लाइन करार नाही, ते पेपर तिकीट वापरतात. सामानासाठी (baggage) एर माल्टा, गल्फ एर,साऊथ आफ्रिकन एरवेझ आणि व्हिएतनाम एर लाइन्स बरोबर सहयोग करार आहेत.
+ओमानी गुंतवणूक सहयोगाने आठ विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे. त्यात स्थानिक ठिकाणासाठी बोंबरडिअर, आणि बुरुंडी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कोंगो, केनया,आणि युगांडा या सारख्या विभागीय सेवेसाठी एम्ब्राएर 175, व चीन, लंडन – हिथ्रो या आंतरराष्ट्रीय ठिकाणासाठी एर बस A330 ही विमाने असतील.
+कंपनीकडे जानेवारी २०१६ अखेर खालील विमान संच होता.
+ क्राफ्ट
+ असणारी
+ मर्यादा
+ CRJ 100
+ डॅश
+ 8-300
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13658.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bb59ca4ba26b780fb20f447775fa66b8f0fa9d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13658.txt
@@ -0,0 +1,12 @@
+एर अरेबिया (अरबी: العربية للطيران) ही संयुक्त अरब अमिरातीमधील स्वस्त दरात विमान प्रवास देणारी विमान वाहतूक कंपनी असून त्याचे मुख्यालय शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळामधील शारजा व्यापारी केंद्र येथे आहे. शारजापासून मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, भारतीय उपखंड, मध्य आशिया आणि युरोप अशा २२ शहरांमधील ८९ विमानतळांवर कंपनीची विमाने उड्डाण करतात. कॅसाब्लान्स, फेझ, नादोर, टॅन्जिअर आणि मरकेश अशा ९ शहरांमधून २८ स्थानकांवर आणि अलेक्झांड्रिआ मधून ४ शहरांमधील ६ स्थानकांवर उड्डाण करतात.
+मुख्य विश्रांतीस्थळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शारजामधून इतर ठिकाणी विमानाने जाण्यासाठी स्वस्त दरात सुविधा देणारी ही एकमेव कंपनी आहे. अलेक्झांड्रिया आणि कासाब्लांका या शहरांवर मुख्य भर दिला गेलेला आहे. एर अरेबिआ ही अरब हवाई वाहतूक संघटनेची सभासद आहे.
+३ फेब्रुवारी २००३ रोजी एर अरेबिआ या स्वस्त दरात विमान प्रवास देणाऱ्या कपंनीचीची स्थापना शारजाचे महाराज आणि यूनायटेड अरब आमिरातीच्या सुप्रिम कौन्सिलचे सदस्य डॉ.सुलतान बिन मोहम्मद अल-कासिमी यांनी केली. २८ ऑक्टोबर २००३ रोजी युनायटेड अरब आमिरातीमधील शारजावरून बहारीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या विमान प्रवासाने उड्डाणास सुरुवात केली. या कंपनीचा व्यापार स्थापना केल्यापासूनच तेजीत होता. सुरुवातीच्या काळामध्ये ,२००७ मध्ये या कंपनीतील ५५ टक्के समभागामध्ये जनतेचा सहभाग होता.
+दुबईपासून १५ किलोमीटर अंतरावर शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर या कंपनीचे मुख्यालय आहे.[१]
+एर अरेबिआने ईजिप्त, जॉर्डन आणि मोरोक्को या तीन आंतरराष्ट्रीय तळांसाठी त्या त्या शहरांतील कंपनीबरोबर जॉइंट व्हेंचर केलेले आहे.
+एर अरेबिया इजिप्त (२०१० पासून आजपर्यंत) - ९ सप्टेंबर २००९ रोजी एर अरेबिआ यांनी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील इजिप्शिअन प्रवास कंपनी ट्रॅवको समूहाबरोबर संयुक्त करार करून एर अरेबिआ इजिप्त या नावाने विमान वाहतूक कंपनी सुरू केली. या कंपनीला विमान वाहतूकीसाठी २२ मे २०१० रोजी परवाना मिळाला असून १ जून २०१० रोजी विमान उड्डाणास सुरुवात केली. या कंपनीच्या ताफयात ३ विमाने, २ स्थानिक सेवा देणारी विमाने आणि युरोप मधून लाल समुद्रापर्यंत जाणारे १ चार्टर विमान यांचा समावेश आहे.
+एर अरेबिआ जॉर्डन (टीबीए) - ७ जून २०१०, रोजी एर अरेबिआ यांनी जॉर्डनमधील तंताश समूहाबरोबर संयुक्त करार करून एर अरेबिआ जॉर्डन ही कंपनी अस्तित्वात आली. या कंपनीने भविष्यामध्ये राणी एलीआ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यूरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका शहरांपर्यंत उड्डाण करण्याचे निश्चित केलेले आहे.[२] १४ जून २०११ रोजी स्थानिक अस्थिरता आणि इंधन दर वाढीमुळे कंपनीने सदरहू योजना लांबवणीवर टाकल्याचे जाहिर केलेले आहे.[३]
+एर अरेबिआ मरोक (२००९ - आतापर्यंत) – मोरोक्कोन इनव्हेस्टर बरोबर एकत्रित करार करून एर अरेबिआ मोरोक्कोची स्थापना झाली आणि ६ मे २००९ पासून कॅसाब्लान्स या मोरोक्कोमधील सर्वांत मोठया शहरामध्ये कार्यान्वीत करण्यात आली आणि नंतर ही सेवा युरोप आणि आफ्रिकापर्यंत वाढविण्यात आली.
+या कंपनीच्या ताफयामध्ये ४ विमानांचा समावेश असून युरोपियअन स्थानकांवर सेवा दिली जाते.
+फलाय येटी (२००७-२००८) २००७ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथे आशिया आणि मध्य पूर्व शहरांना जोडण्यासाठी यूटी एरलाइन्स बरोबर एकत्रित करार केला आणि स्वस्त दरात विमानप्रवासासाठी फलाय येटी या नावाने कंपनी अस्तित्वात आली. आंतराराष्ट्रीय स्थानकांवर सुद्धा उड्डाण करण्यात आले. परंतु नेपाळ मधील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आणि सरकारचा पाठिंबा न मिळाल्यामुळे फलाय येटी २००८ मध्ये बंद करावी लागली.
+फेब्रुवारी २०१४ रोजी एर अरेबिआची मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, आशिया आणि यूरोप आणि हल्ली कैरो, इजिप्त शहरांमधून ९० विमानतळांवर विमानप्रवास सेवा दिली जाते.[४][५][६]
+फेब्रुवारी २०१४ रोजी एर अरेबिआच्या विमानांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.[७][८]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13677.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13677.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb61c78817de993d63f67609bb1725596ee2eb03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13677.txt
@@ -0,0 +1 @@
+अलायन्स एर किंवा एर इंडिया रीजनल ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. हिची सुरुवात अलायन्स एअर या नावाने झाली.[१] याची स्थापना १९९६ मध्ये इंडियन एरलाइन्सची (नंतर २००७ मध्ये एर इंडियामध्ये विलीन झाली) उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि मुख्यतः देशांतर्गत मार्ग चालवते. ही कंपनी १७० उड्डाणांसह ४२ शहरांना विमानसेवा पुरवते.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13679.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13679.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..626dcf1b7f50992e81274d6c7d4ab6cfe8c8aae4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13679.txt
@@ -0,0 +1,3 @@
+एर ऑस्ट्राल ही एक रेयुनियों स्थित फ्रेंच विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी रेयुनियों पासून फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, थायलंड, भारत आणि हिंद महासागरातील अनेक शहरांना विमानसेवा पुरवते. एर ऑस्ट्रालकडे ९ विमाने आहेत आणि सुमारे ९०० लोक काम करतात. [१]
+एर ऑस्ट्रालचे मुख्यालय रोलँड गॅरोस विमानतळ, रियुनियन येथे आहे. [२]
+ऑगस्ट २०२२मध्ये एर ऑस्ट्रालकडे खालील प्रकाराची विमाने होती:[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13695.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3a9e7d5f9fb0130df168b9f7db3ea81a3295e997
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13695.txt
@@ -0,0 +1,33 @@
+एर न्यू झीलंड ही न्यू झीलंड देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. ऑकलंड महानगरामध्ये मुख्यालय, वेलिंग्टन व क्राइस्टचर्च विमानतळांवर प्रमुख हब असणारी एर न्यू झीलंड २०१५ साली न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवत होती.
+ही कंपनी १९९९पासून स्टार अलायन्सची सभासद आहे.[१]
+सन १९४० मध्ये तस्मान एंपायर एरवेझ लिमिटेड (TEAL) म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा ह्या कंपनीची न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विमानसेवा होती . दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEALचे ५०% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन १९५३ मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन १९६० मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलियाकडून ५०% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन १९६५मध्ये न्यू झीलंडची DC-8 म्हणून ओळखली जाऊ लागली.
+या वाढलेल्या व्यवसायात एर न्यू झीलंड डगलस DC-8sची पहिली जेट विमानसेवा सन १९६५मध्ये अमेरिका व आशियासाठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजेलस आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन १९७३मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.
+सन १९७८मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एरवेझ कॉर्पोरेशन आणि तिच्याशी संलग्न असलेले सेफ एर मिळाले. त्याने एर न्यू झीलंड ही या देशची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतूक सुरू केली. एर न्यू झीलंडच्या विमान समुदायात दाखल झालेल्या कंपनीची बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन १९९०मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धारण केला.सन 1१९८१मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजेलसमार्गे लंडनसाठी सेवा सुरू केली.
+ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2,चे बीओमॉन्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर १,६८,००० चौरस फूट जागेत एर न्यू झीलंडचे कार्यालय आहे. त्याला जोडून ६ माळे असणाऱ्या दोन बिल्डिंगा आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होतो. स्वयंचलितपणे सकाळी साडे सात वाजता दिवे चालू होतात आणि संध्याकाळी सहा वाजता बंद होतात. मानवी हालचालीच्या संवेदनेने बिल्डिंगमधील दिवे आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर १५ मिनिटे वाट पाहून आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि तिच्यात सोयीसुविधा करण्यासाठी ६ कोटी न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सुरुवातीला या विमान कंपनीची कर्मचारीसंख्या, ऑकलंड मधील या चार बिल्डिंगा आणि CBD मधील तसेच कांही इतर बिल्डिंगांमध्ये धरून जेमतेम एक हजार होती. त्यांचा ग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्टची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने
+मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणाऱ्या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.[२]
+साहाय्यक विमान सेवा कंपनी
+एर न्यू झीलंड कन्ससल्टिंग
+एर न्यू झीलंड हॉलिडेज
+एर न्यू झीलंड कार्गो. शिवाय
+एर न्यू झीलंडच्या चार स्वतःच्या सहकारी विमान सेवा आहेत.
+एर नेल्सन, ईगल एरवेझ,आणि माऊंट कुक एर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणाऱ्या विमानसेवा आहेत.
+सन २००७ बेस्ट एर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
+सन २००७ ऑस्ट्रेलियाची लीडिंग व्यवसाय क्लास एर लाइन
+पॅसिफिकची बेस्ट एर लाइन – सन १९९४, ९५, ९६, ९९, २०००, २००१ ( ट्रॅव्हल वीकली ग्लोब ॲवॉर्ड )
+बेस्ट पॅसिफिक एर लाइन- १९९८, ९९, २०००, २००१, २००२, २००४ (TTG ॲन्युअल ट्रॅव्हल ॲवॉर्ड)
+सन २००८ बेस्ट प्रवाशी सेवा ॲवॉर्ड
+सन २००९ बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन
+सन २०१२ एर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल ॲवॉर्ड
+सन २०११ प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिझाइन ॲवॉर्ड “
+सन २०१० एर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एर लाइन ॲवॉर्ड
+आणि असे कितीतरी ॲवॉर्ड मिळालेले आहेत.[३]
+एर न्यूझीलड ही कंपनी रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार हे सोहळे प्रायोजित करते.
+एर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :
+जून २०१०पर्यंत या कंपनीच्या १०हून अधिक अपघात झाले आहेत काही अपघा्तांत विमाने मोठे नुकसान झाले आहे.
+४ जुलै १९६६ रोजी कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान उड्डाण करतेवेळी धावपट्टीवर धडकले. ५ कर्मचाऱ्यांपैकी २ ठार झाले.
+२२ डिसेंबर १९७८ रोजी कंपनीचे एक लहान हवाई विमान पॅसिफिक महासागरावर हरवले, परंतु विमान-१०३ने ते शोधून काढले.
+१७ फेब्रुवारी १९७९ रोजी कंपनीचे फॉकर फ्रेंडशिप माणिकौ हार्बरवर धडकले आणि एक कर्मचारी ठार झाला.
+२८ नोव्हेंबर १९७९ रोजी फ्लाईट क्र. ९०१ चे विमान अंटार्टिकावरील रॉस आयलंड येथे दुसऱ्या विमानाला धडकले. त्यात २५७ प्रवाशी होते.
+१९ मे १९८७ बोईंग 747-200 हाइजाक्ड. १०५ प्रवाशी आणि २४ वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.
+३० ऑगस्ट २००२ बोइंग 747-400 फ्लप हरवला हे विमान उड्डाणानंतर १२ तासांनी लक्षात आले.
+८ फेब्रुवारी २००८ फ्लाइट २२७९ एका स्त्री ने हाइजाक केले. तिने बॉम्ब ठेवल्याची भीती घातली. त्या घटनेत दोन्ही वैमानिक आणि एक प्रवाशी जखमी झाले. २७ नोव्हेंबर २००८ फ्लाइट 888T धडकले. ७ व्यक्ति ठार झाल्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13701.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13701.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a560a27d8321ac69f7ba91babfa61df9e36a1667
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13701.txt
@@ -0,0 +1,41 @@
+एर फ्रान्स (इंग्लिश: Air France) ही जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. एर फ्रान्सचे मुख्यालय पॅरिस शहरात आहे व सर्वात मोठे वाहतूककेंद्र (हब) पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. एर फ्रान्स जगातील ९१ देशांमधील १५४ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. भारतामधील मुंबई, दिल्ली व बंगळूर शहरांना सेवा पुरवते. ही एर फ्रांस-केएलएम ग्रुपचा भाग असलेली ही कंपनी स्काय टीमचा सुरुवातीपासून भाग आहे.[१]
+स्थापनेपासून सुमारे ७० वर्षे ही कंपनी फ्रांसची ध्वजवाहक विमानसेवा होती. २००३मध्ये नेदरलॅंड्सच्या केएलएम आणि एर फ्रांसचे एकत्रीकरण झाले.
+एप्रिल २००१ ते मार्च २००२ दरम्यान एर फ्रांसने ४ कोटी ३३ लाख प्रवाशांची ने-आण केली. यावर्षी कंपनीची उलाढाल १२.५३ अब्ज युरो इतकी होती. हा आकडा जगातील सगळ्यात मोठा होता. नोव्हेंबर २००४मध्ये युरोपमधील एकूण विमानप्रवाशांपैकी २५%नी एर फ्रांस किंवा त्याच्या उपकंपनीद्वारे प्रवास केला होता.
+सध्या एर फ्रांस आखूड पल्ल्याच्या मार्गांवर एरबस ए३२१, ए३२० आणि ए३१९ प्रकारची विमाने वापरते. लांब पल्ल्याच्या मार्गांवर एरबस आणि बोईंग कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जातो.
+हॉप! ही एर फ्रांसची उपकंपनी युरोपातील अनेक मार्गांवर सेवा पुरवते तर जून ही उपकंपनी युरोप तसेच आंतरखंडीय मार्गांवर किफायती विमानसेवा पुरवते.
+या कंपनीची स्थापना ७ ऑक्टोबर, १९३३ रोजी एर ओरिएंट, एर युनियों, कोम्पनी जेनेराल एरोपोस्ताल, कोम्पनी इंटरनेस्योनेल द नॅव्हिगेस्यॉं एरियें (CIDNA), आणि सोसिएते जनराल द त्रांसपोर्ट ऐरियें (SGTA) या विमान कंपन्यांचे एकत्रीकरण होऊन झाली.[२] यांतील एसजीटीए ही १९१९मध्ये लिन्ये एरियें फारमान नावाने स्थापन झालेली कंपनी फ्रांसमधील सर्वप्रथम व्यावसायिक विमानवाहतूक कंपनी होती. एर फ्रांसच्या स्थापनेच्या वेळी त्यातील घटक कंपन्यांनी मार्गांचे जाळे पसरवलेले होते.
+दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रांसवर ताबा मिळवेला असताना एर फ्रांसने आपले मुख्यालय आणि वाहतूककेंद्र मोरोक्कोमधील कॅसाब्लांका शहराला हलविले होते.
+महायुद्ध संपल्यावर २६ जून, १९४५ रोजी फ्रेंच सरकारने फ्रांसमधील सगळ्या विमानवाहतूक कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले.[३] सहा महिन्यांनी २९ डिसेंबर रोजी सरकारच्या हुकुमानुसार फ्रांसमधील सगळी विमानवाहतूक एर फ्रांसच्या अखत्यारीत आली.[४] १ जानेवारी, १९४६ रोजी सोसियेते नॅशनाले एर फ्रांस या कंपनीची अधिकृत स्थापना झाली. याच वर्षी कंपनीने पॅरिसच्या लेझांव्हालीद परिसरात आपले पहिले टर्मिनल सुरू केले. येथून पॅरिस-ल बूर्जे विमानतळाला बसमधून प्रवाशांची ने-आण होत असे. या सुमारास एर फ्रांसच्या विमानमार्गांचे जाळे १,६०,००० किमीचे असून जगातील सर्वाधिक लांबीचे होते.[५]
+एर फ्रांसची युरोपांतर्गत उड्डाणे सुरुवातीस डग्लस डीसी-३ प्रकारच्या विमानांद्वारे होत असत. १ जुलै, १९४६ रोजी एर फ्रांसने पॅरिस ते न्यू यॉर्क थेट विमानसेवा सुरू केली. या मार्गावरील डीसी-४ विमाने आयर्लंडमधील शॅनन आणि कॅनडामथील गॅंडर विमानतळांवर इंधन भरण्याकरता थांबत असत व पॅरिस-न्यू यॉर्क पल्ला २० तासांत पार करीत.[५] १९४७ च्या शेवटी एर फ्रांसच्या मार्गांचे जाळे पूर्वेस शांघाय, पश्चिमेस न्यू यॉर्क व फोर्ट दे फ्रांस आणि दक्षिणेस बॉयनोस एर्सपर्यंत पसरलेले होते.
+१९४८ च्या सुमारास एर फ्रांसचा १३० विमानांचा ताफा जगातील विमानवाहतूक कंपन्यांपैकी सगळ्यात मोठा होता.[५] यातील लॉकहीड कॉन्स्टेलेशन प्रकारची विमाने १९६५ पर्यंत प्रवासी आणि मालवाहतूक सेवेत वापरली गेली.[६]
+१६ जून, १९४८ रोजी फ्रांसच्या संसदेच्या कायद्यानुसार कोम्पनी नॅस्योनाल एर फ्रांसची स्थापना झाली. त्यावेळी यात सरकारचा ७०% वाटा होता. नंतरच्या काळात हा वाटा १००% पर्यंत गेला. २००२ च्या सुमारास फ्रेंच सरकारकडे एर फ्रांसचा ५४% वाटा होता.[५][७]
+४ ऑगस्ट, १९४८ रोजी मॅक्स इमॉंसची एर फ्रांसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत इमॉंसने जेट विमानांस आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक योजना राबवल्या. १९४९मध्ये एर फ्रांसने इतर कंपन्यांसह सिटा या विमानवाहतूकीतील संपर्कसाधने बनविणाऱ्या कंपनीची स्थापना केली.[५]
+१९५२मध्ये एर फ्रांसच्या मार्गांचे जाळे २,५०,०० किमी इतके झाले होते.[५] याच सुमारास कंपनीने आपला कारभार पॅरिस-ओर्लि विमानतळावर हलविला. १९५३मध्ये डि हॅविललॅंड कॉमेट हे पहिले प्रवासी जेट विमान एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाले. १९५० च्या दशकात व्हिकर्स व्हायकाउंट प्रकारची टर्बोप्रॉप विमाने युरोपीय मार्गांवर लावली गेली होती.
+२६ सप्टेंबर, १९५३ रोजी फ्रेंच सरकारने एर फ्रांसला इतर खाजगी विमानकंपन्यांना आपले लांबच्या पल्ल्याचे काही मार्ग देण्यास फर्मावले. यानुसार एर फ्रांसचे आफ्रिका, आशिया आणि प्रशांत महासागरातील काही मार्ग ऐगेल अझुर, टाका इंटरनॅशनल एरलाइन्स आणि युनियों एरोमॅरिटाइम दि त्रांसपोर्त या कंपन्यांकडे हस्तांतरित झाले.[५]
+२३ फेब्रुवारी, १९६० रोजी फ्रेंच सरकारने एर फ्रांसचे अंतर्देशीय मार्ग एर इंटर या कंपनीला देउन टाकले. याचा मोबदला म्हणून एर इंटरच्या मालकीचा काही हिस्सा एर फ्रांसला देण्यात आला. पुढच्याच दिवशी एर फ्रांसचे आफ्रिकेतील काही मार्गांवर एर आफ्रिक आणि युएटीलाही विमाने पाठविण्याची मुभा दिली गेली.[५][७]
+१९६०मध्ये सुड कॅराव्हेल आणि बोईंग ७०७ विमाने ताफ्यात दाखल झाल्यावर प्रवासाचा वेळ अर्धा झाला व प्रवाशांचा आराम वाढला.[५] नंतरच्या काळात एर फ्रांस बोईंग ७४७ विमानाचा वापर करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांतील एक होती. कालांतराने एर फ्रांसकडे ७४७चा जगातील सगळ्यात मोठा ताफा होता.
+१ फेब्रुवारी, १९६३ रोजी फ्रेंच सरकारने पुन्हा एकदा एर फ्रांसच्या मार्गांमध्ये हस्तक्षेप केला आणि अनेक मार्ग खाजगी स्पर्धकांना बहाल केले. एर फ्रांसचे पश्चिम आफ्रिका (सेनेगाल सोडून), मध्य आफ्रिका (बुरुंडी आणि ऱ्वांडा सोडून), दक्षिण आफ्रिका खंड, लिब्या, ओमान, बहरैन, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, न्यू कॅलिडोनिया आणि ताहितीचे मार्ग सरकारने काढून घेतले व युनियों दि त्रांसपोर्त्स एरियेंस (युटीए) या कंपनीला दिले. याशिवाय युटीएला जपान, न्यू कॅलिडोनिया, न्यू झीलँड, दक्षिण आफ्रिका, रेयुनियों द्वीप यांच्यामधील तसेच लॉस एंजेलस आणि ताहीती दरम्यानचे मार्ग बहाल करण्यात आले.[५][७][८]
+१९७४पासून एर फ्रांसने आपली बव्हंश उड्डाणे नव्याने बांधलेल्या चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलविण्यास सुरुवात केली. १९८० च्या सुमारास फक्त कोर्सिका, मार्टिनिक, ग्वादालुपे, फ्रेंच गयाना, रेयुनियों, माह्ग्रेब प्रदेश, पूर्व युरोप, दक्षिण युरोप आणि न्यू यॉर्क-जेएफकेचे एक उड्डाण इतकीच सेवा ओर्लि विमानतळावर उरली. १९७४मध्येच एरबसचे ए-३०० प्रकारचे विमान एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाले. या दोन इंजिनांच्या वाइडबॉडी[मराठी शब्द सुचवा] विमानाचा वापर करणारी एर फ्रांस ही पहिली विमानकंपनी होती.[९]
+२१ जानेवारी, १९७६ रोजी एर फ्रांसने पॅरिस ते रियो दि जानेरो (डकार मार्गे) या मार्गावर एफ-बीव्हीएफए या क्रमांकाच्या कॉंकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली. २४ मे रोजी पॅरिस-वॉशिंग्टन डी.सी. मार्गावरही ही सेवा सुरू झाली तर २२ नोव्हेंबर, १९७७ रोजी पॅरिस-न्यू यॉर्क सेवा सुरू करण्यात आली. हे विमान पॅरिस-न्यू यॉर्क अंतर ३ तास २२ मिनिटांत पार करीत असे. या काळात विमानाची गती आवाजाच्या गतीच्या दुप्पट इतकी होत असे. अमेरिकेत कॉंकोर्ड विमानाविरुद्ध ध्वनीप्रदूषणाचे कारण सांगून निदर्शने झाली व त्यामुळे कॉंकोर्डला तेथे जाण्यास काही काळ परवानगी नव्हती. कालांतराने पॅरिस-वॉशिंग्टन डी.सी. सेवा मेक्सिको सिटीपर्यंत वाढविण्यात आली. एर फ्रांस ही ब्रिटिश एरवेझ सह स्वनातीत प्रवासी सेवा पुरविणारी दोनपैकी एक कंपनी आहे. ही सेवा मे २००३ पर्यंत सुरू होती.[१०]
+कंपनीच्या सुवर्णमहोत्सवाच्या सुमारास १९८३मध्ये एर फ्रांसकडे ३३ बोईंग ७४७ आणि अनेक कॉंकोर्ड विमानांसह १०० विमानांचा ताफा होता. सुमारे ३४,००० कर्मचारी आणि ६,३४,०० किमी पल्ल्याच्या मार्गांसह एर फ्रांस तेव्हा ७३ देशांतील १५० शहरांना विमानसेवा पुरवीत असे. त्यावेळी ही कंपनी जगातील चौथ्या क्रमांकाची प्रवासी विमानकंपनी आणि दुसऱ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी विमानकंपनी होती.[५] या काळात एर फ्रांसने फ्रांसमधील अनेक प्रादेशिक विमानकंपन्यांशी कोडशेर[मराठी शब्द सुचवा] करार केलेले होते.[११] १९८३मध्ये एर फ्रांस दक्षिण कोरियाला प्रवासी विमानसेवा देणारी पहिली युरोपीय विमानकंपनी झाली.[१२]
+१९८६मध्ये फ्रेंच सरकारने एका विमानमार्गावर एकच फ्रेंच विमानकंपनी हा नियम काढून टाकला. यामुळे एर फ्रांसच्या अनेक फायदेशीर मार्गांवरील एकाधिकार धोक्यात आला. युटीएने ही संधी साधून अशा मार्गांवर एर फ्रांसवर चढाओढ सुरू केली.[१३][१४][१५] यासाठी युटीएने फ्रेंच सरकारकडे अनेक प्रकारे प्रचार व रदबदली केली होती. युटीएने पॅरिस-सान फ्रांसिस्को मार्गावर सर्वप्रथम एर फ्रांसशी स्पर्धा सुरू केली. एर फ्रांसने आपली पॅरिस-सान फ्रांसिस्को सेवा ताहितीमधील पपीतेला वाढवून उत्तर दिले. या व इतर अशा मार्गांवरील वाढती स्पर्धा पाहून एर फ्रांसचा पारा चढला.[१६]
+१९८७मध्ये एर फ्रांस, लुफ्तांसा, इबेरिया आणि एसएएस ने मिळून आमाद्युस या कंपनीची स्थापना केली. आमाद्युस ही विमानाच्या तिकिटांचे संगणकीकृत आरक्षण करण्याची सुविधा देणारी पहिली कंपनी होती. याद्वारे या चारच नव्हे तर इतर कोणत्याही विमानकंपनीची तिकिटे प्रवाससेवा पुरविणाऱ्या हस्तकांना एकाच ठिकाणी काढता येऊ लागली.[१७]
+१९८८मध्ये एर फ्रांस एर इंटर आणि ब्रिटिश कॅलिडोनियनसह एरबस ए३२० विमानाचा वापर करणारी सर्वप्रथम विमानकंपन्यांपैकी एक झाली.[१८]
+१२ जानेवारी, १९९० रोजी फ्रेंच सरकारच्या मालकीची एर फ्रांस, खाजगी मालकीची युटीए आणि अर्ध-सार्वजनिक मालकीची एर इंटर या तीन कंपन्यांचे एर फ्रांस नावाखाली एकत्रीकरण झाले. फ्रेंच सरकारच्या फ्रांसमध्ये एक मोठी राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी निर्माण करण्याच्या योजनेचा हा एक भाग होता. युरोपीय संघातील विमानवाहतूकीची प्रगती पाहून अनेक छोट्या कंपन्याऐवजी एकच मोठी कंपनी अधिक टिकाव धरू शकेल असा या मागचा विचार होता.[१९]
+२५ जुलै, १९९४ रोजी फ्रेंच सरकारच्या हुकुमाद्वारे ग्रुप एर फ्रांस या कंपनीची स्थापना झाली. १ सप्टेंबर पर्यंत या कंपनीने एर फ्रांस आणि एर इंटरचे मालकीहक्क विकत घेतले. स्टीवन वूल्फ या युनायटेड एरलाइन्सच्या अधिकाऱ्याला एर फ्रांसच्या चेरमन क्रिस्चियन ब्लांकचा सल्लागार म्हणून नेमण्यात आले. वूल्फने चार्ल्स दि गॉल विमानतळावर हब अँड स्पोक[मराठी शब्द सुचवा] तंत्र राबविले.[२०]
+१९९९मध्ये लायोनेल जॉस्पिनच्या सरकारने एर फ्रांसचे अंशतः खाजगीकरण करण्याचे ठरविले. या कंपनीच्या समभागांची पॅरिस शेर बाजारावर नोंदणी झाली. जून १९९९मध्ये एर फ्रांस आणि डेल्टा एर लाइन्सनी एकमेकांशी वाहतूककरार केला. याचेच पर्यवसान पुढे २२ जून, २००० रोजी स्कायटीम मध्ये झाले.[५][२१] मार्च २००४ च्या सुमारास एर फ्रांसमध्ये ७१,६५४ कर्मचारी होते.[२२] तर २००७मध्ये हा आकडा १,०२,४२२ होता.[२१]
+५ मे, २००४ रोजी एर फ्रांस आणि नेदरलॅंड्सची केएलएम रॉयल डच एरलाइन या कंपन्या एर फ्रांस-केएलएम नावाखाली एकत्र झाल्या. एर फ्रांसकडे नवीन कंपनीचा ८१% वाटा होता (पैकी ४४% फ्रेंच सरकार आणि ३७% खाजगी गुंतवणूकदारांकडे होता.) ज्यॉं-पिएर रफारिनच्या फ्रेंच सरकारने यातील काही हिस्सा विकून आपला वाटा ५०%च्या खाली आणल्यावर एर फ्रांस अधिकृतरीत्या खाजगी कंपनी झाली. डिसेंबर २००४मध्ये फ्रेंच सरकारचा वाटा २०%वर आला.[२१] ही कंपनी वार्षिक महसूलाच्या दृष्टीने जगातील सगळ्यात मोठी तर प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाची कंपनी झाली.[२१] या दोन्ही कंपन्या आजही आपल्या वेगळ्या नावाखालीच कारभार करतात. याच वेळी स्कायटीमचा विस्तार होउन त्यात एरोफ्लोत, एरोमेक्सिको, कोरियन एर, चेक एरलाइन्स, अलिटालिया, नॉर्थवेस्ट एरलाइन्स, चायना सदर्न एरलाइन्स, एर युरोपा, कॉंटिनेन्टल एरलाइन्स, गरुडा इंडोनेशिया, व्हियेतनाम एरलाइन्स आणि सौदी अरेबियन एरलाइन्सचा समावेश झाला. याने एर फ्रांसला या सगळ्या कंपन्यांच्या मार्गांवर तिकिटे विकण्याची संधी मिळाली.
+२९ मार्च, २००८ रोजी अमेरिका आणि युरोपीय संघामधील खुले आकाश करार अंमलात आल्याने लंडन-हीथ्रो सह युरोपमधील अनेक विमानतळ दोन्ही बाजूच्या विमानकंपन्यांसाठी खुला झाला. याचा फायदा घेण्यासाठी डेल्टा एर लाइन्स आणि एर फ्रांसने एकमेकांच्या उड्डाणांवर विकलेल्या तिकिटांमधील नफा वाटून घेण्याचा करार केला. या दोन्ही कंपन्यांना मिळू पाहणाऱ्या लंडन-अमेरिका रोजच्या नऊ उड्डाणांवर हा करार सुरुवातीस लागू होता. कालांतराने स्कायटीमच्या इतर दोन सदस्यांना यात भागीदार करून घेतले जाणार होते.[२३][२४] याआधी एर फ्रांसने लंडन-सिटी विमानतळापासून युरोपातील अनेक शहरांना सिटीजेट नावाखाली अनेक उड्डाणे सुरू केली होती.[२३] लंडन-लॉस एंजेलस सेवेला अपेक्षित इतका प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा नोव्हेंबर २००८मध्ये बंद करण्यात आली.[२५]
+इतर विमानकंपन्यांची स्पर्धा, कर्मचाऱ्यांचा वाढता बोजा व इतर कारणांमुळे एर फ्रांस २०१० च्या दशकात मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत आहे. यातील काही वर्षे या कंपनीला दरवर्षी ७० कोटी युरोचे नुकसान झाले. आखूड पल्ल्याच्या मार्गांवर हे नुकसान अधिक आहे. २०११ च्या ताळेबंद अहवालानुसार लांब पल्ल्याचे मार्ग हे नुकसान भरून काढत नाहीत. या दशकात एर फ्रांस-केएलएमने दरवर्षी १.४% क्षमता वाढविण्याचे ठरविले आहे.[२६][२७][२८] २१ जून, २०१२ रोजी एर कंपनीने आपल्या ५३,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५,००० कर्मचारी कमी करण्याचे जाहीर केले. यातील १,०० कर्मचारी निवृत्त होउन किंवा स्वेच्छेने सोडून जातील असा अंदाज होता तर इतरांना निवृत्ती देण्यात येणार होती.[२९] २०१० च्या अखेरीस वैमानिक आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारली परंतु विमानातील सेवकांनी ती नाकारली.[३०]
+२०१३ च्या उत्तरार्धात एर फ्रांसने आपल्या इकॉनोमी वर्गाचे पुनर्नवीकरण केले व प्रीमियम इकॉनोमी वर्ग सुरू केला.[३१] २०१४मध्ये एर फ्रांसने आपली सहकारी कंपनी असलेल्या अलिटालियामधील २५% हिस्सा नुकसानीत काढीत असल्याचे जाहीर केले व अधिक आर्थिक सहाय्य नाकारले.[३२] याच वर्षाच्या शेवटी एर फ्रांसने सिटीजेट ही उपकंपनी जर्मनीच्या इंट्रो एव्हिएशनला विकून टाकली.[३३] २०१५मध्ये एर फ्रांसच्या वैमानिकांनी संप पुकारला आणि आधीच आर्थिक संकटात असलेल्या एर फ्रांसची दुरवस्था झाली. कंपनीने २,००० वैमानिकांना कमी करण्याचे जाहीर केले.[३४] या वर्षाअखेर कंपनीने आपले शेवटचे बोईंग ७४७ विमान निवृत्त केले.[३५] जानेवारी २०१७मध्ये बोईंग ७८७-९ प्रकारची विमाने एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाली.
+२०१८मध्ये एर फ्रांसकडे खालील विमाने होती[३६][३७] -
+एर फ्रांस-केएलएमने ५० एरबस ए३५० आणि बोईंग ७८७ची मागणी नोंदविलेली आहे. याशिवाय अधिक ६० विमानांची मागणी नोंदविण्याचा हक्कही घेतलेला आहे. २०१५ ते २०२४ दरम्यान ४३ ए३५० आणि ३० ७८७ विमाने सेवारत ठेवली जातील. केएलएमचे पहिले ७८७ विमान २०१५ मध्ये तर एर फ्रांसचे पहिले ७८७ २०१७मध्ये दाखल झाले. पहिले ए३५० विमान २०१८मध्ये सेवादाखल होईल.[४१][४२]
+कॉंकोर्ड हे स्वनातीत प्रवासी विमान वापरणाऱ्या एर फ्रांस आणि ब्रिटिश एरवेझ या दोनच विमानकंपन्या आहेत. एर फ्रांसने १९७६ ते २००३ पर्यंत हे विमान वापरले. वाढता इंधनखर्च, सांभाळणी करण्याची क्लिष्टता आणि इतर कारणांमुळे कॉंकोर्डची सेवा लाभदायक नव्हती. २५ जुलै, २००० रोजी चार्ल्स दि गॉल विमानतळाजवळ झालेल्या अपघातात एक कॉंकोर्ड ११३ व्यक्तींसह नष्ट झाल्यावर एर फ्रांसने ही सेवा बंद करण्याचे ठरविले. उरलेल्या विमानांपैकी एफ-बीव्हीएफए हा नमूना वॉशिंग्टन, डी.सी. जवळील संग्रहालयात, एफ-बीव्हीएफबी हा नमूना जर्मनीत, एफ-बीव्हीएफसी तुलूझ येथील कारखान्यात, एफ-बीव्हीएफडी पॅरिस-ला बूर्जे विमानतळाजवळ ठेवलेले आहे. एफ-बीव्हीएफएफ हा नमूना चार्ल्स दि गॉल विमानतळावर ठेवण्यात आलेला आहे.
+एर फ्रांसने १९७०पासून २०१६ पर्यंत बोईंग ७४७ विमाने वापरली. यात -१००, -२००, -३०० आणि -४०० उपप्रकारांचा समावेश होता.[४३][४४][४५]
+जून २०१७ च्या सुमारास एर फ्रांस आणि उपकंपन्यांची ९३ देशांतील १६८ गंतव्यस्थाने होती.
+एर फ्रांसचे खालील विमानवाहतूक कंपन्यांशी कोडशेर करार आहेत:[४६]
+एर फ्रांसच्या विमानांमध्ये दोन, तीन किंवा चार प्रवास वर्ग असतात. युरोपांतर्गत मार्गांवरील विमानात सहसा इकॉनोमी आणि बिझनेस आणि क्वचित प्रीमियम इकॉनोमी असे दोन किंवा तीन वर्ग असतात. लांब पल्ल्याच्या मार्गांवर इकॉनोमी, प्रीमियम इकॉनोमी, बिझनेस आणि क्वचित पहिला वर्ग असतात.
+ला प्रीमिएर हा एर फ्रांसच्या ए३८० आणि बोईंग ७७७-२०० विमानांच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांवरील प्रथम वर्ग आहे.[४८] यातील आसने लाकडी आणि कातड्यांनी बनवलिली असतात. झोपण्यासाठी या आसनांचा २ मीटर लांबीचा बिछाना करता येतो.
+एर फ्रांसच्या लांब पल्ल्याच्या सगळ्या उड्डाणांवर हा प्रवासवर्ग उपलब्ध असतो. यातील आसने तिरकी होतात परंतु पूर्ण आडवी होत नाहीत.
+एर फ्रांसने न्यू यॉर्क शहरातील मिडटाऊन मॅनहॅटन भागामधील १२५ वेस्ट ५५ व्या मार्गावरील इमारतीत येथे सन १९९१ मध्ये भाड्याने जागा घेऊन कार्यालय थाटलेले आहे. पूर्वी येथे एर फ्रांसचे तिकिट कार्यालय होते. युनायटेड किंग्डम आणि आयर्लंड येथील कामकाजासाठी हॅटन क्रॉस जवळ प्लेसमन हाऊस येथे कार्यालय आहे.[४९]
+एर फ्रान्सचे वैमानिक केंद्र चार्ल्स दि गॉल विमानतळावर आहे. पॅरिसमध्ये या कंपनीचे स्वतःचे लसीकरण केन्द्र आहे.[५०] आंतरराष्ट्रीय प्रवाशासाठी येथून लस दिली जाते. याला ISOची मान्यता आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13708.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13708.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1e2e25f31e85684d7717e9e7ec919885af13a53
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13708.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+एर फ्रांस-केएलएम ग्रुप ही फ्रेंच-डच विमानवाहतूक कंपनी आहे. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर असलेली ही कंपनी एर फ्रांस, केएलएम सह अकरा विमानवाहतूक कंपन्यांची मालक आहे. या कंपन्यांनी मिळून २०१४मध्ये ८ कोटी ७३ लाख प्रवाशांची ने-आण केली होती. या कंपनीत सुमारे ८४,००० कर्मचारी असून २०१६मध्ये त्यांनी २४ अब्ज ८४ कोटी युरोची उलाढाल केली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13719.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13719.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8762973d84cff66071fa1da9bda75fbdbba1bdd8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13719.txt
@@ -0,0 +1,21 @@
+श्रीलंकन एरलाइन्स (सिंहला:ශ්රී ලන්කන් ගුවන් සේවය, तमिळ: சிறீலங்கன் எயர்லைன்ஸ்; जुने नाव: एर लंका) ही श्री लंका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सध्या आशिया व युरोपातील ३५ देशांमधील ६१ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. १९४७ साली स्थापन झालेली एर सिलोन ही विमान कंपनी १९७८ साली बंद पडली व त्याऐवजी एर लंका ही कंपनी १९७९ मध्ये सुरू करण्यात आली. १९९८ मध्ये एर लंकाचे नाव बदलून श्रीलंकन असे ठेवण्यात आले.
+श्रीलंकेची प्रवासी वाहतूक करणारी ही विमान कंपनी असून कोलंबो येथील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि हंबाटोटा येथील माटाला राजपक्ष आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युरोप , मध्य पूर्व , दक्षिण आशिया , दक्षिणपूर्व आशिया , पूर्व , उत्तर अमेरीका , ऑस्ट्रेलिआ आणि आफ्रिका इत्यादी अशा ३५ शहरांना ६५ स्थानकांद्वारे जोडलेले आहे.
+एर लंकाने सिंगापूर व मेअर्स एरलाईनकडून भाडयाने घेतलेल्या अनुक्रमे बोईंग ७० ७ व ७३ ७ विमानांच्या उड्डाणांनी विमानप्रवासाला सुरुवात केली. १५ एप्रिल १९८२ रोजी प्रथमच निप्पोन एरवेझकडून एल १०११ हे विमान खरेदी करण्यात आले.
+२८ मार्च १९८० रोजी एर लंकाने सुप्रसिद्ध विमान कंपनीबरोबर दोन नवीन अत्याधुनिक विमाने खरेदी करण्यासाठी करार केला. त्यानुसार २ ६ ऑगस्ट , १९८२ रोजी पहील्या ट्रायस्टार ५०० या विमानाची खरेदी कॅलिफोर्नियामधील पालमडेल येथे स्विकारली गेली.
+८ जून १९८५ रोजी ‘ राजे विजया ’ नावाने ओळखले जाणारे पहिले बोईंग ७४ ७-२०० बी खरेदी केले.
+एर लंका ही श्रीलंका सरकारची कंपनी असून १९९८ मध्ये त्याचे खाजगीकरण झाले. दुबईस्थित एमिराइट्स समूहाची ४० टक्के भागीदारी या कंपनीमध्ये असून राज्य शासनाबरेाबर दहा वर्षाचा करार केलेला आहे. १९९८ मध्ये एर लंकाचे श्रीलंका एरलाइन्स असे नामकरण करण्यात आले.
+जुलै २०१३ रेाजी श्रीलंका एरलाइन्सची विमाने ३४ शहरांमधील ६४ स्थानकांवरून उड्डाण करत होती. प्रत्येक आठवडयात ३८ उड्डाणांद्वारे माले आणि कोलंबोदरम्यान मोठया संख्येने परकीय नागरिकांना प्रवास घडवून आणणारी विमान वाहतूक कंपनी आहे.
+केलानी नदी – पेलियागोडा वॉटरड्रोम
+सुवर्णभूमी विमानतळ (बँकॉक)
+१९९२ मध्ये पहिले एरबस ए ३२० - २०० हे विमान मालदीव , पाकिस्तान आणि दक्षिण भारतातील काही राज्यातील मार्गावरून धावले. त्यानंतर १९९४ मध्ये ए ३४० - ३०० हे विमान संपूर्ण आशियामध्ये प्रथमच या कंपनीने प्रवासासाठी वापरले.
+पुढील ४ वर्षामध्ये या कंपनीचा ३०अत्याधुनिक विमाने ताफयात सामावून घेण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे भविष्यात एरबस आणि बोईंग अशा ९ नवीन विमानांचा समावेश होणार आहे.[६][७]
+एरबस ए ३२० / ३३० विमानांच्या उड्डाणासाठी या कंपनीच्या तसेच श्रीलंकेमधील इतर विमान कंपनीच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारणारी पहिली कंपनी आहे.
+माले, मध्यपूर्व, भारत येथे जाण्यासाठी कार्गो विमाने कार्यरत आहेत.
+कॅनेडीयन बांधणीच्या डीएचसी - ६-४०० विमानांच्या सहाय्याने स्थानिक पातळीवर एर टॅक्सी सेवा श्रीलंकेच्या दक्षिण आणि मध्य शहरांमध्ये सुरू केलेली आहे.
+श्रीलंका एरलाइन्सची विमाने सफेद रंगाने रंगविलेले असून त्यावर ‘ श्रीलंकन ’ एरलाइन्स असे मोठया अक्षरामध्ये नांव लिहिलेले आहे. विमानाच्या शेपटीवर लाल , हिरवा व नारिंगी अशा तीन रंगामध्ये अतिशय देखण्या पद्धतीने मोराचे चित्र रंगविलेले आहे.
+एरबस ए ३३०-३०० आणि एरबस ए ३५० विमानांना प्रथम वर्गाच्या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.[८]
+व्यापारी वर्गासाठी निळसर रंगाच्या जागा असून त्यांना वेगवेगळया भाषेमधील चित्रपट बघण्याची तसेच आगाउु नोंदणी केल्यास जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
+या वर्गाच्या प्रवाशांना सॅटलाईट दूरध्वनी तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
+हॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट, भारतीय चित्रपट बघण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
+३ मे १९८ ६ रोजी लिबरेशन टायगर्सच्या तामिळ दहशतवादयांनी बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरील यू एल ५१२ विमानामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्यामुळे १२८ पैकी १४ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते.
+सध्या श्रीलंकन एरलाइन्सकडे ८ एरबस ए-३२०, ७ एरबस ए-३३०, ६ एरबस ए-३४० अशी एकूण २१ मोठी विमाने वापरात आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13726.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13726.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b4cbcdf858438143a4bbde5b528135499b714b6e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13726.txt
@@ -0,0 +1,8 @@
+एर सिनाई ( अरबी: سيناء للطيران सीना लील-तय्यरां) इजिप्तच्या कैरो येथे स्थित एक विमान कंपनी आहे. ही कंपनी इजिप्तएर या पालका कंपनी अंतर्गत 'कागदावरची हवाई परिवहन कंपनी' म्हणून एक ओले भाडेपट्टी सारख्या करारात संचालन करते. [१] एर सिनाई केवळ इजिप्त आणि इस्रायल दरम्यान सेवा पुरविते.
+इजिप्त आणि इस्रायल दरम्यान अनुसूचित सेवा उडणे १९८२ मध्ये स्थापना करण्यात आली (या मार्गावर या आधी नेफर्टीटी एव्हिएशनची सेवा होती), जी राजकीय कारणे मूळ कंपनी द्वारे हाताळली जाऊ शकत नव्हती.कंपनीने इजिप्तअयरकडून भाड्याने घेतलेल्या बोइंग 737-200चा वापर करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर इजिप्तच्या पर्यटन स्थळांमधून नवीन मार्ग निघाले. १९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत या सेवांवर एक फॉकर एफ २७ फ्रेंडशिप वापरली जात होती.
+१९८२ दरम्यान, बोईंग ७०७-३२० सी , एन १८७१२ (सी / एन १९२२६, माजी टीडब्ल्यूए) युरोपला जाणाऱ्या त्यांच्या उड्डाणांमध्ये इजिप्तअयरच्या वतीने भाडेतत्त्वावर घेण्यात आले आणि विशेषतः दोनदा एमएस ७८७/ ७८१ कैरो-कोपेनहेगन व्ही.
+एर सिनाई ने स्वतःच्या सेवा २००२ मध्ये थांबविल्या आणि आता ही कंपनी तिच्या पालक कंपनी, इजिप्तएरची 'कागदावरची हवाई परिवहन कंपनी' म्हणून संचालन करते. या सेवेच्या विमानांवर इजिप्तएरचे कोणताही चिन्ह नसतात, पण काही लोकांनी तेल अवीव मध्ये हे विमान इजिप्तएरच्या आवरणात ओळखले आहेत. इजिप्तएरच्या अनुसूचींमध्ये ही उड्डाणे सूचीबद्ध नाहीत आणि त्यांच्या संकेतस्थाळावर किंवा मार्ग नकाश्यांवर दिसत नाहीत. [१] [२]
+२०१४ पासून आयएटीए कोड ४डी(4D) वापरून कैरो विमानतळावर एर सिनाई उड्डाणे निर्गमन आणि प्रस्थान मंडळावर दर्शविली जात आहेत.
+एर सिनाई इजिप्तच्या वतीने खालील गंतव्यस्थानांवर सेवा देतात. [२]
+एर सिनाई दोन खुणा न केलेले एरबस A220 विमाने वापरते : SU-GFA & SU-GFD जे इजिप्तएरच्या मालकीचे आहेत. मोठ्या विमानांसह अन्य प्रकारचे विमान परिचालन आवश्यकतांच्या आधारावर देखील इजिप्तएरची चिन्हे काढून वापरले जातात. काही प्रसंगी इजिप्तएरच्या आवरण असलेल्या विमानांचा उपयोगही करण्यात आला आहे.
+सप्टेंबर२०१९ मध्ये, अशी घोषणा करण्यात आली कि १ मार्च २०२० पर्यंत ही सेवा एम्ब्राएर १७० ऐवजी इजिप्तएरद्वारे संचालित एरबस ए२२०चा वापर करण्यास सुरुवात करेल.[३] डिसेंबर २०१९ मध्ये, प्रथम एरबस ए२२०ची सेवा ९ डिसेंबर २०१९ या तेरखेला हलविण्यात आली. [४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13731.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13731.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0692ee07bd147448d4b89afa27547811d086cf15
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13731.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एरंडगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13734.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef469901a6b5ede99f2c778eec76335d98725307
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13734.txt
@@ -0,0 +1,12 @@
+एरंड (इंग्लिश : कॕस्टर् बीन् प्लॕन्ट् / Castor bean plant; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.
+भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.
+एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.
+पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.
+फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.
+बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.
+आयुर्वेदात एरंडाचा उपयोग होतो.
+वातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सूज येणे, कृमि होणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केल्या जातो. प्राचीन काळी, एरंडेल तेलाचा वापर दिव्यांना इंधन देण्यासाठी, डोंळयांची जळजळ यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आणि गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी देखील केला जात असे
+एरंडाची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
+इतर माहिती:
+एरंडाचा उपयोग इतर पदार्थनिर्मितीसाठी सुद्धा होतो; त्यामुळे एरंड या झाडाचे पांढरा व तांबडा असे दोन प्रकार आहेत. एक जोडधंदा ,म्हणून शेतकरी लोक एरंडाची लागवड करून, याचा उपयोग करतात.
+हे एक वेगळेच औषधी झाड आहे. याच्या खोडा-पानांना चीक असल्याने जनावरे याला तोंड लावत नाहीत. म्हणून मोगली एरंडाची (Jatropa curcus) झाडे कुंपणावर लावतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13759.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13759.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aec9e6563a05d567c099282233992970872d6cb9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13759.txt
@@ -0,0 +1,3 @@
+एरन अली बाकर (मे २४, इ.स. १९४२:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+बाकर आता तेथील क्रिकेट नियमन करणाऱ्या संस्थेचा अधिकारी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13795.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13795.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e2654655e5cdc0569e0d7d855b7a0bc4254c1ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13795.txt
@@ -0,0 +1,26 @@
+एर फ्रान्सचे एरबस ए३१८ विमान
+एरबस ए३१८ हे एरबस कंपनीने विकसित केलेले लहान पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. ए३२० परिवारामधील आकाराने सर्वात लहान असलेले ए३१८ कमाल १३२ प्रवाशांची ५,७०० किमी अंतरापर्यंत वाहतूक करू शकते.
+ए२२० ·
+ए३०० ·
+ए३०० बेलुगा ·
+ए३१० ·
+ए३१८ ·
+ए३१९ ·
+ए३२० ·
+ए३२१ ·
+ए३३० ·
+ए३४० ·
+ए३५० ·
+ए३८०
+ए३१० एमआरटीटी ·
+ए३३० एमआरटीटी ·
+ए४००एम ·
+सी२१२ ·
+सीएन२३५ ·
+सी२९५
+ए४५० ·
+एनएसआर ·
+केसी-४५
+सुड एव्हियेशन काराव्हेल ·
+एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड ·
+बीएसी १११
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13798.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13798.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84faeffb52685d70ea71e77fd4dd06794e8b1cc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13798.txt
@@ -0,0 +1,26 @@
+ब्रिटिश एअरवेजच्या मालकीचे एरबस ए-३१९ विमान
+एरबस ए३१९ हे एरबस कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. एरबसच्याच ए-३२० प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करून हा प्रकार तयार करण्यात आला. ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ए३२०एम-७ असेही नामाभिधान प्राप्त झाले. ए३२०पेक्षा याची लांबी ३.७३ मीटरने कमी आहे. यासाठी पुढील भागातून चार आणि मागील भागातून तीन फ्रेम काढण्यात आल्या. यात सहा आपत्कालीन दरवाजे आहेत. याची इंधनक्षमता ए३२० इतकीच असून प्रवासीक्षमता १२४ (दोन वर्गांत) आहे. यामुळे याचा पल्ला वाढून ३,३५० किमी झाला आहे. शार्कलेट लावल्यावर हा पल्ला ६,८५० किमी इतका होतो.
+ए२२० ·
+ए३०० ·
+ए३०० बेलुगा ·
+ए३१० ·
+ए३१८ ·
+ए३१९ ·
+ए३२० ·
+ए३२१ ·
+ए३३० ·
+ए३४० ·
+ए३५० ·
+ए३८०
+ए३१० एमआरटीटी ·
+ए३३० एमआरटीटी ·
+ए४००एम ·
+सी२१२ ·
+सीएन२३५ ·
+सी२९५
+ए४५० ·
+एनएसआर ·
+केसी-४५
+सुड एव्हियेशन काराव्हेल ·
+एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड ·
+बीएसी १११
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13804.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13804.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02cb5e86426606a1724bc45051c14d527d0fa2b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13804.txt
@@ -0,0 +1,32 @@
+लुफ्तान्साच्या मालकीचे एरबस ए३२०-२११ विमान
+एरबस ए३२० हा एरबस ह्या कंपनीने उत्पादित केलेला मध्यम पल्ल्याच्या, मध्यम क्षमतेच्या प्रवासी जेट विमानांचा एक समूह आहे. साधारणपणे १५० प्रवासी ५,४०० किमी (२,९०० समुद्री मैल) वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. ह्या विमानाचे उत्पादन व अंतिम जोडणी फ्रान्सच्या तुलूझ व जर्मनीच्या हांबुर्ग येथील कारखान्यांमध्ये करण्यात येते. ए३२० विमान समूहामध्ये ए३१८, ए३१९ व ए३२१ ह्या बनावटींची विमाने देखील तयार करण्यात येतात.
+ए३२० समूहातील पहिले विमान मार्च १९८४ मध्ये बनवले गेले व एर फ्रान्सने हे विमान सर्वप्रथम मार्च १९८८ मध्ये वापरात आणले. आजच्या घडीला ए३२० समूहाची ७,५२१ विमाने जगभर वापरात आहेत तर ५,४७९ नव्या विमानांच्या पक्क्या ऑर्डरी एरबसला मिळाल्या आहेत. किफायती दरात प्रवासी विमानसेवा पुरवण्याचे लक्ष असणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी ए३२० विमान आकर्षक ठरले आहे. आजच्या घडीला ए३२० समूहाची ३९४ विमाने आपल्या ताफ्यात बाळगणारी अमेरिकन एरलाइन्स ही ए३२० समूहाची जगातील सर्वाधिक वापरकर्ती कंपनी आहे. भारतीय विमानवाहतूक कंपनी इंडिगो आपल्या देशांतर्गत प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे ए३२० रचनेची विमाने वापरते. बोइंग कंपनीचे ७३७ हे एरबस ए-३२० चे थेट स्पर्धक प्रकारचे विमान मानले जाते.
+डिसेंबर २०१० मध्ये एरबसने ए३२० विमानाची ए३२०निओ (न्यू इंजिन ऑप्शन, New Engine Option) ही अद्ययावत शृंखला उद्धाटित केली. ए३२०निओ विमानांमध्ये नव्या व इंधनाची बचत करणाऱ्या इंजिनांचा वापर करण्यात आला असून ह्यामुळे १५ टक्के इंधनाची बचत होईल असा अंदाज एरबसने मांडला आहे. पहिले ए३२०निओ विमान २५ जानेवारी २०१६ रोजी लुफ्तान्साने वापरात आणले.
+१९६० च्या दशकाच्या अखेरीस ए३०० हे विमान विकसित करत असतानाच बोइंग व डग्लस ह्या दोन अमेरिकन कंपन्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी नव्या बनावटीच्या विमानसमूहाची संकल्पना एरबसने विचारात घेतली होती. पहिले ए३०० वापरात आणण्याअगोदरच एरबसच्या अभियंत्यांनी मोठ्या विमानाच्या ९ नव्या रचना तयार ठेवल्या होत्या. एरबसने १९७० च्या दशकात आपले संपूर्ण लक्ष मध्यम आकाराच्या व एक मर्गिका (aisle) असलेल्या विमानावर केंद्रित केले. ह्या प्रकारच्या विमान विक्रीवर बोइंग ७३७ व डग्लस डीसी-९ ह्या दोन बनावटींच्या विमानांचे संपूर्ण वर्चस्व होते.
+जून १९७७ मध्ये जॉइंट युरोपियन ट्रान्सपोर्ट नावाचा नवा उपक्रम चालू करण्यात आला ज्यात एरबस तसेच तिच्या सहकारी कंपन्या सामील होत्या. ह्या उपक्रमातील सहभागी कंपन्यांनी १२५ ते १८० इतकी आसनक्षमता असलेल्या ३ रचना बनवल्या. कालांतराने हा उपक्रम संपूर्णपणे एरबसच्या स्वाधीन करण्यात आला व फेब्रुवारी १९८१ मध्ये त्याचे नाव ए३२० असे ठेवले गेले. एरबसने जगातील अनेक आघाडीच्या विमान कंपन्यांचे सल्ले घेऊन ए३२०ची रचना ठरवली. विमानाच्या उत्पादन व अंतिम जोडणीसाठी कारखाने उभे करण्यास फ्रान्स, युनायटेड किंग्डम व पश्चिम जर्मनी हे देश उत्सुक होते. २ मार्च १९८४ मध्ये ह्या विमानाची अधिकृत घोषणा करतेवेळी एरबसकडे ९६ विमानांसाठी खरेदीमागण्या (ऑर्डरी) होत्या. लवकरच ब्रिटिश कॅलेडोनियन, सायप्रस एरवेझ, पॅन एम, नॉर्थवेस्ट एरलाइन्स इत्यादी अनेक कंपन्यांनी ह्या विमानासाठी ऑर्डर दिल्या.
+१४ फेब्रुवारी १९८७ रोजी तत्कालीन फ्रेंच पंतप्रधान जाक शिराक व वेल्सचा युवराज चार्ल्स तसेच वेल्सची युवराज्ञी डायना ह्यांच्या उपस्थितीत पहिले एरबस ए३२० विमान तुलूझ येथील कारखान्यामधून बनवून बाहेर आणन्यात आले व २२ फेब्रुवारी रोजी ह्या विमानाचे पहिले उड्डाण पार पडले. व्यावसायिक वापरात आणण्याअगोदर ५३० विविध उड्डाणांदरन्यान १२०० तास ह्या विमानाची चाचणी करण्यात आली.
+एरबसने ह्यानंतर ए३२० समूहाची झपाट्याने वाढ केली व १९८९ साली १८५ आसनक्षमतेचे ए३२१ विमान, १९९३ साली १२४ आसनक्षमतेचे ए३१९ विमान तर १९९९ साली १०७ आसनक्षमतेचे ए३१८ विमान ही विविध विमाने बनवली.
+ए२२० ·
+ए३०० ·
+ए३०० बेलुगा ·
+ए३१० ·
+ए३१८ ·
+ए३१९ ·
+ए३२० ·
+ए३२१ ·
+ए३३० ·
+ए३४० ·
+ए३५० ·
+ए३८०
+ए३१० एमआरटीटी ·
+ए३३० एमआरटीटी ·
+ए४००एम ·
+सी२१२ ·
+सीएन२३५ ·
+सी२९५
+ए४५० ·
+एनएसआर ·
+केसी-४५
+सुड एव्हियेशन काराव्हेल ·
+एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड ·
+बीएसी १११
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13816.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13816.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05ca7ecdff099b945701bef574eb190c5ce50734
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13816.txt
@@ -0,0 +1,46 @@
+कॅथे पॅसिफिकचे एरबस ए-३४०-६००
+एरबस ए३४० (इंग्लिश: Airbus A340) मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान २६१ ते ३८० प्रवाशांना ६,७०० ते ९,००० मैल (१०,८०० - १४,६०० कि.मी)पर्यंत नेऊ शकते. या विमानाची रचना एरबस ए-३३० या विमानासारखी आहे.
+ए ३४० चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए ३४०-३०० हा ५९.३९ मीटर लांबीचा पहिला उपप्रकार इ.स. १९९३पासून तयार केला गेला. -२०० हे त्याहून छोटे विमान आहे. ए ३४०-६०० हा -२०० पेक्षा १५.९१ मीटर जास्त लांबीचा आहे. -५०० हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. -३०० आणि -२०० उपप्रकारांवर वर सीएफएम५६-५सी प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी १५१ किलोन्यूटन आहे. -५०० आणि -६०० वर रोल्स-रॉइस ट्रेंट ५०० प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता २६७ किलोन्यूटन आहे. -२०० व -३००ची बाह्य रचना एरबस ए-३३०सारखीच आहे तर -५०० आणि -६००ला ए३३०पेक्षा मोठे पंख असतात.[१]
+लुफ्तांझा आणि एर फ्रान्सने सर्वप्रथम ए३४० विमानांचा वापर मार्च १९९३मध्ये केला. ऑक्टोबर, इ.स. २०१०अखेर ३७९ प्रती विकल्या गेल्या आहेत. पैकी ३७४ विमाने विमानकंपन्यांना देण्यात आली होती आणि पाच तयार होत होती. यांपैकी २१८ विमाने ए३४०-३०० उपप्रकाराची आहेत व लुफ्तांझाकडेच ५९ आहेत. ए३४०ला चार इंजिने असल्यामुळे त्यावर इटॉप्सची बंधने नाहीत व जमिनीपासून अमुक एकच अंतरापर्यंत समुद्रात जाता येण्याची मर्यादा नाही, म्हणून ही विमाने बहुधा महासागरांपलीकडील शहरांत विमानसेवा पुरवण्यासाठी वापरली जातात. अलीकडे विमानइंजिनामध्ये झालेल्या शोधांमुळे त्यांची विश्वसनीयता वाढली आहे व दोन इंजिनांची बोईंग ७७७ सारखी विमानेही इटॉप्स बंधनांपासून मुक्त होत आहेत. यामुळे ए३४०ची लोकप्रियता काही अंशी कमी झाली आहे.
+१९७० च्या दशकात एरबसने अमेरिकेतील बोईंग व डग्लस या दोन प्रस्थापित विमानोत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एर बस ए-३००ची रचना करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच ए३०० चे विविध प्रकार विकसित करून बोइंग व डग्लसशी टक्कर देण्याचा एरबसचा मनसूबा होता.[२] पहिले विमान तयार होण्याआधीच एरबस अभियंत्यांनी त्याचे ९ वेगवेगळे भावी प्रकार तयार करण्याची शक्यता वर्तवली होती. यांना ए३००बी१-ए३००बी९ असे नामाभिधान होते.[३] त्यानंतर इ.स. १९७३मध्ये दहावा प्रकार निश्चित करण्यात आला (ए३००बी१०) आणि त्याची रचना इतरांपेक्षा आधी करण्यात आली.[४] या छोट्या आकाराच्या पण लांब पल्ल्याच्या उपप्रकाराचा पूर्ण विकास झाल्यावर याचे नामकरण एरबस ए३१० करून त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात आले. यानंतरचे एरबसने आपले लक्ष एक चालपट्टी असलेल्या प्रकारांवर केंद्रित केले. याचे फळ म्हणजे, एरबस ए३२०, पहिलेवहिले फ्लाय-बाय-वायर[मराठी शब्द सुचवा] प्रवासी विमान. याच सुमारास एरबसमधील जर्मन भागीदारांनी चार इंजिने असलेले मोठे विमान तयार करण्याचा आग्रह लावला होता. त्याऐवजी ए३२०कडे लक्ष दिल्याने एरबसच्या भागीदारांत तणाव निर्माण झालेला होता. ए३२० बोइंगच्या ७३७ आणि डग्लसच्या डीसी-९ प्रकारच्या विमानांशी स्पर्धेत उतरल्यावर एरबसने परत आपले लक्ष मोठ्या आकाराच्या विमानांकडे वळवले.
+ए३१०वर आधारित ए३००बी११ची रचनादहा टनी इंजिनांच्या उपलब्धतेवर अवलंबून होती.[५] यात १८० ते २०० प्रवाशांची बसण्याची सोय असून साधारण ६,००० nautical mile (११,००० किमी)चा पल्ला नियोजित होता. हे विमान बोईंगच्या ७०७ आणि डग्लसच्या डीसी-८ प्रकारच्या विमानांशी थेट स्पर्धेत असणार होते.[५] या रचनेत एरबसच्या अभियंत्यांनी ए३००बी९मधील भाग आणण्यास सुरुवात केली. बी९ या ए३०० च्या मोठ्या आवृत्तीचा विकास एरबसने मंदगतीने सुरू ठेवला होता त्याला आता वेग आला. याची मुख्य कल्पना होती ती ए३००ची लांबी वाढवून त्याला त्यावेळ उपलब्ध असलेली सगळ्यात शक्तिमान टर्बोफॅन इंजिने लावण्याची.[५] एरबसने हे विमान मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय गर्दीच्या मार्गांवर वापरले जाण्याचा अंदाज बांधला होता. याचा पल्ला आणि भारवहनक्षमता साधारण मॅकडोनेल डग्लस डीसी-१० आणि लॉकहीड ट्रायस्टार एल-१०११ इतकीच पण इंधनखर्च २५%[५] ते ३८%[६] पर्यंत कमी करण्याचा दावा एरबसने केला.
+बी९ आणि बी११ या दोन्ही प्रकारांच्या विकासखर्चात बचत करण्यासाठी एरबसने दोन्ही विमानांना एकाच रचनेचे पंख आणि एरफ्रेम[मराठी शब्द सुचवा] देण्याचे ठरवले. यामुळे सुमारे ५ कोटी अमेरिकन डॉलरची बचत अपेक्षित होती.[७] या आर्थिक बचतीशिवाय तांत्रिक फायदा असा होता की चार इंजिने असलेल्या बी११ च्या (नवीन नामाभिधान टीए११) चारपैकी बाहेरच्या बाजूच्या दोन इंजिनांच्या भाराने पंख आपोआप वाकून इंधनबचत वाढली तर दोन इंजिने असलेल्या बी९ चे (टीए९) पंख न वाकल्यामुळे क्रुझगती वाढली.
+ए३४० चे चार उपप्रकार आहेत. ए३४०-२०० आणि -३०० इ.स. १९८७मध्ये घोषित करण्यात आले. -२०० उपप्रकाराचे पहिले उड्डाण मार्च, इ.स. १९९३मध्ये झाले. इ.स. १९९७मध्ये ए३४०-५०० आणि -६००ची घोषणा करण्यात आली. हे दोन्ही उपप्रकार इ.स. २००२मध्ये प्रवासी सेवेत दाखल झाले. हे चारही उपप्रकार व्यावसायिक प्रवासी सेवेशिवाय खाजगी वापराकरतादेखील तयार केले जाऊ शकतात.
+ए३४०-२०० हे ए३४०चा पहिला उपप्रकार आहे. यात २६१ प्रवासी तीन वर्गांमध्ये ७,४४० nautical mile (१३,७८० किमी) इतक्या अंतरावर किंवा तीन वर्गांत २४० प्रवासी ८,००० nautical mile (१५,००० किमी) अंतरावर नेणे अपेक्षित आहे.[८] पंखांची लांबी फ्युजलाझ[मराठी शब्द सुचवा](विमानगाभा)च्या लांबीपेक्षा जास्त असलेला हा एकमेव उपप्रकार आहे. याला चार सीएफएम५६-५सी४ इंजिने लावली असतात तसेच हनीवेल ३३१-३५० ऑक्झिलरी पॉवर युनिट[मराठी शब्द सुचवा](उपसाधन उर्जा केंद्र)ही असते.[९] हे विमान दूर अंतरावरील शहरांदरम्यानच्या पण अतिगर्दी नसलेल्या मार्गांवर वापरले जाणे अपेक्षित आहे. याचा मुख्य प्रतिस्पर्धी बोइंग ७६७-४००ईआर हे विमान आहे.
+३४०-२००चा अजून एक उपप्रकार ए३४०-२१३एक्स आहे. याचा पल्ला ८,००० समुद्री मैल असून उड्डाणभार २७५ टन आहे तसेच याची चाके -२००पेक्षा किंचित जास्त मजबूत आहेत. याचा उगम एरबसने ब्रुनेइच्या सुलतानासाठी बांधलेल्या एकमेव ए३४०-८००० या प्रकारच्या विमानात आहे. ब्रुनेइच्या सुलतानाने स्वतःसाठी खास असे विमान बनवून घेण्यासाठी आरबसला लक्षावधी डॉलर देऊ केले व ८,१०० समैल पल्ला असलेले व २७५ टन उड्डाणभार असलेले हे विमान बनविण्यात आले. प्रत्यक्षात सुलतानाने हे विमान कधीच वापरले नाही. जर्मनीत हॅंबुर्ग येथील विमानतळावर पडून राहिलेल्या या विमानाच्या रचनेवरून एरबसने -२१३एक्स हा उपप्रकार तयार केला व -२००ऐवजी -२१३एक्सचेच उत्पादन कायम केले.
+ए३४०-२०० प्रकारचे विमान प्रवासी वाहतुकीशिवाय खाजगी वापरातदेखील आहे. रॉयल ब्रुनेई एरलाइन्स, कतार अमीरी फ्लाइट, इजिप्तचे सरकार, सौदी अरेबियाची वायुसेना, जॉर्डनचा राजा आणि फ्रान्सची वायुसेना या प्रकारचे विमान अव्यावसायिक तत्त्वावर वापरतात. याशिवाय कॅथे पॅसिफिक, फिलिपाईन एरलाइन्स आणि एर बर्बन या कंपन्यांनीसुद्धा हे विमान भाड्याने देण्यासाठी वापरले.
+-८००० चे विकसन केल्यावर जुन्या -२०० प्रकारच्या विमानांनाही त्यातील सुखसोयी देण्यात आल्या व त्यांचा पल्ला ८,००० समुद्री मैलांचा केला गेला. यांचे ए३४०-२१३एक्स असे पुन्हा बारसे केले गेले.
+मोठे पंख, चार इंजिने, त्यामानाने असलेली कमी क्षमता आणि नंतर विकायला आलेले ए३४०-३००मधील नवीन सुखसोयी, यांमुळे -२०० जास्त लोकप्रिय झाले नाही. या प्रकारची फक्त २८ विमाने तयार केली. पैकी बरीचशी आता खाजगी वापरात आहेत. साउथ आफ्रिकन एरवेझकडे सहा, रॉयल जॉर्डेनियनकडे पाच, एरोलिनियास आर्जेन्टिनासकडे चार, इजिप्त एरकडे तीन आणि कॉन्व्हियासाकडे असलेले एक, इतकीच विमाने आता व्यावसायिक प्रवासी सेवेत आहेत. या विमानाचे उत्पादन आता थांबवले गेले आहे.
+ए३४०-३०० प्रकारच्या विमानात तीन वर्गांतून २९५ प्रवासी ६,७०० समुद्री मैल प्रवास करू शकतात. २५ ऑक्टोबर, १९९१ रोजी या प्रकारचे विमान पहिल्यांदा उडले. लुफ्तांसा व एर फ्रांसने आपल्या ताफ्यात हे शामिल करून घेतले. याला -२०० या उपप्रकाराप्रमाणेच रोल्स रॉइस सीएफएम ५६-५सी प्रकारची चार विमाने असतात आणि हनिवेल ३३१-३५०(ए) हे एपीयू असते. बोईंग ७७७-२००ईआर प्रकारचे विमान ए३४०-३०० चे थेट स्पर्धक आहे.[१०] या प्रकारची एकूण २१८ विमाने विकली गेली.
+-३००चा अजून एक उपप्रकार ए३४०-३००ई होता. याला अनेकदा चुकून ए-३४०-३००एक्स असे म्हणले जाते. याला सीएफएम५६-५सी४ इंजिने असून उड्डाणाचे वेळी त्याचे महत्तम वजन २७५ टन आहे. यातून २९५ प्रवासी ७,२०० ते ७,४०० समुद्री मैल प्रवास करू शकतात. साउथ आफ्रिकन एरवेझने या विमानाचा सर्वप्रथम वापर केला व नंतर एर मॉरिशसने २००६ पासून -३००ई विमाने वापरली. यांत अधिक विकसित इंजने व एव्हियॉनिक्स होते. लुफ्तांसाकडे या उपप्रकाराची ३० विमाने होती. एप्रिल २०१६ च्या सुमारास अंदाजे ३१५ -३०० विमाने वापरात होती.[११]
+ए३४०-५०० प्रकारच्या विमानाने ११ फेब्रुवारी, २००२ रोजी पहिल्यांदा उड्डाण केले व त्याच वर्षी २ डिसेंबर रोजी त्यास प्रमाणित केले गेले. त्यावेळी हे विमान जगातील सर्वाधिक पल्ला असलेले विमान होते. यातून ३१३ प्रवासी तीन वर्गांतून ८,६५० समुद्री मैल (१६,०२० किमी) अंतर जाऊ शकतात. या विमानाची रचना -३०० सारखी असली तरी त्यात मोठे व महत्त्वाचे बदल होते. -५००ची लांबी ४.३मी जास्त होती तसेच पंख आणि शेपूट दोन्हीचा आकार मोठा होता. याची इंधनक्षमता -३००पेक्ष४ ५०%ने जास्त होती आणि क्रुझगतीही वाढवलेली होती. मागल्या चाकांतील मध्यभागात दोनऐवजी चार चाके होती. -५००ला रोल्स रॉइस ट्रेंट ५५३ प्रकारची चार टर्बोफॅन इंजिने व हनिवेल ३३१-६०० एपीयू असते.[१२] एर कॅनडा याचा पहिला उपभोक्ता होणार होता परंतु एर कॅनडाने जानेवारी २००३मध्ये दिवाळे काढल्यामुळे पहिली विमाने एमिरेट्सला देण्यात आली. एमिरेट्सने ही विमाने वापरून दुबई-न्यू यॉर्क थेट विमानसेवा सुरू केली.
+सिंगापूर एरलाइन्सने या विमानाद्वारे सिंगापूर-न्यूअर्क ही जगातील सर्वाधिक पल्ल्याची विमानसेवा सुरू केली. सुरुवातीस यातून १८१ प्रवासी दोन वर्गांतून प्रवास करीत. नंतर याची रचना बदलून यात १०० बिझनेस क्लासचे प्रवासी असायचे. एसक्यू२१ हे उड्डाण न्यूअर्क ते सिंगापूर अंतर १८ तास ४५ मिनिटांत पार करायचे. यासाठी पश्चिमेस न जाता विमान न्यूअर्कपासून थेट उत्तरेस उत्तर ध्रुवाकडे जायचे व तेथून दक्षिणेस रशिया, मंगोलिया आणि चीन मार्गे सिंगापूरात उतरायचे. सिंगापूर ते न्यूअर्क अंतर हे विमान १८ तास ३० मिनिटांत पोचायचे. हे १५,३४४ किमी विनाथांबा उड्डाण २०१३पर्यंत चालू होते.
+ए३४०-५००मध्ये मृतदेह ठेवण्याची सोय आहे. प्रवासातच असताना एखादा प्रवासी दगावला तर तो मृतदेह विशेष प्रकारच्या कपाटात ठेवला जाईल.[१३] एप्रिल २०१६ च्या सुमारास फक्त ए३४०-५०० प्रकारची फक्त ११ विमाने सेवारत होती.
+ए३४०-६००ची रचना बोईंग ७४७शी स्पर्धा करण्यासाठी केली गेली. यातून ३७९ प्रवासी तीन वर्गांतून १३,९०० किमी अंतर जाऊ शकतात. याशिवाय -६००मध्ये ७४७पेक्षा २५% अधिक सामान नेण्याची क्षमता आहे. सुधारलेल्या इंधनज्वलनामुळे -६००चा प्रतिमैल खर्चही कमी आहे. या विमानाचे पहिले उड्डाण २३ एप्रिल, २००१ रोजी झाले[१४] व पहिले व्यावसायिक उड्डाण व्हर्जिन अटलांटिकसाठी ऑगस्ट २००२मध्ये झाले.[१५][१६]
+ए३४०-६०० हे -३००पेक्षा १२ मीटर आणि बोईंग ७४७पेक्षा ४ मीटर अधिक लांबीचे आहे. फक्त बोईंग ७४७-८ याच्यापेक्षा जास्त लांबीचे विमान आहे. -६००ला चार रोल्स रॉइस ट्रेंट ५५६ टर्बोफॅन इजिने आणि हनिवेल ३३१-६००ए एपीयू असतात.[१२] याच्या चाकांची रचना -५०० सारखीच असते. या विमानातील मागच्या भागातील स्वच्छतागृहे, कर्मचारी विश्रामकक्ष आणि खाद्यभांडार खालच्या भागात हलवून मुख्य मजल्यावर अधिक प्रवाशांना बसण्याची सोय केली जाऊ शकते.
+-६००चा उपप्रकार ए३४०-६००एचजीडब्ल्यू हे अधिक भारवहन क्षमता असलेला आहे. याचे पहिले उड्डाण १८ नोव्हेंबर, २००५ रोजी झाले[१७] आणि प्रमाणीकरण १४ एप्रिल, २००६ रोजी झाले.[१८] या विमानातून ३८० टन अधिक वजन १४,३६० किमी पल्ल्यापर्यंत नेता येते. चार रोल्स रॉइस ट्रेंट ५६० इंजिने असलेले या विमानाची मागणी एमिरेट्सने २००३मध्ये केली[१९] परंतु नंतर ही विमाने घेण्याचे नाकारले. कतार एरवेझने अकरा विमानांच्या मागणीपैकी फक्त चार विकत घेतली.[२०][२१]
+जुलै २०१५ च्या सुमारास सात विमानवाहतूक कंपन्यांकडे ए३४०-६०० विमाने होती.[२२] एप्रिल २०६मध्ये जगभरात ७७ ३४०-६०० विमाने वापरात होती.[२३] या विमानांची जागा आता एरबस ए३५० प्रकारची विमाने घेत आहेत.
+ए२२० ·
+ए३०० ·
+ए३०० बेलुगा ·
+ए३१० ·
+ए३१८ ·
+ए३१९ ·
+ए३२० ·
+ए३२१ ·
+ए३३० ·
+ए३४० ·
+ए३५० ·
+ए३८०
+ए३१० एमआरटीटी ·
+ए३३० एमआरटीटी ·
+ए४००एम ·
+सी२१२ ·
+सीएन२३५ ·
+सी२९५
+ए४५० ·
+एनएसआर ·
+केसी-४५
+सुड एव्हियेशन काराव्हेल ·
+एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड ·
+बीएसी १११
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13821.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba4aa86288c9ca7d08964a4ebb1cb9f4b61c04c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13821.txt
@@ -0,0 +1,27 @@
+ए३५०चे पहिले उड्डाण
+एरबस ए३५० हे एरबस कंपनीने विकसित केलेले मोठ्या क्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे.
+या विमानाचे सुरुवातीस ए३३०ला नवीन इंजिने व सुधारित वायुअवरोधक रचनेसह तयार करण्याचे बेत होते परंतु भावी गिऱ्हाइकांनी याबद्दल नापसंती जाहीर केल्यावर २००६ मध्ये पूर्ण विमानाची पुनर्रचना करण्यात आली व त्यास ए३५० एक्सडब्ल्यूबी (एक्सट्रा वाइड बॉडी) असे नाव देण्यात आले. या विमानाच्या रचनेवर ११ अब्ज युरो खर्च आला. मे २०१७ च्या सुमारास ४७ गिऱ्हाइकांनी ८५१ नगांची मागणी नोंदवलेली होती. या विमानाचे पहिले उड्डाण १४ जून, २०१३ रोजी झाले तर पहिले प्रवासी उड्डाण १५ जानेवारी, २०१५ रोजी झाले.
+ए२२० ·
+ए३०० ·
+ए३०० बेलुगा ·
+ए३१० ·
+ए३१८ ·
+ए३१९ ·
+ए३२० ·
+ए३२१ ·
+ए३३० ·
+ए३४० ·
+ए३५० ·
+ए३८०
+ए३१० एमआरटीटी ·
+ए३३० एमआरटीटी ·
+ए४००एम ·
+सी२१२ ·
+सीएन२३५ ·
+सी२९५
+ए४५० ·
+एनएसआर ·
+केसी-४५
+सुड एव्हियेशन काराव्हेल ·
+एरोस्पाशियेल बीएसी काँकॉर्ड ·
+बीएसी १११
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13830.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13830.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e61f295e0af76123c53d7088f506b575fc6917c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13830.txt
@@ -0,0 +1 @@
+एरलाइन्स पीएनजी फ्लाइट १६०० हे पापुआ न्यू गिनी मधील एरलाइन्स पीएनजी या विमानकंपनीचे उड्डाण होते. या विमानास ऑक्टोबर १३, २०११ रोजी झालेला अपघात होउन त्यात २८ व्यक्ती मृत्यू पावल्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1384.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1384.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e514d660b2289b467c571c7a14dc413a7554e30e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1384.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अकोला जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोला पश्चिम मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते ३०, ३८ ते ५३ आणि ५६ ते ६५ यांचा समावेश होतो. अकोला पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
+भारतीय जनता पक्षाचे गोवर्धन मांगीलाल शर्मा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13841.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13841.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d1625b7957baa5ecaad5432fefc853bb9de9164
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13841.txt
@@ -0,0 +1 @@
+१०° १२′ ००″ N, ७७° ०४′ ५८.८″ E
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13848.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13848.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87cd57c0806d974f1174bc777879ae2cc9652728
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13848.txt
@@ -0,0 +1,5 @@
+क.सा. पदार्पण: १७ जानेवारी, १९५८
+शेवटचा क.सा.: २६ मार्च, १९५९
+दुवा: [१]
+एरिक सेंट एव्हाल ॲटकिन्सन (६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ - २९ मे, इ.स. १९९८) हा वेस्ट इंडीजकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+याचा मोठा भाऊ डेनिस ॲटकिन्स सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. एरिकचा पहिला कसोटी सामना डेनिसचा शेवटचा कसोटी सामना होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13862.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13862.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39c1616eed7018c9d8b19a6253d4fb93eb7c6e7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13862.txt
@@ -0,0 +1 @@
+एरिक गुतिएरेझ (१५ जून, इ.स. १९९५ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13863.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13863.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39c1616eed7018c9d8b19a6253d4fb93eb7c6e7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13863.txt
@@ -0,0 +1 @@
+एरिक गुतिएरेझ (१५ जून, इ.स. १९९५ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13875.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13875.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..611f46b050c2043cddac724eaef793fe3aa18f1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13875.txt
@@ -0,0 +1,2 @@
+चौथा एरिक (इ.स. १२१६ - ऑगस्ट ९, इ.स. १२५०) हा डेन्मार्कचा राजा होता. इ.स. १२४१पासून ते मृत्यूपर्यंत तो गादीवर होता.
+डेन्मार्कचा दुसरा वाल्देमार व पोर्तुगालची बेरेंगारिया यांचा मुलगा असलेला एरिक, हा एबेल आणि पहिल्या क्रिस्टोफरचा भाऊ होता. याला एरिक प्लाउपेनी या नावानेही ओळखले जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13877.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13877.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb838030bf7d9e577bc77481340f28ad8ea231cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13877.txt
@@ -0,0 +1 @@
+फ्रेडरिक एरिक फिशर (२८ जुलै, १९२४:न्यू झीलंड - १९ जून, १९९६:न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९५३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13878.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13878.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13878.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मे ४, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13884.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13884.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8611edf4a8023099528f098ccf7333caa8583532
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13884.txt
@@ -0,0 +1 @@
+एरिक रसेल (३ जुलै, १९३६:स्कॉटलंड - हयात) हा इंग्लंडकडून १९६१ ते १९६७ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13888.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13888.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6dbbc7968a639d0cb76d8da3db8b9a87f9afbd9b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13888.txt
@@ -0,0 +1 @@
+एरिक विल्यम थॉमस टिंडिल (डिसेंबर १८, इ.स. १९१० - ऑगस्ट १, इ.स. २०१०[१]) हा न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट आणि रग्बी खेळलेला खेळाडू होता. टिंडिल जगातील वयाने सगळ्यात मोठा क्रिकेट तसेच रग्बी खेळाडू होता..[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13892.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13892.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87cd57c0806d974f1174bc777879ae2cc9652728
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13892.txt
@@ -0,0 +1,5 @@
+क.सा. पदार्पण: १७ जानेवारी, १९५८
+शेवटचा क.सा.: २६ मार्च, १९५९
+दुवा: [१]
+एरिक सेंट एव्हाल ॲटकिन्सन (६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ - २९ मे, इ.स. १९९८) हा वेस्ट इंडीजकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+याचा मोठा भाऊ डेनिस ॲटकिन्स सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. एरिकचा पहिला कसोटी सामना डेनिसचा शेवटचा कसोटी सामना होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13922.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13922.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be7ac212fbb4c5fefcab40d46191a9c94eb76522
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13922.txt
@@ -0,0 +1 @@
+एरियल पुरस्कार हा मेक्सिकन चित्रपट अकादमीतर्फे देण्यात येणारे पुरस्कार आहेत. हे पुरस्कार १९४७पासून प्रदान करण्यात आले आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13951.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13951.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..55dbc9caf7a8d819cf360e66a73443c3fabe3526
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13951.txt
@@ -0,0 +1 @@
+एरॉल रेजिनाल्ड थोरॉल्ड होम्स (२१ ऑगस्ट, १९०५:कोलकाता, ब्रिटिश भारत - १६ ऑगस्ट, १९६०:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३५ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1397.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1397.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e244f62354b0d82368e70d107edeaec0d352d8a7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1397.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१९४७ चा अकोला करार हा पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रांत आणि बेरार मधील काँग्रेस नेत्यांमधील करार होता. महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत करण्यासाठीचा हा करार होता.[ संदर्भ हवा ]
+दार कमिशनपुढे मराठी भाषिक प्रांत-रचनेची मागणी एकमुखाने स्पष्ट व नेमकेपणाने मांडण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांची अकोला येथे बैठक झाली. त्यामधे शंकरराव देव, मा.सां. कन्नमवार, रामराव देशमुख, धनंजय गाडगीळ, पूनमचंद राका, प्रमिलाताई ओक, पंढरीनाथ पाटिल, इ. मान्यवरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजवली. विचारविनिमयानंतर 8 ऑगस्ट 1947 रोजी "अकोला करार " संमत झाला.
+या करारातील कलमे पुढील प्रमाणे -
+अकोला बैठकीत वरील कलमांप्रमाणे असे ठरले की, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करने अशक्य झाल्यास "महाविदर्भ" हा स्वतंत्र प्रांत निर्माण करावा.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13971.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13971.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..00d6d9a878068cb42399dcdfa556a062449c1def
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13971.txt
@@ -0,0 +1 @@
+एर्क्युलेझ गोमेझ उर्तादो (एप्रिल ६, इ.स. १९८२:लॉस एंजेलस, अमेरिका - ) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13974.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13974.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8464039b38e134a8e6e8affad416ece5bcd0fd21
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13974.txt
@@ -0,0 +1 @@
+एर्झिंजान (तुर्की: Erzincan ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.२ लाख आहे. एर्झिंजान ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13977.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13977.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7c57cb62229c6a2c75abe4bb9cb4e8481737a10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13977.txt
@@ -0,0 +1 @@
+एर्नाकुलम जंक्शन हे केरळच्या कोची शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक हे देखील कोचीमधील एक मोठे स्थानक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13978.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13978.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7c57cb62229c6a2c75abe4bb9cb4e8481737a10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13978.txt
@@ -0,0 +1 @@
+एर्नाकुलम जंक्शन हे केरळच्या कोची शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक हे देखील कोचीमधील एक मोठे स्थानक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13987.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4695719c0f2e8a4e05c9525c32d6cf4b160e803c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13987.txt
@@ -0,0 +1 @@
+एर्नान कोर्तेझ हा स्पॅनिश कॉंकिस्तादोर होता. त्याच्या नेतृत्वाखाली ॲझटेक साम्राज्य पडले व ते मेक्सिकोच्या सत्तेखाली आले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13988.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4695719c0f2e8a4e05c9525c32d6cf4b160e803c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_13988.txt
@@ -0,0 +1 @@
+एर्नान कोर्तेझ हा स्पॅनिश कॉंकिस्तादोर होता. त्याच्या नेतृत्वाखाली ॲझटेक साम्राज्य पडले व ते मेक्सिकोच्या सत्तेखाली आले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1401.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1401.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1bc98c1425d7c5515a96cf17a85015e92d9da1b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1401.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ अकोली बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14013.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14013.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fbc208ae01fcb75fe58234825c67e15cbb9d3426
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14013.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेटा मॅकइंटॉश (जन्म दिनांक:जमैका - हयात) ही जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने ७.८ सरासरीने ३९ धावा केल्या
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14046.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3bfafa6161da95466337c43a25e35579feeaf26f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14046.txt
@@ -0,0 +1,8 @@
+गुणक: 31°47′25″N 106°25′24″W / 31.79028°N 106.42333°W / 31.79028; -106.42333
+
+एल पॅसो (इंग्लिश: El Paso, पर्यायी उच्चारः एल पासो) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या टेक्सास राज्यामधील एक शहर आहे. पश्चिम टेक्सासमध्ये मेक्सिको देशाच्या व न्यू मेक्सिको राज्याच्या सीमेवर व रियो ग्रांदे नदीच्या किनारी वसलेले एल पासो हे टेक्सासमधील सहव्या क्रमांकाचे तर अमेरिकेतील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली एल पॅसो शहराची लोकसंख्या ६.५ लाख तर महानगरीय क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती. गेल्या १० वर्षात येथील लोकसंख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.
+एल पॅसो मेक्सिकोच्या सिउदाद हुआरेझ शहराचे जुळे शहर समजले जाते. हुआरेझ हे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांमुळे जगातील सर्वात धोकादायक शहरांपैकी एक मानले जाते तर एल पॅसोला २०१० साली अमेरिकेतील सर्वात सुरक्षित मोठे शहर हा पुरस्कार मिळाला.
+एल पॅसोमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष स्वरूपाचे आहे.
+२०१० सालच्या जनगणनेनुसार एल पॅसो शहराची लोक्संख्या ६,४९,१२१ इतकी होती. मेक्सिकोच्या सीमेवर असल्यामुळे येथील ८६.२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14081.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61cb3e3d9b15022693d443b039fa37fa7621ca1e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14081.txt
@@ -0,0 +1 @@
+एलक्विमेडो टोनिटो विलेट (१ मे, १९५३:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७३ ते १९७४ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1411.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..238c42fa9787e369171b0466c570e8e6b4715695
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1411.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अकोले विधानसभा मतदारसंघ - २१६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. अकोले तालुका आणि २. संगमनेर तालुक्यातील घारगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
+राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण यमाजी लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14119.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14119.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b2ddc96932a0939c7caba2ea97888eef715929f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14119.txt
@@ -0,0 +1,8 @@
+२१° १५′ २६″ N, ७७° ३०′ ३१″ E
+अचलपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले शहर आहे. यास पूर्वी एलिचपूर म्हणुन ओळखले जात होते. अचलपूर अमरावती पासून अंदाजे ५० कि.मी. लांब आहे. हे शहर सपन नदी आणि बिचन नदी या चंद्रभागा नदीच्या दोन उपनद्यांच्या काठी वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६९ मीटर (१,२१० फूट) इतकी आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
+अचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहल्ले) अाहेत. अब्बासपुरा, सुलतानपुरा अशी तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या माेहल्ल्यांना अाहेत. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे; तिच्यात माेठाली प्रवेशद्वारे अाहेत.
+या शहरातील जुने कोरीव काम काैतुकास्पद अाहे. फिनले मिलमुळे गावात लोकांना राेजगार उपलब्ध झाला अाहे;
+येथील अष्टमहासिद्धी हे महानुभावपंथीयांचे तीर्थस्थान आहे.
+अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.
+जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील सातवे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असा लौकिक असलेल्या या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जातो. समुद्रसपाटीपासून ३६९ मीटर उंचीवर हे शहर वसलेले असून, सपन आणि बिचन नावाच्या दोन नद्या या शहराबाहेरून वाहतात. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे.
+तिनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14133.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..387211ef9113fe3ffde659cfb11f43da794a2edc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14133.txt
@@ -0,0 +1 @@
+एलिझाबेथ अलेक्झांड्रा बेटी स्नोबॉल (९ जुलै, १९०८:लँकेशायर, इंग्लंड - १३ डिसेंबर, १९८८:इंग्लंड) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३९ दरम्यान १० महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14138.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14138.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fa3736b00afdee93b658b278c2a2184783d5802
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14138.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+एलिझाबेथ एकादशी हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी बालपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक परेश मोकाशी आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14143.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14143.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..505e6efa1aa0590befc0b11b913ba0c4b87fa790
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14143.txt
@@ -0,0 +1,5 @@
+एलिझाबेथ वुडविले (१४३७ - ८ जून १४९२)[१] नंतर डेम एलिझाबेथ ग्रे म्हणून ओळखली जाणारी ही इंग्लंडची राणी होती. १ मे १४६४ रोजी राजा एडवर्ड चौथा सोबत लग्न झाल्यापासून ३ ऑक्टोबर १४७० रोजी एडवर्डची पदच्युत होईपर्यंत ती राणी होती. त्यानंतर ११ एप्रिल १४७१ रोजी एडवर्डने पुन्हा सिंहासन मिळवल्यापासून ९ एप्रिल १४८३ रोजी त्याचा मृत्यू होईपर्यंत ती राणी राहिली. १४५५ आणि १४८७ च्या दरम्यान लँकॅस्ट्रियन आणि यॉर्किस्ट गटांमधील राजवंशीय गृहयुद्ध, वॉर्स ऑफ द रोझेसमधील ती एक प्रमुख व्यक्ती होती.
+तिच्या जन्माच्या वेळी, एलिझाबेथचे कुटुंब इंग्रजी सामाजिक पदानुक्रमात मध्यम दर्जाचे होते. तिची आई, लक्झेंबर्गची जॅक्वेटा, पूर्वी राजा हेन्री सहाव्याची काकू होती आणि सेंट-पोलच्या काउंट पीटर पहिल्या ची मुलगी होती. एलिझाबेथचे पहिले लग्न हाऊस ऑफ लँकेस्टरचे समर्थक, ग्रोबीचे जॉन ग्रे यांच्याशी झाले होते. एलिझाबेथला दोन मुलांची आई असताना सेंट अल्बन्सच्या दुसऱ्या लढाईत तो मरण पावला.
+एलिझाबेथचा एडवर्ड चतुर्थाशी झालेला दुसरा विवाह एक वादाचे कारण बनले. एलिझाबेथ तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात होती परंतु ती किरकोळ कुटुंबातून आली होती ज्यात कोणतीही मोठी संपत्ती नव्हती आणि त्यांचे लग्न गुप्तपणे झाले. नॉर्मन विजयानंतर एडवर्ड हा इंग्लंडचा पहिला राजा होता ज्याने त्याच्या प्रजेतील एकाशी लग्न केले होते,[२][३] आणि एलिझाबेथ ही राणीचा मुकुट धारण करणारी पहिली सामान्य जनतेतील महीला होती.
+१४८३ मध्ये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एलिझाबेथ राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राहिली. तिचा मुलगा, एडवर्ड पाचवा हा इंग्लंडचा राजाघोषित झाला. तरी तिचा मेहुणा, रिचर्ड तिसरा याने त्यांना पदच्युत केले . एडवर्ड आणि त्याचा धाकटा भाऊ हे दोघेही नंतर लगेचच गायब झाले आणि त्यांची हत्या झाली असावी असे मानले जाते. एलिझाबेथने नंतर १४८५ मध्ये हेन्री सातवा च्या राज्यारोहणात महत्त्वाची भूमिका बजावली.
+सातव्या हेन्रीने एलिझाबेथची सर्वात मोठी मुलगी, यॉर्कच्या एलिझाबेथशी लग्न केले, ज्याने ह्या दोन घराण्यांमधील युद्धे संपवली आणि ट्यूडर राजवंशाची स्थापना केली. तिच्या मुलीद्वारे, एलिझाबेथ वुडविले भविष्यातील हेन्री आठव्याची आजी होती. एलिझाबेथला भाग पाडले गेले की त्यांनी हेन्री सातव्याची आई, लेडी मार्गारेट ब्यूफोर्ट यांना अग्रगण्य मानावे. त्यानंतर त्यांची राजकीय पटलावरून निवृत्ती झाली व बाकी माहिती पण अस्पष्ट राहिली.[४][५]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14145.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d321384f7228041531b94897b12c8522e047af0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14145.txt
@@ -0,0 +1,3 @@
+एलिझाबेथ चेस ऑलसेन (१६ फेब्रुवारी १९८९) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या ओल्सेनने वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. २०११ मध्ये मार्था मार्सी मे मार्लेन या थरारपटातून तिने पदार्पण केले. या कामासाठी तिची प्रशंसा झाली आणि तसेच समीक्षकांच्या चित्रपट पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळाले, त्यानंतर सायलेंट हाऊस या भयपट चित्रपटात तिने भूमिका केली. ओल्सेनला बाफ्टा रायझिंग स्टार अवॉर्ड नामांकन मिळाले आणि दोन वर्षांनी न्यू यॉर्क विद्यापीठातून तिने पदवी प्राप्त केली.
+मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मीडिया फ्रँचायझीमधील वांडा मॅक्सिमॉफ / स्कार्लेट विचच्या भूमिकेसाठी ऑलसेनला जगभरात ओळख मिळाली. अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), आणि डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस (२०२२) या सुपरहिरो चित्रपटांमध्ये, तसेच मिनीसिरीज वांडाव्हिजन (२०२१) तिने काम केले. वांडाव्हिजन मधील कामासाठी तिला प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
+मार्व्हेल व्यतिरिक्त ओल्सेनने मॉन्स्टर फिल्म गॉडझिला (२०१४), मिस्ट्री फिल्म विंड रिव्हर (२०१७) आणि इंग्रिड गोज वेस्ट (२०१७) या नाट्यपटांत काम केले. तिने नाट्यमालिका सॉरी फॉर युवर लॉस (२०१८-२०१९) मध्ये अभिनय केला. यातील भूमिकेसाठी समीक्षकांचा चॉईस टेलिव्हिजन पुरस्कार नामांकन तिला मिळाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14174.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b42d283b3924b9ef4ac5c3e8d3c67c1a1752319
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14174.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एलिना मिखाइलोव्ना स्वितोलिना (युक्रेनियन:Еліна Михайлівна Світоліна;१२ सप्टेंबर, १९९४:ओडेसा, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14215.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14215.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ec65b8b80792d08c8488b214b5be0b0a0285701
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14215.txt
@@ -0,0 +1 @@
+एलेन वुल्को (सप्टेंबर, १९५९:ईस्ट ससेक्स, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये २ महिला कसोटी आणि १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1423.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1423.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..254899b26ee748bd41aa1d68347e076d29ef606e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1423.txt
@@ -0,0 +1,14 @@
+Akkarpatti, Maharashtra 401502
+https://goo.gl/maps/G9PXtF1p2Cx Asara Mandir
+Akkarpatti, Maharashtra 401502
+https://goo.gl/maps/G9PXtF1p2Cx]
+अक्करपट्टी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.
+बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला १२ किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.बोईसर रेल्वे स्थानकातून पश्चिमेला पास्थळ,परनाळी, कुरगाव मार्गाने ह्या गावाला जाता येते.
+येथील हवामान उत्तर कोकणातील गावाप्रमाणेच उन्हाळ्यात उष्ण दमट,हिवाळ्यात थंड आणि कोरडे आणि पावसाळ्यात समशीतोष्ण असते. पावसाळ्यात येथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो.
+ह्या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४७८ आहे त्यामध्ये २३० पुरुष तर २४८ महिला आहेत. एकूण १२३ कुटुंबे येथे राहतात.९ टक्के लोकसंख्या ही ० ते ६ वर्षापर्यंत असलेल्या लहान मुलांची आहे. सरासरी स्त्री पुरुष परिमाण १०७८ आहे. गावाची साक्षरता ९३ टक्के आहे. पुरुष साक्षरता ९५ टक्के तर स्त्री साक्षरता ९० टक्के आहे.
+गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. बोईसर रेल्वे स्थानकातून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नियमित बससेवा उपलब्ध आहेत. रेल्वे स्थानक ते अक्करपट्टी अशी ऑटोरिक्शासुद्धा उपलब्ध असते.
+आंबटपाडा,मुंडावळी, साळगाव,परनाळी,नवी देलवाडी, उनभट,पोफरण, पथराळी, वेंगणी,कुरगाव, दांडी(बोईसर) ही गावे अक्करपट्टी गावाच्या आसपास आहेत.
+तारापूर अणुऊर्जा केंद्र
+https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२.
+http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14234.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14234.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..582733f54e334cda6afe2c48ea9edd696a9716c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14234.txt
@@ -0,0 +1,6 @@
+ॲलेक्स रिचर्ड कुसॅक (२९ ऑक्टोबर, इ.स. १९८०:ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया - ) हा आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14311.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14311.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..495acb8e5c7150c0b48cf6b2d771a69073e8f73c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14311.txt
@@ -0,0 +1 @@
+एल्डरसन उवा एचीएजिले (जानेवारी २०, इ.स. १९८८:बेनिन सिटी, नायजेरिया - ) हा नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14325.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14325.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16202d800f40411dda2e80b2af45b7a55fb8ff3c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14325.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एल्बर्ट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २३,०८६ होती.[१] कायोवा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एलिझाबेथ हे सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
+एल्बर्ट काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी डग्लस काउंटीच्या पूर्व भागातून केली गेली. या काउंटीला कॉलोराडो प्रांताच्या गव्हर्नर सॅम्युएल हिट एल्बर्टचे नाव देण्यात आले आहे. १८८९मध्ये एल्बर्ट काउंटीतून लिंकन, किट कार्सन आणि शायान काउंट्यांची रचना करण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14346.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14346.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3fb68affe15abf1f831c13ba695f3dd7fb3054b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14346.txt
@@ -0,0 +1 @@
+एल्व्हिस एरन प्रेस्ली (इंग्लिश: Elvis Aaron Presley, जानेवारी ८, इ.स. १९३५ - ऑगस्ट १६, इ.स. १९७७) हा विसाव्या शतकातील अमेरिकेतील लोकप्रिय गायकांपैकी एक होता.तो संगीतकारही होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14358.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14358.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a0697dd01daef33193405a44935c777b053161bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14358.txt
@@ -0,0 +1 @@
+एल्सा हंटर (जन्म १५ फेब्रुवारी २००५), ज्याला एल्सा सिओ त्झिन यी म्हणूनही ओळखले जाते, ही एक ऑस्ट्रेलियन-मलेशियन क्रिकेट खेळाडू आहे जी मलेशियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[१] २०१९ च्या थायलंड महिला टी२०आ स्मॅशमध्ये नेपाळविरुद्ध तिने वयाच्या १३ व्या वर्षी टी२०आ पदार्पण केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14377.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14377.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e840629548fd50b7ac4cc108f6a19590fddf1e2a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14377.txt
@@ -0,0 +1 @@
+इवन जॉन चॅटफील्ड (३ जुलै, १९५०:डॅनव्हिर्क, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडकडून ४३ कसोटी आणि ११४ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14380.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14380.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..774c8e26a650be182207c93b900c155bf473f835
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14380.txt
@@ -0,0 +1 @@
+एव्हन जोन डिक्सन (११ सप्टेंबर, १९३४:न्यू झीलंड - १६ ऑगस्ट, २०१२:न्यू झीलंड) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14393.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0674bdc26971d135a0e79a9ba1ae6c81dd3e24df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14393.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एव्हर्टन ह्यू मॅटीस (११ एप्रिल, १९५७:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९८१ मध्ये ४ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
+हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14395.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14395.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8cfb6505c071bedd5c69425587e48ca73a140c33
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14395.txt
@@ -0,0 +1 @@
+एव्हर्टन वीक्स हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. वीक्स, फ्रॅंक वॉरेल आणि क्लाइड वॉलकॉट या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14414.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14414.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13cc9075dbb2ed5321e373f87101fe2af434b82a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14414.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एव्हारीस्त गाल्वा (२५ ऑक्टोबर, १८११ – ३१ मे, १८३२) हा फ्रेंच गणितज्ञ होता.
+उच्च बीजगणितात महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म बूर-ला-रेन येथे झाला. गणिताच्या शिक्षणासाठी त्याकाळी फ्रान्समध्ये प्रसिद्ध असलेल्या एकोल पॉलिटेक्निक या संस्थेत प्रवेश मिळविण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले. १८३० मध्ये त्यांना एकोल नॉर्मलमध्ये प्रवेश मिळाला व तेथे त्यांनी परंपरित अपूर्णांकांसंबंधी (एक संख्या अधिक एक अपूर्णांक, या अपूर्णांकाच्या छेदात एक संख्या अधिक एक अपूर्णांक इ. अशा प्रकारच्या अपूर्णांकांसंबंधी) सहा निबंध प्रसिद्ध केले. त्याच वर्षी झालेल्या क्रांतीत भाग घेतल्यामुळे त्यांना संस्थेतून काढून टाकण्यात आले. १८३१ मध्ये त्यांना अटक झाली व नंतर सहा महिन्यांची शिक्षा झाली. पुढील वर्षीच एका द्वंद्वयुद्धात झालेल्या जखमांमुळे ते मृत्यू पावले त्यांनी मृत्यूपूर्वी एका मित्राला लिहिलेल्या पत्रात आपल्या संशोधनाची रूपरेखा दिलेली होती व हे पत्र सप्टेंबर १८३२ मध्ये सिद्ध झाले. या पत्रात त्यांनी विवृत्त फलने [→ फलन], बैजिक फलनांचे समाकल [→ अवकलन व समाकलन] व समीकरण सिद्धांत यांसंबंधी विवरण केलेले होते. त्यांनी समीकरणाच्या गटाची [→ गट सिद्धांत] मूलभूत संकल्पना मांडली. या गटात समीकरणाच्या मुळांच्या सर्व क्रमचयांचा (क्रमवारीने लावलेल्या संयोगांचा) समावेश होतो व ही संकल्पना या मुळांत असणाऱ्या कोणत्याही परिमेय संबंधांना लावता येते. या गटाला गाल्वा गट असे नाव देण्यात आलेले आहे. गाल्वा यांनी या सिद्धांताचा उपयोग करून समीकरणांचे निर्वाह परिमेय पदावलींच्या स्वरूपात मांडता येण्यास आवश्यक असणारी व्यापक अट मांडली [→ समीकरण सिद्धांत]. असत् घटकांसंबंधी गाल्वा यांनी मांडलेली संकल्पनाही महत्त्वाची असून हे घटक आता सांत क्षेत्रांत घटक मानण्यात येतात [→बीजगणित, अमूर्त]. गाल्वा यांचे गट सिद्धांतातील कार्य अतिशय महत्त्वाचे ठरलेले असून आधुनिक अमूर्त बीजगणितात त्याला अनन्य स्थान प्राप्त झालेले आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14434.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14434.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09a64f0745427279b075cf531cf6a0f86476bbef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14434.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एशानी लोकुसुरियागे तथा एशानी कौशल्या (१ जून, इ.स. १९८४:पानादुरा, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
+लोकुसुरियागे आणि अमा कंचना यांनी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील आठव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी (३९ धावा)नोंदवली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14448.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14448.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..788962e93c903cc084f4ba698fbc477cad773bbe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14448.txt
@@ -0,0 +1,7 @@
+आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) ही एक क्रिकेट संघटना आहे जी आशियातील क्रिकेट खेळाचा प्रचार आणि विकास करण्यासाठी १९८३ मध्ये स्थापन करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधीनस्थ, परिषद ही खंडातील प्रादेशिक प्रशासकीय संस्था आहे आणि सध्या २७ सदस्य संघटनांचा समावेश आहे. जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.[१][२]
+१९ सप्टेंबर १९८३ रोजी नवी दिल्ली, भारत येथे आशियाई क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून या परिषदेची स्थापना करण्यात आली, ज्याचे मूळ सदस्य बांगलादेश, भारत, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर आणि श्रीलंका होते. १९९५ मध्ये त्याचे नाव बदलून सध्याचे केले. २००३ पर्यंत, कौन्सिलचे मुख्यालय अध्यक्ष आणि सचिवांच्या देशामध्ये द्वैवार्षिक फिरवले जात होते. संघटनेचे सध्याचे अध्यक्ष जय शहा आहेत, ते बीसीसीआयचे सचिव देखील आहेत.
+परिषद सदस्य देशांमध्ये प्रशिक्षण, अंपायरिंग आणि स्पोर्ट्स मेडिसिन कार्यक्रमांना समर्थन देणारा विकास कार्यक्रम चालवते, आशिया चषक, अंडर-१९ आशिया चषक, महिला आशिया चषक आणि इतर विविध स्पर्धांसह अधिकृतपणे मंजूर आशियाई क्रिकेट कौन्सिल टूर्नामेंट दरम्यान गोळा केलेल्या टेलिव्हिजन कमाईतून निधी दिला जातो.
+पूर्वी एसीसीचे मुख्यालय कोलंबो, श्रीलंका येथे होते, जे २० ऑगस्ट २०१६ रोजी अधिकृतपणे उघडण्यात आले.[३] २०१९ मध्ये, एसीसीचे मुख्यालय दुबई येथे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कार्यालयाजवळ हलवण्यात आले.[४]
+नोंदी: वर्तमान शीर्षक धारक :
+एसीसी आशिया इलेव्हन हा २००५ वर्ल्ड क्रिकेट त्सुनामी अपीलसाठी नाव देण्यात आलेला एक संघ होता, जो २००४ हिंद महासागरातील भूकंप आणि परिणामी त्सुनामी नंतर धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारण्यासाठी डिझाइन केलेला एकच सामना होता. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशन आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलसाठी निधी उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आफ्रिका इलेव्हन विरुद्ध नियमित आफ्रो-आशिया चषकातही ते स्पर्धा करते. आफ्रो-आशियाई चषक २००५ मध्ये पदार्पण झाले आणि दुसरी स्पर्धा २००७ मध्ये खेळली गेली.
+आशिया क्रिकेट समिती · युरोप क्रिकेट समिती · आफ्रिका क्रिकेट असोसिएशन · आयसीसी अमेरिका · आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14457.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4548c916f06499cbc31219a9ec725beca20204ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14457.txt
@@ -0,0 +1,29 @@
+एशियाना एरलाइन्स (कोरियन: 아시아나항공) ही दक्षिण कोरिया देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. कोरियन एर खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
+सोल येथे एशियाना एरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. इतर एरलाइन्स सोबतच ही एरलाइन्स स्वदेशात १४ ठिकाणी आणि परदेशात ९० ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.[१] डिसेंबर २०१४पर्यन्त या एरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या १०१८३ होती. एशियाना एरलाइन्स ही एर बुसानची सर्वात मोठी भागीदार आहे. एर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप २०१५ला स्पॉन्सर करते.
+एशियाना एरलाइन्सची स्थापना १७ फेब्रुवारी १९८८ रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एर सन १९६९ मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰[२] हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एर लाइन्सची स्थापना १७ फेब्रुवरी १९८८ रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर १९८८ मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरुवात झाली.सन २००७ पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (३०.५३%), कुम्हो ऊध्योग (२९.५१%), कुम्हो पेट्रोकेमिकल (१५.०५%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( ११.०९%), कोरिया डेवलपमेंट बँक ( ७.१८%), इतर %.८३%) असी होती.[३]
+डिसेंबर १९८८ मध्ये बोईंग ७३७ क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यन्त उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला.
+सन १९८९ मध्ये एशियाना एरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
+सन १९९० मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे ९ बोईंग ७४७-४००s, १० बोईंग ७६७-३००s, ८ बोईंग ७३७-४००s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एर सेवा सुरू केल्या.
+सन १९९१ मध्ये एशियनाने बँकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
+डिसेंबर १९९१ मध्ये बोईंग ७४७-४०० कोंबीचे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली.
+सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “होची मिनह सिटी” साठी एर सेवा सुरू केली.
+जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
+एशियन एरलाइन्सची स्थापना सन १९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एरलाइन काम करू लागली.[४] डिसेंबर १९९९ मध्ये KOSDAGचे यादीत ही समाविष्ट झाली. दि.२८-१-२००३ रोजी ही एर लाइन प्रशिद्धी प्राप्त एर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपऱ्यात जाले पसरविले.
+सन २००४मध्ये या एरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A३३० आणि बोईंग ७७७-२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायनाच्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एर लाइन्स २३ देश्यातील ९१ मार्गावर ७१ शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात १२ शहरांना १४मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय १४देशयात २९ शहरात २८ मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन २०१२ मध्ये एशियाना एर लाइन्सचे उत्पन्न US$५.३ बिलियन होते.
+फेब्रुवरी २००६ मध्ये एशियाना एर लाइन कंपनीने कुमहो एशियाना ग्रुप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.
+एशियाना एर लाइन्सने सन २००० पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन २०१३ पर्यन्त प्रतेक आठवड्यास ९० (४५ एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची ८३ विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे २०१४मध्ये प्राप्त होणाऱ्या एर बस A३८० चे सहाय्याने ८५ करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेऊन सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.
+. १९९० चे मध्यंतरी एर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि
+इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन १९९५ मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली.
+. ISOचे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन १९९६ मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO १४००१ आवार्ड दिला.
+सन २००१ मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
+प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणाऱ्या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
+१७-२-२००९ रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एरलाइन ऑफ द एर “ आवार्ड दिला की जो एर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
+सन २०१० चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे २०१० मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला.
+सन २०११ आणि २०१२ सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.
+असियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एशियाना एरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एशियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही.
+जुलै २०१३ मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे.
+कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे २०१४मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.
+एशियाना एर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल २०१४मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे.
+एर अस्ताना, एर बूसान,( सहाय्यक), एर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एर लाइन्स , एटीहाड एर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S७ एरलाइन्स, शांडोंग एरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.
+एशियाना एरलाइन्सचे विमानात ५ बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात[५]. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
+फर्स्ट सूट वर्ग [६] आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणाऱ्या विमानातच आहेत.[७]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14486.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14486.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14486.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14495.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14495.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3af8916046ff66eeb1418763b6f577a754694c54
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14495.txt
@@ -0,0 +1 @@
+एस. मल्लिकार्जुनय्या ( जून २६, इ.स. १९३१) हे भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक राज्यातील नेते आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील तुमकूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी दहाव्या लोकसभेचे उपाध्यक्षपद भूषविले.त्यानंतर त्यांनी इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये तुमकूर मतदारसंघातून विजय मिळवला तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांचा पराभव झाला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14500.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14500.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d421925ca041610010e622eba8e95f26b8c7592
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14500.txt
@@ -0,0 +1 @@
+एस. मेनन (जन्म दिनांक अज्ञात:मलेशिया - हयात) हा मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने मलेशियाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14508.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a0fe213a07c4b1cf4eecf6e49aa69592d1a40620
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14508.txt
@@ -0,0 +1 @@
+एस. वेंकटेशन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14525.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14525.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c94283d53ea6a6e3e5e5a7b24bc47430bf54cebd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14525.txt
@@ -0,0 +1,7 @@
+शियाळि रामामृत रंगनाथन् (ऑगस्ट १२[१], इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२) हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत.[२][३] भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
+डॉ.रंगनाथन् यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे अध्ययन सुरू केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
+शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.
+ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२८ रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली. नंतर ग्रंथालयांची झपाट्याने प्रगती झाली.
+सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्याना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जनतेला करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ. रंगनाथन् यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला.
+आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन् ह्यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडं विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन् ह्यांनीच रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. रंगनाथन् ह्यांनी मांडलेले पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयविज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन् ह्यांचा वाढदिवस भारतात 'ग्रंथपाल दिन' म्हणून साजरा केला जातो.
+http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-anita-deshpande-about-marathi-article-on-national-librarian-day-4708366-NOR.html
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14579.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14579.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14579.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14584.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14584.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b055726e060b2f8c0713d96bb3782f9576a6f64
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14584.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एस.डी. इनामदार हे एक मराठी साहित्यिक आहेत. हे कथालेखन, वैचारिक लेखन आणि समीक्षण करतात.
+इनामदारांनी लिहिलेल्या रूपबंध या पुस्तकात त्यंनी पाश्चात्त्य आधुनिक कलेतील विविध तत्त्वप्रणाली, कलासंप्रदाय व चळवळींची माहिती तसेच त्यामागच्या सैद्धांतिक भूमिका मांडल्या आहेत. त्याशिवाय दृश्यकला-ललितकला, दृश्यकला-ललित साहित्य, आधुनिक कलेला वेगळा आयाम देणारे कलाकार आणि त्यांच्या कलाकृती यांच्याबद्दलही लिहिले आहे. या ग्रंथाला चिंतनात्मक बैठक आहे. रुपवेधला २०१७ सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार देण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14586.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14586.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14608.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14608.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed85cb69faf0a49b04989049e5078f61cfe7ef08
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14608.txt
@@ -0,0 +1,18 @@
+एस. कलैवाणी (२५ नोव्हेंबर, १९९९ - ) ही एक महिला भारतीय मुष्टियोद्धा आहे. ती ४८ किलो गटात खेळते.
+२०१९ मध्ये विजयनगर येथे झालेल्या भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने १८ वर्षांची असताना रौप्यपदक पटकावले. २०१९ च्या भारतीय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिला ‘‘मोस्ट प्रोमिसिंग बॉक्सर‘’ म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर नेपाळची राजधानी काठमांडू येथे २०१९ दक्षिण आशियाई खेळ|२०१९ साली झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.
+एस. कलैवाणीचा जन्म २५ नोव्हेंबर १९९९ रोजी तामिळनाडूमधील चेन्नईच्या वाशरमनपेट येथे झाला. [1] तिचे वडील एम. श्रीनिवासन एक हौशी बॉक्सर होते आणि तिचा भाऊ रणजीत हादेखील राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर होता. एक मुलाखतीत तिने सांगितले की तिच्या वडिलांना त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला होता. तिचे वडील तिच्या भावाला घरीच प्रशिक्षण देत असतानाच तिला बॉक्सिंगची आवड लहानपणीच निर्माण झाली होती. तिच्या घरच्यांना अनेक आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला, आणि एकवेळ तिच्या वडिलांना घराला आधार देण्यासाठी तसंच कलैवाणीच्या महत्त्वकांशा पूर्ण करण्यासाठी शेती करावी लागली. [2]
+तिच्या वडिलांनी तिला केले आणि प्रशिक्षण देणे सुरू केले. कलैवाणीने चौथीत असताना बॉक्सिंगला सुरुवात केली होती. परंतु तिचा बॉक्सिंग करण्याचा निर्णय तिच्या शाळेतील शिक्षकांना फारसा पटला नव्हता, आणि तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अशीच त्यांची इच्छा होती. पण जेव्हा तिने उप-कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांची धारणा बदलली. अचानक कलैवाणी शाळेची ‘सुवर्णकन्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली. यातून तिला खूप प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते.[2]
+तिच्या बऱ्याच नातेवाईकांनाही तिचे बॉक्सिंग करणे नापसंत होते, कारण हा खेळ मुलींसाठी नाही, असे त्यांना वाटायचे. तिच्या काही नातेवाईकांनी तिच्या वडिलांना म्हटले की तिने बॉक्सिंग केले तर तिच्यासोबत कोणी लग्न करायला तयार होणार नाही. [3]
+परंतु त्यांच्या विरोधामुळे तिचे वडील निराश झाले नाहीत, आणि आपल्या मुलाप्रमाणेच आपल्या मुलीलासुद्धा प्रशिक्षण दिले. तिला बॉक्सर बनवण्याचे श्रेय ती तिच्या वडिलांना आणि भावाला देते. तिचे वडिलांना वाटायचे की त्यांच्या मुलानेही उत्कृष्ट बॉक्सर व्हावे, पण आर्थिक मर्यादांमुळे त्यांनी फक्त त्यांच्या मुलीवरच लक्ष आणि संसाधने केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.[3]
+एस. कलैवाणी हिने नऊ वर्षांची असताना प्रथम बॉक्सिंग ग्लोव्हज घातले. २०१२ साली झालेल्या महिलांच्या उप-कनिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. [1]
+२०१९ मध्ये वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले.[2]
+तिचे व्यावसायिक कारकिर्दीतले सर्वात मोठे तिला २०१० साली काठमांडूमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळाले, जेव्हा तिने नेपाळच्या महार्जन ललिता हिला ४८ किलो प्रवर्गात पराभूत करून, भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. [4]
+आता भारताच्या या तरुण बॉक्सरने आपल्या देशासाठी २०२४ ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. कलैवाणी सध्या ४८ किलो प्रवर्गात खेळते, पण ऑलम्पिकमध्ये हा प्रवर्गच नाही. त्यामुळे ऑलपिकमध्ये भाग घेण्यासाठी तिला जास्त वजनाच्या प्रवर्गात खेळण्यास सुरुवात करावी लागेल.
+http://www.indiaboxing.in/boxerdetails.php?regno=11803 [1]
+https://scroll.in/field/909398/tamil-nadus-kalaivani-is-emerging-as-the-surprise-package-in-indian-womens-boxing [2]
+https://www.deccanchronicle.com/sports/in-other-news/010220/packing-a-punch-3.html [3]
+https://www.fistosports.com/interview-skalaivani-boxing-keeps-my-head-straight-inspire-institute-for-sport-iis-ronald-simms-indian-boxing-talent [4]
+https://www.bbc.com/marathi/india-55782323 [5]
+उप-कनिष्ठ महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१२ मध्ये १ कांस्यपदक
+ज्येष्ठ महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१९ मध्ये १ रौप्यपदक
+दक्षिण आशियाई गेम्स, काठमांडू २०१९ मध्ये १ सुवर्णपदक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14647.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14647.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f08f146e7faed468268002d14490f599e924a2a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14647.txt
@@ -0,0 +1,4 @@
+एसीए-केडीसीए क्रिकेट मैदान (किंवा आंध्रा क्रिकेट असोसिएशन-क्रिष्णा डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन मैदान) हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यामधील दोन क्रिकेट मैदानांचे सामाईक नाव आहे. ते विजयवाडा जवळील, कृष्णा जिल्ह्यातील, मुलापाडू ह्या गावात वसलेले आहे.[१] ते कृष्णा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (एसीए-केडीसीए) मालकिचे असून, आंध्रा क्रिकेट असोसिएशनच्या आखत्यारित येते. [२]
+३० मे २०१६ रोजी अनुराग ठाकूर यांनी मैदानाचे उद्घाटन केले.[३] दक्षिणेच्या मैदानाचे नाव चुक्कापल्ली पित्चैया मैदान आणि उत्तरेकडील मैदानाचे नाव देविनेनी वेंकट रमणा-प्रनीता मैदान असे ठेवण्यात आले, ज्यांचे अधिकृत उद्धाटन १० नोव्हेंबर १९१६ रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते झाले.[४]
+१० ते १६ नोव्हेंबर २०१६ दरम्यान, मैदानावर २०१४-१६ आयसीसी महिला चॅंपियनशिपचा एक भाग म्हणून भारतीय महिला आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघादरम्यान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळवली गेली.[५]
+मैदानावर याआधी, केडीसीए पॉवर लीग चषक आणि फ्युचर कप ह्यासारख्या स्पर्धा झाल्या आहेत.[६][७]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14666.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14666.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..428660b633a501c697572762e3b148ef5e867925
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14666.txt
@@ -0,0 +1,105 @@
+एसोन (फ्रेंच: Essonne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या एसोन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या दक्षिणेस स्थित असून त्याचा उत्तरेकडील परिसर पॅरिस महानगराचा भाग आहे.
+
+
+०१ एन ·
+०२ अएन ·
+०३ आल्ये ·
+०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ·
+०५ ऑत-आल्प ·
+०६ आल्प-मरितीम ·
+०७ आर्देश ·
+०८ अॅर्देन ·
+०९ आर्येज ·
+१० ऑब ·
+११ ऑद ·
+१२ अॅव्हेरों ·
+१३ बुश-द्यु-रोन ·
+१४ काल्व्हादोस ·
+१५ कांतॅल ·
+१६ शारांत ·
+१७ शारांत-मरितीम ·
+१८ शेर ·
+१९ कोरेझ ·
+२-ए कॉर्स-द्यु-सुद ·
+२-बी ऑत-कॉर्स ·
+२१ कोत-द'ओर ·
+२२ कोत-द'आर्मोर ·
+२३ क्रूझ ·
+२४ दोर्दोन्य ·
+२५ दूब ·
+२६ द्रोम ·
+२७ युर ·
+२८ युर-ए-लुआर ·
+२९ फिनिस्तर ·
+३० गार्द ·
+३१ ऑत-गारोन ·
+३२ जेर ·
+३३ जिरोंद ·
+३४ एरॉ ·
+३५ इल-ए-व्हिलेन ·
+३६ एंद्र ·
+३७ एंद्र-ए-लावार ·
+३८ इझेर ·
+३९ श्युरॅ ·
+४० लांदेस ·
+४१ लुआर-ए-शेर ·
+४२ लावार ·
+४३ ऑत-लावार ·
+४४ लावार-अतलांतिक ·
+४५ लुआरे ·
+४६ लॉत ·
+४७ लोत-एत-गारोन ·
+४८ लोझेर ·
+४९ मेन-एत-लावार ·
+५० मांच ·
+५१ मार्न ·
+५२ ऑत-मार्न ·
+५३ मायेन ·
+५४ म्युर्ते-ए-मोझेल ·
+५५ म्युझ ·
+५६ मॉर्बियां ·
+५७ मोझेल ·
+५८ न्येव्र ·
+५९ नोर ·
+६० वाझ ·
+६१ ऑर्न ·
+६२ पा-द-कॅले ·
+६३ पुय-दे-दोम ·
+६४ पिरेने-अतलांतिक ·
+६५ ऑत-पिरेने ·
+६६ पिरेने-ओरिएंताल ·
+६७ बास-ऱ्हिन ·
+६८ ऑत-ऱ्हिन ·
+६९ रोन ·
+७० ऑत-सॉन ·
+७१ सॉन-ए-लावार ·
+७२ सार्त ·
+७३ साव्वा ·
+७४ ऑत-साव्वा ·
+७५ पॅरिस ·
+७६ सीन-मरितीम ·
+७७ सीन-एत-मार्न ·
+७८ इव्हलिन ·
+७९ द्यू-सेव्र ·
+८० सोम ·
+८१ तार्न ·
+८२ तार्न-एत-गारोन ·
+८३ व्हार ·
+८४ व्हॉक्ल्युझ ·
+८५ वांदे ·
+८६ व्हियेन ·
+८७ ऑत-व्हियेन ·
+८८ व्हॉझ ·
+८९ योन ·
+९० तेरितॉर दे बेल्फॉर ·
+९१ एसोन ·
+९२ ऑत-दे-सीन ·
+९३ सीन-सेंत-देनिस ·
+९४ व्हाल-दे-मार्न ·
+९५ व्हाल-द्वाज
+परकीय विभाग:
+९७१ ग्वादेलोप ·
+९७२ मार्टिनिक ·
+९७३ फ्रेंच गयाना ·
+९७४ रेयूनियों ·
+९७६ मायोत
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14670.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14670.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a9bfbb1be2d440e080347285145797eb185388c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14670.txt
@@ -0,0 +1 @@
+एस. रवी तथा रवी सुंदरम (२२ एप्रिल, इ.स. १९६६ - ) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14687.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14687.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e23e27fc47c9fc8ba085937294bab62d53659c92
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14687.txt
@@ -0,0 +1 @@
+एस्टेस पार्क हे अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील शहर आहे. रॉकी माउंटन नॅशनल पार्कचे मुख्यालय असलेल्या या शहराची उंची समुद्रसपाटीपासून २,२९३ मी (७,५२२ फूट) आहे. बिग थॉम्पसन नदीच्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,८५८ इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1469.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1469.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d7a5bc9c6d9869fbc302c7319a127549e0e57d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1469.txt
@@ -0,0 +1,10 @@
+अक्षता नारायण मूर्ती (जन्म एप्रिल १९८०) [१] [२] एक ब्रिटनस्थित भारतीय वारस, उद्योगपती, फॅशन डिझायनर आणि व्यावसायिक भांडवलदार आहे. तिचे लग्न सध्याचे ब्रिटिश पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांच्याशी झाले आहे. २०२२ पर्यंत £७३०m च्या एकत्रित संपत्तीसह मूर्ती आणि सुनक हे ब्रिटनमधील २२२ वे सर्वात श्रीमंत लोक आहेत. [३] तिची वैयक्तिक संपत्ती ब्रिटनमधील गैर-निवासी स्थितीच्या दाव्याच्या संदर्भात ब्रिटिश मीडियाच्या चर्चेचा विषय बनली. [४]
+अक्षता मूर्ती या भारतीय बहुराष्ट्रीय आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत. तिची इन्फोसिसमध्ये ०.९३% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे ती यूकेमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक बनली आहे, तसेच यूकेमधील इतर अनेक व्यवसायांमध्ये शेअर्स आहेत. [१] [५] [६]
+मूर्तीचा जन्म हुबळी, भारत येथे झाला [१] [२] आणि तिचे वडील एन.आर. नारायण मूर्ती आणि आई सुधा मूर्ती यांनी त्यांची तंत्रज्ञान कंपनी, इन्फोसिस सुरू करण्यासाठी काम केल्यामुळे तिचे संगोपन तिच्या आजोबांनी केले. [७] [२] तिची आई भारतातील तत्कालीन सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीसाठी काम करणारी पहिली महिला अभियंता होती आणि आता ती एक परोपकारी आहे. [८]
+एका निनावी स्त्रोतानुसार, बंगळुरूच्या उपनगरातील जयनगरमध्ये मुर्ती यांचे तुलनेने साधे मध्यमवर्गीय संगोपन झाले होते, ज्यात वाढदिवसाच्या पार्ट्या किंवा जास्त पॉकेटमनी नव्हते. [९]
+मूर्तीने बाल्डविन गर्ल्स हायस्कूल, बंगलोर येथे शिक्षण घेतले आणि नंतर कॅलिफोर्नियातील क्लेरेमॉन्ट मॅकेन्ना कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि फ्रेंचचा अभ्यास केला. तिने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडायझिंग, [२] मधून कपडे निर्मितीमध्ये डिप्लोमा आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. [२]
+तिला एक भाऊ आहे, रोहन मूर्ती . [१०]
+२००७ मध्ये, मूर्ति डच क्लीनटेक फर्म तेन्द्रिस मध्ये विपणन संचालक म्हणून सामील झाली, जिथे तिने स्वतःची फॅशन फर्म सुरू करण्याआधी दोन वर्षे काम केले. [२] तिचे फॅशन लेबल २०१२ मध्ये बंद झाले. [१] २०१३ मध्ये, ती व्हेंचर कॅपिटल फंड चातमरन वेन्चरस च्या संचालक बनली. [२] तिने तिचे पती ऋषी सुनक यांच्यासोबत सह-स्थापना केली, तिचे वडील एनआर नारायण मूर्ती यांच्या मालकीची भारतीय कंपनीची लंडन शाखा. [११] २०१५ मध्ये रिचमंडसाठी कंझर्व्हेटिव्ह खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वीच सुनकने तिचे शेअर्स तिच्याकडे हस्तांतरित केले. [१२] २०१५ पासून, तिच्याकडे तिच्या वडिलांच्या तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचा ०.९१% [१] किंवा ०.९३% हिस्सा आहे, ज्याची किंमत एप्रिल २०२२ मध्ये सुमारे £७०० दशलक्ष एवढी आहे, [४] आणि जेमी ऑलिव्हरच्या दोन रेस्टॉरंट व्यवसायांमध्ये शेअर्स आहेत, वेंडी भारत आणि कोरो किड्स. [१३]
+ती डिग्मे फिटनेस आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कंपनी सोरोकोची संचालक आहे जिचा तिचा भाऊ रोहन मूर्ती यांनी सह-स्थापना केली. [१३]
+मूर्ती हे भारताचे नागरिक आहेत. ऑगस्ट २००९ मध्ये मूर्तिने ऋषी सुनकशी लग्न केले, ज्यांना तिची स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेट झाली. [२] [१४] त्यांना अनुष्का आणि कृष्णा या दोन मुली आहेत. [४] [१०] उत्तर यॉर्कशायरच्या किर्बी सिग्स्टन गावात किर्बी सिग्स्टन मनोर तसेच सेंट्रल लंडनमधील अर्ल्स कोर्टमधील एक मेउज हाऊस, साउथ केन्सिंग्टनच्या ओल्ड ब्रॉम्प्टन रोडवरील फ्लॅट आणि सांता मोनिकातील ओशन अव्हेन्यूवरील पेंटहाऊस अपार्टमेंट, कॅलिफोर्निया [१५] [१६] [१७] [१८] [१९] एप्रिल २०२२ मध्ये, सुनक आणि मूर्ति ११ डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर वेस्ट लंडनच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या घरात गेल्याची नोंद झाली. [२०] [२१]
+एप्रिल २०२२ मध्ये ती युनायटेड किंगडमची अनिवासी रहिवासी असल्याची नोंद झाली होती, जी तिला ब्रिटनबाहेरील तिच्या उत्पन्नावर £३०,००० च्या वार्षिक पेमेंटच्या अधीन राहून कोणताही कर न भरण्याचा अधिकार देते. [७] [१३] [४] मुर्तीने घोषणा केली की ती तिचा बिगर निवासी दर्जा सोडून देईल आणि तिच्या जगभरातील उत्पन्नावर स्वेच्छेने यूके कर भरेल. [२२] [२३] जर मूर्तिने तिच्या जगभरातील मिळकतीवर यूकेचा कर भरला, परंतु तिचा गैर-स्थानिक दर्जा कायम ठेवला, तर तिला १९५६ च्या करारातील तरतुदीचा फायदा होऊ शकतो जो भारत तसेच यूकेमधील भारतीय नागरिकांवर दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी तयार करण्यात आला होता. [२४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_147.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_147.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81cb9b7a2eed7d3262944b5348f8d817a6949e0c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_147.txt
@@ -0,0 +1,3 @@
+येथील माहिती त्या-त्या सणांच्या पानात घालावी -- अभय नातू (चर्चा) ०९:३८, २५ मे २०२० (IST)
+महाराष्ट्रीय लोक साजरे करत नाहीत असे, किंवा वेगळ्या नावाने साजरे होतात असे अनेक अ-मराठी हिंदू सण अाहेत. त्यांची ही अपूर्ण यादी :-
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14700.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14700.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40f11409d1e123695cac2e4f1fc9167bc5618f33
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14700.txt
@@ -0,0 +1 @@
+एस्टोनिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडाचा दौरा केला. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती. पहिला सामना फिनलंडने २३ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात देखील ११ धावांनी विजय मिळवत फिनलंडने ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14714.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14714.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d283835be74481a554d77f27fd541c4c90efaf2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14714.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस तथा एस्तादियो ऑलिंपिको होआव हावेलांगे (पोर्तुगीज उच्चार: [iʃˈtadʒw oˈɫĩpiku ˈʒwɐ̃w̃ ɐveˈlɐ̃ʒi]; इंग्लिश: João Havelange Olympic Stadium) हे ब्राझिलच्या रियो दि जानेरो शहरातील खेळाचे मैदान आहे. हे मुख्यत्वे फुटबॉल आणि ॲथलेटिक्ससाठी वापरले जाते. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉलचे अनेक सामने येथे खेळले गेले.
+हे मैदान बोताफोगो या क्लबचे घरचे मैदान आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14769.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14769.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a888bdb6da61aede1cee06718f3be005f7453c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14769.txt
@@ -0,0 +1 @@
+एह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस (एप्रिल १०, इ.स. १६५१ - ऑक्टोबर ११, इ.स. १७०८) हा जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1478.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1478.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5a6e624a263f72fff8027527a13774f64765a38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1478.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अक्षय पात्र फाउंडेशन ही १२ लाख विद्यार्थ्याना मोफत शाळेत मधल्या वेळचे खाणे/आहार हा प्रकल्प राबवणरी जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे.[१][२]
+गुरुराज देशपांडे हे १९७१-७२ मधे कर्नाटकातून अमेरिकेत गेले व ९० च्या दशकात नवीन कंपन्या काढल्या. सिकॅमोर नेटवर्क्स मुळे त्यांचे खूपच नाव झाले . पुढे प्रथितयश आणि पैसा यामुळे त्यांनी स्वतः नवीन उद्योग सुरू करण्या ऐवजी नवीन उमद्यांना तयार करायला सुरुवात केली. त्याच सुमारास त्यांन मॅसॅच्यूसेटस ईन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळात नेमले गेले. तेथे त्यांनी उद्यमशीलता वाढवण्यासाठी म्हणून मोठी देणगी देऊन देशपांडे रिसर्च सेंटर स्थापले. पुढे सामाजिक उद्यमशीलतेबद्द्ल जसजसे समजू लागले तसे त्यांना वाटले की भारतात या संदर्भात काहीतरी केले पाहीजे. म्हणून देशपांडे फाउंडेशनमार्फत त्यांच्या हुबळी या गावापाशी[३] एक भाग नक्की करून तेथे सामाजिक उद्यमशीलतेने चालू केलेल्या स्वयंसेवी संस्था तयार करण्याला, त्यांना "टेस्ट बेड" (अथवा सॅंडबॉक्स) आणि अनुदान दिले. फक्त फरक असा की या संस्थांनी विना नफा तत्त्वावर असले तरी एखाद्या "प्रोफेशनल बिझिनेस" प्रमाणे स्वतःचे काम चालवायचे - त्यातून पैसा, उद्योग, काहीतरी खूप समाजोपयोगी असे कमाल/किमान यश मिळवायचेच. त्यातूनच अक्षयपात्र फाउंडेशनची स्थापना इ.स.२००० मध्ये झाली.[४]
+शाळेत मधल्या वेळचे खाणे/आहार मुलांना फुकट मिळाला पाहीजे अशी सरकारी योजना भारतात आहे. पण सरकारला ते करणे जमत नव्हते.[५] अक्षयपात्र या संस्थेने तो भाग सहजसाध्य केला पण व्यवस्थापन तयार करून. त्यातून आज जवळ १२ लाख मुलांना जेवण मिळण्याची सोय झाली आणि हा प्रकल्प आणि त्याचे धंद्याचे गणित हे यशस्वी ठरल्यामुळे तो इतरत्र पण राबवला जाण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. युएस काँग्रेसला ह्या प्रकल्पाची माहिती समजल्याने त्यांनी काही प्रतिनिधी ते पहायला पाठवले होते.[६]
+अक्षय पात्र फाउंडेशन १६ गावात मधल्या वेळचे खाणे/आहार मुलांना पुरवते.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14786.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14786.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6987d88145545c3eebc8f06004b252b985d8ce78
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14786.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+ऐ दिल है मुश्किल हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड प्रणयपट आहे. करण जोहरची कथा व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात रणबीर कपूर व अनुष्का शर्मा ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऐश्वर्या राय-बच्चन तसेच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हे देखील ह्या चित्रपटात चमकले. ऐ दिल है मुश्किलचे चित्रण प्रामुख्याने लंडन, पॅरिस व व्हियेना येथे झाले.
+ऑक्टोबर २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या राजकीय पक्षाने चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्याची भूमिका असल्याच्या कारणावरून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांनी चित्रपट सुरळीत प्रदर्शित करण्याचे आश्वासन दिले. करण जोहरने देखील ह्यापुढील आपल्या चित्रपटांमध्ये आपण पाकिस्तानी अभिनेत्यांना भूमिका देणार नसल्याचे जाहीर केले व २८ ऑक्टोबर २०१६ रोजी दिवाळीदरम्यान ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित झाला. ऐ दिल है मुश्किल टीकाकारांच्या पसंतीस उतरला नाही, परंतु त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14790.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14790.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98288a6d9fac1f1188d6c5001231dcfa2f441330
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14790.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आइ नदी अथवा ऐए नदी अथवा अइ नदी (असमीया भाषा: আই নদী) ही भारताच्या आसाम राज्यामधील एक नदी आहे. आइ नदी भूतानमध्ये उगम पावून तीस भूतान मध्ये अनेक छोट्या उपनद्या मिळतात. खडकाळ प्रदेशांतून पूर्वेस गोवालपारा चिरांग आणि बॉॅंगाइगांव या जिल्ह्यांतून वहात जाऊन बंगपारी येथे मनास (ब्रम्हपुत्राला मिळणारी एक नदी) नदीला मिळते. नदीची लांबी ९५ मैल आहे. त्यातील साधारणत: 64 miles/ 103 km आसाम राज्यात आहे. आइ नदीत चार टन पर्यंत ओझ्याच्या होड्या चालतात.[१]
+Guwahati-Rangiya-New Bongaigaon Mainline of Northeast Frontier Railway Bijni आणि Patiladoha स्टेशनांच्या दरम्यान आइ नदी क्रॉस होते.
+आइ नदीस (भू)माती स्खलनाचे मोठेच प्रमाण आहे. आसामातील बऱ्याच नद्यांचे पात्र नद्यांमधून येणाऱ्या गाळाने वर्षोगणिक बदलत असते; (भली मोठी नदीच्या नदी नवीन ठिकाणाहून वाहू लागते) तसे आइ नदीचेही बदलते असते. अशाच प्रकारात इ.स. २००५ मध्ये आइ नदीने प्रवाह बदलून रेल्वे ट्रॅकने अडवलेल्या ठिकाणी पोहोचून रेल्वे मार्गालगत वाहात राहून पुन्हा जुन्या प्रवाहात गेली. तेव्हा बदललेल्या प्रवाहाचे तोंड बांध घालून केले गेले. रेल्वे रूळालगत जे साचलेले पाणी राहीले त्यात मत्स शेती केली जाऊ लागली.प्रवहमुले सर्खा पत्र बद्ल्त जते.
+असमिया আই आइ मधील ই हे अक्षर ऱ्हस्व इ आहे. तरी सुद्धा असमिया আই आइ चा अर्थ मात्र मराठी आई प्रमाणेच माता असा होतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14825.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14825.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7eb555b503e557a1482410b39029a11086e75bd0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14825.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+एतेमाद दैनिक हे हैदराबाद, भारत येथे स्थित एक उर्दू वृत्तपत्र आहे.[१] याची स्थापना 2002 मध्ये झाली आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन या राजकीय पक्षाच्या मालकीची आहे. त्याचे संपादक बुरहानुद्दीन ओवेसी आहेत, सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांचे अपत्ये आहेत Etemaad Daily हैदराबादच्या दारुस्सलाम परिसरात आहे. हे हैदराबाद आणि स्थानिक शहरांमध्ये सर्वाधिक विकले जाणारे उर्दू वृत्तपत्र आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14853.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14853.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2688174cd3f103c81cacf2fd12ee24efdea63719
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14853.txt
@@ -0,0 +1 @@
+देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे ऐरावत हत्ती. देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून करून समुद्रमंथन केले. त्यावेळी चार दातांनी युक्त विशाल ऐरावत हत्ती निर्माण झाला. त्याला इंद्राने घेतले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14890.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14890.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..746c368580886b72d931a296c6a349491a025f70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14890.txt
@@ -0,0 +1,18 @@
+आँग सान सू क्यी (जन्म जून १९ १९४५, रंगून - हयात) ह्या म्यानमार
+ देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. त्यांनी आपल्या देशात लोकशाहीव्यवस्था आणण्यासाठी लष्करी राजवटीविरुद्ध सुमारे 25 वर्षे संघर्ष केला. म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी ९ जून २०१२ रोजी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले.
+लष्करी राजवटीविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे स्यू की यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली. ब्रम्हदेशाचा लष्कर प्रमुख ने विन याने त्यांना तीन वेळा स्थानबद्धतेमध्ये ठेवले होते. सू क्यी ह्यांना १९९१ साली नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांना १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.
+त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे. त्यांच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे.
+आँग सान सूकी यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात झाले होते. या महाविद्यालयास त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने भेट दिली. तेथील वातावरण आणि गतकालीन आठवणींनी त्यांना गहिवरून आले होते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो. किंबहुना भारतीय नागरिक असल्याचा भास होतो असे त्यांनी आदरपर्वूक नमूद केले. भारताशी आपले नाते हे केवळ बौद्धिक नाही तर मानसिक आहे. या मैत्रीचा गहिरा रंग त्यांनी हळुवारपणे रेखाटला. आपल्या इच्छा वा महत्त्वाकांक्षा या चूक नाहीत, हे श्रीराम कॉलेजने शिकविले लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांना श्रीराम महाविद्यालयाने दिली. ही त्यांची मते प्रेरक आणिा स्फूर्तीदायक वाटतात. आपल्या छोटेखानी पण प्रभावशाली अशा भाषणातून त्यांनी विद्यार्थिनींशी चांगलीच जवळीक साधली व त्यांची मने जिंकून घेतली, हे येथे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे. एखादा राजकीय नेता आपल्या संस्थात्मक स्नेह भावाच्या आधारे लोकजीवनाशी किती जवळचे संपादन करु शकतो, हे त्यांनी विचारपूर्वक आणि कृतीतूनही दाखवून दिले त्यामुळे त्यांच्या नेहरु स्मृती व्याख्यानापेक्षाही त्यांची ही लेडी श्रीराम कॉलेजची भेट महत्त्वाची असल्याचे दिसून येते.
+बदलाचे वारे दीर्घकाळ नजर कैदेत राहून राजकीय विजनवातातून बाहेर पडल्यांनतर सुकी यांनी एकानंतर एक विक्रम नोंदविले आहेत. त्यांनी 2012 च्या पोटनिवडणुकीत दमदार विजय संपादन केला आणि आता त्यांचा प्रवास राजकीय सत्तेच्या दिशेने झेपावत आहे. त्यांचे समर्थक व अनुयायी हे प्रबळ सत्ताकांक्षेने भारावले आहेत. त्यांच्या नॅशनल डेेमोक्रेटीक लिग या पक्षाला खरोखर उज्वल भविष्यकाळ आहे. सुकी यांच्या भारत भेटीनंतर त्यांचे नैतिक बळ उंचावले आहे. आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आता म्यानमारच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याच्या दृष्टीने वाटचाल आरंभेली आहे.
+सुकी यांच्या भारत भेटीनंतर लगेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्यानमारला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सुकी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि त्यांच्या अथक परिश्रमातून प्रदीर्घ अशा लोकशाही प्रस्थापनेचा लढा सफल होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी म्यानमारवर तेथील लष्करी राजवटीच्या काळात जे जाचक आर्थिक निर्बंध अमेरिकेले लादले होते ते सर्व मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे म्यानमारचा राजकीय व आर्थिक एकाकीपणा संपल्याची सुचिन्हे दिसत आहेत. उदारीकरणाच्या लाटेमध्ये आता जगातील कुठलाही देश बंदिस्त राहून आर्थिक विकास करु शकत नाही, हे कटू सत्य आहे. म्यानमारचे एकाकीपण संपावे तेथील राजकीय लोकशाही सुरळीत व्हावी तसेच सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने दमदार पावले टाकावीत म्हणून सुकी यांनी पुढे यावे आणि त्यांनी नजिकच्या भविष्य काळामध्ये म्यानमारला एक समर्थ आणि बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी कंबर कसावी. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मागास, गरीब आणि एकाकी पडलेल्या म्यानमारला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सुकी यांचे नेतृत्व अधिक पक्षदर्शक आणि तेवढेच फलदायी ठरेल यात शंका नाही तोच त्यांच्या भारत भेटीचा संदेश होय.
+ब्रह्मदेश हा अखंड भारताचा एक भाग होता. ब्रह्मदेशातील लोकशाही प्रक्रिया एका नव्या वळणावर उभी आहे आणि ब्रह्मदेशातील लोकशाही प्रक्रिया गेली अनेक वर्षे लष्करशाहीच्या प्रभावामुळे कुंठित झाली होती. आँग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसी या पक्षाने अलीकडे झालेल्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविला आहे. तथापि लोकशाही प्रक्रियेने त्यांच्याकडे सत्ता कशी सुुपूर्द होईल याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आँग सान सू की यांनी म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थिरीकरणासाठी अभूतपूर्व संघर्ष केला आहे. त्यांच्या अखंड संघर्षामुळे म्यानमारला लोकशाहीचे सोनेरी क्षण अनुभवता येत आहेत. गेली अनेक वर्षे त्या लष्करशाहीच्या नजरकैदेत होत्या. त्यांनी म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.
+अभूतपूर्व संघर्षाची परिणती
+म्यानमारमध्ये वाहत असलेले बदलाचे वारे खरोखरच स्वागतार्ह आहे. भारताच्या शेजारच्या या छोट्याशा देशाने लोकशाहीच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्या वाटेवरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे म्यानमारमध्ये झालेल्या पोटनिवडणुका होत. या निवडणुकीत आँग सान सू की यांनी अभूतपूर्व विजय मिळविला आहे. या निवडणुकींचा निकाल घोषित झाला असून सू की यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या निरीक्षकांनी या निवडणुका योग्य पद्धतीने झाल्या, अशी पावती दिली आहे. म्यानमारमध्ये गेली 50 वर्षे लष्करशाहीचा वरवंटा फिरत होता आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात होती. तेथील अर्थकारण डबघाईला आले आहे. साचेबद्ध राजकीय प्रणालीमुळे सामाजिक व आर्थिक विकास खुंटला आहे आणि संस्थात्मक जीवन संकटात सापडले आहे. अशावेळी सू की यांचा विजय हा खरोखरच अंधारात प्रकाशाचा किरण म्हटला पाहिजे.
+मागील वर्षापासून म्यानमारमध्ये सत्तांतरणाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. जनरल थॅन श्वेना यांनी आपली सत्तासूत्रे थिएन सिनकडे सोपविली व त्यांनी हळूहळू लोकशाही प्रक्रियेने निवडणुकांचा मार्ग खुला केला. आँग सान सू की यांचा संसदेतील प्रवेश हा निर्णायक ठरणारा आहे. कारण त्यांच्या बुद्धिमत्ता व चातुर्यामुळे त्या लोकशाही प्रक्रियेवर चांगलाच प्रभाव टाकू शकतील. 2015 साली त्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविणार आहेत. त्यांना सध्याचे वातावरण पोषक असून भावी परिवर्तनाच्या दिशेने त्या पावले टाकत आहेत.
+नाड्या लष्कराच्या हाती
+आँग सान सू की यांचा पक्ष विजयी झाला असला तरी सत्तेच्या नाड्या अद्यापही लष्कराच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तांतर सहज घडेल असे वाटत नाही. सू की यांना मागे जसा संघर्ष करावा लागला तसा यापुढेही त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. कारण संघर्ष त्यांच्या पाचवीला पूजलेला आहे. त्यांच्या जीवनातील राजकीय लोकशाहीचा प्रदीर्घ लढा अद्यापही संपलेला नाही. जोपर्यंत त्यांच्या हाती म्यानमारच्या संपूर्ण सत्तेची सूत्रे येत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांच्या स्वप्नातील लोकशाही म्यानमार कृतीत येऊ शकणार नाही. कारण सामाजिक, आर्थिक, लोकशाही ही गोरगरिबांना तेव्हाच न्याय देऊ शकते जेव्हा ती मुक्त व निर्भय वातावरणात आशा आकांक्षा व्यक्त करू शकते.
+लोकशाहीची क्रूर चेष्टा
+आँग सान सू की यांच्या पक्षाने दोन वेळा विजय मिळविला. 2010 साली त्यांना स्पष्ट बहुमतही मिळाले होते. परंतु लष्करशाहीने लोकशाही पायदळी तुडविली व त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. आता त्यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचा पक्ष हळूहळू बाळसे धरेल आणि आपले स्थान बळकट करेल. लष्करशाहीची ही दुहेरी चाल आहे. ऑग सान सू की यांना नजरकैदेत ठेवण्याऐवजी त्यांना संसदेत पाठविण्याचा उमाळा लष्करशाहीला का आला त्याचे कारण असे की, पाश्चिमात्य राष्ट्रांनी ब्रह्मदेशावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. ते त्यांना सैल करून घ्यावयाचे आहेत म्हणून त्यांनी हा सगळा लोकशाहीचा देखावा मांडला आहे, अशी टीका केली जात आहे. या निवडणुकीत 60 लाख मतदार होते. 17 राजकीय पक्ष आणि 157 उमेदवार रिंगणात होते. आँग सान सू की यांच्या पक्षाने 44 जागा जिंकल्या आणि लोकशाही प्रक्रियेत एक मैलाचा दगड गाठला. त्यांनी आपल्या भाषणात ब्रह्मदेशात नवे लोकशाही युग अवतरले आहे व हा जनतेचा विजय आहे. यापुढे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या विजयामुळे पाश्चिमात्य देशांचा ब्रह्मदेशकडे बघण्याचा कल बदलणार आहे आणि एक लोकशाही राष्ट्र या नात्याने त्याची प्रतिमा उजळ होणार आहे.
+समारोप
+ऑक्सफोर्ड विद्यापीठातील नामांकित विद्वान डॉ. एरिस यांच्याशी आँग सू की यांनी विवाह केला होता. गेले 20 वर्षे त्या नजरकैदेत आहेत. पण तरीही लोकांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान कोरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी झुंजारपणे वाटचाल केली आहे. आँग सान सू की यांच्या पक्षाने मिळविलेला विजय हा पुढील मोठ्या यशाची चाहूल देणारा आहे. संसदेत त्यांच्या पक्षाच्या प्रवेशाने बरेच चित्र बदलेल. जनतेच्या अपेक्षांचा प्रतिध्वनी उमटू लागेल आणि राष्ट्र नव्या दिशेने झेपावू लागेल. लष्करशाहीचा दृष्टिकोन बदलत आहे. सू की यांचा पक्ष आता निराशेतून आशेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि 2015 साली त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी होतील, असा त्यांच्या पक्षाला विश्वास वाटतो. गेली 49 वर्षे लष्करशाहीच्या दडपशाहीने विकास खुंटला होता. जनतेचा आवाज दबलेला होता. आता यापुढील काळात खऱ्या अर्थाने परिवर्तनाची पहाट होईल, असा सामान्य जनतेला विश्वास वाटतो. सू की यांच्या विजयाने आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पाश्चिमात्य जगाचे नकारात्मक मत बदलून ते सकारात्मक होईल आणि लोकशाहीच्या दृष्टीने पडत असलेली ही पावले पाहून प्रगत देशातील सत्ताधारी वर्ग म्यानमारवर लादलेले आर्थिक निर्बंध मागे घेईल आणि ब्रह्मदेशाची एका कोपऱ्यात पडलेली अर्थव्यवस्था प्रगतीसाठी मोकळी होईल. तेथील जनता दैन्य, दारिद्र्य आणि गरिबीमुळे पिचली आहे आणि तिला प्रगतीच्या नव्या वाटा यापुढे दिसतील, असा विश्वास वाटतो. आँग सान सू की यांच्या नेतृत्वात जी जादू आहे त्याचा करिश्मा या निवडणुकीने पुन्हा एकदा दाखविला आहे. म्यानमारचे चित्र पुढील काळात झपाट्याने बदलेल असा जगातील विचारवंतांना विश्वास वाटत आहे.
+संदर्भ- डॉ.वि.ल.धारूरकर यांचा आनंद नगरी मधील लेख
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14909.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14909.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..943e2fc34995973ec3a6935260683b6a2779234f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14909.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ऑक्टेव लेवेनस्पील हे अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट विद्यापीठातील निवृत एमेरिटस-प्राध्यापक असून रासायनिक प्रक्रिया आभियांत्रिकी केमिकल रिऍक्शन इंजिनिअरिंग या विषयाला विकसित करण्याचे श्रेय यांना जाते. सुरुवातिला फक्त शोधनिंबधा मध्ये मर्यादित असलेला विषयाला त्यांनी पुस्तकरूपात आणले व समजायला अत्यंत कठिण असा विषय समजण्याजोगा केला. तसेच रासायनिक उर्जाशास्त्र या अंत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विषयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांना रासायनिक आभियांत्रिकीमधिल योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे आजवर १०० हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
+त्यांचा जन्म १९२६ मध्ये चीन मध्ये शांघाय येथे झाला. १९५२ मध्ये त्यांनी ओरेगॉन स्टेट विद्यापीठातुन पी.एच.डी. मिळवली व त्यानंतर त्यानी तेथेच १९९१ मध्ये निवृत होइपर्यंत प्राध्यापक म्हणून काम केले.
+सर्व इंग्रजीत
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14932.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14932.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04e3ab3a38f9851844c6ca4ed99411e4ae039bbd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14932.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+ऑक्टोबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९६ वा किंवा लीप वर्षात २९७ वा दिवस असतो.
+
+ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर महिना
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14943.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14943.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c18f64956f9919a68cac523abbe811311a9b3b98
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14943.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+ऑक्टोबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७८ वा किंवा लीप वर्षात २७९ वा दिवस असतो.
+
+ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर महिना
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14948.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14948.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..964718b79944cfa05c71fdc73bb9413526c5035b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_14948.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+ऑक्टोबरफेस्ट (ɔktoːbɐˌfɛst) हा जर्मनी व जर्मनप्रभावित प्रदेशांमध्ये साजरा केला जाणारा उत्सव (व्होक्सफेस्ट ) आहे. आहे. हा उत्सव दरवर्षी म्युनिक येथे आयोजित केला जातो, हा १६ ते १८ दिवसांचा उत्सव आहे जो सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शनिवार-रविवार पर्यंत चालतो. जगभरातील ६० लाखांपेक्षा जास्त लोक प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहतात. म्युनिक व आसपासच्या भागात याला विन्स असे म्हटले जाते. १८१० पासून ओक्टोबरफेस्ट हे बव्हेरियाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मसजला जातो आहे.
+म्युनिकमध्ये सुरू झालेला हा उत्सव जगातील अनेक शहरांतून साजरा केला जातो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1502.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1502.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11361d1792d308e8f6b463d1d789c636a3190055
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1502.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अक्षरजुळणी म्हणजे मजकूर छापण्यासाठी केलेली टंकांची मांडणी. ह्या अक्षरजुळणीला इंग्रजीत टाइपसेटिंग म्हणतात.
+अक्षरजुळणीचा प्रारंभ हा मुद्रणकलेच्या विकासासह झाला. पूर्वी मुद्रणासाठी शिशाच्या मुद्रा वा खिळे वापरण्यात येत. ह्या प्रकारच्या मुद्रणात शिशाच्या तुकड्यांवर अक्षरांचे आकार कोरून त्यांच्याद्वारे मुद्रण करण्यात येत असे. ह्या कोरीव तुकड्यांना खिळे, टंक किंवा टाईप असे म्हणत. असे मुद्रण करण्यासाठी विविध अक्षरचिन्हांचे खिळे एकत्र लावून त्यांच्या ओळींचे समूह मुद्रणासाठी तयार करण्यात येत. ह्या प्रक्रियेला खिळेजुळणी किंवा जुळणी असे म्हणत आणि अशी जुळणी करणाऱ्या कारागिरांना जुळारी असे म्हणत.
+संगणकाच्या उदयानंतर मुद्रणाचे तंत्र बदलले आणि संगणकावरच अक्षरजुळणी करण्याच्या आज्ञावल्या उपलब्ध झाल्या. मुद्रणाच्या इतिहासात खिळेछाप मुद्रण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15027.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15027.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d90b60f3744a04822f726bd838f3d6fcf984971
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15027.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ऑगस्टिन लॉरेन्स लोगी (सप्टेंबर २६, इ.स. १९६०:सोबो, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+लोगी सध्या क्रिकेट मार्गदर्शक म्हणून काम करतो.
+आपल्या कारकिर्दीदरम्यान लोगी फलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15056.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15056.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b7628b8577a0c324a8a5e24b9b9558bd5f29a10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15056.txt
@@ -0,0 +1,5 @@
+ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी (शब्दशः एका योग्याची आत्मकथा) हे परमहंस योगानंद (इ.स. १८९३ - १९५२) यांचे आत्मचरित्र आहे. १९४६ मध्ये ते पहिल्यांदा प्रकाशित झाले. योगानंदांचे मूळ नाव मुकुंदलाल घोष असे होते. त्यांचा जन्म गोरखपूरमध्ये एका बंगाली हिंदू कुटुंबात झालेला होता.
+ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी हे पुस्तक वाचकास परमहंस योगानंद यांच्या जीवनाचा आणि पौर्वात्य व पाश्चिमात्य जगतातील आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांच्या झालेल्या संपर्काचा परिचय करून देते. बालपणातील कौटुंबिक काळापासून पुस्तकाची सुरुवात होते. नंतर क्रमाक्रमाने पुस्तकात आपल्याला गुरूचा शोध, साधू होणे आणि त्यानंतर क्रियायोग ध्यानाची शिकवण प्रस्थापित करणे अशा गोष्टी दिसतात. सन १९२० मध्ये योगानंद यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे झालेल्या धार्मिक काँग्रेसमध्ये भाषण देण्याचे आमंत्रण स्वीकारले होते याचाही पुस्तकात उल्लेख आहे. या भाषणानंतर त्यांनी अमेरिकेत प्रवास केला आणि विविध ठिकाणी व्याख्याने दिली. १९३५ मध्ये ते वर्षभरासाठी भारतात परत आले.
+या पुस्तकाने पौर्वात्य जगातील परमात्म साक्षात्कारासाठीच्या पद्धती आणि पौर्वात्य जगतातील आध्यात्मिक ज्ञानाचे प्रथमच जगाला दर्शन घडवले. सन १९४६ पर्यंत अशी माहिती खूप कमी प्रमाणात उपलब्ध होती. लेखकाचा असा दावा आहे की असे पुस्तक लिहिले जाईल अशी भविष्यवाणी एकोणिसाव्या शतकातच लाहिरी महाशयांनी करून ठेवलेली होती.
+हे पुस्तक ७० वर्षांहून अधिक काळ मुद्रणात आहे आणि पन्नासहून अधिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे.
+१९४६ची आवृत्ती : https://www.holybooks.com/autobiography-of-a-yogi-paramahansa-yogananda/ Archived 2020-08-06 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15060.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15060.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc8572fd2fd08bc5fd60892283d14dfd71061cfb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15060.txt
@@ -0,0 +1 @@
+ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] पहिले स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे प्रथम स्थानक आहे.येथूनच ही मार्गिका सुरू होते.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15072.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15072.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..633b61d62644fc60e244f482b6b61c5576171051
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15072.txt
@@ -0,0 +1,26 @@
+ऑट्टो स्टर्न हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन तथा जर्मन शास्त्रज्ञ होते.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15087.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15087.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08aabf6844dc9bce361f273ddbd83405bcefe776
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15087.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑडुबॉन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_151.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_151.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_151.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15121.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15121.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a6ed9f86115ad9497762cf8f2e586a66d545287
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15121.txt
@@ -0,0 +1,104 @@
+ऑत-सॉन (फ्रेंच: Haute-Saône) हा फ्रान्स देशाच्या फ्रांश-कोंते प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात वसला असून येथील सॉन नदीवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.
+
+०१ एन ·
+०२ अएन ·
+०३ आल्ये ·
+०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ·
+०५ ऑत-आल्प ·
+०६ आल्प-मरितीम ·
+०७ आर्देश ·
+०८ अॅर्देन ·
+०९ आर्येज ·
+१० ऑब ·
+११ ऑद ·
+१२ अॅव्हेरों ·
+१३ बुश-द्यु-रोन ·
+१४ काल्व्हादोस ·
+१५ कांतॅल ·
+१६ शारांत ·
+१७ शारांत-मरितीम ·
+१८ शेर ·
+१९ कोरेझ ·
+२-ए कॉर्स-द्यु-सुद ·
+२-बी ऑत-कॉर्स ·
+२१ कोत-द'ओर ·
+२२ कोत-द'आर्मोर ·
+२३ क्रूझ ·
+२४ दोर्दोन्य ·
+२५ दूब ·
+२६ द्रोम ·
+२७ युर ·
+२८ युर-ए-लुआर ·
+२९ फिनिस्तर ·
+३० गार्द ·
+३१ ऑत-गारोन ·
+३२ जेर ·
+३३ जिरोंद ·
+३४ एरॉ ·
+३५ इल-ए-व्हिलेन ·
+३६ एंद्र ·
+३७ एंद्र-ए-लावार ·
+३८ इझेर ·
+३९ श्युरॅ ·
+४० लांदेस ·
+४१ लुआर-ए-शेर ·
+४२ लावार ·
+४३ ऑत-लावार ·
+४४ लावार-अतलांतिक ·
+४५ लुआरे ·
+४६ लॉत ·
+४७ लोत-एत-गारोन ·
+४८ लोझेर ·
+४९ मेन-एत-लावार ·
+५० मांच ·
+५१ मार्न ·
+५२ ऑत-मार्न ·
+५३ मायेन ·
+५४ म्युर्ते-ए-मोझेल ·
+५५ म्युझ ·
+५६ मॉर्बियां ·
+५७ मोझेल ·
+५८ न्येव्र ·
+५९ नोर ·
+६० वाझ ·
+६१ ऑर्न ·
+६२ पा-द-कॅले ·
+६३ पुय-दे-दोम ·
+६४ पिरेने-अतलांतिक ·
+६५ ऑत-पिरेने ·
+६६ पिरेने-ओरिएंताल ·
+६७ बास-ऱ्हिन ·
+६८ ऑत-ऱ्हिन ·
+६९ रोन ·
+७० ऑत-सॉन ·
+७१ सॉन-ए-लावार ·
+७२ सार्त ·
+७३ साव्वा ·
+७४ ऑत-साव्वा ·
+७५ पॅरिस ·
+७६ सीन-मरितीम ·
+७७ सीन-एत-मार्न ·
+७८ इव्हलिन ·
+७९ द्यू-सेव्र ·
+८० सोम ·
+८१ तार्न ·
+८२ तार्न-एत-गारोन ·
+८३ व्हार ·
+८४ व्हॉक्ल्युझ ·
+८५ वांदे ·
+८६ व्हियेन ·
+८७ ऑत-व्हियेन ·
+८८ व्हॉझ ·
+८९ योन ·
+९० तेरितॉर दे बेल्फॉर ·
+९१ एसोन ·
+९२ ऑत-दे-सीन ·
+९३ सीन-सेंत-देनिस ·
+९४ व्हाल-दे-मार्न ·
+९५ व्हाल-द्वाज
+परकीय विभाग:
+९७१ ग्वादेलोप ·
+९७२ मार्टिनिक ·
+९७३ फ्रेंच गयाना ·
+९७४ रेयूनियों ·
+९७६ मायोत
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15126.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15126.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4912e6c3a05d51cff8c2a397ec1448e4f37252d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15126.txt
@@ -0,0 +1,2 @@
+पृष्ठीय क्षेत्र (लेग/ऑन साईड) हा क्रिकेटच्या मैदानाचा एक विभाग आहे.
+खेळपट्टीच्या लांब अक्षाच्या मधोमध काल्पनिक रेषा ओढून क्रिकेट मैदानाचे दोन भाग केले जातात. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या संदर्भात, तो फलंदाजीसाठी पवित्रा (स्टान्स) घेऊन उभा असताना, त्याच्या पाठीकडची बाजू, म्हणजेच गोलंदाजाच्या आणि बिन-टोल्या टोकाच्या पंचाच्या उजव्या हाताकडील बाजू, म्हणजे पृष्ठीय क्षेत्र होय.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15128.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15128.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20735bd0b3bddd08ad41d65fec423d3b62bd2096
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15128.txt
@@ -0,0 +1 @@
+ऑनर अमंग थीव्ज ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. यामध्ये आखाती युद्धानंतर सद्दाम हुसेन अमेरिकेविरुद्ध सूड घेण्याचा कट करीत असल्याचे कथानक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15144.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15144.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..753d71919bf06473f0b53226fb8d12315d146251
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15144.txt
@@ -0,0 +1 @@
+ऑन्टारियो हा कॅनडा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. कॅनडाची राजधानी ओटावा व कॅनडातील सर्वात मोठे शहर टोरोंटो ह्याच प्रांतात वसले आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15168.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15168.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4dffc056288138450cd45da373505067428ac6a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15168.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑपरेशन ऑल आऊट ही भारतीय सुरक्षा दल व भारत सरकारने भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात शांती पुनःस्थापित करण्यासाठी राबविलेली एक मोहीम आहे. या मोहिमेत भारतीय लष्कर, गरुड कमांडो दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक सहभागी असून ही मोहीम अनेक दहशतवादी गटांच्या विरोधात राबविली जात आहे.
+सन २०१६मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हाण वाणीला भारतीय लष्कराने काश्मीर राज्यातील पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावात ठार मारल्यानंतर संपूर्ण राज्यात जनक्षोभ उसळला. त्याचबरोबर अमरनाथ यात्रेवर १० जुलै २०१७ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक भाविक मृत्यूमुखी पडले. तसे परत घडू नये म्हणून भारत सरकारने ही मोहीम हाती घेतली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1517.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1517.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80a0a15f34b5222ced685681c674204d505c2c65
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1517.txt
@@ -0,0 +1,6 @@
+पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षाचे होणारे आंदोलन. पृथ्वीच्या कक्षेची पातळी म्हणजे क्रांतिवृत्ताची पातळी व विषुववृत्ताची पातळी या एकच नसून भिन्न आहेत. त्यांमध्ये सु. २३१/२० चा कोन असतो. अक्षीय परिभ्रमणाच्या मोठ्या गतीमुळे पृथ्वी विषुवृत्तापाशी फुगीर व ध्रुवांकडे चपटी बनलेली आहे. कक्षेतून फिरत असताना तिचा अक्ष नेहमीच कक्षेच्या पातळीशी ६६१/२० चा कोन करीत असतो व तो अक्ष नेहमी स्वतःशी समांतर राहतो.
+त्यामुळे तो आकाशातील एका स्थिर बिंदूकडे रोखलेला असतो. या स्थिर बिंदूला ‘ध्रुवबिंदू’ म्हणतात. परंतु कित्येक वर्षानंतर हा ध्रुवबिंदूही कायम राहत नाही. याचे कारण विषुववृत्त व क्रांतिवृत्त ही एकाच पातळीत नाहीत आणि सूर्य व चंद्र यांचे पृथ्वीच्या विषुववृत्तावरील फुगवट्यावर इतर भागांपेक्षा जास्त आकर्षण असते, हे होय. विषुववृत्तावरील फुगीर भागाला म्हणजे विषुववृत्तपातळीला क्रांतिवृत्ताच्या पातळीत आणण्याचा एकसारखा प्रयत्न या आकर्षणामुळे होत असतो.
+परंतु पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाच्या मोठ्या गतीच्या मानाने हे आकर्षण फारच तोकडे पडते. त्यामुळे दोन्ही एकाच पातळीत आणण्याचा प्रयत्न तितकासा साध्य होत नाही. तरीही अक्षाच्या स्थितीवर सूक्ष्म परिणाम होत राहतो. या परिणामास परांचन म्हणतात. दीर्घ कालानंतर हा परिणाम दृष्टोत्पत्तीस येतो. या परिणामामुळे पृथ्वीचा अक्ष क्रांतिवृत्ताच्या उत्तर कदंबाभोवती (ध्रुवबिंदूभोवती) शंकूच्या आकाराच्या गतीने भोवऱ्यासारखा फिरत असतो. ही कदंबाभोवतीची प्रदक्षिणा घटिवत् (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या) दिशेने सु. २६,००० वर्षांनी पूर्ण होते. भगोलावरील (निरीक्षक मध्य व अनिश्चित त्रिज्या असलेल्या काल्पनिक गोलावरील) त्या वर्तुळाची कोनीय त्रिज्या २३ १/२० इतकी असते. त्यामुळे आकाशातील ध्रुवबिंदूही तेच राहत नसून त्या वर्तुळावर असलेले बिंदू क्रमाक्रमाने ध्रुवबिंदू होतात.
+२६,००० वर्षांनी आता असलेला ध्रुवबिंदू पुन्हा ध्रुवबिंदू होईल. अक्षाच्या या भ्रमणामुळे संपातबिंदू (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीत तो भगोलीय विषुववृत्त जेथे ओलांडतो तो बिंदू) क्रांतिवृत्तावर मागे मागे म्हणजे पश्चिमेकडे सरकतो. यास ⇨संपातचलन म्हणतात. परंतु चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा ही सुद्धा क्रांतिवृत्ताच्या पातळीत नसून ती क्रांतिवृत्ताच्या पातळीशी सु. ५० चा कोन करते म्हणजे चंद्र बहुधा क्रांतिवृत्तावर नसतो. त्यामुळे चंद्र क्रांतिवृत्ताच्या खालीवर असण्याचा परिणामही विषुववृत्ताच्या फुगवट्यावर किंचितसा होतो आणि अक्षाने दाखविलेला ध्रुवबिंदू वर उल्लेखिलेल्या वर्तुळावर नसून त्या वर्तुळावरील बिंदूभोवती एका अगदी लहानशा विवृत्तकक्षेत (लंबवर्तुळाकार कक्षेत) सु. १८ वर्षे २२० दिवसांत फिरतो. या विवृत्तकक्षेचा बृहदक्ष कदंबाच्या दिशेत असून तो १८ विकला (सेकंद) व लघु-अक्ष १४ विकला इतका असतो.
+त्यामुळे अक्षाच्या ध्रुवाचे प्रत्यक्ष भ्रमण त्या वर्तुळाच्या कधी किंचित आतील बाजूने, तर कधी किंचित बाहेरील बाजूने होत असते. असा हा ध्रुवबिंदूचा नागमोडी मार्ग २३ १/२० च्या वर्तुळास एका प्रदक्षिणेत म्हणजे २६,००० वर्षांत सु. २,८०० ठिकाणी ओलांडतो. चंद्राच्या कक्षेच्या क्रांतिवृत्तापाशी असणाऱ्या ५० कोनामुळे होणाऱ्या या परिणामास ‘अक्षांदोलन’ म्हणतात. या अक्षांदोलनामुळे संपाताचेही किंचित प्रमाणात आंदोलन होते. हा अक्षांदोलनाचा शोध इ. स. १७२८ मध्ये ब्रॅड्ली यांनी लावला.
+आकृतीमध्ये अक्षांदोलनाचा परिणाम नागमोडी वर्तुळाने दाखवलेला आहे. संपूर्ण मार्ग आकृतीच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दाखविला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15228.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15228.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79ead854e1722a43ad1c948ff8cc9d0570f9f259
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15228.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ऑबजरवेट्री लेन मैदान हे आयर्लंडच्या डब्लिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
+१७ ऑगस्ट १९९० रोजी आयर्लंड आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
+तसेच २९ मे २००९ रोजी आयर्लंड आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15230.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15230.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3cbfeb24928cadc44cc4f6d07bf6e6d0f67ab75f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15230.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+ऑब्री ॲडम्स ही एक रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15257.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15257.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8facb80cd54ab78e12a8ade5e8bb3f96669c56fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15257.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ऑरेंज इज द न्यू ब्लॅक (चे संक्षिप्त रूप ओआयटीएनबी) ही एक अमेरिकन कॉमेडी-ड्रामा स्ट्रीमिंग टेलिव्हिजन मालिका आहे. जी नेटफ्लिक्ससाठी जेंजी कोहान याने तयार केली आहे.[१][२] ही मालिका पायपर कर्मनच्या ऑरेंज इज द न्यू ब्लॅक: माय इयर इन अ वुमेन्स प्रिझन (२०१०) या लघुपटावर आधारित आहे. एफसीआय डॅनबरी येथील किमान-सुरक्षा असलेल्या फेडरल जेलमधील तिच्या अनुभवांबद्दल होता.[३] लायन्सगेट टेलिव्हिजनच्या सहकार्याने टिल्टेड प्रॉडक्शनद्वारे निर्मित, ऑरेंज इज द न्यू ब्लॅकचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर ११ जुलै २०१३ रोजी झाला.[४] फेब्रुवारी २०१६ मध्ये मालिकेच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या हंगामासाठी नूतनीकरण करण्यात आली.[५] त्याचा सातवा आणि अंतिम हंगाम २६ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित झाला.[६][७]
+इ.स. २०१६पर्यंत, ऑरेंज इज द न्यू ब्लॅक ही नेटफ्लिक्सची सर्वाधिक पाहिली जाणारी तसेच तिची सर्वात जास्त काळ चालणारी मूळ मालिका होती.[५][८] त्याच्या संपूर्ण कालावधीत त्याची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली आणि त्याला अनेक प्रशंसा मिळाल्या. त्याच्या पहिल्या सीझनसाठी, या मालिकेने १२ प्राइमटाइम एम्मी पुरस्कार नामांकन मिळवले, ज्यात उत्कृष्ट विनोदी मालिका, विनोदी मालिकेसाठी उत्कृष्ट लेखन आणि विनोदी मालिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शन, तीन जिंकले. इ.स. २०१५ मध्ये नव्या एमी नियमाने या मालिकेला कॉमेडी तून ड्रामा श्रेणींमध्ये बदल करण्यास भाग पाडले.[९] त्याच्या दुसऱ्या सीझनसाठी, या मालिकेला चार एमी नामांकने मिळाली, ज्यात उत्कृष्ट नाटक मालिका आणि उझो अडुबा नाटक मालिकेत उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी जिंकली. ऑरेंज इज द न्यू ब्लॅक ही विनोदी आणि नाटक या दोन्ही प्रकारांमध्ये एमी नामांकन मिळवणारी पहिली मालिका आहे.[१०] या मालिकेला सहा गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकने, सहा रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कार नामांकन, एक प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कार, एक अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट पुरस्कार आणि एक पीबॉडी पुरस्कार देखील मिळाला आहे.
+ही मालिका पायपर चॅपमन (टेलर शिलिंग) भोवती फिरते. ती तिशीच्या वयातील न्यू यॉर्क शहरात राहणारी एक स्त्री जिला लिचफिल्ड पेनिटेन्शियरी, न्यू यॉर्कच्या वरच्या भागातील किमान-सुरक्षित महिला फेडरल तुरुंगात १५ महिन्यांची शिक्षा झाली आहे. चॅपमनला तिची मैत्रीण ॲलेक्स व्हॉस (लॉरा प्रेपॉन) या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करासाठी ड्रग्जच्या पैशांनी भरलेली सुटकेस वाहतूक केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. मालिका सुरू होण्याच्या १० वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता आणि त्या काळात चॅपमन न्यू यॉर्कच्या उच्च मध्यमवर्गीयांमध्ये शांत, कायद्याचे पालन करणाऱ्या जीवनाकडे वळलेली असते. तिच्या अचानक आणि अनपेक्षित आरोपामुळे तिचा मंगेतर, कुटुंब आणि मित्रांसोबतचे तिचे नाते विस्कळीत होते. तुरुंगात, चॅपमन पुन्हा व्हॉसशी जोडली जाते. खरतर व्हॉसने तिच्या खटल्यात चॅपमनचे नाव दिलेले असते आणी परिणामी चॅपमनला अटक झालेली असते. तुरुंग त्यांच्या नातेसंबंधांची पुन्हा तपासणी करतात. त्याच वेळी, चॅपमन, इतर कैद्यांसह, तुरुंगातील असंख्य, अंतर्निहित संघर्षांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. एपिसोडमध्ये अनेकदा विविध कैद्यांच्या आणि तुरुंग रक्षकांच्या भूतकाळातील महत्त्वाच्या घटनांचे फ्लॅशबॅक दाखवले जातात. हे फ्लॅशबॅक सामान्यत: एक कैदी तुरुंगात कसा आला किंवा एखाद्या पात्राची पार्श्वकथा कशी विकसित केली याचे चित्रण करतात. तुरुंग सुरुवातीला "फेडरल डिपार्टमेंट ऑफ करेक्शन्स" (फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन्स ची काल्पनिक आवृत्ती) द्वारे चालवले जाते आणि नंतरच्या हंगामात व्यवस्थापन आणि सुधारणा कॉर्पोरेशन (एमसीसी) या खाजगी कारागृह कंपनीने अधिग्रहित केलेली असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1527.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7659b28eb43e193a46e5420265eba52d8e7b2228
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1527.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकीकरण होणे अपेक्षित आहे. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रीकरण कमी वेळा झाले.
+अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो. हा दिवस इस्रायल स्थापन होण्यापूर्वी ज्यू लोक पाळत असलेल्या वार्षिक समारोहाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे वर्षातून एक दिवस ज्यू लोक पुढील वर्षी इस्रायल म्हणून प्रतिज्ञा घेत. तसेच काहीसे स्वरूप या दिनानिमित्त संघातील शाखेत पाळतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15283.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15283.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..49e51096826bb52ea4dc0a4350a1cdd84d2b1921
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15283.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगन ही अमेरिकेतील ओरेगन राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या युजीनमधील सार्वजनिक विद्यापीठ आहे. याचे मुख्य प्रांगण विलामेट नदीकाठी २९५ एकर विस्तारात आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1531.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1531.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..311f0dec8d9996239765b5690b0327f76658c517
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1531.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अखमद अब्दुलखमिदोविच काडिरोव (रशियन: Ахмат Абдулхамидович Кадыров; चेचेन:Къадири lабдулхьамидан кlант Ахьмад-Хьажи; २३ ऑगस्ट, इ.स. १९५१ - ९ मे, इ.स. २००४) हा चेचन्याचा राष्ट्राध्यक्ष होता. हा ५ ऑक्टोबर, इ.स. २००३ पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याआधी जुलै २००० पासूनच हा तेथील कारभार बघत असे.
+चेचन्याच्या इचकेरिया प्रजासत्ताकचा मुख्य मुफ्ती असलेला खदिरोव दुसऱ्या चेचेन युद्धाच्या सुरुवातीस रशियास जाउन मिळाला.
+९ मे, इ.स. २००४ रोजी ग्रोझ्नीमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणून त्याची हत्या केली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15313.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15313.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a9501eec7976fc5286034eacd5cde41f2b1b928
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15313.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस (इंग्रजी भाषांतर: ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स) हा फ्रान्सचा एक किताब आहे, जो २ मे १९५७ रोजी सांस्कृतिक मंत्रालयाने स्थापन केला होता. Ordre national du Mérite ला त्याची पूरक स्थिती १९६३ मध्ये अध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी पुष्टी केली. कला, साहित्य किंवा या क्षेत्रांच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा सन्मान दिला जातो.
+या किताबाची उत्पत्ती ऑर्डर ऑफ सेंट मायकेल (१ ऑगस्ट १४६९ मध्ये स्थापना) ला दिली जाते. हे फ्रेंच सरकारी सूत्रांनी मान्य केले आहे. [१] [२] [३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15315.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15315.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8fb10b78665a851e63eb3913ebb978a057755e6a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15315.txt
@@ -0,0 +1,6 @@
+ऑर्थो हॅन्टा विषाणू (किंवा हंताविषाणू (हंता व्हायरस) हा एक एकल, आच्छादित, नकारात्मक अर्थाने आरएनए व्हायरस आहे. हे विषाणू सामान्यपणे उंदीरांना संक्रमित करतात परंतु त्यांच्यात आजार उद्भवत नाहीत.[१] उंदीर मूत्र, लाळ किंवा विष्ठ यांच्या संपर्कातून मानवांना हंताविषाणूची लागण होऊ शकते.
+वर्गीकरण
+हंता व्हायरस बन्याव्हायरस आहे. बन्याव्हायरस ऑर्डर बारा कुटुंबांमध्ये विभागली आहे. या ऑर्डरच्या सर्व सदस्यांप्रमाणेच हंताव्हायरसमध्ये तीन नकारात्मक अर्थाने, एकल-अडकलेल्या आरएनए सेगमेंट्सचा समावेश जनुकांमध्ये असतो म्हणून नकारात्मक अर्थाने आरएनए व्हायरस वर्गीकृत केले जातात.
+इतर बुनियाविरलेस कुटुंबातील सदस्य सामान्यत: आर्थ्रोपॉड-जनित विषाणू असतात,[२] परंतु मानवांमध्ये प्रामुख्याने एरोसोलिज्ड मलमूत्र किंवा उंदीर चाव्याद्वारे श्वास माध्यमातून हंता व्हायरस मानवांमध्ये संक्रमित केले जातात.
+हंता व्हायरस सर्व माहिती Archived 2020-03-25 at the Wayback Machine.
+१) हंता व्हायरस कारणे, लक्षणे, प्रसार, प्रतिबंध, उपचार Archived 2020-03-25 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15351.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15351.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a21dd75da12009d6b2b0eb486cbe56b16560cecb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15351.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ऑल द बेस्ट : २००९ मधील हिंदी चित्रपट
+ऑल द बेस्टची कथा सुरू होते गोव्यात राहणाऱ्या वीरच्या (फरदीन खान) बंगल्यातून. स्वतःचा ब्रास बॅंड असलेला वीर त्याची मैत्रीण विद्या (मुग्धा गोडसे) हिच्यासह स्ट्रगल करतोय. वीरचा मोठा भाऊ धरम (संजय दत्त) याचा लुकास्टो नावाच्या कुठल्याशा आफ्रिकन देशात व्यवसाय आहे. वीरला तो दर महिन्याला घसघशीत पॉकेटमनी पाठवतो आहे. हा पॉकेटमनी दुप्पट होण्यासाठी तो धरमला आपले विद्याशी लग्न झाल्याचे कळवतो. वीरचा रेससाठी लागणाऱ्या मोटारी तयार करणारा मित्र प्रेम (अजय देवगण) कडकीमध्येच आहे. वीरच्याच पॉकेटमनीवर त्याचे मोटारीवरील प्रयोग सुरू आहेत. प्रेमची पत्नी जान्हवी (बिपाशा बासू) प्रेमच्या वडिलांचे जुनाट जिम चालवून पैसा कमावते आहे. प्रवासात असलेल्या धरमचे विमान गोव्याला इमर्जन्सी लॅंडिंग करते व वीर संकटात सापडतो.
+विमानतळावर उतरलेला धरम विद्याला पाहण्यासाठी घरी यायला निघतो. वीरला भेटायला आलेली प्रेमची पत्नी जान्हवी हिलाच तो विद्या समजतो. जोड्या बदलतात व "ऑल द बेस्ट' नावाची तुफान एक्स्प्रेस भरधाव सुटते...
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15362.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15362.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4c59df7d38b65781eea6818ac1fce07664f540a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15362.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑल सोल्स डे किव्हा सर्व आत्मा दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे २ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व अत्म्च्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो.[१] हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे शेवटच्या दिवस म्हणून साजरा केला जाते.
+मृत लोकांना लक्षात ठेवण्याचा दिवस असला तरीही ख्रिश्चन आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मृत आत्मा त्या दिवशी भेटायला येतात, असा ख्रिश्चन लोकांचा विश्वास आहे. [२] मृत लोकांच्या आठवणात विशेष व्यंजन, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करून त्याला मांडले जाते. हे हिंदू धर्मातील पितृपक्ष सारखी प्रथा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15364.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15364.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80f6f9c4100a61d4a52de29e2aa14fe7fb703dee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15364.txt
@@ -0,0 +1,62 @@
+
+हॉकी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील पाच वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची हॉकी स्पर्धा १९८० पासून खेळवली जाऊ लागली. पुरूष हॉकी स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते १९८४ सालापर्यंत भारत व पाकिस्तान ह्या दक्षिण आशियाई देशांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु १९७६ च्या मॉंत्रियालामधील ऑलिंपिक स्पर्धेपासून हॉकीसाठी नैसर्गिक ऐवजी ॲस्ट्रोटर्फ हे कृत्रिम गवत लावून बनवलेली मैदाने वापरली जाऊ लागली. ह्यानंतर मात्र भारत व पाकिस्तान ह्या दोन्ही संघांच्या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. ह्या देशांच्या खेळाडूंना कृत्रिम गवतावरील वेगवान खेळासोबत जुळवून घेणे जमले नाही. १९८० च्या सुवर्ण पदकानंतर भारताला हॉकीच्या पुरूष अथवा महिला गटांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.
+
+तिरंदाजी •
+अॅथलेटिक्स •
+बॅडमिंटन •
+बेसबॉल •
+बास्केटबॉल •
+बीच व्हॉलीबॉल •
+बॉक्सिंग •
+कनूइंग •
+सायकलिंग •
+डायव्हिंग •
+इकेस्ट्रियन •
+हॉकी •
+तलवारबाजी •
+फुटबॉल •
+जिम्नॅस्टिक्स •
+हँडबॉल •
+ज्युदो •
+मॉडर्न पेंटॅथलॉन •
+रोइंग •
+सेलिंग •
+नेमबाजी •
+सॉफ्टबॉल •
+जलतरण •
+तालबद्ध जलतरण •
+टेबल टेनिस •
+ताईक्वांदो •
+टेनिस •
+ट्रायथलॉन •
+व्हॉलीबॉल •
+वॉटर पोलो •
+वेटलिफ्टिंग •
+कुस्ती
+आल्पाइन स्कीइंग •
+बायॅथलॉन •
+बॉबस्ले •
+क्रॉस कंट्री स्कीइंग •
+कर्लिंग •
+फिगर स्केटिंग •
+फ्रीस्टाईल स्कीइंग •
+आइस हॉकी •
+लुज •
+नॉर्डिक सामायिक •
+शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग •
+स्केलेटन •
+स्की जंपिंग •
+स्नोबोर्डिंग •
+स्पीड स्केटिंग
+बास्क पेलोटा •
+क्रिकेट •
+क्रोके •
+गोल्फ •
+जु दे पौमे •
+लॅक्रॉस •
+पोलो •
+रॅकेट्स •
+रोक •
+रग्बी युनियन •
+रस्सीखेच •
+वॉटर मोटोस्पोर्ट्स
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15370.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15370.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30321c3bfc389784c5d0565d67ba4393441371ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15370.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+माउंट ऑलिंपस (ग्रीक: Όλυμπος) हा ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची २,९१९ मी. (९५७० फूट) आहे. हा पर्वत थेसालोनिकी शहरापासून १०० किमी अंतरावर स्थित आहे. ग्रीक दंतकथेनुसार हा पर्वत देवांचे घर आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1539.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1539.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d40d2e094f3527429880fba2ec156ea039e57cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1539.txt
@@ -0,0 +1 @@
+अखलाकुर रहमान किडवाई (जुलै १, इ.स. १९२० - ) हा भारतीय राजकारणी आहे. हा २००४ ते २००९ पर्यंत हरियाणाचा राज्यपाल होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15437.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15437.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f067aa88e23c0849254a5f3649a7d0d25d2755f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_15437.txt
@@ -0,0 +1,64 @@
+
+वेटलिफ्टिंग हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून तीन अपवाद वगळता प्रत्येक वेळा खेळवला गेला आहे. महिलांचे वेटलिफ्टिंग २००० सालच्या स्पर्धेपासून भरलवे जात आहे.
+खेळाडूच्या वजनानुसार तो खालीलपैकी एका वर्गात घातला जातो.
+भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने २००० सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये ६९ किलो गटात कांस्य पदक जिंकले होते.
+
+तिरंदाजी •
+अॅथलेटिक्स •
+बॅडमिंटन •
+बेसबॉल •
+बास्केटबॉल •
+बीच व्हॉलीबॉल •
+बॉक्सिंग •
+कनूइंग •
+सायकलिंग •
+डायव्हिंग •
+इकेस्ट्रियन •
+हॉकी •
+तलवारबाजी •
+फुटबॉल •
+जिम्नॅस्टिक्स •
+हँडबॉल •
+ज्युदो •
+मॉडर्न पेंटॅथलॉन •
+रोइंग •
+सेलिंग •
+नेमबाजी •
+सॉफ्टबॉल •
+जलतरण •
+तालबद्ध जलतरण •
+टेबल टेनिस •
+ताईक्वांदो •
+टेनिस •
+ट्रायथलॉन •
+व्हॉलीबॉल •
+वॉटर पोलो •
+वेटलिफ्टिंग •
+कुस्ती
+आल्पाइन स्कीइंग •
+बायॅथलॉन •
+बॉबस्ले •
+क्रॉस कंट्री स्कीइंग •
+कर्लिंग •
+फिगर स्केटिंग •
+फ्रीस्टाईल स्कीइंग •
+आइस हॉकी •
+लुज •
+नॉर्डिक सामायिक •
+शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग •
+स्केलेटन •
+स्की जंपिंग •
+स्नोबोर्डिंग •
+स्पीड स्केटिंग
+बास्क पेलोटा •
+क्रिकेट •
+क्रोके •
+गोल्फ •
+जु दे पौमे •
+लॅक्रॉस •
+पोलो •
+रॅकेट्स •
+रोक •
+रग्बी युनियन •
+रस्सीखेच •
+वॉटर मोटोस्पोर्ट्स
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1546.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1546.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cbf3cb16c5acd36e0fdec22bfac78eda8db76d7a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1546.txt
@@ -0,0 +1 @@
+अखिल भारतीय हिंदू महासभा ही भारतातील हिंदुराष्ट्रवादी संघटना होती. मुस्लिम लीग व धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या धार्मिक-राजकीय भूमिकेविरोधात हिंदूंचे राजकीय प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने अ.भा. हिंदू महासभेची १९१५ साली स्थापना झाली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1552.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1552.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8769734e02c7d0c3431190a00f6496d98d3dfbb0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1552.txt
@@ -0,0 +1,43 @@
+तिसरी आघाडी (2008-2010)
+
+अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) (Tamil: அனைத்து இந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம்: अनैत्तु इंदिय अण्णा दिराविड मुन्नेट्र कळगम) हा तमिळनाडूतील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.त्याची स्थापना तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नट मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (एम्.जी. रामचंद्रन्) यांनी केली. रामचंद्रन हे १९७२ पर्यंत तमिळनाडूचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री आणि सी.एन.अण्णादुराई यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. एमजीआर, ज्यांना नवीन पक्ष सुरू करायचा होता, त्यानंतर अनकापुथूर रामलिंगम यांनी 'एडीएमके' नावाने नोंदणी केलेल्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ‘मी एका सामान्य स्वयंसेवकाने सुरू केलेल्या पक्षात सामील झालो’ आणि रामलिंगम यांना वरिष्ठ सभागृहाचे सदस्य (MLC) पद दिले.[ संदर्भ हवा ]
+३० एप्रिल १९७३ रोजी नव्या पक्षाने 'दोन पाने' हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.१६ मे १९७६ रोजी रामचंद्रन यांनी पक्षाचे नाव बदलून 'अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम' हे ठेवले. त्यादरम्यान अ.भा.अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष बनला. एम.जी.रामचंद्रन यांनी एम.करुणानिधी यांच्या सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे केंद्र सरकारने करुणानिधींचे सरकार १९७६मध्ये बरखास्त केले.[१]
+जून १९७७ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या.त्यात अभाअण्णाद्रमुक पक्षाने २३४ पैकी १३० जागा जिंकल्या तर द्रमुक पक्षाने ४८ जागा जिंकल्या. एम.जी.रामचंद्रन स्वतः अरुपकोट्टाई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ३० जून १९७७ रोजी त्यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.[२] दरम्यान काँग्रेस आणि द्रमुक पक्षातले संबंध सुधारले आणि अभाअण्णाद्रमुक इंदिरा काँग्रेसपासून दूर गेला. काँग्रेस आणि द्रमुक पक्षांनी १९८० च्या लोकसभा निवडणुका युती करून लढवल्या. या निवडणुकांमध्ये अण्णाद्रमुकचा मोठा पराभव झाला. काँग्रेस आणि द्रमुक युतीने ३९ पैकी ३६ जागा जिंकल्या तर अभाअण्णाद्रमुक पक्षाला केवळ २ जागा जिंकता आल्या.[३]
+सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरा गांधींनी विरोधी पक्ष सत्तेत असलेली अनेक राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात रामचंद्रन यांचे सरकारही बरखास्त झाले. मे १९८० मध्ये राज्य विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये २३४ पैकी १२९ विधानसभा जागा जिंकून सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची भरपाई पक्षाने केली. काँग्रेस-द्रमुक युतीने ६८ जागा जिंकल्या. ९ जून,१९८० रोजी .एम.जी.रामचंद्रन यांनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. रामचंद्रन यांची तमिळ जनतेमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांच्या पक्षाशी इंदिरा गांधींनी संबंध सुधारले.[ संदर्भ हवा ] इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरच्या १९८४ मधील लोकसभा निवडणुका आणि त्याबरोबरच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि अभाअण्णाद्रमुक पक्षाने युती करून लढवल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या युतीने ३९ पैकी ३७ तर विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी १९३ जागा जिंकल्या. पक्षाचे नेते .एम.तंबीदुराई यांची निवड ८व्या लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून झाली. विशेष म्हणजे युतीने हे यश रामचंद्रन यांच्या अनुपस्थितीत मिळवले.[४] तब्येत ढासळल्यामुळे रामचंद्रन यांना ७ ऑंक्टोबर १९८४ रोजी मद्रासमधील (सध्याचे चेन्नाई) अपोलो हॉंस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे केलेल्या उपचारांनंतरही प्रकृती न सुधारल्यामुळे ५ नोव्हेंबर १९८४ रोजी ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले होते. राज्यात सर्वत्र रामचंद्रन यांची अभाअण्णाद्रमुक-काँग्रेस युती जिंकणार आणि द्रमुकचा धुव्वा उडणार असे वातावरण होते. त्यामुळे द्रमुकचे नेते .करुणानिधी यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. १० फेब्रुवारी १९८५ रोजी एम.जी. रामचंद्रन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे तिसऱ्यांदा हाती घेतली.[५]
+त्यानंतरच्या काळात .रामचंद्रन यांची प्रकृतीत चढउतार होत राहिले. उपचारांसाठी ते वेळोवेळी अमेरिकेला जाऊन आले. तरीही जुलै १९८७ मध्ये राजीव गांधींच्या सरकारने श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या प्रश्नावर त्या देशाचे अध्यक्ष जुनियस जयवर्धने यांच्याशी केलेल्या श्रीलंका करारसंबंधीच्या वाटाघाटींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[ संदर्भ हवा ]
+डिसेंबर १९८७ मध्ये त्यांची प्रकृती आणखी बिघडली. राज्यात शोकाकुल वातावरण झाले. शेवटी २४ डिसेंबर १९८७ रोजी .एम.जी.रामचंद्रन यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्षात नेतृत्वावरून संघर्ष झाला. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जानकी रामचंद्रन या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांना पक्षाच्या दुसऱ्या नेत्या जयललिता यांनी आव्हान दिले.[ संदर्भ हवा ] परिणामी पक्षात फूट पडून जानकी रामचंद्रन यांचे सरकार जानेवारी १९८८ च्या शेवटी कोसळले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.[६]
+राज्य विधानसभेसाठी जानेवारी १९८९ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुका काँग्रेसने स्वतंत्रपणे लढवल्या. अभाअण्णाद्रमुक पक्षात पडलेली फूट आणि काँग्रेस पक्षाने त्याची सोडलेली साथ याचा फायदा द्रमुक पक्षाला झाला. निवडणुकीत द्रमुकने २३४ पैकी १५०, काँग्रेसने २६, जयललिता गटाने २७ तर जानकी रामचंद्रन गटाने २ जागा जिंकल्या. .करुणानिधींनी १३ वर्षांच्या खंडानंतर २७ जानेवारी १९८९ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[७]
+त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्षात जयललिता नेत्या बनल्या आणि वी.एन.जानकी नेतेपदाच्या शर्यतीत मागे पडल्या. राजीव गांधींच्या लक्षात आले की स्वतंत्र निवडणुका लढवून काँग्रेस पक्षाला फारसे काही साध्य झाले नाही आणि द्रमुकला सत्तेवर यायची संधी मिळाली.त्यामुळे नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका काँग्रेस आणि
+अभाअण्णाद्रमुक पक्षांनी युती करून लढवल्या. युतीने ३९ पैकी ३८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आणि द्रमुकचा मोठा पराभव झाला.[ संदर्भ हवा ]
+३० जानेवारी १९९१ रोजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारने करुणानिधींचे सरकार राज्यात आश्रय घेतलेल्या श्रीलंकेतील तमिळ अतिरेक्यांविरूद्ध पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे असा ठपका ठेवून बरखास्त केले. १९९१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका काँग्रेस आणि अभाअण्णाद्रमुक पक्षांनी युती करून लढवल्या. निवडणूक प्रचारादरम्यान श्रीपेरुम्बुदुर येथे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधीची हत्या झाली.त्यामुळे राज्यातील मतदान पुढे ढकलून १२ आणि १५ जून १९९१ रोजी झाले. त्यात अभाअण्णाद्रमुक-काँग्रेस युतीने अभूतपूर्व यश संपादन केले.युतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व ३९ जागा जिंकल्या तर विधानसभेच्या २३४ पैकी २२४ जागा जिंकल्या. तर द्रमुकला केवळ २ जागा मिळाल्या. २४ जून १९९१ रोजी जयललिता यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[ संदर्भ हवा ]
+जयललितांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली.त्यांच्या सरकारने मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले. त्यात सरकारी जमिनी जयललितांच्या संस्थेला बाजारभावापेक्षा कमी भावाने विकणे, ग्रामपंचायतींना दिलेल्या रंगीत दूरदर्शन संचांच्या वाटपात गैरव्यवहार, दारिद्र्यरेषेखालील लोकांना दिलेल्या साडया आणि धोतर यांच्या वाटपात गैरव्यवहार अशा अनेक आरोपांचा समावेश होता.[ संदर्भ हवा ] नोव्हेंबर १९९५ मध्ये जयललितांचे दत्तकपुत्र सुधाकरन यांचा विवाह झाला. त्यासाठी जयललितांनी सरकारी यंत्रणा स्वतःच्या खाजगी कामासाठी दावणीला लावल्याचा आरोप झाला.[ संदर्भ हवा ] त्यांच्या सरकारविरुद्ध जनमत जाऊ लागले. त्यातच तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार रजनीकांत यांनी जयललितांविरुद्ध बाजू घेऊन 'तमिळ जनतेने जयललितांना परत निवडून दिल्यास ईश्वर कधीच माफ करणार नाही' असे जाहीर विधान केले. या सर्वांचा परिणाम म्हणून १९९६ च्या निवडणुकींमध्ये अभाअण्णाद्रमुक-काँग्रेस युतीचा मोठा पराभव झाला. लोकसभेच्या ३९ पैकी सर्व जागांवर युतीचा पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी केवळ ६ जागा जिंकण्यात युतीला यश मिळाले. स्वतः जयललितांचा बारगूर मतदारसंघातून पराभव झाला. अभाअण्णाद्रमुक पक्षाची स्थापना झाल्यानंतर हा त्याचा सर्वात मोठा पराभव ठरला.[ संदर्भ हवा ]
+१५ मे १९९६ रोजी करुणानिधींनी मुख्यमंत्री झाले .त्यानंतर त्यांच्या सरकारने जयललितांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायचे आदेश दिले. स्वतः जयललिता आणि त्यांच्या सरकारमधील सेल्वगणपती, इंदिरा कुमारी यांच्यासारख्या मंत्र्यांना काही दिवस तुरुंगवास घडला.[ संदर्भ हवा ]
+नोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी हत्याकांडाच्या कटाची चौकशी करणाऱ्या जैन आयोगाचा अंतरिम अहवाल इंडिया टुडे या नियतकालिकाकडे फुटला. राजीव गांधींची हत्या करणाऱ्या एल.टी.टी.ई. या तमिळ अतिरेकी संघटनेला हातपाय पसरायला छुपी मदत केल्याबद्दल आयोगाने द्रमुक विरुद्ध ताशेरे ओढले आहेत असे इंडिया टुडेने जाहीर केले.[ संदर्भ हवा ] द्रमुक हा संयुक्त आघाडीचा घटकपक्ष होता आणि त्या पक्षाचे ३ मंत्री गुजराल सरकारमध्ये होते. काँग्रेस पक्षाने आयोगाचा अंतरिम अहवाल संसदेत सादर करण्याची मागणी केली. सरकारने अहवाल १९ नोव्हेंबर, १९९७ रोजी सादर केला. इंडिया टुडेने जाहीर केल्याप्रमाणे जैन आयोगाने खरोखरच द्रमुकविरुद्ध ताशेरे ओढले असल्याचे समजताच त्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची मागणी काँग्रेस पक्षाने केली. तसे न केल्यास पाठिंबा काढून घ्यायची धमकी काँग्रेस पक्षाने दिली. काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि पंतप्रधान गुजराल यांच्या दरम्यान या संदर्भात आठवडाभर पत्रव्यवहार झाला. मात्र गुजराल यांनी काँग्रेस पक्षाची मागणी अमान्य केली. २८ नोव्हेंबर १९९७ रोजी काँग्रेस पक्षाने गुजराल सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान गुजराल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कोणतेही पर्यायी सरकार स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती नारायणन यांनी डिसेंबर ४, १९९७ रोजी ११वी लोकसभा बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.[ संदर्भ हवा ]
+जयललितांनी द्रमुक-तमिळ मनिला काँग्रेस युतीविरूद्ध अभाअण्णाद्रमुक-पटटाली मक्कल काची- भारतीय जनता पक्ष- मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम-तमाझिगा राजीव काँग्रेस आणि जनता पक्ष अशी आघाडी उभारली.जयललितांच्या ६ पक्षांच्या या आघाडीस ३९ पैकी ३० तर द्रमुक- तमिळ मनिला काँग्रेस युतीला ९ जागी विजय मिळाला.त्यानंतर केंद्रात स्थापन झालेल्या भाजपप्रणित सरकारमध्ये अभाअण्णाद्रमुक सामील झाला. पक्षाचे ४ मंत्री वाजपेयी सरकारमध्ये समाविष्ट झाले. ८ व्या लोकसभेचे उपाध्यक्ष .एम.तंबीदुराई कायदामंत्री झाले. त्याव्यतिरिक्त .एस.आर.मुथय्या हे कॅंबिनेटमंत्री तर आर.के.कुमार आणि के.आर.जनार्दनन हे राज्यमंत्री झाले.[ संदर्भ हवा ]
+अभाअण्णाद्रमुक पक्षाने वाजपेयी सरकारपुढे मोठया प्रमाणावर प्रश्न निर्माण केले.जयललितांनी कधी करुणानिधी सरकार बरखास्त करायची मागणीवरून तर कधी कावेरी पाणीवाटपप्रश्नावरून सरकारवरचा दबाव कायम ठेवला.त्यांची समजूत काढायला वाजपेयींना कधी जसवंतसिंग तर कधी जॉर्ज फर्नान्डिस यांना चेन्नाईला पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ]
+३० मार्च १९९९ रोजी सुब्रमण्यम स्वामींनी आयोजित केलेल्या चहा पार्टीत जयललिता आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघीही उपस्थित राहिल्या आणि भविष्यात होणाऱ्या घटनांची नांदी जयललितांच्या 'राजकीय भूकंपाने होणार आहे' या वाक्याने लागली.[ संदर्भ हवा ] अभाअण्णाद्रमुक पक्षाने नौदलप्रमुख विष्णू भागवत उचलबांगडी प्रकरणी संरक्षणमंत्री जॉंर्ज फर्नांडिस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर श्रीलंकेतील एल.टी.टी.ई. या अतिरेकी संघटनेशी त्यांचे लागेबांधे आहेत असा आरोप केला.[ संदर्भ हवा ] जॉंर्ज फर्नांडिस यांच्यावर विष्णू भागवत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करायला संयुक्त संसदीय समिती नेमावी आणि विष्णू भागवत यांना परत नौदलप्रमुख पदावर नियुक्त करावे अशीही मागणी पक्षाने केली अन्यथा केंद्रातील भाजपप्रणित आघाडीचा पाठिंबा काढून घ्यायची धमकी पक्षाने दिली. पण पंतप्रधान वाजपेयींनी या मागण्यांची पूर्तता करायला ठामपणे नकार दिला. शेवटी १४ एप्रिल १९९९ रोजी जयललितांनी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांची भेट घेऊन वाजपेयी सरकारचा पाठिंबा अभाअण्णाद्रमुक पक्षाने काढून घेतला आहे असे पत्र दिले. वाजपेयींनी १५ एप्रिल रोजी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर दोन दिवस चर्चा होऊन १७ एप्रिल रोजी त्यावर मतदान झाले. ठराव २६९ विरुद्ध २७० अशा एका मताने फेटाळला गेला आणि वाजपेयींनी राजीनामा दिला.[ संदर्भ हवा ]
+त्यानंतर अभाअण्णाद्रमुक पक्ष पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष बनला तर द्रमुक भाजप आघाडीत सामील झाला.[ संदर्भ हवा ]
+१९९९ च्या लोकसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप यांच्याशी युती करून लढवल्या.२००१ च्या राज्य विधानसभा निवडणुकींसाठी अभाअण्णाद्रमुक-काँग्रेस-तमिळ मनिला काँग्रेस-भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी मजबूत आघाडी जयललितांनी उभारली.मात्र त्याआधी तमिळनाडूतील विशेष न्यायालयाने जयललितांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा केली.[ संदर्भ हवा ] जयललितांनी त्याविरूद्ध उच्च न्यायालयात अपील करून शिक्षेला स्थगिती मिळवली. पण कायद्याप्रमाणे जयललिता मे २००१ च्या निवडणुका लढवू शकल्या नाहित. त्यांच्या आघाडीने २३४ पैकी १९६ जागा जिंकल्या.[ संदर्भ हवा ] जयललिता स्वतः निवडणुका लढवायला अपात्र ठरल्यामुळे त्यांना राज्यपाल सरकार स्थापण्यासाठी बोलवणार नाहीत असा अंदाज होता. पण राज्यपाल मीर साहेबा फातिमा बिवी यांनी जयललितांनाच सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करून १४ मे २००१ रोजी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज्यपालांच्या त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.[ संदर्भ हवा ]
+जयललिता सत्तेवर आल्यावर करुणानिधींना तुरुंगात डांबून त्यांच्यावर सूड उगवतील अशी सर्वांची अटकळ होती.आणि झालेही तसेच. ३० जून २००१ रोजी मध्यरात्री पोलिसांनी करुणानिधी आणि त्यांचे पुत्र स्टॅंलिन यांना चेन्नाई शहरात बांधलेल्या फ्लायओव्हर ब्रीज बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून, तर केंद्रीय मंत्री मुरासोली मारन आणि टी.आर.बालू यांना पोलीस कारवाईत अडथळा आणल्याबद्दल अटक केली .त्यावेळी पोलिसांनी ७८ वर्षांच्या करुणानिधींना अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप झाला, त्याचा देशभरात निषेध झाला. जयललितांचे सरकार बरखास्त करायचीही मागणी उठली.[ संदर्भ हवा ]
+२४ सप्टेंबर २००१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जयललितांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करायचा तत्कालीन राज्यपाल मीर साहेबा फातिमा बिवी यांचा निर्णय रद्दबादल ठरवला. त्यानंतर जयललितांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ.पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर २००१ मध्ये न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणातून जयललितांची निर्दोष मुक्तता केली आणि त्यांचा निवडणुका लढवायचा मार्ग मोकळा झाला. २४ फेब्रुवारी २००२ रोजी आंदिपट्टी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक जिंकून जयललितांनी आपल्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्यातील सर्व अडसर दूर केले. २ मार्च २००२ रोजी ओ.पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि जयललिता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनल्या.[ संदर्भ हवा ]
+जयललितांनी मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीत संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. त्यांनी धर्मांतरावर बंदी घातली, त्यामुळे मुसलमान आणि ख्रिश्चन त्यांच्यावर नाराज झाला. तसेच पोटा कायद्याखाली मरुमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सरचिटणीस व्ही.गोपालस्वामी (वायको) यांना तुरुंगात टाकण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला.[ संदर्भ हवा ]
+२००४ च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी द्रमुक पक्षाने भाजपची साथ सोडली. जुने वैर विसरून जयललितांच्या अभाअण्णाद्रमुक पक्षाने भाजपशी पुन्हा एकदा युती केली. पण वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे जनमत अभाअण्णाद्रमुक पक्षाविरुद्ध गेले होते.लोकसभा निवडणुकीत अभाअण्णाद्रमुक-भाजप आघाडीचा धुव्वा उडाला.[ संदर्भ हवा ] नंतर, 2006च्या विधानसभा निवडणुकीत, त्रिशंकू विधानसभेच्या मीडिया अनुमानांना न जुमानता, AIADMK, फक्त MDMK आणि इतर काही लहान पक्षांच्या पाठिंब्याने लढून, DMKच्या 96च्या तुलनेत 61 जागा जिंकल्या आणि सत्तेतून बाहेर ढकलले गेले. पीएमके आणि डाव्या आघाडीची डीएमकेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी.[ संदर्भ हवा ] 2009च्या लोकसभा निवडणुकीत AIADMKच्या निवडणुकीतील उलथापालथ सुरूच राहिली. तथापि, पक्षाची कामगिरी 2004 मधील पराभवापेक्षा चांगली होती आणि नऊ जागा जिंकण्यात यश मिळाले.DMK सरकारवर व्यापक भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या आरोपांनंतर, 2011च्या विधानसभा निवडणुकीत, पक्षाने, डाव्या आणि अभिनेता-राजकारणी बनलेल्या विजयकांत यांच्या देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) सारख्या पक्षांसोबत युती करून, 202 जागा जिंकल्या. , AIADMK ने 150 जिंकले. जयललिता यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[ संदर्भ हवा ]
+पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात, एआयएडीएमकेने एन. रंगास्वामी यांच्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस (AINRC) आणि 2011ची विधानसभा निवडणूक जिंकली, जी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या समांतर घेण्यात आली होती. तथापि, ते नवनिर्वाचित AINRCच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत AIADMKची चांगली निवडणूक कामगिरी कायम राहिली. मित्रपक्षांशिवाय लढत, AIADMK ने तामिळनाडू राज्यातील 39 पैकी 37 जागांवर अभूतपूर्व विजय मिळवला, तो संसदेत तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.[ संदर्भ हवा ]
+27 सप्टेंबर 2014 रोजी, जयललिता यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांचे सहकारी व्हीके शशिकला, इलावरासी आणि व्ही. एन. सुधाकरन यांच्यासह दोषी ठरवले आणि त्यांना चार वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. जयललिता यांना 100 कोटी रुपये आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या खटल्याचा राजकीय परिणाम झाला कारण न्यायालयाच्या शिक्षेमुळे सत्ताधारी मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले असे हे पहिले प्रकरण होते.[ संदर्भ हवा ]
+तिच्या राजीनाम्यामुळे ओ. पनीरसेल्वम यांनी 29 सप्टेंबर 2014 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जयललिता यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आणि जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑक्टोबर 2014 रोजी जामीन मंजूर केला. 11 मे 2015 रोजी, कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने सांगितले की तिला त्या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आणि पुन्हा पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[ संदर्भ हवा ]
+2016च्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांशिवाय लढत, AIADMK ने 234 पैकी 135 जागांवर विजय मिळवला. 23 मे 2016 रोजी जयललिता यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[ संदर्भ हवा ]
+22 सप्टेंबर 2016 रोजी तिला ताप आणि डिहायड्रेशनमुळे चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दीर्घ आजारानंतर 5 डिसेंबर 2016 रोजी तिचे निधन झाले.[ संदर्भ हवा ]
+तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पलीकडे विस्तार
+जयललिता यांच्या राजवटीत, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पलीकडे पसरला. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये राज्य एककांची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे, महाराष्ट्र, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि तेलंगणा यासारख्या ठिकाणी, तमिळ लोक उपस्थित असलेल्या देशांमध्येही पक्षाचे अनुयायी आहेत.[ संदर्भ हवा ]
+कर्नाटकमध्ये, पक्षाचे राज्य विधानसभेत 1983 ते 2004 पर्यंत सदस्य होते आणि बंगळुरू आणि कोलार या तमिळ भाषिक भागात त्यांचा प्रभाव आहे.
+आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये, पक्षाने काही विधानसभेच्या निवडणुका लढवल्या, परंतु कोणत्याही निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.5 डिसेंबर 2016 रोजी जे. जयललिता यांच्या निधनानंतर, 16 डिसेंबर 2016 रोजी त्यांच्या दीर्घकालीन मित्र व्ही. के. शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीस म्हणून एकमताने निवड करण्यात आली.5 फेब्रुवारी 2017 रोजी त्यांची मुख्यमंत्री म्हणून विधानसभेच्या नेत्या म्हणून निवड झाली.[ संदर्भ हवा ] ओ. पन्नीरसेल्वम यांनी व्ही. के. शशिकला यांच्या विरोधात बंड केले आणि तमिळनाडूच्या राजकारणात नवीन वळण आणून त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. जयललिता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे, व्ही.के. शशिकला यांना बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहात 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याआधी, तिने इडाप्पाडी के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेते (मुख्यमंत्री) म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]
+तिने तिचा पुतण्या आणि पक्षाचे माजी कोषाध्यक्ष T. T. V. Dhinakaran यांची AIADMK पक्षाच्या उप सरचिटणीसपदी नियुक्ती केली. [ संदर्भ हवा ] 123 आमदारांच्या पाठिंब्याने एडप्पाडी के. पलानीस्वामी तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.23 मार्च 2017 रोजी, भारताच्या निवडणूक आयोगाने दोन गटांना स्वतंत्र पक्ष चिन्हे दिली; ओ. पनीरसेल्वम यांचा गट AIADMK (पुरातची थलैवी AMMA) म्हणून ओळखला जातो, तर एडप्पाडी के. पलानीस्वामी यांचा गट AIADMK (AMMA) म्हणून ओळखला जातो.[ संदर्भ हवा ]
+जयललिता यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या डॉ. राधाकृष्णन नगर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. परंतु, सत्ताधारी AIADMK (AMMA) ने मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचे पुरावे समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक रद्द केली.[ संदर्भ हवा ] 17 एप्रिल 2017 रोजी, दिल्ली पोलिसांनी आरके नगर येथील पोटनिवडणुकीसाठी AIADMK (AMMA)चे उमेदवार असलेले दिनकरन यांच्याविरुद्ध AIADMKच्या निवडणूक चिन्हासाठी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपासंदर्भात गुन्हा दाखल केला.[ संदर्भ हवा ] तथापि, तीस हजारी विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला कारण कथितपणे लाच घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्याची ओळख पटवण्यात पोलीस अपयशी ठरले.[ संदर्भ हवा ]
+T.T.V. दिनाकरन यांनी 5 ऑगस्ट 2017 रोजी त्यांचे पक्षकार्य सुरू केले. तथापि, मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांचा दिनकरन यांच्याशी मतभेद झाला आणि त्यांनी टी.टी.व्ही.ची नियुक्ती जाहीर केली. उपसरचिटणीस म्हणून दिनाकरन यांची निवड अवैध ठरली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे T.T.V. दिनकरन असा दावा करतात की "आम्ही खरे AIADMK आहोत आणि त्याचे 95% कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत."21 ऑगस्ट 2017 रोजी, O. पन्नीरसेल्वम आणि एडाप्पाडी के. पलानीस्वामी हे दोन्ही AIADMK गट विलीन झाले आणि O. पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थ मंत्रालय आणि AIADMKचे समन्वयक म्हणून शपथ घेतली.[ संदर्भ हवा ] त्यांच्याकडे गृहनिर्माण, ग्रामीण गृहनिर्माण, गृहनिर्माण विकास, झोपडपट्टी क्लिअरन्स बोर्ड आणि निवास नियंत्रण, नगर नियोजन, शहरी विकास आणि चेन्नई महानगर विकास प्राधिकरणाचे विभाग आहेत. 4 जानेवारी 2018 रोजी, ओ. पनीरसेल्वम यांची तामिळनाडू विधानसभेत सभागृह नेते म्हणून निवड झाली.[ संदर्भ हवा ]
+12 सप्टेंबर 2017 रोजी, AIADMK जनरल कौन्सिलने व्ही.के. शशिकला यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि अधिकृतपणे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, तरीही त्यांच्याद्वारे पक्षाच्या पदांवर नियुक्त केलेल्या प्रमुख सदस्यांना त्यांचे कार्य चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याऐवजी, दिवंगत जे. जयललिता यांना AIADMKचे चिरंतन सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले.[ संदर्भ हवा ]
+दोन AIADMK गटांच्या विलीनीकरणानंतर, 22 एप्रिल 2017 रोजी 19 आमदारांनी पदच्युत उप सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांच्या निष्ठेने राज्यपालांना पत्रे सादर केली, मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांच्यावर विश्वास नसल्याचा आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला. AIADMK चीफ व्हिपच्या शिफारशीवरून त्या 19 पैकी 18 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पदासाठी अपात्र ठरवले होते. [ संदर्भ हवा ] प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, चेन्नईच्या उच्च न्यायालयाने सभापतींचे आदेश कायम ठेवले आणि संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत पोटनिवडणुका झाल्या. भारताच्या निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर 2017 रोजी ओ. पन्नीरसेल्वम आणि एडप्पाडी के. पलानीस्वामी कॅम्प यांना दोन पानांचे चिन्ह मंजूर केले.[ संदर्भ हवा ]
+सरकारने केलेल्या लोकप्रिय उपाययोजना असूनही, 2019च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाने, पुन्हा भाजपसोबत युती करून, राज्यातून 39 लोकसभेच्या जागा जिंकून अपमानित केले. सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स (SPA), राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या DMK-नेतृत्वाखालील आघाडीने 38 जागा जिंकून निवडणुकीत विजय मिळवला.[ संदर्भ हवा ]
+नंतर, 2021च्या विधानसभा निवडणुकीत, AIADMK ने त्याच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काही इतर लहान पक्षांच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली, DMKच्या 133 जागांच्या तुलनेत 66 जागा जिंकल्या आणि DMK ने सत्तेतून बाहेर ढकलले. धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी. निवडणुकीनंतर AIADMK विधानसभेत विरोधी पक्षाचा प्रमुख पक्ष म्हणून उदयास आला.[ संदर्भ हवा ] 11 मे 2021 रोजी, पक्षाचे संयुक्त समन्वयक एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आणि 14 जून 2021 रोजी, पक्ष समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांनी तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून मान्यता दिली. विधानसभेचे अध्यक्ष एम. अप्पावू यांनी.[ संदर्भ हवा ]
+नोव्हेंबर २००४ मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना एका खून खटल्यात अटक करायचा जयललिता सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला.[ संदर्भ हवा ]
+२००६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अभाअण्णाद्रमुक पक्षाने वायको यांच्या मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाशी मतभेद संपवून युती केली. निवडणुकीत अभाअण्णाद्रमुक-मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम युतीने २००४ च्या मानहानीकारक पराभवाची काही अंशी भरपाई केली, पण युतीला विधानसभेत बहुमत मिळवता आले नाही.द्रमुक प्रणीत आघाडीला २३४ पैकी १६३ तर अभाअण्णाद्रमुक-मरूमलार्चि द्रविड मुन्नेत्र कळघम युतीला ६७ जागा मिळाल्या. १४ मे २००६ रोजी एम.करुणानिधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.[ संदर्भ हवा ]
+2021 पासून अभाअण्णाद्रमुक पक्ष राज्य विधानसभेत प्रमुख विरोधीपक्ष झाला.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1568.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1568.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f00988c45f90708efaf0fe2cbdf2fa2cee4e8bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1568.txt
@@ -0,0 +1 @@
+अखिल भारतीय जन संघ हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1578.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3916de1566badebff9a956ef8293b4f71a2e00f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1578.txt
@@ -0,0 +1,3 @@
+देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात ‘अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. प्रसिद्ध खंजिरीवादक व समाज प्रबोधन कीर्तनकार सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते.
+संमेलनाचे मुख्य प्रवर्तक डॉ. महेंद्र धावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातून सुमारे पाच हजार प्रतिनिधींचा संमेलनात सहभाग होता. त्याप्रसंगी एकूण सहा परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या द्वारे वारकरी संतांची स्वराज्य स्थापनेमागील भूमिका, बहुजनांची लोककला आणि संस्कृती, प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थिती, जाती निर्मूलनासाठी संतांचा दृष्टिकोन व संतांचा इतिहास आणि एकविसाव्या शतकापुढील आव्हाने आदी विषय हाताळण्यात आले.
+संत साहित्य संमेलन , मराठी साहित्य संमेलने
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1592.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1592.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..609681adc87a97723aad7eabc36fec4f6f424905
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1592.txt
@@ -0,0 +1,24 @@
+१९६०साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.
+वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात.
+मराठी साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ. २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर. ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद. महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे १९८६, १९९८ आणि २०१० या साली तीन तीन वर्षांकरिता आले होते. २०१३साली ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे.
+सर्व मराठी भाषिक मुलुख एका राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य ह्या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसकट वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची मिरज येथे बैठक होण्यात झाली. कविवर्य अनिल उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्था मिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला 'मराठी साहित्य महामंडळ' असे नाव द्यावे अशी अनिलांनीच सूचना केली.[१]
+महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात.
+या चारही संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष प्रा. दत्तो वामन पोतदार हे होते. १९६२मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाषा लेखनाचे काही नियम तयार केले तेच मराठी शुद्धलेखनाचे नियम होत. हे नियम १९६२ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण, यांनी सरकारच्या वतीने स्वीकारले. हे महामंडळाने केलेले भाषाविषयक पहिले काम होय.
+दरवर्षी महामंडळ आपला स्थापना दिवस साजरा करीत असते. महनीय वक्त्यांचे भाषण आणि दिवसभराचे चर्चासत्र असे त्याचे स्वरूप असते. ज्या मोठ्या लेखकांची किंवा विद्वानांची साहित्य संमेलनाचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष होण्याची इच्छा नाही अशा लेखकांचा सन्मान व्हावा म्हणून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महनीय वक्ता म्हणून अशा साहित्यिकाला सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी एखाद्या वाङ्मय प्रकाराचा किंवा त्या त्या कालखंडातील वाङ्मयावर चर्चा घडवून आणली जाते.
+महाराष्ट्रात वेळोवेळी भाषाविषयक किंवा संस्कृतीविषयक जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा समाजाकडे किंवा शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत असते.
+महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद भरवीत असे. या संमेलनांना 'महाराष्ट्र साहित्य संमेलन` असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमलेन भरवावे असा निर्णय १९६४मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय.
+प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे संमेलनाचा अनुक्रमांक जुन्यावरूनच पुढे असा चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले. तेच आजवर चालू आहे.
+अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :
+१. मराठी साहित्य संघ (मुंबई) -कार्यक्षेत्र मुंबई शहर व उपनगरे. आजीव सभासद २०००. मतदारसंख्या १७५.
+२ महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) -कार्यक्षेत्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश (एकूण १४ जिल्हे). आजीव सभासद : ९०००. मतदारसंख्या १७५.
+३. मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) -कार्यक्षेत्र मराठवाडा (आठ जिल्हे). आजीव सभासद २४००. मतदारसंख्या १७५.
+४. विदर्भ साहित्य संघ (नागपूर)-कार्यक्षेत्र विदर्भ (११ जिल्हे). आजीव सभासद ६०००. मतदारसंख्या १७५.
+या संस्थेचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हे, नवी मुंबई, ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही.
+साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्न नाही.
+अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व महामंडळाच्या चार घटक संस्था, तसेच वर नावे दिलेल्या पण संलग्न नसलेल्या दोन संस्था यांना दरवर्षी रु.५ लाख इतके अनुदान ’महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती महामंडळ’ या सरकारी संस्थेमार्फत देण्यात येते. शिवाय प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुमारे २५ लाख रुपयांचे अनुदान असते. भारताबाहेर भरलेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनांनासुद्धा सरकारी अनुदान मिळाले आहे.
+महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या ज्या साहित्य संस्था महाराष्ट्रालगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या, त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा, मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार केला आणि त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयानुसार मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्यानंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रूपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले. मात्र या संस्थांच्या सभासदांना मताधिकार नाही.
+साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बरीच वर्षे दत्तो वामन पोतदार हेच महामंडळाचे अध्यक्ष होते. काही वर्षांनंतर(?) महामंडळाचे पदाधिकारी निवडणुकीने ठरू लागले. आणखी काही वर्षे गेल्यानतर(?) महामंडळाचे कार्यालय एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी ते चारही घटक संस्थांकडे म्हणजे मूळ संस्थांकडे फिरते असावे असा निर्णय महामंडळाने घेतला आणि त्यानंतर प्रत्येक तीन वर्षांनी संस्थांच्या ज्येष्ठतेनुसार पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या क्रमाने हे कार्यालय दर तीन वर्षांनी स्थलांतरित होणे सुरू झाले.
+आतापर्यंत दत्तो वामन पोतदार, वि.भि.कोलते(एक महिन्याकरिता), कवि अनिल, गंगाधर गाडगीळ श्री.पु.भागवत, राजेंद्र बनहट्टी, सुरेश द्वादशीवार, डॉ. सुधीर रसाळ, वसुंधरा पेंडसे-नाईक, गं.ना.जोगळेकर, मनोहर म्हैसाळकर हे अध्यक्ष झालेले आहेत. २००७ पासून श्री. कौतिकराव ठाले पाटील हे अध्यक्ष होते. १ एप्रिल २०१३ रोजी संस्थेचे कार्यालय पुण्यात आल्यानंतर माधवी वैद्य या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या होत्या. समहामंडळाचे कार्यालय नागपूरला आल्यानंतर ज्येष्ठ कवी-समीक्षक श्रीपाद भालचंद्र जोशी हे २०१६ ते २०१९ या काळासाठी अध्यक्ष झाले आहेत.
+२०१३ सालापूर्वी महामंडळाचे कार्यालय मुंबईत होते. तेव्हा कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार दर तीन वर्षांनी संस्थेचे कार्यालय एखाद्या घटकसंस्थेकडे जाते. त्याप्रमाणे ते १ एप्रिल २०१३ रोजी पुण्यात आले आहे. तेव्हापासून माधवी वैद्य या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. २०१७ साली डॉ. श्रीपाद जोशी हे अध्यक्ष आहेत.
+सध्या (इ.स. २०१२) प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अध्यक्ष, हैद्राबादच्या डॉ. विद्या देवधर महामंडळाच्या उपाध्यक्षा, मराठवाडयातील डॉ. अरुण प्रभुणे कोषाध्यक्ष तर श्री. कुंडलिक अतकरे हे कार्यवाह आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉ. वि.भा. देशपांडे, डॉ. माधवी वैद्य, श्री. मधु नेने, मुंबईच्या साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रा. सुहासिनी कीर्तीकर, श्रीमती कुंदा पडळकर, नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचे श्री. मनोहर म्हैसाळकर, प्रा. श्रीपाद भालचंद्र जोशी, श्रीमती शोभा उबगडे हे प्रत्येकी तीन सभासद आहेत. गुलबर्ग्याच्या कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे जे.एन.कदम, भोपाळच्या मध्यप्रदेश साहित्य संघाचे अनिल निगुडकर, पणजीच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सुरेश नाईक, विलासपूरच्या छत्तीसगड साहित्य संघाचे श्री. कपूर वासनिक आणि बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेच्या डॉ. वनिता ठाकूर हे प्रत्येकी एक एक सभासद आहेत. शिवाय साहित्य संमलेनाचा अध्यक्ष हा पदसिद्ध सभासद असतो. प्रत्येक वर्षात महामंडळाच्या किमान चार सभा होत असतात. आणि या सभांमधून सर्व निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेण्यात येतात.
+आता महामंडळ कार्यालय नागपूर येथे आहे. त्याचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1596.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1596.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f894c215d2ac1423e4e58c2b51752466c46a94f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1596.txt
@@ -0,0 +1,4 @@
+न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.
+अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने 96 साहित्य संमेलने घेतली असून घुमान येथे झालेले साहित्य संमेलन हे 88 वे साहित्य संमेलन होते. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.
+मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.
+माजी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून देणारी किमान चार पुस्तके आहेत, त्यांपैकी ही काही :
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1619.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1619.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cbf3cb16c5acd36e0fdec22bfac78eda8db76d7a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1619.txt
@@ -0,0 +1 @@
+अखिल भारतीय हिंदू महासभा ही भारतातील हिंदुराष्ट्रवादी संघटना होती. मुस्लिम लीग व धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या धार्मिक-राजकीय भूमिकेविरोधात हिंदूंचे राजकीय प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने अ.भा. हिंदू महासभेची १९१५ साली स्थापना झाली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1623.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1623.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa8b803c2a0a52e0f54b0345e42eede2b9b9f1e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1623.txt
@@ -0,0 +1 @@
+अखिलेंद्र मिश्रा हा एक भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन पात्र अभिनेता आहे[१] जो १९९० च्या दशकातील दूरदर्शन टेलिव्हिजन मालिका चंद्रकांता मधील क्रूरसिंग या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या इतर उल्लेखनीय कामांमध्ये १९९९ साली आलेल्या सरफरोश चित्रपटातील मिर्चीसेठच्या पात्राचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार नामांकित लगान या चित्रपटातही त्यांनी अर्जनची भूमिका साकारली होती. २००८ च्या हिंदू महाकाव्य रामायणाच्या टेलिव्हिजन रुपांतरात त्याने राक्षस राजा रावणाची भूमिका केली होती.[२][३][४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1644.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1644.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6f90ebec2e7bcc8d7b4f6381c900d93468d0cf81
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1644.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अगतस्त्यमला शिखर (मलयाळम: അഗസ്ത്യകൂടം) हे भारताच्या केरळ राज्यात असलेल्या नेय्यार अभयारण्यामधील शिखर आहे.
+याला अगतियार मलै, अगस्त्यारकूडम किंवा अगस्त्यकूडम या नावांनीही ओळखतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1663.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1663.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e14cd4e3d7d758112b3faf8ff3168d7ea6f329c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1663.txt
@@ -0,0 +1,11 @@
+अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषतः त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालॅंड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी पासून खोड काळे होते ते उपयुक्तांग आहे.
+हा एक सुगंधी वृक्ष आहे. यात कृष्णागरु, दाहागरु, काष्ठागरु, स्वादगरु, मंगल्यागरु इत्यादी उपभेद आहेत. देवासमोर भक्तिभावाने लावली जाणारी सुगंधी अगरबत्ती ही पूर्वी अगर वृक्षाच्या काण्डसारापासूनच तयार केली जात होती. म्हणूनच तिला ‘अगरबत्ती’ हे नाव मिळाले. अगरू म्हणजेच अॅक्विलारिया अॅगाल्लोचा. या झाडाच्या नैसर्गिक सुगंधी काण्डसाराच्या निर्यासापासून धूप करण्यास बनविलेली काडी म्हणजेच ‘अगरबत्ती’. आजच्या आधुनिक काळात अनेक प्रकारच्या कृत्रिम सुगंधी अगरबत्त्यांचा वापर वाढला आहे. त्याने सुगंधाचा क्षणिक आनंद मिळतो; परंतु पर्यावरण रक्षणाचा, वातावरण र्निजतुकीकरणाचा रक्षोघ्न गुण त्यात नाही म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने तरी खऱ्या अगरूचाच धुपनार्थ उपयोग करून वातावरण शुद्ध ठेवले पाहिजेत.
+या अगरूला बंगाल, गुजराथमध्ये अगर, तर पंजाबमध्ये ऊद म्हणतात. अगर निर्यासाच्या रंग व सुगंधावरून चार प्रकार आढळतात. १) कृष्णागरू, २) काष्ठागरू, ३) दहागरू, ४) मंगलागरू. हा अगरू वृक्ष उत्तर भारतात हिमालय, आसाम, मणिपूर, बांगलादेश, भूतान, ब्रह्मदेश, सुमाना येथे सहज सर्वत्र आढळतात. हा अगरू २० मीटपर्यंत उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो. याच्या बुंध्याची साल कागदाप्रमाणे पातळ असल्याने पूर्वी तिचा भूर्जपत्राप्रमाणे लिहिण्यासाठी उपयोग करीत असत. याचे खोड पांढरे पिवळसर व मऊ असते. त्याला गंध नसतो, पण हा वृक्ष जुना झाल्यावर कृमिमुळे किंवा एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे खोडाच्या आतील सालीत तैलीयराळ (एसिन) तयार होते. ज्यामुळे अगरू खोडात काळसर रंग, जडपणा व सुगंध निर्माण होते. हाच ‘कृष्णागरू’ होय. हा अतिशय सुगंधी, पाण्यात बुडणारा, जड, असा श्रेष्ठ अगरू असतो. जळताना अधिकच सुगंध दरवळतो. ५० वर्ष जुन्या वृक्षापासून ३-४ किलो अगरू निर्यास मिळतो.
+या अगरूच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा असून त्याचे खोड नरम असते. त्याचा औषधात उपयोग होतो. याची चव कडवट, तुरट, तेलकट असते. यापासून मिळणारे तेल त्वचारोगात लेप लावण्यासाठी वापरतात. सुगंधामुळे हे तेल उत्तेजक आहे. या तेलाचा कानात टाकून कर्णरोग निवारणासाठी उपयोग होतो. कोडाचे पांढरे डाग कमी होण्यास अगरू तेल लावतात. सांधेदुखीतही वेदनास्थानी तेल चोळतात. सर्दी, खोकला, दमा अशा श्वासाच्या विकारात अगरूचे १-२ थेंब तेल विडय़ाच्या पानात टाकून खायला देतात. नस्य करण्यास नाकातही थेंब टाकतात. बाजारात उपलब्ध अणूतेलातील अगरू हा महत्त्वाचा घटक आहे.
+अगरूची उत्पत्ती थंड प्रदेशात होते. याचा प्रमुख उपयोग शीत प्रशमन म्हणजेच थंडीपासून निवारण करणे होय. अगरु गरम असल्याने थंडीत याचा लेप लहान मुले, वृद्धलोक यांच्या तळ हातपाय, छातीवर, कापडावर लावतात किंवा अगरू तेल गरम करून चोळतात. मालीश करतात.
+मुखाची दरुगधी कमी करण्यास अगरूचा तुकडा सुपारीप्रमाणे तोंडात धरतात. याने अपचनाचे विकार, पोटाचा फुगारा व वायुदोष कमी होतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या शय्यामूत्रतेत म्हणजे झोपेत अंथरूण ओलं करणे यात दोन थेंब दुधात टाकून देतात. सुगंधी उटण्यातही अगरू वापरतात. वस्त्राला सुगंध येण्यास अगरूचा तुकडा कपडय़ात ठेवतात. अगरूपासून इसेन्स, परफ्यूम बनवितात. थकवा घालविण्यास याचे चूर्ण पाण्यात टाकून घेतल्यास याने हुशारी वाढून तरतरीतपणा येतो. असा अगरू औषधी उपयोगी असला तरी महाग आहे;
+भारतात मलयगिरी व दक्षिणेस
+सर्वसाधारण - सुगंधी असल्यामुळे धूप, अगरबत्ती, उटणे, फेस पॅक इत्यादींसाठी उपयोगी. यापैकी कृष्णागरु हा आर्द्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
+आयुर्वेदानुसार - दाह, वल्मीक, उठाणू इत्यादी रोगांवर
+अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशतः तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.
+अगरूला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1667.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1667.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..254cd06c96411a9a068b130f6510e4de108c942f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1667.txt
@@ -0,0 +1,7 @@
+अगस्ती (देवनागरी लेखनभेद: अगस्ति/अगस्त्य ; शास्त्रीय नाव: α Carinae, अल्फा कॅरिनी ; इंग्लिश: Canopus, कॅनोपस;) हा कराइना सौरमंडलाचा सर्वात तेजस्वी (प्रकाशमान) तारा आहे आणि पृथ्वीपासून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये व्याध ताऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. हा F श्रेणीचा तारा आहे आणि याचा रंग पांढरा किंवा पिवळा-पांढरा आहे. याची पृथ्वीपासून प्रतीत होणारी चमक (म्हणजेच "सापेक्ष कांतिमानता") - ०.७२ मैग्निट्यूड इतकी आहे, तसेच याची स्वतःतील चमक (म्हणजेच "निरपेक्ष कांतिमानता") - ५.५३ मापले जाते. अगस्ती पृथ्वीपासून जवळजवळ ३१० प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे.
+अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो.
+दर वर्षी साधारणपणे २८-२९ ऑगस्टला मुंबईच्या आकाशात अगस्तीचा उदय होतो आणि ३० मे/१ जूनला अस्त होतो. कन्याकुमारीला हे दिवस अनुक्रमे ८ ऑगस्ट-१९ जून, आणि श्रीनगरला ३० सप्टेंबर-२७ एप्रिल असतात.
+अगस्ती ताऱ्याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते, अशी समजूत आहे. यामागची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे असावी.:-
+पावसाळ्यात खूप पावसाने नद्या, सरोवरे यातील पाणी गढूळ होत असते. हळूहळू पाऊस जसाजसा कमी होतो तसतसे नद्या, जलाशयांतील पाणी स्थिर होते, गाळ, पाचोळा या स्थिर पाण्यात खाली बसतो. वर स्वच्छ पाणी रहाते, ते वापरास योग्य असते.
+महाभारतात अगस्ती ऋषींनी समुद्रप्राशन केल्याची कथा आहे. देव-दानवांमधील युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्तीने अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले.
+अगस्ती हा विंध्यपर्वत ओलांडून दक्षिणेकडे आलेला पहिला संस्कृतिप्रसारक होय. त्यानेच विंध्यपर्वतास वाढू नकोस, असे सांगितले. अगस्तीने फार प्रवास केलेला असावा. तीन आचमने करून त्याने सात समुद्र प्राशन केले, यातील अर्थ हा असेल की, तीन पर्यटनांत तो सात जलाशये ओलांडून आला. दंडकारण्यात प्रवेश करणारा पहिला ऋषी अगस्तीच होय.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1673.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1673.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..58f89d597c7c267f0a89e08a035da1b9e884cfb2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1673.txt
@@ -0,0 +1,11 @@
+अगस्त्य महर्षी (नामभेद: अगस्त्य, मैत्रावरुणी, अगस्ति;) हे वेद वाङ्मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तर्षींपैकी मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य हे वसिष्ठ ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. ‘अगस्त्य’ हे भगवान परमशिवांचेदेखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिळमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. ऋग्वेदामध्ये (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत काशीक्षेत्रातील त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.
+देवतागणांच्या विनंतीस मान देऊन अगस्त्यांनी काशीग्राम सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर ते दक्षिणेतच स्थायिक झाले. आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते. जगप्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्ये रामायण तथा महाभारत ह्या दोहोंमध्ये महर्षीं अगस्त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांबद्दल विस्मयकारक आख्यायिका आढळतात. रामायणामध्ये त्रेतायुगात प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळांत वनांत हिंडत असतांना नाशिकजवळ महर्षींच्या आश्रमात आले आणि त्यांना भेटले अशी एक कथा आहे. त्यावेळी महर्षींनी प्रभु रामचंद्रास ‘विरजा’ नामक शैवदीक्षा दिली, तसेच दक्षिणेत जाऊन लंकापती रावणाचा अत्याचार दूर करावयास सुचविले. एवढेच नव्हे तर लंकापतीस वश करून त्याचा अंत करण्याच्या हेतुपूर्तीसाठी अजोड, अमोघ शस्त्रास्त्रांसह कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता दिला. त्यांनीच भगवान प्रभु रामचंद्रास लंकागमनापूर्वी ‘आदित्यहृदयम्’ स्तोत्र उपदेशिले होते. त्यामुळे प्रभु रामचंद्राचा समरोत्साह दुणावला.
+अगस्त्य महर्षींनी उत्तरेकडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले तेंव्हा मार्गामध्ये ‘पोन्नि’ नामक एक पुरातन नदी त्यांसा आडवी आली. ती महर्षींच्यासह गर्वाने आणि अहंकाराने बोलत वादविवाद करू लागली. तेंव्हा कोपायमान होऊन महर्षींनी तिला स्वतःच्या मंत्रशक्तिबळाने एका कमंडलूमध्ये बद्ध केले. तसे केल्यानंतर महर्षी तपश्चर्येस बसले. तेंव्हा पोन्नि नदी कमंडलूच्या आतून सहाय्याकरता धावा करू लागली. हे पाहून भगवान श्रीगणेशाने एका कावळ्याचे रूप धारण केले. ज्या ठिकाणी महर्षी तपश्चर्या करत बसलेले होते, त्या ठिकाणी कावळ्याच्या रूपात भगवान श्रीगणेशाने उडत येऊन त्या कमंडलूस एक धक्का देऊन पाडले. त्यामुळे पोन्नि नदीची कमंडलूतून सुटका झाली आणि ती भूमिवर पुन्हा वाहू लागली. ते पाहून अगस्त्य महर्षींनी “कावळ्यामुळे वाहिलेली” अशा अर्थाचे नांव म्हणून त्या नदीचे नवे संस्कृत नामकरण “कावेरी” नदी असे केले. आज कावेरी नदी ही दक्षिणेत अगदी गंगेसमान धार्मिक महत्त्वाची मानली जाते.
+महाभारतात भगवान अगस्त्यांनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देवासुरयुद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले कालकेय दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर महर्षींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले. याबरोबरच त्यांनी नहुषाच्या शापाने विषसर्पस्वरूप झालेल्या वातापि नामक महादैत्यास भक्षून आपल्या जठराग्नीने पचवून, त्याचा सहोदर इल्वल ह्यास नेत्राग्नीद्वारा भस्मीकृत केले अशीही कथा आहे. भगवान श्री अगस्त्य महर्षी हे विंध्य पर्वताचे गुरू असल्याचा उल्लेख महाभारतात अन्यत्र आहे. प्राचीन काळी मेरु पर्वत हा साऱ्या पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून मान्यताप्राप्त होता. ह्याची उत्तुंगशिखरे पाहून ईर्ष्येने विंध्य पर्वत स्वतःची उंची मेरु पर्वतापेक्षा अधिक करण्याकरिता वाढवू लागला. ह्यामुळे पृथ्वीच्या सूर्यगमनामध्ये बाधा येऊन काळगणनेमध्ये अंतर पडू लागले. उंचीने सतत वाढत असल्यामुळे विंध्यास गर्व झाला. तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना ‘काहीतरी करा परंतु ह्यातून सोडवा’ अशी प्रार्थना केली. महर्षी दक्षिण दिशेस गमन करीत असताना विंध्य पर्वत त्यांस आडवा आला. गुरुतुल्य महर्षींच्या अद्भुत सिद्धी मनोमन जाणून विंध्य पर्वत त्यांच्यापुढे नमला आणि महर्षींच्या दक्षिणदिग्विजयासाठी त्याने त्यांना मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर महर्षींनी त्यास स्वतः पुनः उत्तर दिशेस परतेस्तोवर जैसा आहे तैसा असण्याची आज्ञा केली. परंतु महर्षी दक्षिणेकडून न परतल्यामुळे विंध्य नेहमीसाठीच विनतावस्थेत राहिला आणि त्याकारणे आर्यावर्ताचा दक्षिणदेशाशी संपर्क स्थापन होऊ शकला.
+मनुस्मृतीच्या कथनानुसार साऱ्या हिंदुंप्रमाणे महर्षींनासुद्धा विवाह करून संततीजनन करण्याची वेळ प्राप्त झाली, तेव्हा धनकीर्तिप्राप्त विदर्भराज निमी ह्याची कन्या लोपामुद्रा ही युक्त वयास प्राप्त झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह करण्यासंबंधी विदर्भराजास विनंती केली. प्रथमत: एका विरागी मनुष्याकडून हे प्रतिपादन ऐकून विदर्भराज खिन्न झाला. परंतु भगवान श्री अगस्त्य महर्षींचे प्रतिभाशाली व्यक्तित्व देखून त्याने ह्या विवाहास मान्यता देऊन महर्षींचा लोपामुद्रेशी विवाह लावून दिला. पुढे ह्या दंपतींस दृढस्यु नावाचा पुत्र झाला. महर्षींच्या लोकोत्तर कार्यामध्ये त्यांची पत्नी लोपामुद्रा ह्यांनीदेखील स्वतंत्र बुद्धिमत्तेने साथ दिल्याचे पुराणांमध्ये आढळते.
+तमिळ साहित्यामध्ये अनेक अगस्त्यांच्याबद्दल उल्लेख आढळत असला, तरी ज्यांस वैद्यशास्त्र तथा ज्योतिषशास्त्राचे आचार्य म्हणून आराधिले जाते, ते कुंभोद्भवन् ह्याही नांवाने प्रख्यात असलेले भगवान श्री अगस्त्य महर्षीच होत. दाक्षिणात्य सिद्ध औषध चिकित्सापद्धतीचे जनक म्हणून देखील ते मान्यताप्राप्त आहेत. आयुर्वेदीय औषधांवर अभ्यास करून ‘अगस्त्यरसायनम्’ नामक ग्रंथही त्यांनी लिहिला. विश्वकर्म्याने त्याचा ग्रंथ ज्या ग्रंथावर आधारल्याचे मानले जाते तो ‘अगस्त्यकलाधिकारम्’ हा महर्षींनी स्थापत्यशास्त्रावर लिहिलेला ग्रंथ प्रचलित आहे. त्यासह नौकाशास्त्राची उत्पत्ती करवून पहिल्यावहिल्या होडीचा शोध महर्षींनी लावला असे मानले जाते. त्यांनी देशोदेशी भ्रमण करून अनेक नवीन प्रांत शोधून काढले. त्यांनी संस्कृतमध्ये रचलेले ‘रत्नशास्त्रम्’ देखील उपलब्ध आहे, ज्यात रत्नाची उत्पत्ती तथा लक्षण, गुण आणि परीक्षा करण्याच्या विधिविधानांचे वर्णन आहे. त्यांनी रचलेल्या ‘अगस्त्यसंहिता’ नामक ग्रंथांत विष्णुपूजन करावयाची रीति दर्शावणारे शास्त्र आहे. त्यांनीच ‘श्रीललितासहस्रकम्’ स्तोत्राची रचनाही केली. १२,००० सूत्रे समाविष्ट असलेला ‘अगस्त्यम्’ हा विश्रुत ग्रंथ महर्षींनी रचला. वराहपुराणातील ‘अगस्त्यगीत’, पत्र्चरात्रम् तथा स्कन्दपुराणातील ‘अगस्त्यसंहिता’ पासून विविध पुराणांच्या भागांमध्ये महर्षींच्या कर्तृत्वाचा उल्लेख असल्याचे दिसते. महर्षींनी एकूण ९६ ग्रंथांची निर्मिती केल्याचे मानले जाते. यातील अनेक ग्रंथ प्रस्तुत काळीं अपूर्ण स्थितीमध्ये का होईना, उपलब्ध आहेत.
+महाभारतातील शांतिपर्वात त्यांनी गायलेली विद्या ‘अगस्त्यगीता’ नामे ओळखली जाते. केरळ प्रांताच्या ‘कलरीपायट्टु’ (मार्शलआर्ट)ची ‘वर्मक्कलै’ म्हणून ओळखली जाणारी निःशस्त्र युद्धकलेची एक दाक्षिणात्य शैली आहे. ह्या ‘वर्मक्कलै’चे संस्थापक आचार्य तथा आदिगुरू भगवान श्री अगस्त्य महर्षीच असल्याचे मानले जाते. ह्या विषयावर त्यांनी तमिळभाषेत ग्रंथलेखनही केले. महर्षी तंत्रशास्त्राचार्य तर होतेच त्यातही त्याकाळी साधारणपणे अप्राप्य मानल्या जाणाऱ्या आकाशभ्रमणाचेही ज्ञान त्यांना होते. युद्धशास्त्रात तथा तत्कालीन आधुनिक धनुर्विद्येत देखील ते पारंगत होते. ते नेहमी धनुष्यबाण सोबत बाळगत. दुर्गम भागात उपलब्ध होणाऱ्या धातूंच्या रासायनिक मिश्रणाचे प्रयोग करून सिद्ध केलेली अस्त्रे ही सुयोग्य योद्ध्याच्या हाती सोपवण्याचे कार्य महर्षींनी जीवितकार्य मानून अंगीकारल्याचे दिसून येते. त्यांच्या उदाहरणावरून, त्यांच्यासारखा एक महर्षी युद्धकाळांत उपयोगी पडणारी शस्त्रास्त्रे बनवणारादेखील असू शकतो असे लक्षांत आल्यावाचून राहत नाही. विंध्यपर्वत पार करून दक्षिणेमध्ये येतांना तसेच दंडकारण्यामध्ये निवास करतांना निसर्गदत्त धातूंच्या खाणींवर कोणाचा अधिकार असावा हा विषय ते लक्षांत घेतात. भूसर्वेक्षण, जलसर्वेक्षण तथा दक्षिणेतील कावेरी, ताम्रपर्णी ह्या नद्यांच्या पाण्याचे तत्काळीन समाजासाठी त्यांनी केलेले उपयोगी व्यवस्थापन आदि घटना त्यांच्या अथांग कर्तृत्वाची साक्षच देतात. एकूणच त्यांचे सारे जीवन हे विविध विद्या ग्रहण करून त्यांचा आध्यात्मिक अंगाने अभ्यास करत, तत्काळी उपलब्ध भौतिक साधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहिलेले असल्याचे दिसते.
+भगवान श्री अगस्त्य महर्षी ह्यांनीच तमिळभाषेची अक्षरमाला निर्मिली. ह्याकारणे ते तमिळ भाषेचे जनक मानले जातात. त्यासह ते तमिळ भाषेचे आद्य वैयाकरणीही होत असा विश्वास आहे. प्रसिद्ध तमिळ व्याकरणपर ग्रंथ ‘तोल्क्काप्पियम्’ ज्यांनी रचले, ते ‘तोल्क्काप्यर मुनी’ हे महर्षींचेच प्रथमशिष्य होत. संस्कृतभाषेच्या तोडीस तोड ज्ञानभाषा म्हणून तमिळभाषेला मान्यता प्राप्त होण्यात महर्षींनी स्वतः पुढाकार घेऊन तमिळभाषेत निर्मिलेली विपुल ग्रंथसंपदा ही मुख्यत: कारणीभूत ठरावी. दक्षिणेकडे निसर्गतःच भरपूर प्रमाणांत उपलब्ध असलेल्या ताडाच्या झाडांच्या पत्रांची उपयुक्तता जाणून, त्यांवर कोरून लेखन करण्याच्या कलेचा शोध त्यांनी ज्ञानविद्या दीर्घकाळ टिकण्याच्याच उद्देशाने लावला. दूरदृष्टीने ताडपत्रांच्या केलेल्या ह्या उपयोजनाचा प्रभाव शतकानुशतके टिकून राहिला असून पुरातन काळांतील अशी अनेक हस्तलिखिते आजही दक्षिण भारतांत आढळतात.
+उपरोल्लेखित अनेक सर्वगुणांसह महर्षी स्वतः एक उत्तम तत्त्ववेत्ता देखील होते. तत्त्वज्ञान आणि ज्योतिषशास्त्र ह्यांच्या सुरेख संगमातून त्यांनी नाडीग्रंथशास्त्राची निर्मिती केली. आध्यात्मिक योगशक्तिबळाने दूरच्या भविष्यकाळाचा वेध घेऊन त्या येणाऱ्या काळांतील मनुष्यप्राण्याचे जीवन सुसह्य व्हावे, आगामी समाजाने परब्रह्मस्वरूप कर्मविपाकसिद्धान्ताची कास सोडता कामा नये ह्यासाठी त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी नाडीग्रंथरचना केली. ह्या कार्यात त्यांच्यासारख्याच इतरही अनेक महर्षींनी हातभार लावला. ह्या साऱ्यांनी आपल्या आध्यात्मिक योगशक्तिबळाच्या साहाय्याने मानवी बुद्धीच्या मर्यादा ओलांडून आकाशस्थित ज्ञानभांडारातून आगामी काळांतील अनेकांची जीवनचित्रे न्याहाळून काव्यबद्ध स्वरूपात नोंदवून ठेवली. ईश्वरी प्रेरणेने त्यांचे जीवनकार्य घडतांना त्यांच्या आयुष्यातील छोटेमोठे प्रश्न सुटावेत ह्यासाठी वडीलकीच्या प्रेमळ नात्याने शांतिदीक्षेसारखे उपाय नाडीग्रंथलेखन करून सुचवले. ह्या साऱ्या विस्तृतकार्याचा आरंभ त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी केला.
+भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिळनाडू (चेन्नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपऱ्यात उगवणारा तारा कॅनोपस (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.
+http://www.gokarnamahabaleshwar.com/sthalmahatmya/sthal_agasti.html [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1688.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1688.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9df269b891bb05297f7943e122ddf5cb7990e05f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1688.txt
@@ -0,0 +1 @@
+अगादिर मोरोक्कोमधील एक शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1699.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1699.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a16ad16ef759923b617e3706cd8d642b76b5a63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1699.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अगेन्स्ट ऑल ऑडस: एसेस ऑन विमेन, रिलिजन अँड डेव्हलपमेंट फ्रॉम इंडिया अँड पाकिस्तान[१] हे भारतीय स्त्रीवादी कमला भसीन[२] आणि रितू मेनन[३] आणि पाकिस्तानी लेखिका निघत सईद खान[४] यांनी संपादित केलेले शोधनिबंधांचे संकलन आहे.
+या शोधनिबंधांमुळे, संस्कृती, सामाजिक सहसंबंध, शिष्टाचार या बाबी निश्चित करण्यामध्ये ‘धर्म’ नावाची गोष्ट कशी महत्त्वाची भूमिका बजावत असते याचा वेध घेतलेला आहे. त्याचप्रमाणे भारतातील व पाकिस्तान मधील स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन व त्यांच्या जगण्यातील भौतिक वास्तव यावर शोधनिबंधांतून प्रकाश टाकलेला आहे. शोधनिबंधांतून अस्मिता, अयोग्य/चुकीची अवधानता आणि स्त्रियांकडून धर्माचा केला जाणारा रणनितिमय वापर यासारखे काही कठीण प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही प्रदेशांतील विकासाची चौकट व उदयास येणारे धार्मिक हक्क या महत्त्वाच्या विषयांची मांडणी शोधनिबंधांतून करण्यात आलेली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1728.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1728.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4793f9a73ee531cebf63cbf82dc3faca79c6185e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1728.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+अग्निमित्र शुंग हा शुंग घराण्यातील असून पुष्यमित्र शुंग आणि देवमाला याचा मुलगा होता. जेव्हा विदर्भ देशाचा मांडलिक राजा यज्ञसेन याने त्याचा शुंगसमर्थक असलेला चुलतभाऊ माधवसेन याला कैदी केले त्यावेळी पुष्यमित्राने त्याला विदर्भाच्या मोहिमेवर धाडले. अग्निमित्राने यज्ञसेनाचा युद्धात पराभव केला आणि माधवसेनाला मुक्त केले. त्याचसोबत त्याने विदर्भाच्या राज्याचे दोन भाग केले आणि ते या दोन भावांमध्ये विभागून विदर्भात राजकीय स्थैर्य प्रस्थापित केले.
+त्याच्या या मोहिमेचे वर्णन आपणास संस्कृत महाकवी कालिदास याच्या 'मालविका-अग्निमित्र' या नाटकात आढळते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1741.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1741.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca1931deda8e1d9207dcdc24d8f4541038d063ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1741.txt
@@ -0,0 +1,9 @@
+अग्नि क्षेपणास्त्र हे भारताने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्याचा सध्याचा पल्ला ५००० किलोमीटर असून पुढील आवृत्ती मध्ये ते आंतरखंडिय क्षेपणास्त्र ८००० ते १०००० किलोमीटर पल्ल्याचे म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न चालु आहे. हा संस्कृत मूळ असलेला शब्द आहे.
+भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
+सातशे किलोमीटरचा पल्ला असलेले (१९ एप्रिल २०१२)
+मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेले (१५ सप्टेंबर २०१३)
+मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले (३१ जानेवारी २०१५)
+मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ४००० किलोमीटरचा पल्ला असलेले (९ नोव्हेंबर २०१५)
+आंतरखंडीय क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला असलेले (२६ डिसेंबर २०१६ला चाचणी यशस्वी)
+या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनी पेक्षा २४ पटीने अधिक आहे.
+आंतरखंडिय क्षेपणास्त्र ६००० ते १०००० किलोमीटर पल्ला असलेले विकसित केले जात आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1756.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1756.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa57302a8543547db7f1e73fbc11df039ad62207
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1756.txt
@@ -0,0 +1 @@
+अग्रणी संगमनाथ बंधारा हां महांकाली नदीवर बांधलेला तलावापासुन तिसरा बंधारा आहे.हा बंधारा कोकळे गावांतील कोकळे - बसप्पावाडी रोड वर असलेल्या पवार मळा येथे संगमनाथ मंदिराजवळ बांधलेला आहे म्हणून या बंधाऱ्याचे नाव अग्रणी संगमनाथ बंधारा असे ठेवण्यात आले आहे. अग्रणी संगमनाथ बंधारा हा अग्रणी नदीच्या महांकाली या उपनदीवर जलबिरादरी आणि लोकसहभागातुन बांधलेला बंधारा आहे.अग्रणी संगमनाथ बंधारा हा कोकळे गावात असून गावापासून पुलापासुन 1003मिटर अंतरावर महांकाली नदीवर आहे.या बंधाऱ्याचा एकूण बांधकाम खर्च 43 लाख 14 हजार रुपये एवढा आला आहे.बसप्पाचीवाडी तलाव पासून अग्रणी संगमनाथ बंधाराचे अंतर हे 5.5 किमी असून तलावातून सोडलेले पाणी हे महांकाली नदीवर असलेल्या सर्व पाच बंधारामधून वाहत पुढे जाते. अग्रणी संगमनाथ बंधाराची उंची ही 2.5 मीटर (8 फूट 3 इंच) एवढी असून लांबी 45 मीटर (150 फूट) आहे तसेच या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ही 7 कोटी लिटर आहे.अग्रणी संगमनाथ बंधाराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1998 फूट आहे तसेच अक्षांश 17.00003 डिग्री आणि रेखांश 75.02502 डिग्री आहे.अग्रणी संगमनाथ बंधाराच्या जवळ आणि महाकाली नदीच्या पात्राच्या कडेला एकूण 8 विहीर आहेत.अग्रणी संगमनाथ बंधाराचे बांधकाम चालू असताना अतिशय पाणी टंचाई या परिसरात होती पण पवार मळातील सर्व युवा तरुण;जलबिरादरीचे कार्यकर्ते आणि गावांतील काही युवा लोक मिळून सर्व विहीर; बोअरवेल मधील पाणी एकत्र करून हा अग्रणी संगमनाथ बंधारा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाला.अग्रणी संगमनाथ बंधाराचे बांधकाम हे सप्टेंबर 2017 मधे पूर्ण झालें असून तेव्हा पासून हा बंधारा या परिसरातील लोकांसाठी जीवनदायी ठरला आहे.या बंधारामधील पाणी साठा सर्व शेतकरी आपल्या शेतीसाठी;जनावराना पिण्याच्या पाण्यासाठी आणि रोजचा दैनंदिन कामासाठी खुप उपयोग होतं आहे तसेच या बंधारा मधे पाणीसाठा टिकून राहिल्यामुळे परिसर हिरवागार झाला आहे आणि आपला शेतकरी वर्ग खुप खुप सुखी झाला आहे. अग्रणी संगमनाथ बंधारा परिसरामध्ये ऊस;मका;ज्वारी;गहू;बाजरी ही पीके प्रामुख्याने घेतली जातात तसेच सोयाबीन;हरभरा;उडीद;भुईमूग अशी पीके आणि केळी;आंबा;चिंच अशी फळे घेतली जातात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1758.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1758.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e70f1b82db953857444bc1f6b9c9c6288e2968d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1758.txt
@@ -0,0 +1 @@
+अग्रयायी हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_176.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_176.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee55f9270d4d6930073618e457863d3f6f1ccf13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_176.txt
@@ -0,0 +1 @@
+अ टाइम टू किल --
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1765.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1765.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..57ba1f360cf36691306fad4ffc538cbe267a4393
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1765.txt
@@ -0,0 +1,38 @@
+अग्वासकाल्येंतेस (संपूर्ण नाव: अग्वासकाल्येंतेसचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Aguascalientes)हे मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागातील एक राज्य आहे. अग्वासकाल्येंतेस ह्याच नावाचे शहर ही अग्वासकालियंतेसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
+येथे आढळून येणाऱ्या अनेक गरम पाण्याच्या झऱ्यांवरून ह्या राज्याचे नाव पडले आहे.
+मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात ५,६१८ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य मेक्सिको सिटीपासून ४८० किमी अंतरावर आहे.
+इ.स. २०१० साली ११.८५ लाख लोकसंख्या असलेल्या अग्वासकाल्येंतेसमधील ७८ टक्के जनता फ्रेंच व स्पॅनिश वंशाची आहे.
+
+
+अग्वासकाल्येंतेस ·
+इदाल्गो ·
+कांपेचे ·
+किंताना रो ·
+कोआविला ·
+कोलिमा ·
+केरेतारो ·
+ग्वानाह्वातो ·
+गेरेरो ·
+च्यापास ·
+चिवावा ·
+ताबास्को ·
+तामौलिपास ·
+त्लास्काला ·
+दुरांगो ·
+नायारित ·
+नुएव्हो लेओन ·
+बेराक्रुथ ·
+पेब्ला ·
+बाहा कालिफोर्निया ·
+बाहा कालिफोर्निया सुर ·
+मिचोआकान ·
+मेहिको ·
+मोरेलोस ·
+युकातान ·
+वाशाका ·
+हालिस्को ·
+साकातेकास ·
+सान लुइस पोतोसी ·
+सिनालोआ ·
+सोनोरा
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1770.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1770.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d21efc1a312f9ecf6444800fbe73746263292ba1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1770.txt
@@ -0,0 +1,15 @@
+
+अनुक्रमाणिका
+१. मी आणि माझे पत्रकार १
+२. काही साहित्यिक भोग १७
+३. ललित आत्मपरिचय कसे लिहावे? ३७
+४. प्रा. विश्व० अश्व० शब्दे ५१
+५. आमचे भाषाविषयक धोरण ६४
+६. एकेकाचे मराठी ७९
+७. मी: एक मराठी माणूस ९१
+८. माझा एक अकारण वैरी १०६
+९. काही (बे)ताल चित्रे ११२
+१०. माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने १३६
+११. संपादक, क्षमा करा १४६
+१२. विनोदी लेखन हे साहित्य? १५३
+१३. मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास: खंड दुसरा १६५
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1777.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1777.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cba2c69dde61131298fc6cb10f2a0058dc6f7445
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1777.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+अघोरनाथ चट्टोपाध्याय हे हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सहभागी होते.
+इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले. डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांचा हैदराबाद राज्या च्या सामाजिक ,राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता.त्यांचे योगदान अद्वितीय होते. डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद राज्यातील राजकिय नेते,लेखक,समाज सुधारक,विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिंना एकत्र आणले ,प्रोत्साहन दिले.इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथुन निवृत्त झाले. त्यांचा देहांत इ.स.१९१५ मध्ये झाला.
+हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1784.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b2ddc96932a0939c7caba2ea97888eef715929f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1784.txt
@@ -0,0 +1,8 @@
+२१° १५′ २६″ N, ७७° ३०′ ३१″ E
+अचलपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले शहर आहे. यास पूर्वी एलिचपूर म्हणुन ओळखले जात होते. अचलपूर अमरावती पासून अंदाजे ५० कि.मी. लांब आहे. हे शहर सपन नदी आणि बिचन नदी या चंद्रभागा नदीच्या दोन उपनद्यांच्या काठी वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६९ मीटर (१,२१० फूट) इतकी आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
+अचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहल्ले) अाहेत. अब्बासपुरा, सुलतानपुरा अशी तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या माेहल्ल्यांना अाहेत. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे; तिच्यात माेठाली प्रवेशद्वारे अाहेत.
+या शहरातील जुने कोरीव काम काैतुकास्पद अाहे. फिनले मिलमुळे गावात लोकांना राेजगार उपलब्ध झाला अाहे;
+येथील अष्टमहासिद्धी हे महानुभावपंथीयांचे तीर्थस्थान आहे.
+अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.
+जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील सातवे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असा लौकिक असलेल्या या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जातो. समुद्रसपाटीपासून ३६९ मीटर उंचीवर हे शहर वसलेले असून, सपन आणि बिचन नावाच्या दोन नद्या या शहराबाहेरून वाहतात. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे.
+तिनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1789.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1789.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..589b15cb88753416207cac801dbaf900ddddf7d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1789.txt
@@ -0,0 +1,10 @@
+
+
+अचला किल्ला हा अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे किंवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापुतारा मार्गे देखील जाता येते.
+शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मुघलांना चकवा देण्याकरिता खजिना दोन भागात विभागला गेला त्यागील एक भाग हा गोंदाजी नारायण या मराठा सरदाराने खजिना या किल्ल्यात लपविल्याची आख्यायिका आहे .
+गडमाथा अत्यंत अरुंद आहे. गडावर फारसे पाहण्यासारखे काही अवशेष नाहीत. गडावर पण्याची एक-दोन टाकी आहेत.
+याशिवाय भग्नावस्थेत असणारे एक मंदिर आहे.
+नाशिकमार्गे वणी गाठावे. वणीहून एस.टी. ने पिंपरी-अचलाकडे जावे. हे अंतर साधारणपणे १२ कि.मी. चे आहे. अचला गावात उतरून पिंपरीपाडा गावाकडे सरळ चालत जावे. हे अंतर अर्धा तासाचे आहे. पिंपरीपाडा हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावासमोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत एक छोटेसे देऊळ दिसते त्याच्या दिशेने वर चढत जावे. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. ही वाट पुढे कडा डावीकडे ठेवून त्याला चिटकून वर जाते. पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. खिंडीतून माथा गाठण्यास अंदाजे दीड तास पुरतो.
+सांगाती सह्याद्रीचा
+डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1809.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae6e552b667b60e7255531f7dc0e1a2e94d9d4d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1809.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अच्युतराव पटवर्धन (फेब्रुवारी ५, इ.स. १९०५ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हे स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते.
+नगरचे प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते. अच्युतरावांचे प्राथमिक शिक्षण नगर मध्ये झाले होते तसेच ते काशी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होते. पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः नगर जिल्ह्यातील) स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले.[१] १९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्विपणे चळवळीचे कार्य करणारे अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत.[२]
+अच्युतराव व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण प्रभुतींनी १९३४ साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उपपक्ष असल्याने तेथे समाजवादाला काही थारा मिळणार नाही हे उमगल्याने त्यांनी १९४७ साली भारतीय समाजवादी पक्ष स्थापन केला.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_182.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_182.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..371036590e89acbfe0bc47676ffa929f24c98253
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_182.txt
@@ -0,0 +1 @@
+अ प्रिझन डायरी, पर्गेटरी, दुसरा खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1820.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1820.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eec2cdccf26d92548c412e2f804e85e55f3314d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1820.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अच्युतानंद सामंत (२० जानेवारी, १९६५:कलारबांका, कटक जिल्हा, ओडिशा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे कंधमालमतदारसंघातून बिजु जनता दलतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
+यांनी कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थांची स्थापना केली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1866.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1866.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..090cacaee2e942e7853a07c3da0cb3e3ef743440
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1866.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अजमीरसौंदाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक सुंदर भव्य आणि ऐतिहासिक वारसा जपलेले गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते.
+पहाडेश्वर,राममंदिर,पहाडेश्वर धबधबा, अजमेरा किल्ला आणि गावाला लाभलेली इतिहासकालीन तटबंदी , बुरुज आणि भव्य प्रवेश द्वार।
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1871.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1871.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..380b53c80174749d95aa63b3ef9f4837d0f81f02
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1871.txt
@@ -0,0 +1 @@
+अजमेर उत्तर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1912.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae46000ccb76ec23a49b58c16b1f84ea49a96a69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1912.txt
@@ -0,0 +1 @@
+अजय पुरकर (Ajay purkar) हा मराठी अभिनेता आहे. असंभव, तू तिथे मी, राजा शिवछत्रपति या प्रसिद्ध मराठी मालिकेत त्याने आपली भूमिका साकारली आहे. या सोबतच प्रेमाची गोष्ट (२०१३), संघर्ष (२०१४) आणि मुंबई टाइम्स (२०१६) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्याच्या अभिनयाचा समावेश आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटात त्याने बाजीप्रभू देशपांडे या मुख्य पात्राची भूमिका साकारली आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1931.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1931.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..966a290487daddf43b0faaf0e349951ff4c9a04c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1931.txt
@@ -0,0 +1,5 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.
+अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व सुन्नी इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.
+अझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_194.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_194.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95c6e47e90c493b928486dabb1d52a8ba7a77ea0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_194.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+'"अ वेन्सडे!" हा नीरज पांडे लिखित व दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाने ३४ करोड रुपयांचा व्यवहार केला.हा चित्रपट आधुनिक कथानक व शैलीदार समाप्ती यामुळे गाजला.
+या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळविलेत.
+या चित्रपटास "उत्कृष्ट दिग्दर्शक" व "उत्कृष्ट कथानक" साठी स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1956.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1956.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d687df5eb139cc1653cc5703f40448a3710f2e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1956.txt
@@ -0,0 +1 @@
+१७०६३/१७०६४ अजिंठा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज हैदराबादच्या सिकंदराबाद ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड ह्या स्थानकांदरम्यान धावते. सिकंदराबाद ते मनमाडदरम्यानचे ६२० किमी अंतर ही गाडी १२ तासांत पूर्ण करते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_197.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_197.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60f93815931d363b305c1f542d3ef1b0ff92caf9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_197.txt
@@ -0,0 +1,7 @@
+अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायर (इंग्लिश: A Song of Ice and Fire) ही अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर. मार्टिन ह्याने लिहिलेली काल्पनिक विश्वामधील एक कादंबरी शृखंला आहे. ७ कादंबऱ्या असलेल्या ह्या शृंखलेमधील पाच पुस्तके आजवर प्रकाशित झाली असून मार्टिन सहावे पुस्तक सध्या लिहीत आहे. अ गेम ऑफ थ्रोन्स हे पहिले पुस्तक १९९६ साली प्रकाशित झाले तर अ डान्स विथ ड्रॅगन्स हे पाचवे पुस्तक २०११ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना सुमारे सहा वर्षाचा अवकाश लागला. ते सध्या (२०२१ साली) आपल्या "द विंड्स ऑफ विंटर" या क्रमावालीतील सहाव्या पुस्तकावर काम करत आहे.
+मार्टिनने रंगवलेल्या काल्पनिक विश्वामध्ये वेस्टेरोस व एसोस हे दोन खंड असून कथानक अनेक पात्रांच्या दृष्टीकोनामधून सांगितले गेले आहे. ह्या कथानकामध्ये अनेक वंशावळी व त्यांची आपापसातील भांडणे व युद्धे कल्पलेली आहेत. सुरुवातीस फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायरला वाचकांचा प्रतिसाद वाढतच गेला. ह्या शृंखलेच्या आजवर उत्तर अमेरिकेमध्ये २.४ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व त्याचे २० भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. २०११ साली एच.बी.ओ. ह्या अमेरिकन वाहिनीवर गेम ऑफ थ्रोन्स नावची मालिका सुरू करण्यात आली ज्याला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.या मालिकेत ३ प्रमुख कथानके आहेत. विविध राजघराण्यामधील आपापसातील युद्धे, पदच्युत राजाची निर्वासित मुलगी डॅॅनेरिअस टारगेरिअन आणि अनैसर्गिक Others चा वाढता धोका.
+बर्फ आणि अग्नीचे गाणे काल्पनिक जगतातील ऋतू गेल्या काही वर्षांपासून जातात आणि अनपेक्षितपणे समाप्त होतात. पहिल्या कादंबरीच्या घटना (बॅकस्टोरी पाहण्यासाठी) होण्याआधी जवळजवळ तीन शतकांपूर्वी, वेस्टरॉसच्या सात राज्ये एगॉन पहिला आणि त्याची बहिण विस्येया आणि राहेनी यांनी तारारिअन राजघराण्याखाली एकजुट केली होती, एगॉन टेरगॅरिन हा संपूर्ण खंडांचा पहिला राजा होता वेस्टर्नोसच्या दक्षिणेकडील डोर्नसाठी जतन करा. सिंहासन अ गेमची सुरुवातीस, लॉर्ड रॉबर्ट बारैथॉन यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर १५ वर्षे शांत गेली. आणि शेवटच्या तर्गेरीन राजा एरिस द्वितीय "द मॅड किंग" यांना हद्दपार केले आणि ठार केले आणि रॉबर्टना सात राज्यांचे राजा घोषित केले.
+सिंहासनावर एक गेम किंग रॉबर्टच्या मृत्यूनंतर वेस्टरॉसच्या महान धारेमध्ये लोह सिंहासनावर सत्ता मिळविण्याचे प्रमुख कथानक आहे. रॉबर्टची वारस उघडकीस आली, १३ वर्षीय जेफ्री, त्याची आई क्वीन सीर्सी लेनिस्टरच्या साहाय्याने ताबडतोब राजा घोषित केली. रॉबर्टच्या जवळच्या मित्र आणि मुख्य सल्लागार लॉर्ड एडवर्ड "नेड" स्टार्कला असे आढळून आले की, जेफ्री आणि त्याचे भावंड क्रेसी आणि तिच्या जुळ्या भावाला जेमे "द किंगल्स लेयर" लेनिस्टर यांच्यात अनैतिक गोष्टीचे उत्पादन आहेत, एडवर्ड जेफरीला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला विश्वासघात व अंमलात आणतो. देशद्रोह याउलट, रॉबर्टच्या भाऊ स्टॅनीस आणि रेनी यांनी दोन्ही राज्यांपैकी वेगवेगळ्या दाव्यांची मागणी केली. अस्थिरता या काळादरम्यान, वेस्टरॉसच्या सात राज्ये लोखंडी सिंहासनापासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत आहेत: एडवर्डचे ज्येष्ठ पुत्र रॉब यांना उत्तरमध्ये राजा घोषित केले गेले आहे, तर लॉर्ड बालन ग्रॅजेय हे आपल्या क्षेत्राच्या सार्वभौमत्वाला, इरॉन द्वीपसमूहांना परत मिळविण्याची इच्छा व्यक्त करतात. तथाकथित "पाच राजांची युद्ध" दुसऱ्या पुस्तकाच्या मध्यभागी, पूर्णतः प्रगतीपथावर आहे.
+दुसरी गोष्ट वेस्टरॉसच्या उत्तरेकडील भागात घडते, जेथे ८००० वर्षांपूर्वी बर्फाची भिंत, ज्याला फक्त "वॉल" असे म्हटले जाते, इतरांपासून सात राज्यांची संरक्षण करते वॉलच्या पाठोपाठ, रात्रभराच्या झंझावाती शपथ घेणाऱ्या बंधुसमाजामुळेदेखील "जंगली" किंवा "मुक्त लोक"च्या आक्रमणापासून क्षेत्राचे रक्षण केले जाते, जे लोक भिंतीच्या उत्तरेमध्ये जिवंत आहेत. द राइट्स वॉच स्टोरी प्रामुख्याने जॉन स्नो, एडवर्ड यांच्या बालिश मुलाच्या दृष्टिकोणातून सांगितली आहे. त्याच्या काका बेंजाइन स्टार्कच्या चरणांचे अनुसरण आणि एक तरुण वयात वॉच सामील, क्रमाने त्वरीत वाढत्या. अखेरीस ते रात्रीत घड्याळावर भगवान कमांडर बनले. तिसऱ्या वॉल्यूममध्ये ए स्टॉर्म ऑफ स्वरड, द नाईटस् वॉच कथानक आणखी पाच किंग्ज ऑफ वॉरशी उलथल वाढते.
+तिसरी गोष्ट एरिन्सची कन्या डेनेरीज तारारीन, शेवटचा तर्गेरीन राजा होय. कॉन्ट्रॅक्ट ऑफ वेस्टरसच्या पूर्वेला अरुंद समुद्रात डॅनरीजचा मोठा भाऊ विझर्स टॅरगॅरिन एक शक्तिशाली सरदार म्हणून विवाह झाला आहे, परंतु हळूहळू एक स्वतंत्र आणि बुद्धिमान शासक आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला बनतो. तिचे वाढते शक्ति तीन ऐतिहासिक ठिकाणाहून प्राप्त झालेली आहे, तिला लग्नाच्या भेटवस्तू म्हणून देण्यात आलेले अंडी मिळाल्या. तीन द्रगोंस लवकरच नाही फक्त तिच्या रक्त रेखा आणि सिंहासन तिला कायदेशीर हक्क प्रतीक, पण युद्ध देखील विध्वंसक शस्त्रे नाही.
+आइस अँड फायर हे पुस्तके पहिल्यांदा हार्डकॉर्स्टवर प्रकाशित झाली आहेत आणि नंतर ती परत प्रीबॅक आवृत्त्या म्हणून प्रसिद्ध केली जातात. यूके मध्ये, हार्पर व्हॉयेजर विशेष स्लिपिकेड आवृत्त्या प्रकाशित करतो. या मालिकेचा ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. खाली दिलेल्या सर्व पृष्ठांची संख्या अमेरिकन प्रथम आवृत्तीसाठी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1982.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1982.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1409b1fbba893867baa0b7e8bd964251ff35036
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1982.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+अजित नाथ राय (२९ जानेवारी, इ.स. १९१२ - २५ डिसेंबर, इ.स. २०१०) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २५ एप्रिल, इ.स. १९७३ ते २८ जानेवारी, इ.स. १९७७ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1985.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1985.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6122515704ef3cc8718f600a8c4101f059f34990
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1985.txt
@@ -0,0 +1 @@
+अजितकुमार पांजा (सप्टेंबर १३,इ.स. १९३६-नोव्हेंबर १४,इ.स. २००८) हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांनी इ.स. १९९७ मध्ये तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.त्यापूर्वी ते काँग्रेस पक्षात होते.ते इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर पूर्व कलकत्ता लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1994.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1994.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9936bc84d8a86e5c68efa82aa54129576ce560f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1994.txt
@@ -0,0 +1,4 @@
+[[ ]], २०१८ (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२")
+[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
+दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)
+अजित वाडेकर (जन्म : १ एप्रिल १९४१; - १५ आॅगस्ट २०१८) हे भारतीय क्रिक्रेटसंघाचे खेळाडू आणि एकेकाळचे कप्तान होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1995.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1995.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..604570aa35247a394e44ee059c0814b7267476b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_1995.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अजित वाच्छानी (१९५१ - २५ ऑगस्ट २००३) हे एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते होते. मिस्टर इंडिया (1987) ("तेजा" म्हणून), मैने प्यार किया (1989), कभी हा कभी ना (1993), हम आपके है कौन, (1994) तसेच हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले होते. (1994) आणि हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ हैं' हे त्याचे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि कमाई करणारे चित्रपट आहेत. त्यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट 'एक पेक्षा एक' याशिवाय तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 'हसरते', 'दाने अनार के' आणि 'एक महाल हो सपनो का' आदी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांत देखील काम केले होते.[१][२]
+राकेश चौधरी निर्मित संवाद व्हिडिओच्या 'बनते बिगडते' (१९८५) मधून अजितने आपल्या दूरचित्रवाणी वरील अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली आणि लवकरच ते टेलिव्हिजनवर एक लोकप्रिय अभिनेते बनले. त्यानंतर लवकरच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. वाच्छानी यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, एक मराठी चित्रपट आणि तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ते गुजराती आणि मराठी नाटकांमध्ये ते नियमित काम करत होते.
+२५ ऑगस्ट २००३ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले आणि त्यांच्या पश्चात पत्नी मराठी अभिनेत्री चारुशीला साबळे आणि दोन मुली असा परिवार आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b04452413cce3452683c6451e59c47243984ccf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2.txt
@@ -0,0 +1,12 @@
+'नग्नसत्य' लेखीका मुक्ता अशोक मनोहर यांचे बलात्काराच्या वास्तवाचा आंतरवेध घेणारे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.[१] या ग्रंथामध्ये मुख्यत्वे बलात्कारासबंधीत अनेक घटनांच्या अभ्यासाच्या माध्यमातून बलात्काराच्या प्रश्नाचा शोध लेखीका मुक्ता मनोहर यांनी घेतलेला आहे.
+मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांचा अभ्यास केलेला आहे. ज्यात त्या अनेक केसेस चा आढावा घेऊन अशा घटनांना राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसे हाताळले जाते याची सविस्तरपणे मांडणी करतात. या पुस्तकात बलात्कारी वेताळाची कहाणीच्या स्वरुपात मांडणी केली आहे. बलात्कारी वास्तवाचा वेध म्हणजे बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरा आणि स्वतः स्त्रीयांनाच अशा घटनांना कारणीभूत ठरवल्या जाते, असा प्रयत्न समाज पातळीवर सुरू आहे, हे त्या लक्षात आणून देतात. आणि पुरुष हा कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे लक्षात आणून देतात.
+“बलात्काराच्या घटना जेव्हा न्याय मागण्यासाठी न्यायालयाकडे नेल्या जातात, तेव्हा त्यांची कशा प्रकारे खिल्ली उडवली जाते आणि बलात्कारित स्त्रिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, किवा ती स्त्रीच पुरुषांना मोहात पाडते आणि पुरुष विकृतीतून बलात्कार होतो अशी कारणे पुढे येत असल्याचे लेखिका सिद्ध करतात."बलात्काराच्या समस्येचा शोध घेताना, अशा घटना सत्ता-संबंधातून, जातीच्या कारणावरून, किवा बाजारपेठीय वर्चस्ववाद याला कारणीभूत ठरतात हे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले गेले आहे. परंतु बलात्काराच्या घटने मध्ये पिढीत झालेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना, जनसमुदाय, माध्यमे , आणि काही निवडक लोकांनी घेतलेला आक्षेप यांची भूमिका महत्त्वाची असते.
+या पुस्तकात बलात्कारी पुरुषाशी काल्पनिक स्वरुपात संवाद साधून प्रत्यक्षात त्याची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
+प्रकाशक पाटकर यांच्या मते चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करताना ते अश्लील न होऊ देता कमालीचे भेदक होईल याची काळजी घेतली आहे.[२] पुस्तक लेखनासाठी लेखिकेने विक्रम-वेताळ या लोककथेचा स्वरूप वापरले आहे.[३] प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार सुरुवातीला या स्वरुपामध्ये हा विषय वाचताना अवघडलेपण येते. पण नंतर त्याच्या लवचीकपणाचे फायदे लक्षात येतात. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून कथन करता येणे, विश्लेषण करत केलेली चर्चा, तर कधी आत्मसंवाद, तर . बलात्कारी वेताळाशी पंचवीस रात्रींमध्ये झालेला संवाद असे रूप घेऊन पुस्तक समोर येत असल्यामुळे बलात्काराचे भयानक रूपही थोडे सौम्य आणि वाचनीय होते. लेखनाच्या वेताळ पंचविशी या फॉर्ममुळे लेखन अतिभडक व कर्कश होण्याचा धोका, अथवा दुसरीकडे अतिहळवे होण्याचा आणि विषयाचे गांभीर्य कमी होण्याची भीती आणि तोचतोपणाही येण्याचा धोकाही टळला आहे.[४]
+मुक्ता मनोहर यांच्या म्हणण्यानुसार व्यापक सामाजिक संदर्भात त्यांनी हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "स्त्रियाच पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरे नाही. टोळीवाद, गणवाद, जातवाद, धर्मवाद, देशवाद, बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद, जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत" अशी टीका लेखिका मुक्ता मनोहर त्यांच्या या ग्रंथाच्या माध्यमातून करतात. [३]
+दीपा कदम यांच्या मतानुसार बलात्काराच्या सत्यघटना कथा स्वरूपामध्ये वाचताना बलात्काराच्या विविध कंगोऱ्यांचा विचार केला गेला आहे. स्त्री आणि पुरुष संबंधाच्या नाण्याची चिकित्सा केवळ बलात्कारापुरती सीमित न ठेवता लेखिकेने मानवी इच्छा, पुरुषी वर्चस्व, भांडवलशाही, चंगळवाद यांच्या चष्म्यातूनदेखील बलात्काराशी संवाद साधला आहे. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात, हे प्रमाण मान्य करून बलात्काराच्या घटनेची चिरफाड केली आहे. पुरुषाने जबरदस्तीने स्त्रीवर केलेले आक्रमण किंवा संभोग या वर्तुळाच्या बाहेर जाऊन बलात्काराविषयीची केलेली चर्चा या विषयावर वाचकास विचार करायला भाग पाडते.
+नीला शर्मा यांच्या मते घरांघरातल्या लेकी-सुनांना सावधपणाचा मंत्र देण्याबरोबरच पुरुषांना बलात्काराच्या मोहापासून रोखण्याची क्षमतासुद्धा मुक्ता मनोहर यांनी मांडलेल्या कथानकांतून जाणवते.[२]
+म.टा.सतंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या सांगण्यानुसार विकासाच्या फूटपट्ट्या लावताना आयटी हब आणि बीपीओजचे चकाकते मनोरे दाखवण्याची पद्धत आहे. पण त्यापाठोपाठ आलेला भयंकर चंगळवाद बलात्काराच्या रूपात प्रकटतो त्याची उदाहरणं देत मुक्ता मनोहर लिखित वेताळ पंचविशी सुरू होते. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरात घडलेल्या घटनांचा संदर्भ देताना या शहरांवर विश्वास टाकत कारकीर्द करायला आलेल्या मुलींच्या वाट्याला आलेले बलात्कार नयना, प्रतिमा आणि ज्योतीच्या उदाहरणांमधून भेटतात. बाणखेले यांच्या मतानुसार गुडगाव तर गुंडांचंच शहर, तर राजधानी दिल्ली आता देशाचं रेप कॅपिटल झालीय. या भागातल्या गॅंग रेपच्या घटना विकासाच्या रंगीत चित्रांमागचं नग्नसत्य उघड करतात.[४] रक्षकच भक्षक होतात हे तर वारंवार दिसणारं वास्तव आहे. पोलिस कोठडीत होणारे मुलीवर बलात्कार, वेश्येचा तिच्या शरीरावर हक्कच नाही अन् तिच्याशी संग करायला तिच्या संमतीचीही गरज नाही, अशा आशयाच्या चर्चा या देशातल्या कोर्टात झडतात. त्याही पुढे जात न्याययंत्रणाही बलात्कारित स्त्रियांकडे पुरुषी नजरेनं पाहते.[४]
+मुक्ता मनोहर यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.[४] बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात.
+भारतातल्या बलात्कारांविषयी बोलता बोलता जगाच्या बाजारपेठेतला स्त्रियांचा बाजारही लेखिकेने उभा केला आहे. लेखिकेच्या मतानुसार युद्ध हा तर बलात्काराचा मोठा भाऊ. बलात्कार आणि वंशविच्छेदनाचे तर जवळचे नाते आहे. मानवी इतिहासात युद्धांसोबत बलात्कारही नोंदवले गेलेत. जेत्यांचे ते शस्त्र. शत्रूपक्षाला तुम्ही तुमच्या स्त्रियांनाही सांभाळू शकत नाही हे दाखवत त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शत्रूंच्या बायकांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणे हे अगदी सगळ्या काळात दिसते. तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी सुद्धा लेखिकेने मते व्यक्त केली आहेत.[४]
+साप्ताहिक सकाळ मध्ये दीपा कदम यांनी त्यांच्या लेखातून, 'पुस्तकात अनेकदा नको इतकी खोलातली माहिती दिली जाते अशी टीका केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभ लेखिका प्रगती बाणखेले यांच्या मतानुसार, 'बलात्कारी वेताळ पुस्तकात सतत तो निर्गुण निराकार असल्याचा (कंटाळा यावा इतक्या वेळा) दावा करतो. पण त्याचे सगळे चेहरे लेखिकेने उघड केले आहेत. युद्धखोरी, दहशतवाद, पुरुषसत्ताकता, बाजारपेठेची हुकूमशाही, चंगळवाद, मूलतत्त्ववाद या सगळ्यांशी नाते सांगणाऱ्या बलात्कारी वेताळाला संपवण्यासाठी काय करायचे, हे मात्र थोडक्यात गुंडाळले आहे..[४] बुकगंगा डॉट कॉमवरील सर्वसामान्य वाचक संतोष पाटील यांच्या पुस्तक-समीक्षणानुसार पुस्तकाच्या मलपृष्ठावरील दाव्यास अनुसरून बलात्कारी संस्कृती केव्हा आणि कशी निर्माण झाली याची माहिती प्रत्यक्ष पुस्तकात मिळत नाही. पुस्तक भारतीय पुरुष प्रधान संस्कृती आणि धर्मग्रंथांवर पुरेशी टीका करत नाही. लेखिकेने एक गंभीर विषय बालिशपणे हाताळला आहे.[५]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2043.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2043.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..76070c04b3c9da34a76b77516015dfc08dc7d5f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2043.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अझरबैजान-भारत संबंध हे अझरबैजान प्रजासत्ताक आणि भारतीय प्रजासत्ताक यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत.
+भारत आणि अझरबैजान यांचे जुने ऐतिहासिक संबंध आणि सामायिक परंपरा आहेत. बाकूच्या परिसरातील आतेशगाह अग्नि मंदिर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. देवनागरी आणि गुरुमुखी भाषेतील शिलालेख असलेले हे मध्ययुगीन स्मारक दोन्ही देशांमधील जुन्या संबंधांचा पुरावा आहे. भारतासोबतच्या व्यापार संबंधांमुळे रेशीम मार्गाने युरोपच्या दिशेने जाणाऱ्या भारतीय व्यापाऱ्यांचे संपर्क पुन्हा निर्माण झाले. [१] [२]
+भारताचे माजी राष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सोव्हिएत काळात बाकूला भेट दिली होती. भारताने १९९१ मध्ये अझरबैजानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. बाकूमध्ये भारताचे कायमस्वरूपी मिशन १९९९ मध्ये उघडण्यात आले आणि अझरबैजानचे प्रतिनिधी केंद्र २००४ मध्ये नवी-दिल्ली येथे उघडण्यात आले.[३] ह्या देशांमधील पहिला द्विपक्षीय करार जून १९९८ मध्ये झाला होता. हा करार "आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करार" होता ज्यामुळे भारतीय-अझरबैजानी आंतरसरकारी व्यापार आयोगाची स्थापना झाली.[४][३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2050.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2050.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f91ff4f0a04ba58c03f0f129708c87f7f47755b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2050.txt
@@ -0,0 +1 @@
+अझरबैजान फुटबॉल संघ (अझरबैजानी: Azərbaycan milli futbol komandası; फिफा संकेत: AZE) हा मध्य आशियामधील अझरबैजान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला अझरबैजान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ८५व्या स्थानावर आहे. आजवर अझरबैजान एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा युरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2093.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2093.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..acebe9acd1c0bd4e69582efc05d2bc8736d872fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2093.txt
@@ -0,0 +1 @@
+अझ्मीरा सीताराम नाईक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2154.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2154.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c347f8f3bf381c8992ed3b4b1352ce757024f731
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2154.txt
@@ -0,0 +1 @@
+अट्टिंगल भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2192.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc69c4c56d2481892ade4211879bc68dd744d169
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2192.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ अडनाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_220.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_220.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7707ce29ac18d476531b71858e4bcf3388c8435c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_220.txt
@@ -0,0 +1 @@
+ॲंग्री बर्ड्स रियो हा एक व्हिडीओ खेळ असून तो अॅंग्री बर्ड्स या खेळावर आधारित आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2202.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2202.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20f59142d5af8ed2f534e47134e794c8593a5fb4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2202.txt
@@ -0,0 +1,26 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५२६७२९ असलेले अडवद हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४१६३.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ४८५५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २४३५७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१९. प्राथमिक शाळा-९. कनिष्ठ माध्यमिक शाळा-५. माध्यमिक शाळा-४. उच्च माध्यमिक शाळा -१.
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही
+५ ते १० किमी अंतरावर : काही नाही
+१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे.
+असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य केन्द्र, -१प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, -१क्षयरोग रुग्णालय, -१अॅलोपॅथिक रुग्णालय, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१कुटुंब कल्याण केन्द्र, -१
+नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने,
+असलेल्या सुविधा- बाह्य रोगी विभाग, -५बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, -२एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, -२इतर पदवीधर डॉक्टर, -४पारंपरिक वैद्य व वैदू, -२औषधाची दुकाने, -५
+नसलेल्या सुविधा - धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, पदवी नसलेले डॉक्टर, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा - न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह,
+गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, खाजगी कूरियर, सार्वजनिक बस सेवा, खाजगी बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
+तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - एटीएम व्यापारी बँका, सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, मंडया / कायम बाजार, आठवड्याचा बाजार, शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), क्रीडांगण, खेळ / करमणूक क्लब, सिनेमा/ व्हिडियो थियेटर, सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_223.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_223.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f76440332d34047cbe59a619661f456a4b431563
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_223.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अँग्लो इंडियन (Anglo-Indian) हा शब्द प्रथम भारतात राहणाऱ्या ब्रिटिश-भारतीय लोकांसाठी वापरला जातो. आधीच्या काळात ब्रिटिश आणि भारतीय स्त्री-पुरुषांना झालेल्या संततीला ‘युरेशियन’ असे म्हणत. पुढे हा शब्द गेला आणि 'ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री'
+तसेच 'ब्रिटिश स्त्री आणि भारतीय पुरुष' यांच्यापासून झालेल्या संततीला ‘अँग्लो इंडियन’ समाज असे नाव पडले.[१] पूर्वी अँग्लो इंडियन समाजाचे दोन प्रतिनिधी भारतीय संसदेत नेमले जात असे. मात्र डिसेंबर २०१९ मध्ये मोदी सरकारने अँग्लो इंडियन समाजाच्या जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला.[२][३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2233.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af8a698f953b75afa67b4a7c1c85fc93b0b90bb9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2233.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ अडूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2251.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2251.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23865026b53ca126b7b1d858c4782d26a261db1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2251.txt
@@ -0,0 +1,17 @@
+ॲडॉल्फ हिटलर (२० एप्रिल, इ.स. १८८९: ऑस्ट्रिया - ३० एप्रिल, इ.स. १९४५: जर्मनी) हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.
+ॲडॉल्फ हा ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा मुलगा होता. ॲलॉइस हिटलर हा छोटा सैनिकी अधिकारी होता. ॲडॉल्फ हिटलरने आपल्या संघर्षकाळात काहीकाळ व्हिएन्नामध्ये हस्तचित्रे विकून, रस्त्यावरील बर्फ साफ करून, घरांना रंग देऊन उपजिविका चालवली. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केले. पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांचा देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले. सैन्यदल व नौदलात वाढ केली. शक्तिशाली विमानदळ(वायूदल) उभारले. इटली व जपान या दोन देशांशी मैत्रीचा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.
+हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. 'एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज' हे त्याचे घोषवाक्य होते. एका प्राचीन भविष्यवाणी नुसार जर इजिप्त मधील एका राजाचे थडगे जर रात्री उघडले तर जगात २४ तासात एक ऐतहासिक घटना घडेल असे नमूद केले होते त्यानुसार १९ एप्रिल १८८९ क्या रात्री काही इतिहासकारांनी भविष्यवाणीला खोटे सिद्ध करून एका प्रकल्पासाठी थडगे उघडले आणि दुसऱ्या रात्री २० एप्रिलला ऑस्ट्रिया मध्ये अडोल्फ हिटलर जन्माला आला....
+१९३४ पर्यंत कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती केंद्रित केल्यानंतर आणि आपल्या विरोधकांना पूर्णतः निस्तेज केल्यानंतर हिटलरने आपल्याच पक्षाचे शुद्धीकरण केले. ' तुफानी दलाचा ' नेता अर्नेस्ट रोहेम डाव्या विचारसरणीचा होता. ज्या दलाचा उपयोग हिटलरने आपल्या विरोधकांचा नायनाट करण्यासाठी केला त्या दलातील एक गट डाव्या विचारप्रणालीचा पुरस्कर्ता आहे हे लक्षात आल्यावर हिटलरने या गटाला लष्करी बळावर संपवून टाकले. अर्नेस्ट रोहेम आणि तुफानी दलातील डाव्या विचारांचे आणखी काही नेते बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडले.
+आपल्या विरोधकांच्या कारवायांना हाणून पाडण्यासाठी हिटलरने ' गेस्टॅपो ' नावाचे गुप्त पोलीस दल स्थापन केले. अल्पावधीतच गेस्टॅपोने एवढी दहशत निर्माण केली की नाझीविरोध ही चीजच नाहीशी झाली. २८ फेब्रुवारी १९३६ रोजी एक फर्मान काढून हिटलरने शिक्षणसंस्थातील सर्व शिक्षक व सेवक नाझी पक्षाचे असलेच पाहिजेत अशी सक्ती केली. विध्यार्थ्यांच्या मनावर हिटलरचे व नाझी पक्षाचे महान कार्य बिंबवावे या दृष्टीने अभ्यासक्रम आखण्यात आले. हिटलर हा आधुनिक जीझस ख्रिस्त आहे अशी शिकवण देण्यात येऊ लागली. स्त्रियांनी शिक्षणापेक्षा घर सांभाळावे आणि आदर्श माता बनावे असा सांगण्यात येऊ लागले. मुद्रणस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य यांना हिटलरने सुट्टी दिली. हिटलरच्या पक्षाचा प्रमुख प्रचारक डाॅ. गोबेल्स याने म्हटले होते, ' पियानो वाजवून जसे आपल्या मनाप्रमाणे सूर काढता येतात, त्याप्रमाणे वृत्तपत्रांकडून माझ्या मनाप्रमाणे सूर काढणे मला शक्य आहे.' यावरून नाझी राजवट कशी एकसुरी बनली होती याची कल्पना येते. हिटलरचा सहकारी गोअरिंग याने १९३३ पासूनच हिटलरच्या आदेशाप्रमाणे ज्यूविरोधी मोहीम सुरू केली होती.
+हिटलर हा कट्टर ज्यूविरोधक होता. स्वतःचे राष्ट्र नसलेले ज्यू लोक इतर राष्ट्रातील जनतेचे रक्तशोषण करतात अशी हिटलरची धारणा होती. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यास ज्यू लोकच कारणीभूत आहेत असा अनेक जर्मनांचा समज झालेला होता. त्यामुळे सर्वसामान्य जर्मन नागरिक ज्यू लोकांचा तिरस्कार करी. हिटलरने सर्वसत्ताधीश बनल्यानंतर ज्यू लोकांना धारेवर धरले. प्रत्येक क्षेत्रातून ज्यू लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्यात आली.
+एका ऑस्ट्रियन रक्ताचा जर्मन राजकारणी आणि हिटलरने स्थापन केलेल्या 'नाझी' पक्षाचा सदस्य पक्षाचे नेते होते (नाझी पक्ष ( NSDAP / नॅशनल सोशलिस्ट जर्मन कामगार पार्टी). त्यांनी 1933 पासून 1934 पासून 1945 ते 1945 आणि हिटलरने स्थापन केलेल्या 'नाझी' पक्षाचा सदस्य जर्मनीचा हुकूमशहा)ला जर्मनी कुलपती होता . हिटलर हिटलरने स्थापन केलेल्या 'नाझी' पक्षाचा सदस्य जर्मनी , युरोप मध्ये दुसरे महायुद्ध , आणि होलोकॉस्ट केंद्रस्थानी होते .
+हिटलर त्यांनी 1919 मध्ये ( NSDAPच्या नांदी ) जर्मन कामगार पक्ष सामील झाले महायुद्धाच्या इशांत एक decorated बुजुर्ग होते , आणि 1921 मध्ये NSDAP नेता बनले . 1923 साली त्यांनी बिअर हॉल Putsch म्हणून ओळखले म्युनिक मध्ये एक आकस्मिक जोरदार हल्लाचा प्रयत्न केला . अयशस्वी निर्णायक तो (अनुभवावर आधारीत) जीवनचरित्र , माईन काम्फ " ( माझा लढा ) लिहिले कोणत्या वेळी , हिटलरचे कारावास परिणाम . 1924 मध्ये त्याचे प्रकाशन केल्यानंतर , हिटलर व्हर्सायच्या तह हल्ला आणि charismatic वक्तृत्वकला आणि हिटलरने स्थापन केलेल्या 'नाझी' पक्षाचा सदस्य प्रचाराचे तंत्र सह पॅन - जर्मानिझम , antisemitism , आणि विरोधी कम्युनिस्ट मतप्रणाली जाहिरात लोकप्रिय समर्थन लाभले. 1933 मध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी थर्ड Reich , नाझीवादच्या एकपक्षीय राज्यकारभार आणि हुकूमशाही विचारसारणी आधारित एकच पक्षीय हुकूमशाही सरकार मध्ये Weimar प्रजासत्ताक बदललेले .
+हिटलरचे AIM कॉन्टिनेन्टल युरोप मध्ये परिपूर्ण हिटलरने स्थापन केलेल्या 'नाझी' पक्षाचा सदस्य जर्मन पुढारीपण एक नवीन ऑर्डर स्थापन करण्यात आली . शेवट करण्यासाठी, त्याच्या परदेशी आणि घरगुती धोरणे जर्मनिक लोकांसाठी आपल्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी एखादा देश ज्या भूप्रदेशावर हक्क सांगतो तो प्रदेश ( " देश जागा " ) seizing उद्देश होता . त्यांनी युरोप मध्ये दुसरे महायुद्धच्या उद्रेक परिणामी , सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीच्या rearmament आणि Wehrmacht द्वारे पोलंडच्या स्वारी दिग्दर्शित . हिटलरचे नियम अंतर्गत 1941 मध्ये जर्मन सैन्याने व त्यांच्या युरोपियन सहयोगी युरोप व उत्तर आफ्रिका बहुतांश व्याप्त . 1943 मध्ये , जर्मनी बचावात्मक चेंडू सक्ती आणि escalating defeats मालिका ग्रस्त होते . युद्ध अंतिम दिवस मध्ये , 1945 मध्ये बर्लिन लढाई दरम्यान , हिटलर त्याच्या लाँग वेळ भागीदार , Eva दोन कप्पा असलेली धातूची लग्न . 30 एप्रिल 1945 , कमी दोन दिवस नंतर , दोन वचनबद्ध लाल सैन्य द्वारे टिपण्याचा टाळण्यासाठी आत्महत्या आणि त्यांच्या corpses बर्न होते .हिटलरचे आक्रमक परराष्ट्र नीती युरोप मध्ये दुसरे महायुद्धच्या उद्रेक प्राथमिक कारण मानली जाते . त्याच्या विरोधी सेमिटिक धोरणे आणि वंशिकदृष्टया शोधून विचारसारणी तो आणि त्याचे अनुयायी वंशिकदृष्टया कनिष्ठ मानली ज्याच्या इतर लोक कमीत कमी 5.5 दशलक्ष ज्यू , आणि लाखो मृत्यू परिणाम .
+उशिराने इ.स.१९४४ा सैन्य आणि मित्रराष्ट्रांना पश्चिमेस दोन्ही जर्मनी मध्ये प्रगत होते. शक्ती आणि लाल सैन्य निश्चित ओळखली होती, हिटलर त्याच्या तो म्हणून आतापर्यंत कमकुवत समजले अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याने हल्ला मोबाइल साठा उर्वरित वापरण्याचे ठरविले. १६ डिसेंबर रोजी, तो अर्डेन्न्स आक्षेपार्ह मित्र राष्ट्रांना पश्चिमेस आपापसांत भांडण शिकविणे आणि कदाचित मध्ये सोव्हिएत रशियाने, लढण्याचा सहभागी होण्यासाठी त्यांना पटवणे सुरू करण्यात आले. आक्षेपार्ह काही तात्पुरत्या यश नंतर अयशस्वी. जानेवारी 1945 मध्ये भग्नावस्थेत जर्मनी जास्त, हिटलर रेडिओ वर बोलू लागला, ". मात्र संकट गंभीर या क्षणी असू शकते, ते, सर्वकाही असूनही आमच्या अपरिवर्तनीय इच्छेने कमजोरी होईल" शांतता वाटाघाटी हिटलरच्या आशा अमेरिका आणि ब्रिटन 12 एप्रिल 1945 रोजी फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट मृत्यू प्रोत्साहन होता, पण त्याच्या अपेक्षा विरुद्ध, या दोस्त कोणी फूट झाले. जर्मनीच्या लष्करी अपयश हे एक राष्ट्र म्हणून टिकून त्याच्या उजव्या गमावला होता की खोटे बोलत की त्याचा दृष्टिकोन अभिनय, हिटलर तो दोस्त हाती सापडणे शकते आधी सर्व जर्मन औद्योगिक पायाभूत सुविधा नष्ट आदेश दिले. Armaments अल्बर्ट Speer मंत्री पृथ्वी वाळून हे धोरण चालवून सोपविण्यात आली आहे, पण तो गुप्त आदेश मोडली.
+20 एप्रिल, त्याच्या 56 वाढदिवसाच्या दिवशी हिटलर पृष्ठभागाच्या Führerbunker पासून त्याच्या शेवटच्या ट्रिप केली. प्रश्न चॅन्सेलरचेच्या देशोधडीस बागेत, तो हिटलर युवक, आता बर्लिन जवळ समोर लाल सैन्य लढाई कोण होते मुलगा सैनिक लोह क्रॉस प्रदान करण्यात आले. 21 एप्रिल, Georgy Zhukovच्या 1 Belorussian आघाडी Seelow हाइट्स लढाई दरम्यान जनरल Gotthard Heinriciच्या आर्मी ग्रुप व्हिस्चुला नदी प्रतिकार शक्ती भगदाड आणि बर्लिन सीमा गाठली होती. तीव्र परिस्थिती नकार, हिटलर undermanned अथवा सुसज्ज Armeeabteilung स्टेनर (सैन्यदल शिपायांची तुकडी स्टेनर), Waffen एस जनरल फेलिक्स स्टेनर यांनी आज्ञा केली आशा ठेवले. हिटलर जर्मन नववी फौज एक pincer हल्ला उत्तरेकडे हल्ला आदेश दिले होते, तर ठळक उत्तर डोंगर किंवा इमारत यांची बाजू हल्ला स्टेनर आदेश दिले.
+२५ एप्रिल १९४५ त्याच्या शेवटच्या सार्वजनिक देखावा मध्ये हिटलर, प्रश्न चॅन्सेलरचे बागेत तो व ईव्हा दोन कप्पा असलेली धातूची आत्महत्या पाच दिवस जगावे.
+अमेरिकन सशस्त्र सेना वृत्तपत्र, तारे आणि पट्टे, 2 मे 1945, समोर पृष्ठावर हिटलर मृत्यू घोषणा
+22 एप्रिल रोजी एक लष्करी परिषदेत दरम्यान, हिटलर स्टेनरच्या आक्षेपार्ह विचारले. तो हल्ला होता सुरू करण्यात आला आणि सोव्हिएट रशियाने बर्लिन प्रवेश केला होता की असे सांगितले होते. हिटलर खोली सोडून विल्हेल्म केईटल, आल्फ्रेड जोड्ल, हंस क्रेब्स, व व्हिल्हेल्म बर्गडोर्फ वगळता प्रत्येक प्रश्न विचारला, तर मग, विश्वासघात आणि त्याच्या सेनापती अकार्यक्षमता विरोधात गालिप्रदान मध्ये सुरू प्रथम साठी घोषणा त्याच्या culminating, वेळ-की " सर्व गोष्टी "गमावले. तो शेवटपर्यंत बर्लिन मध्ये राहू आणि स्वतःला अंकुर घोषणा.
+23 एप्रिल लाल सैन्य बर्लिन, वेढला होता आणि गोबेल्स नगराचे रक्षण त्याच्या नागरिकांना निदर्शनास ही बाब आणून घोषणा केली. त्याच दिवशी कॅट्रिन गोरिंग एक तार बर्चस्गाटन पासून, वादविवाद, हिटलर बर्लिन मध्ये वेगळ्या होते आहे की, कॅट्रिन गोरिंग जर्मनी यांच्या नेतृत्वाखाली असे गृहीत धरते पाहिजे पाठविले. एक अंतिम मुदत, ज्यानंतर तो हिटलर incapacitated विचार होईल सेट कॅट्रिन गोरिंग. हिटलर कॅट्रिन गोरिंग अटक येत करून प्रतिसाद दिला, आणि त्याच्या शेवटच्या इच्छा व करार 29 एप्रिल रोजी लिहिले, तो सर्व सरकारी पोझिशन्स पासून कॅट्रिन गोरिंग काढले. 28 एप्रिल रोजी हिटलर 20 एप्रिल रोजी बर्लिन सोडून होते Himmler, दोस्त राष्ट्रांना पश्चिमेस एक सरेंडर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते की शोधला. तो Himmler अटक आदेश दिले आणि हर्मन Fegelein शॉट (बर्लिन मध्ये हिटलरच्या मुख्यालय येथे Himmlerच्या एस प्रतिनिधी) होते.29 एप्रिल रोजी मध्यरात्री नंतर, हिटलर Führerbunker मध्ये एक लहान नागरी समारंभात Eva दोन कप्पा असलेली धातूची विवाह केला. त्याच्या नवीन पत्नी एक लग्न नाश्ता केल्यानंतर, हिटलर त्याच्या सचिव ट्राऊडल युंग त्याचा स्वतःच्या वर्चस्व गाजवले. लेकटॅपिंग आणि क्रेब्स,बर्गडॅर्फ, Goebbels आणि बोर्मानची स्वाक्षरी कागदपत्रे होती. नंतर त्या दुपारी, हिटलर, मुसोलिनी, असे गृहीत धरले कॅप्चर टाळण्यासाठी निर्धार झाली आहे अंमलबजावणीची माहिती होती.
+३० एप्रिल रोजी १९४५, सोव्हिएत सैन्याने एक किंवा दोन ब्लॉक प्रश्न चॅन्सेलरचे आत आले, तेव्हा हिटलर एक सायनाइड कुपी स्वतःला आणि दोन कप्पा असलेली धातूची थोडा शॉट. त्यांच्या शरीरात ते कुठे बॉम्ब विवर मध्ये ठेवलेल्या आणि पेट्रोल doused होते प्रश्न चॅन्सेलरचे, मागे बॉम्बहल्ला-बाहेर बाग बाहेर आले. लाल सैन्य उखळी तोफांचा मारा करून पुढे मृतदेह आग ठेवण्यात आले. भव्य ॲडमिरल कार्ल डोनित्झ व योसेफ गोबेल्स अनुक्रमे राज्य आणि कुलपती प्रमुख म्हणून हिटलर भूमिका असे गृहित धरले.
+२ मे रोजी शरणागती पत्करली. सोव्हिएत संघराज्यातील गडी बाद होण्याचा क्रम नंतर प्राप्त सोव्हिएत संग्रह रेकॉर्ड हिटलर, दोन कप्पा असलेली धातूची, योसेफ आणि माग्डा गोबेल्स गोबेल्सची सहा मुले, सामान्य हंस Krebs, आणि हिटलरच्या कुत्रे राहते वारंवार पुरला exhumed होते. ४ एप्रिल १९४६ रोजी, सोव्हिएत गुप्तहेर केजीबी संघ मॅगजबर्ग मध्ये स्मर्श सुविधा येथे पाच लाकडी बॉक्स उजेडात आणणे सविस्तर माहिती दफन चार्ट वापरले. बॉक्स पासून राहते, बर्न होते ठेचून, कारण त्या पसरल्या बायडरेत्झ नदी, एल्बे एक उपनदी मध्ये.केर्शॅच्या मते, लाल सैन्य त्यांना आढळले तेव्हा दोन कप्पा असलेली धातूची आणि हिटलरच्या मृतदेह पूर्णपणे वाळून गेले, आणि दंत काम फक्त एक कमी जबडा हिटलरच्या राहते म्हणून ओळखले जाऊ शकते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2252.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2252.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2252.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2255.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2255.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..345385fc86c94429e78f94c2732d7604e589c986
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2255.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अदोल्फो सुआरेझ गोन्झालेझ (स्पॅनिश: Adolfo Suárez González; २८ जुलै १९७४) हा स्पेन देशाचा पंतप्रधान होता. फ्रांसिस्को फ्रांकोची हुकुमशाही संपुष्टात आल्यानंतर १९७७ साली लोकशाही मार्गाने निवडून येणारा तो पहिलाच पंतप्रधान होता.
+२३ मार्च २०१४ रोजी सुआरेझचे निधन झाले. त्याच्या आदराप्रित्यर्थ स्पेन सरकारने माद्रिद विमानतळाला त्याचे नाव दिले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2300.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2300.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b806413145389d43d374abde42c419f9ef1afa41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2300.txt
@@ -0,0 +1,8 @@
+अणुभट्टी (इंग्लिश: nuclear reactor, न्यूक्लिअर रिअॅक्टर ;) हे अणुकेंद्रकीय शृंखला अभिक्रिया सुरू करण्यासाठी व तिचे नियमन करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण असते. अणुभट्टीत इंधन म्हणून वापरले जाणारे युरेनियम किंवा प्लुटोनियमवर न्यूट्रॉन्सचा मारा करून नियंत्रित शृंखला अभिक्रिया (चेन रिअॅक्शन) घडवली जाते. अणुभट्टीतील नियंत्रणासाठी मॉडरेटर वापरला जातो. गाभ्यातील मॉडरेटर घटक हा अणुविखंडनात निर्माण होणाऱ्या न्यूट्रॉन्सची संख्या नियंत्रित करतो. हा घटक म्हणजे पाणी, जड पाणी किंवा ग्राफाइट असते. या शिवाय नियंत्रक रूळ हा भाग न्यूट्रॉनशोषक घटकांचा दंडगोल असतो. त्यात कॅडमियम, हाफनियम, बोरॉन यांचा वापर केला जातो. अणुभट्टीच्या गाभ्यामध्ये त्यांचा समावेश हा क्रियेचा वेग नियंत्रित करण्यासाठी केला जातो. हे साध्य करण्यासाठी ते आवश्यकतेनुसार घातले जातात किंवा काढले जातात. अणुभट्टीत प्रशीतक म्हणून पाण्याचा वापर केला जातो. गाभ्याची उष्णता नियंत्रित करण्यासाठी द्रव किंवा वायू स्वरूपात तो वापरला जातो.
+या न्युट्रॉनचा प्रवाह आणि निर्मितीची गती नियंत्रित करून उष्णता आणि त्यातून वीजनिर्मिती केली जाते. वेगळ्या शब्दात असे म्हणता येते की अस्थिर समस्थानिक मूलद्रव्याच्या अणुविभाजनांनंतर मोठय़ा प्रमाणात आणि उत्सर्जनविरहित ऊर्जा मुक्त होते. या उर्जेवर पाण्याची वाफ करून त्याद्वारे जनित्र चालवले जाते आणि उर्जानिर्मिती केली जाते.
+अणुभट्टीमध्ये न्युट्रॉनचे उत्सर्जन नियंत्रित करण्याचे काम फसले की आपोआपच उष्णतेचे नियंत्रणही बंद होते. अणुभट्टीच्या आतील उष्णतामान एवढे वाढते, की आण्विक इंधन वितळू लागते. अनियंत्रित अशा उष्णतेचे हे प्रमाण १००० फॅरनहाईट पेक्षाही अधिक होत जाते. त्यातून अनियंत्रित असा किरणोत्सर्ग होऊ लागतो. यात इंधनाच्या नळकांड्या वितळू लागतात. या स्थितीला वितलनाची स्थिती म्हणतात. यात अणुभट्टीतील इंधनाच्या नळकांड्या पूर्णपणे वितळतात व त्यामुळे युरेनियम तसेच अन्य किरणोत्सारी घटक वातावरणात उत्सर्जित होण्याची शक्यता असते. या किरणोत्सर्गामुळे मानवी जीवनाला गंभीर धोका पोहोचू शकतो.
+याच वेळी वीजपुरवठाही खंडीत झाला असल्यास वीजपुरवठय़ासाठी आणखी दोन पर्यायांची व्यवस्था केलेली असते. डिझेलवर चालणारे जनित्र असते तसेच विजेरीने वीजपुरवठा अबाधित राहील अशीही सोय असते. हे तीनही पर्याय कुचकामी ठरल्यास अणुभट्टीतील तापमान वाढत जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व प्रयत्न फसल्यास परिस्थिती हाताबाहेर जाते आणि या अणुभट्टय़ांचा स्फोट होतो.
+अणुभट्टीतील किरणोत्सारी मूलद्रव्यांची हाताळणी, अणुभंजन, अणुकचऱ्याची विल्हेवाट यासाठी बंदिस्त आणि स्वयंचलित प्रक्रिया असल्या तरी त्यांच्या अपघातविरहित आणि योग्य कार्यान्वयनाची १००% खात्री देता येऊ शकत नाही.
+किरणोत्सर्ग जेथे होतो त्या परिसरामध्ये असणाऱ्या माणसांच्या मज्जासंस्थेवर किरणोत्सर्गाचा गंभीर परिणाम होतो. हे सूक्ष्म किरण शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशींचा मृत्यू घडवतात.
+जगात निर्माण होणाऱ्या एकूण वीजेच्या १५ टक्के वीज ४४२ अणुभट्टय़ांत तयार होते. जगभरात सुमारे १५५ अणुभट्टय़ांची उभारणी सुरू आहे. भारत देशात सहा अणुप्रकल्पांत मिळून २० अणुभट्टय़ा आहेत. चीन या देशात १३ अणुभट्टय़ा आहेत. अमेरिकेत १०४ अणुभट्टय़ा आहेत. जपानमध्ये एकूण ५४ व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प आहेत.
+या वीजनिर्मिती प्रक्रियेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण नगण्य आहे. औष्णिक विद्युत प्रकल्प आणि खनिज तेलधारित ऊर्जानिर्मिती संयत्रात प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होते. या प्रकल्पांना पर्याय म्हणून वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प पुढे केले जातात. मात्र त्यातही प्रदूषण होतेच.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2307.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2307.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b41d7017630eb3698c0728b9ad7523b07554646
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2307.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ - १७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अणुशक्ती नगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.२०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक ६० ते १११, १२४ ते १७८, १८० ते ५९४, ८०० ते ८०४, ८०६, ८०७, १०४९ ते १०५७, ११९० ते १९९९, १२१४ ते १२२४, १२२७, १२२९, १२३१, ३३०१ आणि ३३०२ यांचा समावेश होतो. अणुशक्ती नगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
+राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मोहम्मद इस्लाम मलिक हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2311.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2311.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ac2e5d7fac14817c861bedc1e0b4b0e3d777d92
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2311.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली.
+अणू तीन प्रकारच्या कणांचे बनलेले असतात.
+अणूच्या केंद्राला नुक्लेअस म्हणतात , तर त्यामधील न्युट्रॉन आणि प्रोटॉन यांना नुक्लेओन म्हणतात .अणू हे रसायनशास्त्रातील मूलभूत स्तंभ आहेत. रासायनिक प्रक्रियांमध्ये अणूंचे विभाजन होत नाही, अशा रासायनिक प्रक्रियांमध्ये फक्त भिन्न अणूंमधील रासायनिक बंधांमध्ये बदल घडतात. इंग्रजीमधील "ॲटम" हा शब्दाचा ग्रीक भाषेमधील अर्थ "पदार्थाचा अविभाज्य भाग" असाच आहे. विसाव्या शतकातील अणूसंशोधनानंतर काही भौतिक प्रक्रीयांमुळे अणूंचेही विभाजन होऊ शकते ह्याचा शोध लागला. अणुबॉंबचा स्फोट व अणुऊर्जा ह्या गोष्टी अशाच अणुप्रक्रीयांपासून करता येतात.
+एखादे मूलद्रव्य त्याच्या अणूतील प्रोटॉनच्या संख्येवरून ओळखले जाते. पृथ्वीवर नैसर्गिक अवस्थेत फक्त ९२ (एकूण ११८ पैकी) मूलद्रव्ये आढळतात, बाकीची प्रयोगशाळेत तयार करता येतात. प्रत्येक शून्यभारीत अणूमध्ये त्याच्या प्रोटॉनच्या संख्येएवढेच इलेक्ट्रॉन असतात. जर असा समतोल नसेल तर त्यावर काही विद्युत भार असतो, अशा विद्युत भारीत अणूला आयन असे म्हणतात. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणूंमधील न्युट्रॉनची संख्या वेगवेगळी असू शकते. मूलद्रव्यांच्या अशा स्वरूपांना समस्थानिके असे म्हणतात. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्युट्रॉन) आणि ड्युटेरियम (१ प्रोटॉन, १ न्युट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत.
+अणू केंद्रकावर विविध कणांचा मारा करून नवीन मूलद्रव्ये प्रयोगशाळेत निर्माण केली जातात. पण अशी मूलद्रव्ये स्थिर राहू शकत नाहीत व त्यांचे स्थिर नैसर्गिक मूलद्रव्यात रूपांतर होते.
+दोन किंवा अधिक अणूंमध्ये रासायनिक बंध तयार होऊन रेणू तयार होतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू असतात. युरेनियम अणुवर जर न्युट्रॉनचा मारा केला तर प्रंचंड प्रमाणात अणूऊर्जा तयार होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2316.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2316.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dfb046f2e82e58c5579ef33fba9f5ff0e7ff8aae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2316.txt
@@ -0,0 +1,11 @@
+अणुऊर्जा किंवा अणुशक्ती म्हणजे परमाणु प्रतिक्रियांचा वापर म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी अणु ऊर्जा सोडली जाते, ज्याचा वापर बहुतेक वेळा स्टीम टर्बाइनमध्ये अणु उर्जा प्रकल्पात वीज निर्मितीसाठी केला जातो. विभक्त विखंडन, विभक्त क्षय आणि विभक्त संलयन प्रतिक्रियांमधून विभक्त शक्ती मिळविली जाऊ शकते. सध्या, अणुऊर्जेपासून मिळणारी बरीचशी वीज युरेनियम आणि प्लूटोनियमच्या विभक्त विखंडनाने तयार होते. विभक्त क्षय प्रक्रिया रेडिओआइसॉपॉप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर सारख्या कोनाडा अनुप्रयोगांमध्ये वापरली जातात. फ्यूजन पॉवरमधून वीज निर्मिती आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. हा लेख मुख्यतः वीज निर्मितीसाठी अणू विखंडन शक्तीशी संबंधित आहे.
+नागरी अणुऊर्जाने २०१७ मध्ये २,४८८ तेरा वॅट तास (टीडब्ल्यूएच) वीज पुरविली, जी जागतिक वीज निर्मितीच्या सुमारे १०% एवढी होती आणि जलविद्युत नंतरचा दुसरा सर्वात कमी कमी कार्बन उर्जा स्रोत होता. एप्रिल २०१८ of पर्यंत, ४४९ नागरी विखंडन रिएक्टर आहेत. जगात, ३९४ गीगावाट (जीडब्ल्यू) च्या संयुक्त विद्युत् क्षमतेसह.येथे ५८ अणुऊर्जा अणुभट्ट्या निर्माणाधीन असून १५४ अणुभट्ट्यांची योजना आखण्यात आली असून त्यांची संयुक्त क्षमता अनुक्रमे ६३ जीडब्ल्यू आणि १५७ जीडब्ल्यू आहे. जानेवारी २०१९ पर्यंत आणखी ३३७ अणुभट्ट्यांचा प्रस्ताव होता.
+निर्माणाधीन बहुतेक अणुभट्ट्या आशिया खंडातील पिढी III अणुभट्ट्या आहेत.[१][२][३]
+अणु विभाजन केल्यानंतर होणाऱ्या स्फोटात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेला अणुऊर्जा म्हणतात. या अणुऊर्जेचा उपयोग अनेक प्रकारे करून घेतला जातो. उदा० विद्युत निर्मिती केंद्र कोळश्यावर चालवण्याऐवजी अणुशक्तीवरही चालवले जाऊ शकते.
+याच ऊर्जेचा उपयोग करून प्रचंड विध्वंस करू शकणारा अणुबॉंब बनवला गेला आहे.
+9 व प्लुटोनियम ही मूलद्रव्ये "फ़िसाईल" म्हणजे 'भंजनक्षम' आहेत. याचा अर्थ त्यांच्या अणुकेंद्रावर रेणूचा न्यूट्रॉन या मूलभूत कणाचा मारा झाला तर त्या अणुकेंद्राचे 'फिशन' म्हणजे 'भंजन' होऊ शकते. भंजन क्रियेमध्ये त्या एका अणुकेंद्राचे विभाजनाने दोन भाग होतात आणि त्यातून दोन नवे अणु बनतात. त्याशिवाय प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडते. हिलाच अणुऊर्जा किवां 'अणुशक्ती' असे म्हणतात. याशिवाय प्रत्येक भंजनक्रियेमध्ये दोन किंवा तीन सुटे न्यूट्रॉन सुद्धा प्रचंड वेगाने बाहेर पडतात त्यातल्या एखाद्या न्यूट्रॉनचा मारायोग दुसऱ्या भंजनक्षमशी अणूच्या अणुकेंद्रावर झाल्यास पुन्हा अणुभंजन होते. अशा रीतीने विभाजनांची साखळी पुढे चालत जाते. एका जागी पुरेसे भंजनक्षम मूलद्रव्य उपलब्ध असल्यास ती क्रिया अत्यंत वेगाने वाढत जाते आणि पहिल्या एका भंजनापासून तीन, नऊ, सत्तावीस , एक्याऐंशी अशा क्रमाने वाढत वाढत भंजनाची संख्या एकाद्या सेकंदात अनेक परार्धांवर जाऊ शकते. त्यातून निघालेल्या अपरिमित उष्णतेमुळे महाभयानक असा स्फोट होतो. हा स्फोट अधिकाधिक तीव्र व्हावा अशा रचना अॅटमबॉम्बमध्ये केलेली असते.
+सामान्य युरेनियम मधील भंजनक्षम भाग एक टक्क्याहूनसुद्धा कमी असल्यामुळे नैसर्गिक रीतीने भंजनाची साखळी चालू राहू शकत नाही. त्यामुळे युरेनियम च्या खाणीत कधी आण्विक स्फोट झाल्याची घटना ऐकिवात नाही.
+नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या युरेनियममध्ये ह्या मूलद्रव्याची युरेनियम-238 (99.2739–99.2752%), युरेनियम-235 (0.7198–0.7202%) व युरेनियम-234 (0.0050–0.0059%) अशी तीन समस्थानिके आढळतात. त्यातील केवळ युरेनियम-235 हे भंजनक्षम आहे. याचा अर्थ त्यांच्या अणुकेंद्रावर कितीही उर्जेच्या (0.025 इलेट्रॉन व्होल्ट ते काही दशलक्ष इलेट्रॉन व्होल्ट) न्यूट्रॉन या मूलभूत कणाचा मारा झाला तर त्या अणुकेंद्राचे भंजन किंवा विखंडन होते. या क्रियेमध्ये युरेनियम-235 च्या अणुकेंद्रामधून दोन किरणोत्सारी भंजन उत्पाद व दोन ते तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात. त्याचबरोबर प्रत्येक भंजनातून सुमारे 200 दशलक्ष इलेट्रॉन व्होल्ट इतकी उर्जा बाहेर पडते. बाहेर पडलेले न्यूट्रॉन प्रचंड वेगवान (प्रचंड उर्जा असलेले) असतात. न्यूट्रॉनचा वेग कमी झाल्यास (मंदन) त्यांचा मारा इतर युरेनियम-235 च्या अणुकेंद्रावर होऊन भंजनक्रिया पुन्हा घडू शकते. अशा रीतीने भंजनाची शृंखला अभिक्रिया चालू राहते. ही शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी भंजनातून बाहेर पडलेल्या दोन ते तीन न्यूट्रॉनपैकी केवळ एकच न्यूट्रॉन दुसऱ्या भंजनासाठी उपलब्ध असेल असे पाहिले जाते. अशा रीतीने नियंत्रित भंजन शृंखला अभिक्रियाद्वारा अणुभट्टीमध्ये विद्युतउर्जेचे उत्पादन केले जाते. भंजनातून बाहेर पडलेल्या दोन ते तीन न्यूट्रॉनपैकी काही न्यूट्रॉन युरेनियम-238द्वारा शोषले जाऊन त्याचे रूपांतर युरेनियम-239मध्ये होते. युरेनियम-239 मधून एक बीटा कणाचे उत्सर्जन होऊन नेप्चुनियम-239 तयार होते. नेप्चुनियम-239 मधून आणखी एक बीटा कणाचे उत्सर्जन होऊन प्लुटोनियम-239 तयार होते. अशा रीतीने अणुभट्टीमध्ये तयार झालेले प्लुटोनियम-239 हे प्लुटोनियमचे भंजनक्षम समस्थानिक आहे.
+अनियंत्रित भंजन शृंखला अभिक्रिया घडून आल्यास पहिल्या एका भंजनापासून तीन न्यूट्रॉन, नंतर नऊ, त्यनंतर सत्तावीस , एक्याऐंशी अशा क्रमाने वाढत वाढत न्यूट्रॉनची संख्या एकाद्या सेकंदात अनेक परार्धांवर जाऊ शकते. त्यातून निघालेल्या प्रचंड उष्णतेमुळे महाभयानक असा स्फोट होतो. अणुबॉम्बमध्ये नेमके हेच घडते. स्फोटातून प्रचंड उष्णतेबरोबरच प्रचंड प्रमाणात किरणोत्सारी भंजन उत्पाद व किरणोत्सारिता बाहेर पडते.
+प्लुटोनियम-239 या इंधनाचा उपयोग द्रुत अभिजनक अणुभट्टीमध्ये (Fast Breeder Reactor) केला जातो. या अणुभट्टीमध्ये थोरियम-232 चे रूपांतर युरेनियम-233 या समस्थानिकात होते. युरेनियम-233 देखील भंजनक्षम आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2317.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2317.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96070ce8accec34de677559b645eab924fc81d11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2317.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रानुसार अणूच्या गाभ्यामधील (केंद्रामधील) प्रोटॉनांच्या एकूण संख्येला अणुक्रमांक (इंग्लिश: Atomic number, ॲटॉमिक नंबर) म्हणतात. तो Z या चिन्हाने दर्शवला जातो. आवर्त सारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्याही अणुक्रमांकाइतकी असते. एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूमध्ये अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असतात त्यांना समस्थानिक असे म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2322.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2322.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0eba7eb1992ff5f50a2e93adc311d0f4f8a7ad7f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2322.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2355.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2355.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..74bb536dc5a8aaaa8776da4ce7eb83792e950bbd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2355.txt
@@ -0,0 +1,4 @@
+धर्मवीर लक्ष्मण बळवंत भोपटकर, ऊर्फ अण्णासाहेब भोपटकर (इ.स. १८८० - २४ एप्रिल, इ.स. १९६०; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी व वकील होते. हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच हे महाराष्ट्र मंडळ शिक्षणसंस्थेचे संस्थापक व हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. ल.ब. भोपटकर हे व्यायामशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांनी व्यायाम आणि व्यायामप्रकार यांच्यावर काही पुस्तके लिहिली आहेत. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वकील होते. गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले भोपटकरांनी एक पैसाही न घेता चालवले.
+भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भोपटकरांनी ६ एप्रिल, इ.स. १९३० रोजी सोलापूर नगरपरिषदेवर राष्ट्रीय झेंडा फडकवला. तसेच ते इ.स. १९३७ सालच्या हैदराबाद सत्याग्रहात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
+लक्ष्मण बळवंत हे "भाला"कार भास्कर बळवंत भोपटकरांचे धाकटे भाऊ होते. त्यांची पत्नी यशोदा ही मराठी साहित्यिक विठ्ठल सीताराम गुर्जरांची बहीण होती. लक्ष्मण बळवंत भोपटकरांना चारू, मधु, कुंजविहारी, जगदीश हे चार पुत्र होते; तर इंदू श्रीखंडे, कुमुद मोघे, लीला आणि मीना, या चार कन्या होत्या.
+इ.स. १९३०च्या सत्याग्रहात त्यांच्यावर एक प्राणसंकट कोसळले होते. ते ज्या कोठडीत बंदिस्त होते त्यात एक नाग घुसला. त्यावेळी जवळपास कोणीच नव्हते. भोपटकर अर्धा तास त्या नागाच्या दृष्टीला दृष्टी लावून बसले होते. नंतर लोक आल्यानंतर भोपटकरांची सुटका झाली. दुसरे प्राणसंकट कोसळण्याची घटना पुण्यात घडली. एका समारंभाला जात असताना त्यांची मोटार बाँबस्फोटात सापडली. त्यात भोपटकरांच्या अंगाला ८२ जखमा झाल्या होत्या.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_238.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_238.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fef6a3523b4d7fdd1ba425745d9a5d2a82e5df18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_238.txt
@@ -0,0 +1 @@
+ॲंजेल कोरिया (९ मार्च, इ.स. १९९५ - ) हा आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2393.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0515ad5e08f49035c144ab9bde7ade85baa1aec3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2393.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अतिपूर्व केंद्रीय जिल्हा (रशियन: Дальневосто́чный федера́льный о́круг) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी आकाराने सर्वात मोठा व लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा आहे.
+मॉस्को • सेंट पीटर्सबर्ग
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2411.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09112b4db2f8cdac3ee04c325396bb0239324ad5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2411.txt
@@ -0,0 +1,2 @@
+निरपेक्ष शून्याच्या वर (-२७३ से. च्या वर, - केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम) काही अंश तापमानापर्यंत काही धातू व मिश्रधातू थंड केल्यास, त्यांची विद्युत संवाहकता अतिशय वाढते व रोध शून्य होतो, या अविष्काराला ‘अतिसंवाहकता’ म्हणतात. त्याचबरोबर अतिसंवाहकाच्या अंतर्भागात कर्षुकीय (चुंबकीय) क्षेत्रही शून्य होते; इतकेच नव्हे तर अतिसंवाहकास प्रथम दुर्बल कर्षुकीय क्षेत्रात ठेवून, नंतर त्याचे तापमान संक्रमण तापमानाच्या (Tc, ज्या तापमानाखाली पदार्थ अतिसंवाहक होतो) खाली नेल्यास, त्याच्या अंतर्भागातील कर्षुकीय स्त्रोतरेषा (कर्षुकीय प्रेरणारेषा) बाहेर फेकल्या जातात व तो संपूर्णपणे प्रतिकर्षुक (कर्षुकीय पार्यता निर्वातापेक्षा कमी असणारा पदार्थ) बनतो.[१]
+हा शोध डच भौतिकशास्त्रज्ञ हेक कामरिंगे ओन्नेस यांनी 8 एप्रिल 1911 रोजी लेडेन येथे शोधला होता.फेरोमॅग्नेटिझम आणि अणु वर्णक्रमीय रेषांप्रमाणेच सुपरकंडक्टिव्हिटी एक क्वांटम मेकेनिकल गूढ आहे.हे मेस्नेर इफेक्ट द्वारे दर्शविले जाते, सुपरकंडक्टरच्या आतील भागातून मग्नेटीक लाईन्सचेपूर्ण उत्सर्जन त्याच्या सुपरकंडक्टिंग अवस्थेमध्ये संक्रमण दरम्यान होते.मेसनर परिणामाची घटना सूचित करते की सुपरकंडक्टिव्हिटी शास्त्रीय भौतिकशास्त्रातील परिपूर्ण चालकाचे आदर्श म्हणूनच समजली जाऊ शकत नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2413.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2e161ef8c0e70f87712d3d4da01a314bb66d861
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2413.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अतिसूक्ष्म तुषारगृह (MIST CHAMBER) :-
+काही प्रकारच्या रोपांच्या नाजुक छाट्यांना रुजविण्याकरता छाट्यांवर पाने ठेवणे आवश्यक असते. छाटे रुजवताना ही पाने वाळू नयेत म्हणून भोवतालचे वातावरण कृत्रिम पद्धतीने आर्द्र व दमट ठेवतात.. पूर्वी झारीने वारंवार पाणी शिंपून आर्द्रता व दमटपणा ठेवीत असत. अलीकडे यांत्रिक पद्धतीने मधून मधून अतिसूक्ष्म तुषार सोडणाऱ्या पद्धतीचा (Intermittent mist) वापर करतात. त्यामुळे पानांसकट छाट्यांना रुजवणे सहज शक्य झाले आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2418.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2418.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3a5109c411627fbd458bb433fdab07e1a351da9f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2418.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अतिनील किरणे ही सूर्यप्रकाशात आढळणारी किरणे आहेत. त्यांची तरंगलांबी ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा छोटी म्हणजे १०० ते ४०० नॅनोमीटर असते. सूर्यप्रकाशाचा केवळ ७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो. वातावरणातील ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा, साध्या डोळ्यांनी न दिसणारा पट्टा म्हणजे अतिनील किरण अर्थात अल्ट्रा व्हायोलेट किरण. याची तरंग लांबी सु. ४००० ॲगस्ट्रॉम एककापर्यंत असते. यास जंबूपार किरण असेही म्हणतात. ही एक प्रकारची ऊर्जा आहे.
+तीव्र स्वरूपातील अतिनील किरणे सजीवांसाठी हानीकारक असतात. त्यांच्यामुळे त्वचेची प्रतिकार शक्ती कमी होऊन त्वचेचा कर्करोग होतो. याशिवाय गुणसूत्रांचे उत्परिवर्तन (mutation) होते. पेशीतील प्रथिने आणि केंद्रकाम्लासारख्या (nuclein acid) सूक्ष्म रेणूंना झळ पोहोचते. अतिनील किरणांतील ऊर्जेमुळे त्वचेतील मुख्यत: पेशी केंद्रकाम्लाला (डीएनए) हानी पोहोचते. याचा परिणाम म्हणून विविध प्रथिने आणि विकारांची निर्मिती होते. यातील काही प्रथिनांमुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व त्या ठिकाणी लालसरपणा येतो. सूज, वेदना अशी लक्षणे दिसू लागतात. प्रखर किरण त्वचेवर पडल्यानंतर चार ते सहा तासानंतर ही प्रथिने तयार होतात. म्हणजेच सनबर्नची लक्षणे लगेच दिसत नाहीत. अतिनील किरणांमुळे हानी पोहोचलेल्या डीएनए पेशी केंद्रकाम्लाला पूर्वस्थितीत आणण्याची क्षमता शरीरात असते. पण त्वचा अधिक काळ अतिनील किरणांच्या सान्निध्यात राहिल्यास ते कठीण होते. तसेच डीएनएमध्ये बदल घडल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना कराव्या लागणा-या स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी अधिक गुंतागुंत होते असे म्हंटले जाते. अतिनील किरणांचे असे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. वनस्पती पेशींवरही अतिनील किरणांचा परिणाम होतो. पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन उत्पादन कमी होते. अन्नसाखळीच्या तळाशी असणाऱ्या फायटोप्लॅंक्टन हे सुक्ष्म शेवाळ (जलीय वनस्पती) अतिनील प्रारणांमुळे नष्ट होऊ शकतात.
+पाणी निर्जंतूक करण्यासाठी याचा महत्त्वाचा उपयोग होतो. यासाठी अतिनील किरण पाण्यातून नेतात. आयआयटी चेन्नईच्या संशोधकांनी कोळसा आणि अतिनील किरण यांच्यापासून हवा शुद्धीकारक यंत्र तयार केले आहे. अतिनील किरणांनी जीवाणू व विषाणू मारले जातात नंतर शुद्ध हवा बाहेर येते. अतिनील किरण जरी अनेक प्रकारच्या जीवांणूंना नष्ट करू शकत असले तरी सर्व जीवाणूंना नष्ट करू शकत नाहीत. निर्जंतुकीकरण पद्धतीमध्ये अतिनील किरण, इलेक्ट्रॉन शलाका, क्ष-किरण, किंवा आण्वीय कणांचा वापर आवश्यकतेनुसार करतात. यातील अतिनील किरणांमुळे आयनीकरण होत नाही. विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणारी भारताची अंतराळ दुर्बीण ॲस्ट्रोसॅट दूरवरील अतिनील किरणे शोधून अवकाश संबंधित निरिक्षणे करते. अतिनील आणि क्ष-किरण यांतील विविध तरंगलांबीमधली माहिती खगोलीय वस्तूंच्या स्वरूपाबद्दलची रहस्ये उलगडण्यास मदत करते. टायटॅनियम डायऑक्साइड अतिनील किरण शोषून घेते.
+विशिष्ट प्राण्यांमध्ये मानवाला दिसू न शकणारे अल्ट्रा व्हायोलेट अर्थात अतिनील किरण पाहण्याची क्षमता असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2427.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..837ca9d64cd003faf20664d1d21b31fce05c0954
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2427.txt
@@ -0,0 +1,4 @@
+एप्रिल १६, इ.स. २००७
+दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)
+अतुल चंद्रकांत बेदाडे ( २४ सप्टेंबर १९६६-मुंबई) हा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. आधी तो बडोद्यात क्रिकेट खेळला व त्याने १३ आंतरराष्ट्रीय एक दिवस सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याने शारजाह, यू.ए.ई. मध्ये सन १९९४ मध्ये आपले प्रथम पदार्पण केले.
+त्यास आक्रमक फलंदाज समजल्या जात होते व मोठे फटके मारण्यात तो निष्णात होता. ९० च्या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची नितांत आवश्यकता होती म्हणून त्याला पदार्पणाची संधी मिळाली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2435.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2435.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..75541da6b102d893020c5a971e757262d62bd787
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2435.txt
@@ -0,0 +1 @@
+अतुल वल्लभ बेनके मराठी राजकारणी आहेत. हे जुन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_245.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_245.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe6204e186a41bac4d8141df6a93225f8b5404ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_245.txt
@@ -0,0 +1 @@
+अँजेला व्हेंटुरिनी (१९ नोव्हेंबर, १९६४:नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९५ दरम्यान २४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2455.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2455.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c2cd2f2c0c37b7d9e37bef5d9a36aa9300d2df9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2455.txt
@@ -0,0 +1,7 @@
+अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (एस्मा) हा एक भारतीय संसदीय कायदा आहे जो काही विशीष्ठ सेवा सुरू राहण्याचे सुनिश्चित करते, ज्या बंद पडल्यास सामान्य जिवनास बाधा येणार.[१] त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक, वैद्यकीय सेवा, ह्यासारख्या सेवा येतात.[२][३] एस्मा हा एक केंद्रीय कायदा आहे, पण कायद्याची अंमलबजावणी ही राज्य सरकार करतात. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यात एक एस्मा कायदा आहे ज्यात राज्या राज्यात फरक पडतो. हे स्वतंत्र्य केद्रानुसारच आहे. कायद्याचा भारतात जास्त उपयोग करण्यात आलेला नाही. वाहतूक करमचार्यांच्या, डाॅक्टरांच्या, व इतर सेवांच्या सरकारी कामगारांच्या आंदोलनांना विना एस्मा लावता सुरू राहु दिले गेले आहे. पण अशी उदाहरणे आहेत, कि नागरिकांने न्यायालयात जावुन एस्मा लावण्याची मागणी केली, व न्यायालयाला जबरण एस्पा लागु करून आंदोलनांवर बंदी आणावी लागली.[४]
+सद्या अस्तीत्वात आहे तो १९६८ चा एस्मा कायदा आहे. पण ह्या कायद्याचा खुप विकास होत गेला आहे ज्यानंतर तो आजच्या रूपात आहे. १९५२ साली सारख्याच नावाचा एक लहान कायदा होता, ज्याने १९४१ च्या 'वटहुकूम ११' ची जागा घेतली.[५]
+अंमलात असलेला कायदा आंध्र प्रदेश अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, १९७१ आहे.[४]
+य़ेथील कायदा केरळ अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम कायदा, १९९४ हा आहे. ह्यापूर्वी १९९३ चा अत्यावश्यक सेवा परिरक्षण अध्यादेश हा त्याजागी अस्तीत्वात होता.[६]
+येथे १९७० चा अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम आहे.
+कर्नाटक सरकार ने १६ एप्रिल १९९४ साली कायदा अंमलात आणला. अधिनियामाची मुदत दहा वर्षे होती व १५ एप्रिल २००४ ला त्याची मुदत संपली. तरीसुद्धा त्यानंतर सरकार ने अनेकदा तो केस्मा लावण्याचे धमकावले. राज्याला केंद्रीय कायदा लावण्याची परवाणगी आहे, जोवर त्या राज्याचा स्वतःचा कायदा नाही. ९ जून २०१५ ला केस्मा पुन्हा एकदा कर्नाटक मध्ये अंमलात आणण्यात आला आहे.[७][८][९][१०]
+महाराष्ट्र् राज्यात २ आॅगस्ट २०१२ रोजी अधिनियम अंमलात आणण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2500.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2500.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c53d6941c9e47c63dc2713a734db00a967f5e5b0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2500.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, एक इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कंपनी आहे ज्याचे मुख्यालय अहमदाबाद, भारत येथे आहे. [१] सध्या, ही भारतात कार्यरत असलेल्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या पॉवर ट्रान्समिशन कंपन्यांपैकी एक आहे. [२] [३] जुलै २०२० पर्यंत, कंपनी १२,२०० सर्किट किलोमीटरचे एकत्रित नेटवर्क चालवते आणि ३,२०० सर्किट किलोमीटरपेक्षा जास्त बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत. [४] [५]
+अदानी ट्रान्समिशनची स्थापना गौतम अदानी यांनी डिसेंबर २०१५ मध्ये अदानी एंटरप्रायझेसपासून दशक जुना ट्रान्समिशन व्यवसाय वेगळे केल्यानंतर केली. [१] स्थापनेच्या वेळी, मुंद्रा थर्मल पॉवर स्टेशनपासून निघणाऱ्या, मुंद्रा - देहगाम, मुंद्रा -मोहिंदरगड आणि तिरोरा - वरोरा यांना जोडणाऱ्या ३८०० सर्किट किलोमीटरहून अधिक ट्रान्समिशन लाइनसाठी कंपनी प्राथमिक संरक्षक बनली होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2502.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2502.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d104965399614d7056ac0c25c32b516730d3468c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2502.txt
@@ -0,0 +1,12 @@
+अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (अदानी पोर्ट्स आणि एसईझेड) पूर्वी मुंद्रा पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड म्हणून ओळखले जात होते, [१] एक भारतीय बंदर ऑपरेटर आहे. [२] [३] अदानी पोर्ट्स आणि एसईझेड हे मुंद्रा येथे भारतातील सर्वात मोठे एसईझेड असलेल्या बंदरांच्या मोठ्या नेटवर्कचे प्रतिनिधित्व करते. अदानी पोर्ट्स आणि एसईझेड हे भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर ऑपरेटर आहे ज्याची उपस्थिती १२ ठिकाणी आहे. [४]
+कंपनीने मुंद्रा बंदरावर काम सुरू केले आणि सध्या भारतातील १० बंदरे कार्यरत आहेत ज्यात ६ राज्यांमध्ये ४५ बर्थ आणि १४ टर्मिनल आहेत. [५] [६]
+त्याच्या उपकंपनी अदानी लॉजिस्टिक लि. मार्फत, अदानी पोर्ट्स आणि एसईझेड ३ इनलँड कंटेनर डेपो चालवते, जे बंदरांवर कस्टम क्लिअर होण्यापूर्वी मालाचे स्टोअरहाऊस आहे. [७] हे किशनगड, राजस्थान, पाटली, हरियाणा आणि किला रायपूर, पंजाब येथे आहे. त्यात भारतीय रेल्वेसाठी श्रेणी १ परवाना आहे जो संपूर्ण भारतातील मालवाहू वाहतुकीस मदत करतो. [८] [७] कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान, अदानी लॉजिस्टिकच्या मालकीच्या गाड्यांचा वापर तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमधील ६० लाखांहून अधिक नागरिकांना खायला देण्यासाठी ३०,००० टन अन्नधान्य पाठवण्यासाठी केला गेला. [९] [१०]
+अदानी पोर्ट्स [११] आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. प्रामुख्याने बंदर आणि बंदर बांधणीसाठी ड्रेजिंग आणि रिक्लेमेशन सोल्यूशन्स प्रदान करते. अदानी समूहाने २००५ मध्ये ड्रेजिंग फ्लीट विकसित करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सध्या, अदानी पोर्ट्स आणि एसईझेड १९ ड्रेजर्सचा ताफा चालवते जी भारतातील सर्वात मोठी भांडवली ड्रेजिंग क्षमता आहे. [१२] [१३]
+मुंद्रा एसईझेड हे भारतातील सर्वात मोठे बंदर-नेतृत्वात कार्यरत आणि अधिसूचित बहु-उत्पादन एसईझेड आहे जे विविध उद्योगांसाठी क्लस्टर-आधारित विकासावर आधारित उत्पादन सेटअपसाठी मोठ्या उद्योगांसाठी लँड बँक ऑफर करते.
+अदानी पोर्ट्स आणि एसईझेड ने ८५% पेक्षा जास्त जगण्याच्या दरासह २,८८५ हेक्टर (ऑगस्ट २०१६ पर्यंत) खारफुटीचे वनीकरण उपक्रम हाती घेतले आहेत. २०१६ मध्ये, कंपनीने जाहीर केले की सर्व बंदरे आणि टाउनशिप १००% अक्षय ऊर्जेवर चालण्यासाठी तयार आहेत - सौर आणि पवन यांचे मिश्रण. [१४]
+ऑगस्ट २०१७ मध्ये, मॉर्गन स्टॅनले विश्लेषण उद्धृत केले गेले "अदानी पोर्ट्स आणि एसईझेड त्याच्या जागतिक समवयस्कांच्या तुलनेत चांगले स्टॅक करत आहे: महसूल वाढ, मार्जिन, EBIDTA वाढ, निव्वळ उत्पन्न वाढ आणि परतावा गुणोत्तर (RoCE/ RoE) यासारख्या ऑपरेटिंग मेट्रिक्सवर आणि त्यावर आधारित मॉर्गन स्टॅन्ले विश्लेषकांनी जागतिक बंदरांचा अंतर्भाव करणाऱ्या बॉटम-अप अंदाजानुसार, मुंद्रा बंदराची कर सुट्टी संपुष्टात आली असली तरी APSEZ विविध ऑपरेटिंग मेट्रिक्समध्ये अव्वल चतुर्थांशात असेल." [१५]
+एप्रिल २०२२ मध्ये, अदानी पोर्ट्स आणि एसईझेड (तिच्या उपकंपनी, The Adani Harbor Services Ltd. द्वारे) ने भारतीय तृतीय-पक्ष सागरी सेवा प्रदाता, Ocean Sparkle Ltd [१६] मध्ये 100% भागभांडवल विकत घेतल्याची घोषणा करण्यात आली.
+जुलै २०२२ मध्ये, अदानी पोर्ट्सने इस्रायलच्या हैफा बंदराची गॅडॉटसोबत US$ १.१८ बिलियनची बोली सील केली, जिथे अदानी पोर्ट्स आणि गॅडोट ग्रुपचे कन्सोर्टियममध्ये अनुक्रमे ७०%-३०% शेअर्स आहेत. [१७] [१८]
+सप्टेंबर २०२२ मध्ये, अदानी पोर्ट्सने पूर्व भारतातील राज्यात US$३.१ बिलियन बंदर प्रकल्प सुरक्षित केला. [१९]
+दिघी बंदर
+दिघी बंदर हे जेएनपीटी, नवी मुंबईला पर्याय बनण्याच्या उद्देशाने अदानी पोर्ट्स आणि एसईझेड ने फेब्रुवारी २०२१ मध्ये अधिग्रहित केले होते. [२०] [२१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2515.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2515.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc314d2d700b0dfaf9d90e34a95b18a394356d27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2515.txt
@@ -0,0 +1 @@
+अदाह शर्मा ( ११ मे १९८९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. अदाहने २००८ सालच्या १९२० ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2542.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2542.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03bab21e914d3f398262fc39e33bf1a2557a5d45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2542.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अदिदास जबुलानी हा आदिदास या कंपनीने तयार केलेला एक फुटबॉल चेंडू आहे. हा चेंडू २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्त्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.[१]
+या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2550.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2550.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3b96ccb7b5aa83ba76977780b8001a4ddb57738
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2550.txt
@@ -0,0 +1 @@
+गणितामध्ये अदिश गुणाकार ही द्विक्रिया असून त्याचे सामान्यतः दोन प्रकार पडतात:
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2586.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0823581464cd27b41f8ac79513f9557bfc445d18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2586.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अधातु (non-metals) रासायनिक वर्गीकरणात वापरला जाणारा एक शब्द आहे. आवर्त सारणी मधील प्रत्येक मूलद्रव्य आपल्या रासायनिक व भौतिक गुणधर्मा नुसार धातु अथवा अधातु श्रेणी मध्ये वर्गीकृत करता येते. ( काही मूलद्रव्यांत दोन्हीचे गुणधर्म आढळले आहेत, त्यांस उपधातु (मेटालॉइड) या श्रेणीत स्थापीत केले जाते.)
+आवर्त सारणीत १४ (XIV) ते १८ (XVIII) या समूहांत वरील उजव्या कोपऱ्यात स्थित आहेत. याशिवाय प्रथम समूहांत सर्वात वरील हायड्रोजन हा अधातु आहे. हायड्रोजन व्यतिरिक्त ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, हैलोजन, तथा निष्क्रिय वायू अधातु मानले जातात.
+साधारणतः आवर्त सारणीतील केवळ १८ मूलद्रव्य अधातु वर्गात आलेले आहेत, तर धातु वर्गात ८० हून अधिक मूलद्रव्य आलेले आहेत. तथापि, पृथ्वी गर्भ, वातावरण आणि जलावारण यांत अधातु बहुतांश आहेत. सजीव संरचने मधेही अधातु अधिकांश आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2589.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2589.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1682b13e7ae8fcb516f13a77964556c3a80583c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2589.txt
@@ -0,0 +1,20 @@
+वैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प, मलीमलूच असे म्हटले गेले आहे.[१] अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास,धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
+अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.[२]
+या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे.[३] या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.[४][५]
+अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या काळात उज्जैन येथे विशेष यात्रा भरते. भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात.[२]
+अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.[६]
+अधिक मासात भारतभरात विष्णूच्या विविध मंदिरांत विशेष पूजाचे आयोजन केले जाते. भागवत पुराणाचे सप्ताह, दान, स्नान असे धार्मिक उपक्रम आयोजित केलेलं जातात. विविध यात्रा-जत्रा यांचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे. तेथे अधिक मासात संपूर्ण महिना विशेष धार्मिक उत्सव आयोजित होतात.[७]
+पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.[८][९]
+सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.[५]
+चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.[९]
+ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो.
+काहीवेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशावेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात. क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन अधिकमास येतात.
+चांद्र वर्ष आणि सूर्य(सायन) वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली.[९] म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.
+मेषेत सूर्य असताना येणाऱ्या अमावास्येनंतर वैशाख महिना सुरू होतो हे सर्वसाधारणपणे खरे असले तरी जर त्यानंतरच्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण होत नसेल तर तो चांद्रमास वैशाख नसून अधिक वैशाख असतो. तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की चांद्रमासाचे नाव सूर्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या स्थितीवरून नव्हे तर त्याच्या अमावास्येच्या स्थितीनुसार ठरते. जसे सूर्य मेषेत असताना जी अमावास्या येते ती चैत्र अमावास्या. सूर्य मीनेत असताना जी अमावास्या येते ती फाल्गुन अमावास्या. अर्थात सूर्य मीनेत असताना अधिक चैत्र अमावास्या किंवा मेषेत असताना अधिक वैशाख अमावास्या (आणि याप्रमाणे इतरही) येऊ शकतात.
+ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
+पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.
+हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना 'कमला एकादशी' हेच नाव असते.
+ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.
+अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.[ संदर्भ हवा ]
+अधिक मास साधारणपणे दर तीन हिंदू वर्षांनी (अचूक ३२ महिने ६ दिवस ४ घटिकांनी) येतो. गेल्या काही ग्रेगरियन वर्षांतील व त्यांपुढील वर्षांतील अधिक मास : -
+दर १९ वर्षांनी एक अधिक मास येतो. तपशीलवार पाहिले तर अंदाजे ३-५-८-११-१४-१६-१९ महिन्यांनी अधिक महिना येतो. उदा० १९३१-३४-३६-३९-४५-४७-५८. (अपवाद आहेत!)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2619.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2619.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b3a5bd67082bd3b45f501f6bffcf6ec84dbad3d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2619.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+प्रतेकाला या काहीतरी कर्म करणे भाग आहे. कर्म व्यक्तिला बंधनात पाडतात किंवा मुक्त करु शकतात. निसस्वार्थ भावाने केलेले कर्म, कर्माच्या चक्रवुव्हातुन मुक्त करते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_264.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_264.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ce3ec38b71026480d8655432cbe3eca999ec5654
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_264.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अँजेलो मोरिओन्डो ( ट्यूरिन, ६ जून १८५१ - मॅरेन्टिनो, ३१ मे १९१४) हे एक संशोधक होते ज्यांना १८८४ मध्ये सर्वात जुने एस्प्रेसो मशीन पेटंट करण्याचे श्रेय दिले जाते. [१] त्याच्या मशिनने वाफेचे आणि उकळत्या पाण्याचे मिश्रण वापरून कॉफी कार्यक्षमतेने तयार केली. [२]
+अँजेलो मोरिओन्डो एका उद्योजक कुटुंबातून आले होते. [३] त्याच्या आजोबांनी एक मद्य उत्पादक कंपनीची स्थापना केली जी त्यांचे वडील जियाकोमो यांनी सुरू ठेवली होती, ज्यांनी नंतर त्यांचा भाऊ अगोस्टिनो आणि चुलत भाऊ गॅरिग्लिओ यांच्यासमवेत सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी "मोरिओन्डो आणि गॅरिग्लिओ" ची स्थापना केली. अँजेलोने शहर-मध्यभागी पियाझा कार्लो फेलिस मधील ग्रँड-हॉटेल लिग्युर आणि व्हिया रोमाच्या गॅलेरिया नॅझिओनेलमधील अमेरिकन बार खरेदी केले. [४]
+१८८४ मध्ये ट्यूरिनच्या जनरल एक्सपोमध्ये मोरिओन्डोने आपला शोध सादर केला, जिथे त्यांना कांस्य पदक देण्यात आले. १६ मे १८८४ रोजी सहा वर्षांच्या कालावधीसाठी "कॉफी शीतपेयाच्या आर्थिक आणि तात्काळ मिठाईसाठी नवीन स्टीम मशिनरी, पद्धत 'ए. मोरिओन्डो'" या शीर्षकाखाली पेटंट प्रदान करण्यात आले. हे यंत्र प्रत्यक्षात मार्टिना नावाच्या मेकॅनिकने बनवले होते, जे शोधकर्त्याच्या थेट देखरेखीखाली काम करत होते. [५]
+२० नोव्हेंबर १८८४, व्हॉल्यूम ३४, क्र, ३८१ रोजी पेटंटसह ते क्रमशः अद्यतनित केले गेले. [६] २३ ऑक्टोबर १८८५ रोजी पॅरिसमध्ये नोंदणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पेटंटद्वारे या शोधाची पुष्टी करण्यात आली. पुढील वर्षांमध्ये, मोरिओन्डोने त्याच्या शोधात प्रचंड सुधारणा करणे सुरू ठेवले, प्रत्येक सुधारणा पेटंट करण्यात आली. [७]
+अँजेलो मोरिओन्डोने कधीही औद्योगिक उत्पादनात शोध घेतला नाही. [६] त्यांनी स्वतःला काही हाताने बनवलेल्या, मशिन्सच्या बांधकामापुरते मर्यादित ठेवले, जे त्यांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये ईर्षेने जतन केले, त्यांना खात्री पटली की ही त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे.
+इयान बर्स्टन, कॉफीच्या इतिहासाचा इतिहास लिहिणारे इतिहासकार, मोरिओन्डोचे पेटंट शोधणारे पहिले संशोधक असल्याचा दावा करतात. बर्स्टेनने या उपकरणाचे वर्णन "कॉफीद्वारे वाफेचा आणि पाण्याचा पुरवठा स्वतंत्रपणे नियंत्रित करणारे पहिले इटालियन बार मशीन" आणि मोरिओन्डो "एस्प्रेसो मशीनच्या सुरुवातीच्या शोधकर्त्यांपैकी एक" असे केले. [८] खऱ्या एस्प्रेसो मशिनच्या विपरीत, ते मोठ्या प्रमाणात ब्रुअर होते आणि वैयक्तिक ग्राहकासाठी "स्पष्टपणे" कॉफी तयार करत नव्हते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2650.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..62d8204983c68ef422eed4058871f63035735a2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2650.txt
@@ -0,0 +1,10 @@
+डॉ. अनंत देशमुख हे एक मराठी लेखक आणि समीक्षक आहेत.
+१) असंग्रहित र.धों. कर्वे
+२) बुद्धिप्रामाण्यवाद
+३) 'समाजस्वास्थ्य'कार
+४) 'समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख
+५) मोपांसाच्या कथा
+६) निवडक 'शारदेची पत्रे'
+७) र.धों. कर्वे : मते आणि मतांतरे
+८) शेष समाजस्वास्थ्य
+या आठ पुस्तकांच्या सेटचे संकलन आणि संपादन
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2658.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24dc104f8f495dc5e771f98792f623c3d948cdcf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2658.txt
@@ -0,0 +1 @@
+डॉ. अनंत फडके हे प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ होते. त्यांनी निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंद केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. ते ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ चे संस्थापक होते.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2677.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2677.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04be2313e3c986ad386b9e86838a3528e33f9925
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2677.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अनंतराव गाडगीळ हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी विधानपरिषद सदस्य[१] आहेत. राजकारणासोबत ते प्रसिद्ध वास्तुविशारद आहेत.
+अनंत गाडगीळ हे पुण्यातील जेष्ठ काँग्रेस नेते आहेत. ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.
+अनंतराव गाडगीळ हे काँग्रेस नेते देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री काकासाहेब गाडगीळ याचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांचे पुत्र आहेत.[२]
+अनंतराव गाडगीळ यांच्या चिमाजीअप्पा पुणेकर या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विनोदी लेखनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2695.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de2f06d82e34f30213125a2efb82a14ead055aa5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2695.txt
@@ -0,0 +1 @@
+अनंतनाग हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९७७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ह्या दोन प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_271.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_271.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0dc3968fcceffb763084bf80181d1b1126684e0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_271.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अँट-मॅन हे मार्व्हेल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये दिसणारे एक सुपरहिरो पात्र आहे. स्टॅन ली-लॅरी लिबर आणि जॅक किर्बी यांनी तयार केलेले हे पात्र टेल्स टू एस्टोनिश #२७ (जानेवारी १९६२) मध्ये प्रथम दिसले. तथापि तो त्याच्या वेशभूषेत टेल्स टू अॅस्टनिश #३५ (सप्टेंबर १९६२) मध्ये पहिल्यांदा दिसला. या व्यक्तिमत्वाची उत्पत्ती हुशार शास्त्रज्ञ हँक पिमने आकार बदलू शकणाऱ्या पदार्थाचा शोध लावल्यानंतर केली होती (पिम पार्टिकल्स).
+पिमचा अँट - मॅन हा ' ॲव्हेंजर्स ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपर हिरो संघाचा संस्थापक सदस्य देखील आहे. हे पात्र मार्वल पात्रावर आधारित अनेक चित्रपटांमध्ये दिसून आले आहे: अँट - मॅन (२०१५) कॅप्टन अमेरिकाः सिव्हिल वॉर (२०१६) अँट - मॅन अँड द वास्प (२०१८) अॅव्हेंजर्सः एंडगेम (२०१९) आणि अँट - मैन अँड द वास्प्ः क्वांटमॅनिया (२०२३).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2716.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2716.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1e9a0ff0ae6c769e9496e45985e15ac8ce5f329
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2716.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ अनंतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+अनंतवाडी हे एक लहान गाव आहे. तेथे एकूण २५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ८० असून त्यातील ३७ पुरुष व ४३ महिला आहेत.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2730.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2730.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..628558223abf0ce2150b39ae425ca3e54729e7ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2730.txt
@@ -0,0 +1 @@
+अनकापल्ली विधानसभा मतदारसंघ - ३० हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. अनकापल्ली हा विधानसभा मतदारसंघ अनकापल्ली लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_275.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_275.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b42caddafe68389cf12c97dbaa3448713ba6fbe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_275.txt
@@ -0,0 +1 @@
+अँटनी राल्फ मॅरिनॉन टोनी ओपाथा (५ ऑगस्ट, १९४७:कोलंबो, सिलोन - ११ सप्टेंबर, २०२०:कोलंबो, श्रीलंका) हा श्रीलंकाकडून १९७५ ते १९७९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2765.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2765.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..040a1eac738ce8541d9bbcaa7fceb31a986e3ead
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2765.txt
@@ -0,0 +1,9 @@
+अन्वर जलालपुरी(६ जुलै, १९४७, जलालपूर, उत्तर प्रदेश, भारत, २ जानेवारी, २०१८) हे उर्दू शायर होते. त्यांचे उर्दू, हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते.
+त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी १९६८ मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच अवध विद्यापीठातून उर्दू विषयातील पदव्युत्तर पदवी मिळवली. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून अदिब-ए-कामिल ही पदवी मिळवली.
+पुढे जलालपूर मधील नरेंद्रदेव इंटर कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
+त्यांनी अनेक गजला लिहिल्या.शायरीमधून समाजात शांतता आणि बंधुभाव नांदावा, असा संदेश त्यांनी दिला. भारतातील 'गंगा-जमनी' संस्कृतीचे ते पुरस्कर्ते होते. १९६३ पासून तरुण वयातच त्यांनी मुशायऱ्यांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्षे विविध ठिकाणी मुशायऱ्यांचे मंच संचालन केले म्हणजेच नाझीम म्हणून काम केले. मीर, मिर्झा गालिब आणि इकबाल या शायरांचा त्यावर प्रभाव होता. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्य संग्रहाच्या आणि भगवद्गीतेच्या उर्दू अनुवादासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. भगवद्गीतेचा उर्दू अनुवाद त्यांनी देवनागरी आणि उर्दू दोन्ही लिप्यांमध्ये छापून घेतला. कुराणाच्या तिसाव्या परिच्छेदाचा सुद्धा त्यांनी अनुवाद केला.
+उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष असताना अभ्यासक्रमात इंग्रजी भाषा, गणित, विज्ञान, गृह विज्ञान यांचा समावेश करून त्यांनी हा अभ्यासक्रम आधुनिक बनवला.
+अकबर द ग्रेट या दूरचित्रवाणी मालिकेसाठी त्यांनी संवादलेखन आणि गीतलेखन केले. देढ इश्किया या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती.
+त्यांनी सुमारे २० पुस्तके लिहिली. त्यापैकी काही:
+ते खालील समित्यांचे सदस्य होते.
+[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2769.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2769.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7352d0b0e2727a4ff5974ca0cb10c1353ec2286
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2769.txt
@@ -0,0 +1 @@
+महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2818.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2818.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..288d95a95193871fb9566c11e456f553e6fc99f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2818.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अनाम अमीन (११ ऑगस्ट, इ.स. १९९२ - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.
+ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मार्च, इ.स. २०१४ रोजी बांगलादेशविरुद्ध खेळली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2819.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2819.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f176987b08979e43c4a27075c93bae4ce9988e4c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2819.txt
@@ -0,0 +1 @@
+अनामलाई पर्वतरांग ही भारतातील तामिळनाडू व केरळ या राज्यांतील एक पर्वतरांग आहे. चिन्नार अभयारण्य याच पर्वतरांगेत आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2823.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2823.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..474427d1faf0066a2c12357503d5e580ed677ebb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2823.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अनामिका या एक समकालीन भारतीय कवी, स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या आणि कादंबरीकार आहेत.[१] यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६१ रोजी झाला. या हिंदीमध्ये लेखन आणि इंग्रजीमध्ये समीक्षक लेखन करतात.
+अनामिकांचा जन्म १७ ऑगस्ट १९६१ रोजी मुझफ्फरपूर, बिहार येथे झाला. तीन मूर्ती भवन, दिल्ली येथे फेलो म्हणून "समकालीन ब्रिटिश आणि हिंदी कवितांमधील स्त्रियांचा तुलनात्मक अभ्यास" हा त्यांच्या सध्याचा संशोधनाचा विषय आहे.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2827.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2827.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..65be62e744672b1b1063951a065d60d705ba9344
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2827.txt
@@ -0,0 +1 @@
+अनारकली (शाहमुखी पंजाबी लिपी: انارکلی गुरुमुखी लिपी: ਅਨਾਰਕਲੀ; अर्थ: डाळिंबाची कळी;) ही इ.स.च्या १७ व्या शतकातील लाहोर, पंजाब येथील एक गुलाम स्त्री होती. आख्यायिकांनुसार मोगल सम्राट अकबर याचा मुलगा सलीम (उत्तरकाळात जहांगीर म्हणून परिचित) याचे तिच्याशी प्रेमसंबंध होते; मात्र अकबरास त्यांचे संबंध अमान्य असल्याने त्याने अनारकलीला भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा फर्मावली. प्रत्यक्षात या कथाप्रसंगांबद्दल आजवर विश्वासार्ह पुरावा सापडला नसल्याने, अनारकलीची ही कथा पूर्णतः काल्पनिक किंवा किमानपक्षी फुगवून सांगितली असावी. मात्र साहित्यातून, लोककला, कला, चित्रपटादी माध्यमांतून ही आख्यायिका उत्कटपणे वारंवार मांडण्यात आली आहे. अनारकली आणि मु्गले आझम अशा किमान दोन हिंदी चित्रपटांत ही कथा आली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2860.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2860.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13cdb0ed1e2f918f6ac913c01309fefd4d43edf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2860.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+अनास्तासिया रोदियोनोव्हा (रशियन: Анастасия Ивановна Родионова; जन्मः १२ मे १९८२) ही एक रशियन-ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2865.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..142bc28b6e9c1186752cc42ba03d72bb9aff74ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2865.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अनिकेत विश्वासराव (७ मे १९८१) [ संदर्भ हवा ] हा एक मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका माध्यमांतील अभिनेता आहे. मराठी सिनेमातील त्यांच्या कामाबद्दल तो सर्वज्ञात आहे. त्याने सुधीर मिश्राच्या चमेलीमधून स्क्रीनवर पदार्पण केले आणि लपून छपून (२००७) या मराठी सिनेमात पदार्पण केले. २०२१ मध्ये त्यांनी फक्त लढ म्हणा चित्रपटाच्या प्रसिद्धीसह लोकप्रियता प्राप्त केली.
+अनिकेत विश्वासराव याचे शालेय शिक्षण मुंबईत बोरीवली येथील सेंट फ्रान्सिस दि असिसी हायस्कुलात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पार्ल्यातल्या म.ल. डहाणूकर महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असताना त्याने नाट्यस्पर्धांमधून अभिनयासाठीची पारितोषिके मिळवली.
+अनिकेत विश्वासराव याचे व्यावसायिक अभिनयक्षेत्रातील पदार्पण नकळत सारे घडले या नाटकाद्वारे झाले. त्यानंतर त्याला त्याची पहिली दूरचित्रवाणी मालिका नायक यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुढील काळात त्याने ऊन-पाऊस, कळत नकळत या मालिकांतून भूमिका साकारल्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2881.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2881.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac5a12db2179ac12c7a6371aac19c6f087880083
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2881.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अनिता नायर (जन्म २६ जानेवारी १९६६) ह्या एक भारतीय इंग्रजी-भाषा लेखिका आहे.
+नायर यांचा जन्म केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील शोरनूर येथे झाला.[१][२] नायर यांनी केरळला परत येण्यापूर्वी चेन्नई (मद्रास) मध्ये शिक्षण घेतले. तेथे त्यांनी इंग्रजी भाषा आणि साहित्यिक विषयात कला शाखेतून पदवी घेतली .नायर ह्या पती सुरेश परंबथ[३] आणि एक मुलाबरोबर बंगलोरमध्ये राहतात.[४]
+नायर ह्या बंगलोरमधील जाहिरात एजन्सीचे सर्जनशील संचालक म्हणून काम करीत होत्या. जेव्हा त्यांनी आपले पहिले पुस्तक, सतीर ऑफ द सबवे नावाची लघु कथा संग्रहित केली, ती हर-आनंद छापखानाला विकली. व्हर्जिनिया सेंटर फॉर द क्रिएटिव्ह आर्ट्स या पुस्तकाने त्यानला एक शिष्यवृत्ती मिळवून दिली.नायरची दुसरे पुस्तक पेंग्विन इंडिया यांनी प्रकाशित केले होते. पिकोडार यूएसए यांनी भारतीय लेखकांचा प्रकाशित केले पहिले पुस्तक होते. कथा आणि कवितेचा एक सर्वोत्कृष्ट लेखिका आहेत. नायरच्या कादंबरी द बेदर मॅन अँड लेडीज कूप यांचे २१ भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहे.नायरच्या सुरुवातीच्या व्यावसायिक कामांपैकी 'द इकोनॉमिकल एपिक्यूरन' नावाच्या स्तंभात एक्सप्लॉसिटीने प्रकाशित केल्या नंतर बॅंगलोर मासिकासाठी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात ती लिहिली गेली. त्यानंतर नायरच्या कादंबरी द बेदर मॅन (२०००) चे अनुसरण केले की, जे युरोप आणि अमेरिकेत प्रकाशित झाले.२००२मध्ये, मलबार माइंडची कविता संग्रह संपादित केला. २००३ मध्ये वेर द रेन इज बोअरन - केरळबद्दल त्यांनी लिहिलेली पुस्तके त्यांनी संपादित केली.अनीता नायरची दुसरी कादंबरी लेडीज कूपे २००१ मध्ये प्रकाशित झाली. भारताच्या बाहेर १५ देशांमधील समीक्षक आणि वाचकांमधील पहिल्यापेक्षाही अधिक यशस्वी ठरली आहे. संयुक्त राज्य अमेरिका पासून तुर्की, पोलंड ते पोर्तुगाल पर्यंत पहिल्यापेक्षाही अधिक यशस्वी ठरली आहे. २००२ मध्ये, लेडीज कूप भारतातील पाच कादंबरी सर्वोत्तमांपैकी एक म्हणून निवडली गेली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2895.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2895.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5c31ef690f82cdd6d6dba0725b30785cff460fb4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2895.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अनिरुद्ध (संस्कृत: अनिरुद्ध अर्थ:नियंत्रणरहित,गतीमान,क्रियाशील,न थांबविता येण्याजोगा) हा एक संस्कृत शब्द असून तो इतर सर्व भारतीय भाषांमध्ये नाम(नाव)म्हणून वापरण्यात येतो.हिंदू पुरुष व्यक्तीचे नाव म्हणून अनिरुद्ध हा शब्द प्रचलीत आहे.तसेच पुराणात अनिरुद्ध हा प्रद्युम्न(भगवान विष्णुंचे एक रूप ,एक नाव ) चा मुलगा होता व भगवान श्रीकृष्णाचा नातू होता असा उल्लेख आहे.
+तो आपल्या आजोबांप्रमाणे पुरुषोत्तम होता.तसेच तो जन अवतार होता अशी देखील पुराणात मान्यता आहे.
+विष्णुच्या चार प्रमुख रुपे वासुदेव,संकर्षण,प्रद्युम्न,अनिरुद्ध ह्यापैकी एक अवतार अनिरुद्धदेखील आहे.
+ह्या चारही रूपांना विष्णु-तत्त्व असे देखील संबोधले जाते.अनिरुद्ध म्हणजे असे तत्त्व जे प्रत्येक जीवातील आत्म्यात परमात्म्याच्या स्वरूपात विराजमान आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2900.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2900.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..92f44f393493038e1c5e8c59b59fe6e1f8df3fd3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2900.txt
@@ -0,0 +1,2 @@
+२४ जून, इ.स. २००८
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2913.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2913.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d3a86eb97016c9ea0b62d30f9a4973933332cd1d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2913.txt
@@ -0,0 +1,9 @@
+अनिल अवचट (१९४४ - २७ जानेवारी, २०२२) हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते. त्यांचा जन्म १९४४ मध्ये पुणे जिल्ह्यात झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर १९६८ मध्ये बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली.
+त्यांनी आपल्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात "मुक्तांगण" हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. मुक्तांगणाची गोष्ठ आणि गर्द ऐसी ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना २०१३मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.[१]
+२०१० मध्ये अवचट यांच्या सृष्टीत..गोष्टीत या कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य पुरस्कार श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[२]
+अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.
+अवचट हे साहित्यिक होते. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले होते. त्यांची २२ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
+अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
+अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी लिखाण केले.
+मराठीतील साहित्यिक डॉक्टर
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2940.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2940.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..468e3a1042fbbde9aeab03e9d6e0e452e1f2d312
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2940.txt
@@ -0,0 +1 @@
+अनिल परब हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे परिवहन व संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत.[१][२][३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2958.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2958.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d78fc9c5e41e85349174e355c70aff7fc99ad74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2958.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अनिल विश्वास (बंगाली : অনিল বিশ্বাস ; रोमन लिपी : Anil Biswas; (जुलै ७, इ.स. १९१४; बरिशाल, पूर्व बंगाल, ब्रिटिश भारत - मे ३१, इ.स. २००३; नवी दिल्ली, भारत) हे बंगाली, भारतीय संगीतकार होते. प्रामुख्याने इ.स. १९३५ ते इ.स. १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपटगीतांसाठी चाली बांधलेल्या बिस्वासांना भारतीय चित्रपटक्षेत्रात प्रथमच पाश्चात्त्य वृंदसंगीताचा वापर करण्याचे श्रेय दिले जाते[ संदर्भ हवा ].
+अनिल बिस्वास यांचा जन्म जुलै ७, इ.स. १९१४ रोजी वर्तमान बांगलादेशमधील बारिसाल गावी झाला. बारिसालमधेच जन्म झालेले बासरीवादक पन्नालाल घोष आणि ते जिवलग मित्र होते. प्रसिद्ध गायिका पारुल घोष ही अनिलदांची धाकटी बहीण आणि पन्नालाल यांची पत्नी होती.
+कोलकाता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा इ.स. १९३४ च्या सुमारास मुंबईला आले. इ.स. १९३५ पासून त्यांच्या संगीतकार म्हणून कारकीर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादी चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी १९४० पर्यंत छान ज़म बसवला. इ.स. १९४१ ते इ.स. १९५० या दशकात त्यांची प्रतिभा बहरत होती. सुरेंद्र, पारुल घोष, अख्तरी फ़ैज़ाबादी (बेगम अख्तर), अमीरबाई कर्नाटकी, खान मस्ताना, अरुण कुमार, पुढे सूफ़ी सन्त झालेले अश्रफ़ खान, सुरैया ही त्यांच्या संगीतावर गाणी गायलेल्या गायकांची ठळक नावे. स्वतः अनिलदा उत्तम गात. पाचव्या दशकाच्या उत्तरार्धात लता, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते. या कलाकारांबरोबर त्यांनी इ.स. १५५५-५६ पर्यंत अत्यंत दर्जेदार संगीत दिले. त्यानन्तर त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध कमी होत गेला. इ.स. १९६०-६१ मधे मित्र पन्नालाल घोष, भाऊ सुनील बिस्वास, मुलगा प्रदीप बिस्वास यांच्या निधनामुळे अनिलदा खचले आणि मुंबई सोडून त्यांनी द्वितीय पत्नी मीना कपूर यांच्याबरोबर दिल्लीला मुक्काम हलवला. या दशकातल्या सौतेला भाई, छोटी छोटी बातें या चित्रपटांतल्या गाण्यांतही दादांच्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना मिळतो. दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी काही काळ काम केले.
+मे ३१, इ.स. २००३ रोजी अनिल बिस्वास यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
+यशवंत देवांचे ते आवडते संगीतकार होतेच, शिवाय देवसाहेबांनी त्यांच्या मूळ हिंदी गाण्यांवर मराठी शब्द चढवून एक संग्रह काढला होता.
+त्यांचे संगीतकार मित्र दत्ता कोरगावकर (के दत्ता) यांच्याकडे अनिल विश्वास यांची जन्मकुंडली होती, आणि तिच्यात त्यांची जन्मतारीख ७ जुलै, इ.स. १९१२ होती, असा उल्लेख आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2965.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2af2d4f564b6fd70505432f84c21320cbef239d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2965.txt
@@ -0,0 +1 @@
+अनिश एडवर्ड परम (१९ जुलै, १९९०:सिंगापूर - हयात) हा सिंगापूरच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2987.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95cf3ced0f6d568689712a2826f79a6ccdbe0c03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2987.txt
@@ -0,0 +1 @@
+अनुजा चौहान (१९७०) भारतीय लेखका , जाहिरातदार आणि पटकथा लेखका (?)आहेत. तिने जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. तिने जे. वॉल्टर थॉम्पसन (जेडब्ल्यूटी )इंडिया या जाहिरात एजन्सीमध्ये १७ वर्षांहून अधिक काळ काम केले. अखेरीस (आयुष्याच्या?)उपाध्यक्ष आणि कार्यकारी सर्जनशील दिग्दर्शक म्हणून काम केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2988.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c0b295c227caf413cc8ea9c974d99de965a74ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2988.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अनुजा पाटील (२८ जून, इ.स. १९९२:कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतकडून २४ टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]
+ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2998.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2998.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4c051c666cca671dbd0f5e788c29a4996c96202
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2998.txt
@@ -0,0 +1,2 @@
+(Uup) (अणुक्रमांक ११५) रासायनिक पदार्थ.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2999.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23e0032d828a69c46acbc285630125f913f5502f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_2999.txt
@@ -0,0 +1,2 @@
+(Uus) (अणुक्रमांक ११७) रासायनिक पदार्थ.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3017.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eaa08c2f8fea9ad710d7661c738222c11a09f7e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3017.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अनुपम मित्तल (जन्म २३ डिसेंबर १९७१ - मुंबई, महाराष्ट्र) हे एक भारतीय उद्योगपती, चित्रपट निर्माता आणि शादी डॉट कॉम आणि पीपल ग्रुपचे संस्थापक आहेत. अलीकडे तो शार्क टँक इंडिया या टेलिव्हिजन शोमध्ये शार्क (गुंतवणूकदार) म्हणून दिसला.[१]
+१९९७ मध्ये, अनुपम मित्तल यांनी अनेक चढ-उतारांसह शादी डॉट कॉम ची स्थापना केली. कंपनीने काही वर्षांत आपल्या क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले आहे, प्लॅटफॉर्मवर ३० दशलक्षाहून अधिक उपस्थित आहेत.[२]
+अनुपम मित्तल यांनी बोस्टन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी शैक्षणिक वर्ष १९९४-९७ मध्ये ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले आहे. मी वर नमूद केल्याप्रमाणे ते पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ आहेत, त्याशिवाय ते सोनी टीव्हीच्या शार्क टँक इंडिया रिऍलिटीशोमध्ये गुंतवणूकदार आहेत. त्यांनी बॉलीवूडमध्ये गुंतवणूक केली आहे, दोन चित्रपट म्हणजे फ्लेवर्स आणि ९९ त्यांची निर्मिती आहे. टिकटोक वर बंदी घातल्यानंतर त्याच्या पर्यायी मौजने त्याची जागा घेतली आहे, ऍप्लिकेशन (मौज) देखील त्याच्या व्यवसाय मॉड्यूलचा एक भाग आहे.[३]
+अनुपम मित्तल आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3021.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3021.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3021.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3025.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3025.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b2e99e8b689e4320c28dbf873b78ba28324229bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3025.txt
@@ -0,0 +1 @@
+अनुपमा देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3026.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3026.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cb6355a414c798c1ac7a6a0992f5d388e620f616
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3026.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य : ठाणे(पश्चिम), महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर कृष्ण उजगरे, हेही साहित्यिक होते. अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केले आहे.
+अनुपमा उजगरे यांचे दिवंगत पती निरंजन उजगरे यांनी ‘सोविएत भावकविता’, ‘हिरोशिमाच्या कविता’, आणि ’भारतीय भाषांच्या कवितांचा मराठी अनुवाद’ असे अनुवादित कवितांचे मोठे दालन मराठी वाचकांसाठी यापूर्वीच खुले केले होते. पतीचा हा वारसा अनुपमा उजगरे यांनी समर्थपणे चालवला आहे. त्याचा प्रत्यय ‘सीमेवरून’ या कवितांच्या अनुवादातून येतो.
+डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. प्रसिद्ध कवयित्री असल्याने त्यांचा ठाणे-मुलुंड परिसरातील अनेक कविसंमेलनांत सहभाग असतो. काही कविसंमेलने अशी : (१)कविसंमेलन , ठाणे २-१-२००९ (२) रुईया कॉलेज माटुंगा येथील नोव्हेंबर २००९ची काव्यसंध्या (३) १-१२-२०१० ठाणे (४) ४-६ डिसेंबर २०११ ठाणे येथील ग्रंथोत्सवात सहभाग (५) महिलादिनानिमित्त कविसंमेलन १४-३-२०१२ ठाणे, अध्य्क्षपद (६) ठाणे येथील उमा नीलकंठ मैदानात झालेले कविसंमेलन १-१२-२०१० वगैरे.
+अनुपमा उजगरे यांनी अनेक कवीच्या कवितासंग्रहांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3044.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3044.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4b99615518bcce3d34503ad1101d84fb7691564
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3044.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अनभुलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास ९०० इतकी आहे. हे गांव एका पठारावर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच या गावात अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. हे गांव दुष्काळी भागामध्ये येत असल्याने येथे जास्त रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून अनेक लोक पोटा पाण्यासाठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि पुणे या शहरांसारख्या ठिकाणी जातात.
+येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
+जि.प प्राथमिक शाळा अनभुलेवाडी (लक्ष्मीनगर) तालुका-माण, जिल्हा-सातारा ४१५५०८
+इंगळे - जगदाळे - निकम - कदम - लावंड - भोसले - किसवे - येळे - दडस - खुस्पे - शिंगाडे
+बिजवडी, पाचवड, हस्तनपूर, राजवडी, थदाळे, दानावलेवाडी, वावरहीरे, मोगराळे, शिखर शिंगणापूर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3046.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..47a26643e63de0f7422baf2e116d7357e3fd04a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3046.txt
@@ -0,0 +1,72 @@
+अनुभूती डबा किंवा अनुभूती कोच हा भारतीय रेल्वेमध्ये वापरला जाणारा एक प्रकारचा प्रवासी लक्झरी LHB कोच आहे. या डब्यात अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. हे डबे शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जोडले जात आहेत.
+पश्चिम रेल्वेला १२ डिसेंबर २०१७ रोजी मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेससाठी पहिला अनुभूती रेल्वे कोच मिळाला.[१] मध्य रेल्वेने २५ डिसेंबर २०१७ पासून पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला अनुभूती कोचसह वाढवले.[२] दक्षिण रेल्वे चेन्नई सेंट्रल-कोइम्बतूर शताब्दी एक्सप्रेसमध्ये अनुभूती कोच जोडलेले आहेत.[३]
+५६ आसन क्षमता असलेले हे अत्याधुनिक LHB डबे आहेत, ज्यात अर्गोनॉमिकली डिझाइन केलेले कुशन सीट्स, एलसीडी स्क्रीन, मॉड्यूलर टॉयलेट्स आणि स्टायलिश इंटीरियर्स आहेत, २०१४ च्या रेल्वे बजेटमध्ये घोषित केले गेले आहेत, रायबरेली कोच फॅक्टरीमध्ये तयार केले जाणार आहेत. त्यांना स्वयंचलित दरवाजे बसवलेले आहेत, आतील भाग आणि प्रकाश व्यवस्था सौंदर्यपूर्ण पद्धतीने वातावरण वाढवण्यासाठी तयार केली जाईल.
+
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3052.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3052.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3f2b77b0f85dfc1ed9aa7252690df11765625bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3052.txt
@@ -0,0 +1 @@
+अनुरा नंदना रणसिंघे ( १३ ऑक्टोबर १९५६, मृत्यु: ९ नोव्हेंबर १९९८, कोलंबो) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू होता ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व ११ वेळा केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3056.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3056.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97e7e0bd0f1a01874c526ca2ce9a53b35a422a49
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3056.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अनुराग हा १९७२ चा भारतीय हिंदी -भाषेतील नाट्य चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन शक्ती सामंता यांनी केले आहे. या चित्रपटात नायिका म्हणून पदार्पण केलेल्या मौसमी चॅटर्जी आणि विनोद मेहरा मुख्य भूमिकेत आहेत. संगीत एस.डी. बर्मन यांचे आहे.
+सुरुवातीला, वितरक अशा कथानकासह चित्रपट विकत घेतील की नाही याबद्दल सामंताला खात्री नव्हती आणि त्यांनी राजेश खन्ना यांना ही कल्पना सांगीतली, ज्यांनी सामंताला प्रोत्साहन दिले आणि चित्रपटासाठी विस्तारण करण्याचे ठरवले. "शक्ती-राज" या बॅनरखाली चित्रपटाचे वितरण झाले.[१]
+मोठ्या शहरांमध्ये कमालीची कामगिरी करताना हा चित्रपट अर्ध-हिट ठरला[२] आणि त्या वर्षाचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकला. नंतर तेलुगू चित्रपट अनुरागलु (१९७५) मध्ये श्रीदेवीसह तिच्या पहिल्या प्रमुख भूमिकेत रिमेक करण्यात आला. भीमसिंगने मल्याळममध्ये रागम (१९७५) म्हणूनही त्याची पुनर्निर्मिती केली. तमिळमध्ये नीला मलर्गल (१९७९), आणि कन्नडमध्ये चिरंजीवी (१९७६) म्हणून मंजुळा आणि श्रीनाथ यांच्यासोबत रिमेक करण्यात आला.
+
+चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये ५ गाणी आहेत. संगीत एस.डी. बर्मन यांनी दिले आहे व गीते आनंद बक्षी यांनी लिहीली आहे.[३]जिंकले
+नामांकन
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_307.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_307.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..241a698aca04d891db6fdf0e43b74dbdcff84044
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_307.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ॲंटिमनी हे एक धातुवर्गीय मूलद्रव्य आहे. याचे चिन्ह Sb आहे.
+हे मुलद्रव्य नैसर्गिक वातावरणात स्टिबनाईट या सल्फाईड (Sb2S3) स्वरूपात आढळतो. ॲंटिमनीचा वापर ३००० इ.स.पू.पासून झाल्याचे आढळते.
+याचा अणुक्रमांक ५१ आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3087.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3087.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20ad92846bbe18cbc797d018dd6cb7ad38cd2505
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3087.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अनुराधा विष्णू गोरे (इ.स. १९५०? - हयात) या एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी मराठीत आठाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. या मुंबईत पार्ले टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा मुलगा कॅप्टन विनायक विष्णू गोरे हा २६ सप्टेंबर, इ.स. १९९५ रोजी वयाच्या २६व्या वर्षी भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात मृत्यू पावला.
+मुलाच्या मृत्यूनंतर अनुराधा गोरे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले.
+गोरे यांची बहुतेक पुस्तके सैन्य आणि सैनिक यासंबंधी आहेत. त्या जानेवारी २०१७ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
+त्या मूळच्या साताऱ्याच्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3095.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3095.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..14fa09098bd59235d0369c7aed5533ea4867d5a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3095.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अनुराधापुऱ्याचे राज्य अर्थात अनुराधापुरा राज्य (सिंहला: අනුරාධපුර රාජධානිය; ) हे इ.स.पू. ३७७ ते इ.स. १०१७ या कालखंडात, म्हणजे सुमारे १३०० वर्षे अस्तित्वात असलेले श्रीलंकेतील एक राज्य होते. इ.स.पू. ३७७ सालाच्या सुमारास पांडुकभय राजाने अनुराधापुरा या नगरात हे राज्य स्थापले. अनुराधापुरा राज्याच्या कालखंडात श्रीलंकेच्या बेटावर अन्य भागांमध्ये छोटी छोटी अन्य राज्ये होती; मात्र ती बहुशः अनुराधापुऱ्याच्या सत्तेची मांडलिक होती. देवानामपिय तिस्सा राजाच्या कारकीर्दीत बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून अनुराधापुऱ्यात थेरवादी बौद्ध पंथाचा संस्कृती, नीतिनियम, कायदे व राज्ययंत्रणेवर पगडा होता.
+अनुराधापुर कालावधीत दक्षिण भारतातील आक्रमण सतत धोक्यात आले होते. दत्तगगमानी, वलगंबा आणि धातुसेनासारख्या शासकांनी दक्षिण भारतीयांना पराभूत करण्यासाठी आणि साम्राज्याचे नियंत्रण मिळविण्यासाठी लक्ष दिले होते. लष्करी यशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इतर शासकीय शाखा, गजबहू I यांनी आक्रमणकर्त्यांवर आक्रमण केले आणि सेना II यांना पंडियन राजकुमारांच्या मदतीसाठी पाठवले होते.
+कारण हे राज्य मुख्यत्वे कृषीवर आधारित होते, सिंचन कार्यांचे उत्पादन अनुराधापुरा राज्याचे एक मोठे यश होते, कोरड्या क्षेत्रात पाणी पुरवठा सुनिश्चित करणे आणि देशाचा विकास वाढण्यास मदत करणे. अनेक राजे, विशेषतः वसाभा आणि महासेना यांनी मोठ्या जलाशया आणि कालवे बांधली, ज्याने अनुराधापुर कालावधीत राजाराटा परिसरात एक विशाल आणि जटिल सिंचन नेटवर्क तयार केला. हे बांधकाम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत तांत्रिक आणि अभियांत्रिकी कौशल्यांचा संकेत आहेत. सिगिरिया येथे प्रसिद्ध चित्रे आणि रचना; रूवानवेलिस, जेटवण स्तूप आणि इतर मोठ्या स्तूप; लोवाहापायासारख्या मोठ्या इमारती; आणि धार्मिक कार्ये (असंख्य बुद्ध मूर्तिंप्रमाणे) अनुराधापूरच्या काळात शिल्पकला मध्ये प्रगती दर्शविणारी ठिकाणे आहेत.
+अनुराधापुरा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले शासक राजा पांडुकभाय यांनी देशातील गावाची सीमा निश्चित केली आणि गावातील सरदारांची नेमणूक करून प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली. त्यांनी आश्रयस्थान, गरीबांसाठी, स्मशानभूमी आणि सिंचन टाक्या बांधल्या. अनुराधापुरा साम्राज्याच्या ताब्यात त्याने देशाचा एक मोठा भाग आणला. तथापि, दत्ताघमणी (161-137 ईसापूर्व) च्या शासनकाळातपर्यंत संपूर्ण देश अनुराधापुरा साम्राज्य अंतर्गत एकत्रित झाला नव्हता. त्याने अनुराधापुरावर कब्जा करणारे दक्षिण भारतीय शासक एलालान आणि सिंहासनावर चढून आल्यावर त्याने देशाच्या विविध भागात 32 शासकांना पराभूत केले. क्रॉनिकल महावमांनी आपल्या राज्याची प्रशंसा केली आणि त्याच्या शासनासाठी 37 पैकी 11 अध्याय दिले. तो एक योद्धा राजा आणि एक भक्त बौद्ध म्हणून वर्णन केले आहे. देशाला एकत्र आणल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्मावर एक मजबूत आणि सुरक्षित आधार उभारण्यात मदत केली आणि रुवानवेली सेया आणि लोवामापायासह अनेक मठ आणि मंदिरे बांधली.
+अनुराधापुरा साम्राज्याचे आणखी एक उल्लेखनीय राजा वालगंब (103, 8 9 -77 ई.पू.) आहे, याला वाथगगमानी अभय असेही म्हणतात, जो दक्षिण भारतातील पाच आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केला होता. या आक्रमणकर्त्यांचा पराभव करून त्यांनी पुन्हा एकदा त्याचे राज्य जिंकले आणि पुन्हा एकदा त्याच्या शासनाखाली एकता केली. [17] सधा तिसा (137-119 ईसा पूर्व), महाकुली महातीसा (77-63 ईसापूर्व), वसाभा (67-111), गजाबाहू I (114-136), धातसेना (455-473), अगगोबोधी प्रथम (571-604) आणि अगगोबोधी दुसरा (604-614) [[दत्तागमणी आणि वलगंब नंतर संपूर्ण देशावर सत्ता गाजविणारे राज्यकर्ते होते. कुट्टाकन्ना तिसा (44-22 ईसापूर्व) पासून अम्मादागमनी (2 9 -19 ईसापूर्व) पर्यंत राज्यकर्ते अनुराधापुरा साम्राज्याच्या शासनाखाली राहू शकले. इतर शासक संपूर्ण बेटावर आपले राज्य कायम ठेवू शकले नाहीत आणि बहुतेक वेळा स्वतंत्र भाग रूहुना आणि मलयाराटा (डोंगराळ प्रदेश) मध्ये मर्यादित काळासाठी अस्तित्त्वात होते. अनुराधापुरा साम्राज्याच्या शेवटच्या वर्षांत विद्रोह वाढला आणि राजांचा अधिकार हळूहळू घटला. महिंदा व्ही (9 82-1017), अनुराधापुरा साम्राज्याचा शेवटचा राजा, राजाचा राजा इतका दुर्बल झाला होता की तो करांचे संग्रह योग्यरित्या व्यवस्थित करू शकत नव्हता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3099.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3099.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25aa5e06214eeb9bd9c94cfd4a57ee9fb45f9474
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3099.txt
@@ -0,0 +1 @@
+अनुरूप संदेशवहन (इंग्लिश: Analog Signalling, अॅनालॉग सिग्नलिंग) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनाची एक जुनी पद्धत आहे. प्रत्येक संदेश हा एक आलेख आहे अशी कल्पना केल्यास 't' अक्षावर वेळ आणि 'X' अक्षावर त्याचे [[मूल्य दाखवता येईल. अनुरूप पद्धतीतला संदेश सलग असून तो एका माहीत असलेल्या सूक्ष्म तरंगलांबीच्या संदेशावर आरूढ करून पाठवला जातो. सूक्ष्म तरंगलांबीच्या लहरी दूरवर सहजरीत्या पोचू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने पाठविलेला संदेशांचा पल्ला कित्येक पटीने वाढतो. संदेश ग्रहण करण्यासाठी याच्या उलट क्रिया केली जाते. म्हणजेच ग्रहण केलेल्या संदेशातून सूक्ष्म तरंगालांबीचा संदेश वेगळा केला जातो. प्रत्यक्षात वरवर साध्या दिसणाऱ्या या तंत्रात खूप कमतरता आहेत. हे तंत्र नैसर्गिक विद्युत-चुंबकीय प्रदूषणाला बळी पडू शकते. हा या पद्धतीतला एक दोष आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3106.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3106.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f8d1a06ded7237eb07bbe5bc20fb9c19c5a604bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3106.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अनुवादक म्हणजे मूळ लेखकाने जे लिहिलेले असते. ते तसेच्या तसे, त्याच्या योग्य आशयासह परभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणारे. तर भाषांतरकार म्हणजे मजकूर वेगळ्या भाषेत आणणारे. भाषांतरकार हे अनुवादकही असू शकतात.[१]
+अनुवादकाची दोन्ही भाषांबरोबर- म्हणजे त्याला ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्या (लक्ष्यभाषा) व ज्या भाषेतून करायचा आहे त्या (स्रोतभाषा)- जवळीक असली पाहिजे. फक्त म्हणी, वाक्प्रचारच नाहीत, तर दोन्ही भाषांतील रूढी, प्रथा, परंपरा यांचीही अनुवादकाला चांगली माहिती असणे आवश्यक असते.
+मराठी भाषेत अनुवादकांची मोठी परंपरा आहे. भारतीय तसेच इंग्रजी आणि इतर जागतिक भाषांतून मराठी भाषेत अनुवादाचे काम सदैव सुरू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3115.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3115.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..949d638c1171dc287718c8ce2dbcca81a066f86d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3115.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अनुषा मल्ली बरेड्डी (जन्म ६ जून २००३) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या आंध्रकडून खेळते. ती एक संथ डावखुरी ऑर्थोडॉक्स गोलंदाज म्हणून खेळते.[१][२]
+तिने जुलै २०२३ मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3135.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3135.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69c69607f0e200a848a2fa32b5c28f23f7803c51
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3135.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अनुसूचित जाती[२] अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास (मागास वर्ग) म्हणून ओळखले जात होते. अनुसूचित जातींमध्ये कितीतरी टक्के लोक मूलत: भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोक आहेत.
+आधुनिक साहित्यात अनुसूचित जातींचा उल्लेख कधी कधी आदि-द्रविड (?) म्हणून होतो.[३][४]
+२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे १६.६% आणि ८.६% आहे.[५][६] या दोन समूहांची एकत्रित लोकसंख्या ही २५.२% (३१ कोटी) आहे, जर ही संख्या एक देश म्हणून गृहीत धरली तर हा चीन, भारत व अमेरिका ह्यांनंतर जगातला चौथा सर्वात मोठा देश ठरू शकतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संविधानाद्वारे या मागास समजल्या जाणाऱ्या समूहांना आरक्षण लागू करण्यात आले.[७] आणि कलम (अनुसूचित जमाती) आदेश १९५०, २२ राज्यांतील ७४४ जमातींची नोंद करते.
+संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) कायदा, १९९० नुसार, अनुसूचित जातींचा धर्म फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध असू शकतो.[८][९] अनुसूचित जमातींना कोणताही विशिष्ट धर्म नाही.[१०][११] २००६ च्या सच्चर समितीच्या अहवालात भारतीय वंशाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आज हिंदू धर्मापर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत. आदिवासींनी आम्ही हिंदू नसल्याची याचिक सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले की आदिवासी (अनुसूचित जमाती) हे हिंदू धर्मीय नाहीत. एनएसएसओ च्या ६१ व्या फेरी सर्वेक्षणात आढळले की, भारतामधील ९०% बौद्ध, ७५% शीख आणि ७५% ख्रिश्चन हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ठ आहेत. [१२][१३] २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण बौद्ध लोकसंख्येतील ६८% (५७.५७ लाख) लोक 'अनुसूचित जाती' (प्रवर्गातील) आहेत.[१४]
+महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत १२% किंवा १ कोटी ३५ लाख लोकसंख्या ही अनुसूचित जातीच्या लोकांची आहे. महाराष्ट्रातील ५९ जातींचा अनुसूचित जातींत समावेश होतो. यांत महार, मांग व चांभार हे तीन समाज लोकसंख्येनुसार अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3151.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3151.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6c30b8672e5f4ea10a4bb4f9646568c88d2764f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3151.txt
@@ -0,0 +1 @@
+हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3155.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3155.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3e691a8097375c2003d6e09417bbabf59d51a60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3155.txt
@@ -0,0 +1,3 @@
+हा लेख अनुपपुर जिल्ह्याविषयी आहे. अनुपपूर शहराविषयीचा लेख येथे आहे.
+अनुपपुर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
+याचे प्रशासकीय केंद्र अनुपपूर येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3164.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3164.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02b2ab0666c6fa28977fd3c93f77bec486ad5bb4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3164.txt
@@ -0,0 +1,8 @@
+अनेर नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या जागेवर उगवते.
+जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही नदी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. नैर्ऋत्य दिशेला ९४ कि.मी. वाहून, अनेर नदी जळगाव जिल्ह्यातील पिळोदा या गावाजवळ तापीला मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले अनेर धरण हे मातीचे धरण याच नदीवर आहे. अनेर नदीचे खोरे १७०२ चौरस किलोमीटर विस्ताराचे आहे. Aner dharan abhayayarnya nandurbar district madhe ahe
+
+पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
+
+अनेर नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3172.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3172.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b0ca97681b0a220b2d155bc61af5e8e38715187
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3172.txt
@@ -0,0 +1,41 @@
+अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ भारतातील एक कायदा आहे.
+संपूर्ण देशाला १९५६ साली स्त्रिया आणि बालकांच्या अनैतिक व्यापार रोखणारा कायदा पारीत
+करण्यात आला.
+६ लाखाहून अधिक बालक आणि स्त्रिया यांच्या बेकायदेशीररित्या लैंगिक शोषणासाठी, भीक
+मागण्यासाठी आणि अवयव तस्करीसाठी पळवून नेऊन खरेदी-विक्री केली जाते.
+जगभरामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा व्यापार, शस्त्रास्त्रांचा व्यापार याचे व्यवहार आणि
+आर्थिक उलाढालयामध्ये अंमली पदार्थाचा एक नंबर, दोन नंबरला शस्त्रास्त्र आणि तीन नंबरला
+मानवी तस्करीचा नंबर लागतो.
+माणसांनीच स्त्रिया आणि बालकांचा या पद्धतीने पैशांसाठी केलेल्या व्यापार हा मानवतेला कलंक
+आहे.
+याबाबतच्या कायद्यात २५ हून अधिक कलमे आहेत.
+चालविण्यासाठी करण्यात येणाऱ्या वापराबद्दल कमीत कमी १ वर्षे आणि जास्तीत जास्त ३
+वर्षाची शिक्षा आणि रू.२०००/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.
+जगणारे संबंधीत मुलीचे पालक, मॅडम, तिला ठेवणारी घरवाली, भडवा यांना ७ ते १० वर्षे सक्त
+मजुरीच्या शिक्षेची तरतुद आहे.
+व्यवसाय करायला लावणाऱ्या घर गालकास ७ ते १४ वर्षापर्यंत सक्त मजुरीची तरतुद आहे.
+बालिकेस, बालकास डांबून ठेवले आणि त्याच्याकडील चीजवस्तू काढून घेतल्यास ७ ते १०
+वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आहे.
+त्यांच्या जवळपास कोणी वेश्या व्यवसाय केल्यास ३ महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे.पूद आह.
+बाल्कनीत उभे राहून वेश्या व्यवसायाचा प्रचार, प्रसार आणि आकृष्ठ करून घेण्याचा प्रयत्न
+केल्यास १ वर्षापर्यंतची शिक्षा, ५०० रू. दंडाची तरतूद आहे.
+ताबा असणाऱ्या व्यक्ती अथवा यंत्रणेस पुन्हा त्यास मानवी व्यापार करायला लावल्यास ७ ते १०
+वर्षाची शिक्षा होवू शकते.
+दिलेल्या व्यक्तीस सुरक्षितता देण्यात यावी.
+यावी.
+इमारत, घराचा शोध घेता येईल.
+कोर्टासमोर हजर करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला मॅजिस्ट्रेटइतके अधिकार आहेत.
+आल्या आहेत.
+व्यक्तीला ठेवण्याचे आदेश घेता येतील.
+संबंधीत जागेवर पुन्हा न दिसण्याची ताकीद देता येते.
+संरक्षण गृह, आधागृह असणे आवश्यक आहे.
+दाखल करता येतील. कलम २२(ए) – सदर कायद्याच्या कलम २२ (ए) नुसार गुन्हे जादा असतील
+तर स्वतंत्र विशेष न्यायालय उभारण्यात येतील.
+येतील.उच्च न्यायालयाच्या न्या. रंजना देसाई आणि न्या. डी. बी. भोसले यांच्या खंडपीठाने वर
+नमूद केल्याप्रमाणे भक्कप कायदा असूनही अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे नीट
+अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे;
+अनैतिक व्यापार प्रतिबंधक समिती जिल्हा निहाय त्वरित गठीत करण्यात यावेत.
+अध्यादेश काढून त्यांची नेमणूक करण्यात यावी.
+याव्यात.
+न्यायाधिश आणि समाजकल्याण खात्यातील व्यक्ती, पोलीस यांना एन.जी.ओ. च्या मदतीने
+कायद्याचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात यावे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3175.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3175.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb3820fe4fa64d89d4ca7d917ffee8e622a3647a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3175.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अनोका काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अनोका येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,६३,८८७ इतकी होती.[२] ही काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराच्या उत्तर भागात आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_319.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_319.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a7c8639e231e84a123b49a7cf6916a7ea7317bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_319.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अँटेरो जंक्शन ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील नामशेष वस्ती आहे. पार्क काउंटी मधील हे ठिकाण यूएस २८५वर होते.
+याचे नाव जवळील माउंट अँटेरो पर्वत आणि महामार्गाच्या तिठ्यावरून दिलेले होते. [१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3195.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3195.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1006608d625b10ec3a52c28f4d629705e016a6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3195.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आहे.
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3228.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3228.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70ceb321391b90b13aff1bcea78db2ec95070d7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3228.txt
@@ -0,0 +1,10 @@
+अन्ना मणी (२३ ऑगस्ट १९१८ – १६ ऑगस्ट २००१) ह्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होत्या. त्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक म्हणून निवृत्त झाल्या आणि रमण संशोधन संस्थेत व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केले. मणी यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांच्या क्षेत्रात योगदान दिले, संशोधन केले आणि सौर किरणोत्सर्ग, ओझोन आणि पवन ऊर्जा मोजमापांवर असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले.
+२३ ऑगस्ट १९१८ मध्ये केरळमधील एका सीरियन ख्रिश्चन कुटुंबात अन्ना मणी यांचा जन्म झाला होता. कुटुंबातील आठ भावंडांपैकी त्या सातव्या होत्या आणि एक उत्कट वाचक होत्या. वैकोम सत्याग्रहाच्या वेळी गांधींनी प्रभावित होऊन आणि त्यांच्या राष्ट्रवादी चळवळीने प्रेरित होऊन त्यांनी फक्त खादीचे कपडे परिधान केले.
+मणी कुटुंब हे एक विशिष्ट उच्च-वर्गीय व्यावसायिक कुटुंब होते ज्यात मुले उच्च-स्तरीय करिअरसाठी तयार केली जात होती तर मुली लग्नासाठी तयार केल्या जात होत्या. पण अण्णा मणी यांच्याकडे असे काहीही नव्हते: त्यांची सुरुवातीची वर्षे पुस्तकांमध्ये मग्न होती आणि वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्यांनी मल्याळम सार्वजनिक वाचनालयातील जवळजवळ सर्व पुस्तके वाचली होती आणि त्यांनी बारावीपर्यंत सर्व पुस्तके इंग्रजीत वाचली होती. त्यांच्या आठव्या वाढदिवशी, त्यांनी तिच्या कौटुंबिक परंपरागत हिऱ्याच्या कानातल्यांचा सेट स्वीकारण्यास नकार दिला, त्याऐवजी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा सेट मागितला. पुस्तकांच्या जगाने त्यांना नवीन कल्पनांसाठी खुले केले आणि त्यांच्यामध्ये सामाजिक न्यायाची खोल भावना रुजवली ज्याने त्यांच्या जीवनाला माहिती दिली आणि आकार दिला.
+अन्ना मणी यांना डान्सिंग करायचं होतं, पण त्यांना भौतिकशास्त्र हा विषय आवडल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र बाजूने निर्णय घेतला. १९३९ मध्ये, त्यांनी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथील पचयप्पा कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात B.Sc ऑनर्स पदवी मिळवली. १९४० मध्ये, त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळवली.
+१९४५ मध्ये, त्या भौतिकशास्त्रातील पदवी शिक्षण घेण्यासाठी इंपीरियल कॉलेज, लंडन येथे गेल्या परंतु हवामान शास्त्रातील उपकरणांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले.
+१९३९ मध्ये चेन्नईच्या पी पचयप्पास कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी प्राप्त करून त्याच वेळी त्यांनी पाच शोधनिबंध प्रकाशित केले. १९४५ मध्ये, लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण त्यांनी सुरू केले. १९४८ मध्ये लंडनहून परत आल्यानंतर अन्ना मणी पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागात रुजू झाल्या, जिथे त्यांच्याकडे हवामान यंत्रांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती.
+अन्ना मणी यांनी भौतिकशास्त्र आणि हवामानशास्त्रात केलेल्या संशोधनामुळे भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावणे शक्य झाले. म्हणूनच अन्ना मणी यांना “वेदर वुमन ऑफ इंडिया” म्हणून देखील ओळखले जाते.
+भारताला सस्टेनेबल व पुनर्वापरातील ऊर्जास्रोतांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक भक्कम पाया रचून ठेवला होता. प्राध्यापक सी व्ही रमन यांच्या हाताखाली रुबी आणि डायमंडच्या ऑप्टिकल गुणधर्मांवर त्यांचे संशोधन प्रसिद्ध आहे.
+आपल्या कर्तबगारीने काहीच काळात अन्ना मणी नंतर भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक बनल्या व संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांची नेमणूक झाली. १९८७ मध्ये, त्यांनी विज्ञानातील उल्लेखनीय योगदानासाठी के.आर. रामनाथन पदक जिंकले आहे.[१]
+१९९४ मध्ये मणी यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या एक आठवडा आधी १६ ऑगस्ट २००१ रोजी तिरुवनंतपुरम येथे त्यांचे निधन झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3233.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d01fcd52260f6df189548b450895fac6fb95b579
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3233.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अन्नू कपूर (जन्म २० फेब्रुवारी १९५६, जन्म नाव अनिल कपूर) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि दूरचित्रवाणीचा प्रस्तुतकर्ता आहे. १९९३ ते २००६ या काळातील झी टीव्ही वाहिनीवरिल अंताक्षरी या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता व अनेक चित्रपट जसे की मिस्टर इंडिया (१९८७), विकी डोनर (२०१२) आणि जॉली एलएलबी २ (२०१७) साठी ते प्रसिद्ध आहेत. विकी डोनर चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेर पुरस्कार, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.[१][२][३]
+अन्नू कपूर यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ मधील इटवारा येथे २० फेब्रुवारी १९५६ रोजी झाला. त्यांची आई कमल बंगाली आहे आणि वडिल मदनलाल हे पंजाबी आहे. त्यांच्या वडिलांची शहर आणि गावात काम करणारी एक पारशी नाट्य कंपनी होती. त्यांची आई कवी आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होती. त्यांचे आजोबा डॉ. कृपा राम कपूर ब्रिटिश सैन्यात डॉक्टर होते आणि त्यांचे पंजोबा लला गंगा राम कपूर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक होते.
+कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. ४० रुपये पगारासह, त्याची आई एक शिक्षक म्हणून काम करीत होती. वडिलांच्या आग्रहाने ते आपल्या थिएटर कंपनीत रुजू झाले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आधीचा विद्यार्थी असलेले त्यांच्या भावाने (रणजित कपूर) यांनी आग्रह धरल्यानंतर त्यांनी १९७६ मध्ये प्रवेश घेतला. १९८१ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालयतील पदवीनंतर, त्यांनी मुंबई मधील एक रुका हुआ फैसला या नाटकात ७० वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना कौतुकाचे पत्र पाठवले आणि १९८३ च्या मंडी या चित्रपटासाठी त्यांना साइन केले.[४] पूढे १९८६ मध्ये बासु चटर्जी यांनी एक रुका हुआ फैसला चित्रपटाचे दिग्दर्शन केले व अन्नू कपूर त्याचा भाग झाले. १९८४ च्या उत्सव या चित्रपटासाठी त्यांना विनोदी भूमिका श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. १९९३ मध्ये त्यांनी सरदार चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका केली होती. हा हिंदी चित्रपट सरदार पटेल यांच्या चरित्रावर आधारित असून मुख्य भूमिका परेश रावळ यांनी केली होती. संत कबीर यांच्या भूमिकेमध्ये त्यांनी याव मालिकेमध्ये डीडी नॅशनल टीव्ही वर पण काम केले. १९९६ मध्ये त्यांनी कलापानी या मल्याळम भाषेतील चित्रपटात विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारली.
+तेजाब चित्रपटामध्ये काम करत असताना अनिल कपूर या चित्रपटाचा नायकात गोंधळ टाळण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव बदलून "अन्नू कपूर" केले.[५][६]
+नाना पाटेकर, मून मून सेन आणि बेंजामिन गिलानी यांनी अभिनय केलेल्या अभय या चित्रपटाचे दिग्दर्शनही कपूरने केले. या चित्रपटाला १९९४ मधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3239.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afb3b91d58000543a1693c4976bebdbc7224057a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3239.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अन्नू राणी धारायण (२८ ऑगस्ट, १९९२:मेरठ, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय मैदानी खेळाडू आहे. ही भालाफेक स्पर्धेत भाग घेते. २०१९मध्ये दोहात झालेल्या जागतिक मैदानी खेळ विजेतेपद स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये महिलांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय होती [१] तिने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
+अन्नू राणीने २०२० बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांध्ये कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक ही जिंकणारी पहिली भारतीय महिला भालाफेकपटू आहे. [२] चीनच्या हांग्झू शहरात झालेल्या २०२३ आशियाई खेळांत तिने सुवर्णपदक जिंकले. या खेळप्रकारात सुवर्णपदक ती पहिली भारतीय भालाफेकपटू आहे.
+अन्नू राणीते आपल्या कारकिर्दीत ६३.२४ मी (२०७+ फूट) इतका लांब भाला फेकला आहे. [३]
+अन्नू राणीचे वडील अमरपाल हे शेतकरी होते. [४] भावंडांशी क्रिकेट खेळताना तिच्या भावाने तिच्या हातातील आणि खांद्यातील ताकद पाहून तिला शेतातील उस फेकून दाखवण्यास सांगितले. तिची अचाट फेक पाहून उपेंद्र तिला प्रशिक्षण देऊ लागला. [५] उस फेकून झाल्यावर अन्नू राणीने एका आपल्यासाठी स्वतःच एक बांबू तासून भाला बनविला. खेळातील नियमानुसार माप व वजनाचा भाला घेण्याची त्यांची ऐपत नव्हती तरीही तिने असेच प्रशिक्षण चालू ठेवले. खेळात मुलीने वेळ घालवलेला तिच्या वडीलांना आवडत नव्हते. त्यामुळे अन्नू राणीच्या भावाने तिला प्रशिक्षणासाठी पैसे आणि इतर मदत केली. शेवटी २०१४मध्ये अन्नू राणीने भालाफेकीतील राष्ट्रीय विक्रम मोडल्यावर अमरपाल यांनी अन्नू राणीला मदत करणे सुरू केले. [६] [७]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3242.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3242.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8aa1dc4b10c5d05dbc13860aa6fb2b83b56dc753
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3242.txt
@@ -0,0 +1 @@
+अन्बुमणी रामदोस ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3257.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3257.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7352d0b0e2727a4ff5974ca0cb10c1353ec2286
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3257.txt
@@ -0,0 +1 @@
+महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3261.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3261.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b019274f36edeb3b33f2592a0380ffeeab4f67f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3261.txt
@@ -0,0 +1,7 @@
+एन्शियंट हीलिंग हा कलर्स वाहिनीवर प्रसारित केला जाणारा एक कार्यक्रम आहे. हा कायर्क्रम हिमालयाच्या प्राचीन वैद्यकीय पद्धतीवर आधारित आहे.[१][२][३]
+हा कायर्क्रम प्राचीन वेदांची माहिती असलेल्या २५०० वर्ष जुन्या वंशाची माहिती असलेल्या, जे गौतम बुद्धाचे स्वतंत्र वैद्याचार्य औषधाचारी होते, त्यांच्या द्वारा विकसित औषध प्रणाली / सिद्धांताचा आजच्या आधुनिक काळात ही अनुकरण केले जाते.[४] हे आयुर्वेद सिदधवेद [ ज्याला "सिद्धी संहिता" "सिधद संहिता" सिधद रहस्य किंवा प्राचीन / पुरातन विज्ञानावर प्रभुत्व " ह्या नावाने ही ओळखली जाते].च्या काही गोष्टींमध्ये समानता आहे तर काही गोष्टींमध्ये खूपच वेगळेपणा आहे , जसे व्यावहारिक / प्रत्यक्ष ज्ञान वा उपचार शास्त्राला जे वेगळे करण्यावर भर देते. विभागणीवर जोर देण्यात येतो. ज्यात एका मुख्य डॉक्टरसोबत अभ्यास करतानाच प्रात्प होऊ शकते.
+डॉ.पंकज नरम हे ह्या उपचार पद्धतीमध्ये खूपच निष्णांत आहेत. नॅशनल जीओग्राफिक चॅनेल वर "जागतिक स्तरावर प्राचीन उपचार पद्ध्तीवर निष्णांत म्हणून प्रसिद्ध आहेत [५] . जे आता वर्तमानात सिद्ध-वेद वंशाचे प्रमुख आहेत [४][६]. डॉ नरम ह्या कार्यक्रमाद्वारे सहा प्राचीन औषधोपचार साहित्याचे वा उपचार करण्याच्या पद्ध्तीचे एकत्रीकरण करून स्वतः लोकांवर प्रयोग करतात, आणि लोकांना दीर्घ आयुष्य, तंदुरुस्ती आणि सुख निरोगी जीवन प्राप्त होते.[४]
+डॉ.पंकज नरम - प्राचीन औषधोपचार पद्धतीतील गुपितांचे विशेषज्ञा [१]
+डॉ.जियोवन्नी बींनसींवल्ली - औषधाचे डॉक्टर व डॉ.नरम यांचे विद्याथी [१]
+कृष्णा नरम स्वतःच्या रूपात "शक्ती पाठ शाळे "चा भाग आहेत जो जीवनात जे उपलब्ध आहे त्याची पुरातन शाळा आहे [१]
+शेलोय मीडिया द्वारे तयार करण्यात आलेल्या ह्या या साखळी प्रश्र्नांची सुरुवात संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये आपल्या कलर्स वाहिनी द्वारे " टाइम वॉर्नर सदन मॅन हॅटन (न्यू यॉर्क) ज्याची सुरुवात २०१६ मध्ये झाली यांच्या मायाजालच्या (नेट) मदतीने / साथीने झाली. हा कार्यक्रम युरोप, आफ्रिका आणि आशिया मध्ये प्रसारित केला गेला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3285.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3285.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c87cb02d8c58c5ca9025e8919e0474ea58c9cc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3285.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+अपना सपना मनी मनी हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3290.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89f7c281bc5bccef65d7e2f62904fc6080525a42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3290.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+अपने हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3298.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3298.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b32d50bd5f0e94ea077d80ff677865862a98b3f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3298.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अपर सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
+याचे प्रशासकीय केंद्र यिंगकियाँग येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3302.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3302.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41fa73aa69e9003fc6b78ab8bc0e5cdb37f30e9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3302.txt
@@ -0,0 +1,5 @@
+काही उत्साही पुणेकर चित्पावन मंडळींनी सुरू केलेला हा एक उपक्रम आहे. ही सर्व मंडळी प्रथम पुण्यामधे नळ स्टॉप जवळ भेटायची परंतु नंतर सदस्यसंख्या जशी वाढू लागली तशी ही मंडळी 'स्वीकार' या खाद्यगृहात भेटू लागली. एप्रिल २००३नंतर ही मंडळी पुण्यातल्या लाॅकाॅलेज रोडवरील डी-मेक सभागृह येथे दर रविवारी सकाळी १० वाजता भेटू लागली. दर रविवारी साधरणत: ३०-३५ सभासद या साप्ताहिक भेटींना उपस्थिती लावतात.
+बऱ्याच चर्चेतून मग शेवटी 'अपरांत' हे नाव मान्य करण्यात आले. ह्या शब्दाचा अर्थ असा आहे - अपर = पश्चिम + अंत = शेवट म्हणजेच कोकण भूमी! ही स्वयंसेवी संस्था चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मंडळींनी सुरू केलेली आहे .
+अपरांत ह्या नावाने ऑर्कुट ह्या संकेतस्थळावर एक कम्युनिटीसुद्धा चालविली जाते. सद्यस्थितीमध्ये यामध्ये एकूण ७५० च्या आसपास सदस्य आहेत. पुण्याप्रमाणेच मुंबईमध्येही काही ठिकाणी अश्या प्रकारे काही संस्था चालवल्या जातात. अपरांत काही वेळेला पुणे चित्पावन संघाबरोबर काही उपक्रमांमध्ये भाग घेते. त्याचप्रमाणे 'याहू' या संकेतस्थळावरील अशाच समविचारी सभासदांसह ते काही उपक्रम राबवतात.
+अपरांतच्या सभासदांसाठीही हेच काम केले जाते.
+पहा : ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_332.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_332.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..892dfcb3e5e47ef7a7340b36f8d36178a2ce8be7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_332.txt
@@ -0,0 +1,4 @@
+चिक चाॅकलेट तथा ॲंटोनियो झेवियर वाझ (१९१६ - मे, १९६७) हे एक ट्रंपेट वादक होते. ते मूळ गोव्याचे राहणारे होते. मुंबईच्या ताजमहाल हाॅटेलात त्यांचा एक जाझ बॅंड होता. ते मुंबईतील सर्वोत्कृष्ट जाझ संगीतकारांपैकी एक समजले.
+चिक चाॅकलेट यांनी काही हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजनही केले आहे. त्यांचे ट्रंपेट वादन अनेक ध्वनिमुद्रणांमध्ये ऐकू येते.
+हिंदी चित्रपट 'नादान' (सन १९५१)चे ते संगीत दिग्दर्शक होते. 'नादान'मधील तलत महमूदचे 'आ तेरी तसवीर बना लूॅं' आणि लता मंगेशकरचे 'सारी दुनिया को पीछे छोडकर' ही दोन गाणी ऐकली तरी चिक चाॅकलेट यांचे संगीतकार म्हणून काॅशल्य नजरेत भरते.
+चिक चाॅकलेट हे एन. दत्ता आणि सी. रामचंद्र यांचे चांगले मित्र होते. एन. दत्ता यांची कारकीर्द घडविण्यास चिक चाॅकलेट यांचा मोलाचा वाटा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3324.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3324.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d33cf094f53089cdee7e5258aef298370ba4f83f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3324.txt
@@ -0,0 +1,68 @@
+अपवर्तन किंवा प्रणमन (इंग्लिश : Refraction) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेत तरंगाच्या गतीतील बदलामुळे तरंगाची दिशा बदलते. सहसा असे वर्तन तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरत असताना घडते, कारण दोन भिन्न गुणधर्मांच्या माध्यमांमधून जाताना तरंगाची गतीही भिन्न असते. अपवर्तनाचे शास्त्रीय विवरण स्नेल यांच्या नियमानुसार केले जाते; ज्यानुसार θ1 हा आयात कोन θ2 या अपवर्तन कोनाशी या सूत्राने बद्ध असतो :
+
+
+
+
+
+
+sin
+
+
+θ
+
+1
+
+
+
+
+sin
+
+
+θ
+
+2
+
+
+
+
+
+=
+
+
+
+v
+
+1
+
+
+
+v
+
+2
+
+
+
+
+=
+
+
+
+n
+
+2
+
+
+
+n
+
+1
+
+
+
+
+
+
+{\displaystyle {\frac {\sin \theta _{1}}{\sin \theta _{2}}}={\frac {v_{1}}{v_{2}}}={\frac {n_{2}}{n_{1}}}}
+
+
+यात v1 व v2 हे संबंधित माध्यमांतील तरंगाचे वेग आहेत आणि n1 व n2 हे अपवर्तनांक आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3331.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3331.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..165a6958d1ad98b5e1d94c1cc5f9258cf1e9a6bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3331.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हिंदू पौराणिक कथांनुसार, अपस्मार हा एक खुजा- बुटका असुर आहे. तो आध्यात्मिक अज्ञान आणि निरर्थक वाक्प्रयोग (बडबड) ह्या वैशिष्ट्यांकरता ओळखला जातो. त्याला दक्षिण भारतात 'मुयालका' किंवा 'मुयलकान' म्हणूनही ओळखले जाते. पुराणांनुसार जगात ज्ञान टिकवण्यासाठी अपस्माराला पराभूत केले पाहिजे; मारले जाऊ नये कारण असे केल्याने आध्यात्मिक ज्ञान आणि अज्ञान यांच्यात आवश्यक संतुलन बिघडू शकते. अपस्माराचे जर समूळ निर्मूलन केले तर ज्ञानार्जनासाठी आवश्यक प्रयत्न, समर्पण आणि परिश्रम न करता साधकाला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि यामुळे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे अवमूल्यन होईल.
+अपस्माराला दडपण्यासाठी, भगवान शंकराने नटराज हा अवतार धारण केला. अपस्माराला रूप बदलण्याच्या शक्ती प्राप्त होत्या, त्यांचा वापर करून तो एखाद्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा स्मृतिभ्रंश घडवून आणत असे, जणू एक प्रकारे स्वतःचे रूप बदलण्यात तो उत्तम नट बनला होता. त्याने आदिशक्ती पार्वती मातेचा स्मृतिभ्रंश घडवून आणला. परिणामतः त्यांच्या मूळ स्वरूपाच्या अनुपस्थितीत जगाचा समतोल बिघडू लागला. अशा संकटकाळी श्रीनटराजांनी वैश्विक तांडव नृत्य केले. या नृत्यादरम्यान, श्रीनटराजांनी आपल्या उजव्या पायाने अपस्माराला चिरडून दडपले. अमरत्व मिळालेल्या काही राक्षसांपैकी एक म्हणून, अपस्माराला मानले जाते. म्हणूनच श्री शिव हे अपस्माराला दडपण्यासाठी अनंतकाळापर्यंत नटराज रूपात राहतात. नटराजांचा उजवा पाय अपस्माराच्या पाठीवर आहे हा अपस्मार लोभीपणाचे आणि स्वार्थाचे जिवंत उदाहरण आहे. त्याला पराभूत करण्यासाठी त्याच्या पाठीवर उभे राहून, त्याला निष्क्रिय करणे हाच उपाय आहे. श्री नटराज हेच करत आहेत. त्यांनी त्यांच्या उजव्या पायाखाली हा धूर्त असुर चिरडून ठेवला आहे. परंतु श्री नटराज हे ज्या पायाने अपस्मार चिरडला त्या पायाकडे, माणसाचे लक्ष वेधत नाहीत, तर जो डावा पाय त्यांनी आता भूमीपासून वर उचललेला आहे त्याकडे आपला हात दाखवून लक्ष वेधतात. कारण उचललेला पाय, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विरोधी दिशेत आहे. ऐहिक बंधनापासून मोक्ष, मुक्तीचे हे प्रतीक आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3383.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3383.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa7d88cd9b1bd2110f6636e247d9fb126258a991
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3383.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अपोलो मोहीम ही चंद्रावरील पहिली मोहीम होती. (इ.स. १९६१ - इ.स. १९७५) यातील अपोलो ११ मोहिमेमध्ये जुलै २० इ.स. १९६९ रोजी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर सर्वात प्रथम पाऊल ठेवले.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3397.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3397.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1c2adc9c0c1b3b6e5a99e21f87ef8f2ea4ddba2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3397.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ अप्पर तुडीळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3405.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3405.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59d1979c79c87040453536e60f0a77aac9e9f9af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3405.txt
@@ -0,0 +1,9 @@
+डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; - १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) ) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.
+स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.
+ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता.
+वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.
+अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. १९३२मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बॅँंड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणाऱ्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते.
+भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स. १९६२ मध्ये स्थापना केली.
+अप्पांच्या सहकारी डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3409.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3409.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..679f51788aaf0931f437895715541bf10f4b7dc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3409.txt
@@ -0,0 +1 @@
+ल्हक्पा तेनझिंग अपा शेर्पा (२० जानेवारी, १९६०:थामे, नेपाळ - ) २१ वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणारा प्रसिद्ध शेर्पा नेपाळी गिर्यारोहक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3421.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3421.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7bfeea0149bc5e96f96075fb46200f1a1cb8d59e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3421.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अप्रणयत्व एक प्रणयी कल आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला थोडेसे किंवा कोणतेही प्रणयी आकर्षण नसणे असे आहे. [१] [२] [३] [४] अप्रणयी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचा प्रणयी कल अप्रणयत्व आहे. [५] [६]
+अप्रणयत्वाची व्याख्या "इतरां प्रती प्रणयी भावना नसणे किंवा कमी असणे: आणि प्रणयी इच्छा किंवा आकर्षण नसणे किंवा कमी अनुभवणे" अशी आहे. [७]
+अप्रणयत्वाचे उलट म्हणजे, एक असे प्रणयी कल म्हणून ज्यामध्ये एखाद्याला प्रणयी प्रेम किंवा इतरांबद्दल प्रणयी आकर्षण अनुभवता येते याला परप्रणयत्व असे म्हटले जाते. [८]
+अप्रणयी व्यक्ती देखीलअकामुक प्रेम अनुभवण्यास सक्षम असतात . [९] ज्यांनी२०२० च्या अप्रणयी जनगणनेला प्रतिसाद दिला त्यापैकी १४.६% अप्रणयी भागीदारीत होते. [१०]
+काहींनी असे म्हटले आहे कीअप्रणयत्व कमी-दर्शित, [११] कमी-संशोधित आहे, [१२] [६] [१३] आणि याबद्दल वारंवार गैरसमज होतअसतात. [१४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3424.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3424.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0dc1a2b4ef68c31a06330de2247ba1103b62c7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3424.txt
@@ -0,0 +1,8 @@
+अप्रोप्रिएटली इंडियन : जेंडर ॲन्ड कल्चर इन अ न्यू ट्रान्सनॅशनल क्लास[१] हे पुस्तक लेखिका स्मिता राधाकृष्णन[२] यांनी लिहिले असून ओरियंट ब्लॅकस्वानने २०११मध्ये प्रकाशित केले आहे. स्मिता राधाकृष्णन या वेलस्ली कॉलेजात प्राध्यापक आहेत.
+माहिती व तंत्रज्ञान (IT) या क्षेत्रात काम करणाऱ्या १३० लोकांच्या मुलाखतींच्या आधारे सदरचे पुस्तक लिहिले आहे. लेखिकेच्या मते हे नवीन आंतरदेशीय (transnational) भारतीय व्यावसायिक वर्ग सातत्याने भारतातील काही निवडक पद्धतीनं उचलतो व बदलू शकणारे भारतीय सांस्कृतिक नियम (जे पाश्चात्त्य बहुसांस्कृतिक जीवनाला पण साजेसे आहेत) म्हणून स्वीकारतो. लेखक याला 'सांस्कृतिकरीत्या सुप्रवाही' (कल्चरल स्ट्रीमलायनिंग : संस्कृतीला किमान विरोध करतात त्याला आकार देणे) असे संबोधतात. माहिती व तंत्रज्ञान (आय.टी.) व्यावसायिक जेव्हा 'पार्श्वभूमीचा' उल्लेख करतात तेव्हा त्याचे काय अर्थ आहेत हे उलगडण्याचा प्रयत्न लेखिका पुस्तकातील ६ प्रकरणांमधून करतात. विविध संभाषणे व स्थानांच्या माध्यमातून व्यक्त होणारे नवीन 'भारतीयत्व' हा त्या शोधण्याचा प्रयत्न येथे करतात.
+पुस्तकातील पहिल्या प्रकरणात भारतीय आय.टी. व्यावसायिकांना असलेले बहुस्तरीय प्रतीकात्मक व भौतिक सत्ता व विशेषाधीकारांचे परीक्षण केलेले आहे. या बहुराष्ट्रीय (transnational) वर्गाला मिळणाऱ्या या विशेषाधीकारांची पाळे-मुळे राष्ट्रीय/आंतरिक उतरंड, जागतिक भांडवल व भारतीय वर्ग रचनेत असल्याचे ते मांडतात.
+भारताचे जगाशी होणाऱ्या मैत्री/ मिलापाबाबतीतील चर्चाविश्व शोधण्यासाठी लेखिका दुसऱ्या प्रकरणात कामाच्या ठिकाणाकडे लक्ष केंद्रित करतात. कामाच्या ठिकाणी आय.टी. व्यावसायिक या विविध चर्चाविश्वांना कशा पद्धतीने अधिनियमित करतात हे लेखिकेच्या मुलाखतीद्वारे दिसून येते.
+तिसऱ्या प्रकरणात भारतीय आय.टी. क्षेत्र व ढोबळ मानाने जगातील ज्ञानाच्या अर्थकारणात एक यशस्वी भारतीय आय.टी. व्यावसायिक असण्याचे काय अर्थ आहेत याचे परीक्षण केलेले आहे. व्यावसायिक भारतीय मध्यम वर्गाने 'गुणवत्तेचे' तत्त्वज्ञान आत्मसात केलेले दिसते. त्यांच्या चिंता या सामाजिक नसून व्यक्तिगत व तातडीच्या आहेत. व्यक्तिवादाचे त्यांनी लावलेले अर्थ हे कशा पद्धतीने त्यांच्या वैयक्तिक इतिहास व मार्गक्रमणामुळे आहेत यावरील परावर्तन (?) ते नोकरी सोडल्यावरच करू शकतात.
+पुस्तकातील ४थ्या प्रकरणात लेखिका वैयक्तिक कथनांकडे बघतात व आय.टी. क्षेत्रात स्वची निर्मिती कशी होते याचा वेध घेतात.
+५व्या प्रकरणात लेखिका एक चांगल्या भारतीय कुटुंबाची निर्मिती व त्यात समाविष्ट लिंगभावाचे संतुलन यांचे परीक्षण करतात. त्या दाखवून देतात की जी 'सांस्कृतिकरित्या सुप्रवाही' करण्याची प्रक्रिया कामाच्या ठिकाणी सुरू होते त्याची परम अनुभूती खाजगी क्षेत्रात मिळते.
+पुस्तकातील ६वे प्रकरण खाजगी जगाकडे बघते. भारताला एकसंध ठेवणारे हिंदुत्व विचार हे संबधित चर्चाविश्वात आपले मार्ग कसे शोधतात हे त्या दाखवून देतात. दक्षिण आफ़्रिकेतिल भारतीयांच्या कहाण्यांच्या आधारे लेखिका भारतीय नवीन बहुराष्ट्रीय वर्गाला जोडण्यात धर्माची मोलाची भूमिका सोदाहरण स्पष्ट करतात.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3425.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3425.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7cee9277927c712410f23d66b1d67305198b908
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3425.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अप्सन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3440.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..164631dec49dd86b1adb75c4370e4413a4472687
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3440.txt
@@ -0,0 +1 @@
+अफगाणिस्तान क्रिकेट संघाने जुलै २०१६ मध्ये स्टॉर्मॉंट, बेलफास्ट येथे पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२][३] आयर्लंडने पहिल्यांदाच पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली.[४] पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3451.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3451.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..73221bfaeed0e3c4b5ccbee6935017fcbffe68f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3451.txt
@@ -0,0 +1,9 @@
+अफगाणिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. मूलत: वेळापत्रकामध्ये पाच ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश होता परंतु नंतर दोन ट्वेंटी२० सामने वगळण्यात आले.
+सदर मालिका ऑगस्ट २०२० मध्ये अपेक्षित होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये मालिका खेळविण्यात येईल असा संभाव्य अंदाज होता. परंतु झिम्बाब्वेतर्फे दूरवित्रवाणीवर प्रक्षेपणासाठी लागणारे आवश्यक हक्क व परवानगी न मिळाल्याने पुन्हा एकदा मालिका पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी मालिका जून २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. एकदिवसीय मालिकेआधी अफगाणिस्तानने एक सराव सामना देखील खेळला. अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय प्राप्त केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील अफगाणिस्तानने ३-० ने जिंकली.
+
+
+
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3479.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3479.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4c17ef546ea0d4a50a9c04a57bfa29d477def389
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3479.txt
@@ -0,0 +1 @@
+खालील यादी अफगाण क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. अफगाणिस्तानने १ फेब्रुवारी २०१० रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3503.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3503.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5abf1a8cb60632931ad2092e97542b5bc479a4e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3503.txt
@@ -0,0 +1,11 @@
+अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांमध्ये संपूर्ण इतिहासात विविधता आहे. स.न. १९६४ च्या घटनेनुसार महिलांना अधिकृतपणे समानता मिळाली.[२] तथापि, हे अधिकार १९९० च्या दशकातील गृहयुद्धाच्या वेळी तालिबान सारख्या वेगवेगळ्या तात्पुरत्या शासकांद्वारे काढून घेण्यात आले. विशेषतः नंतरच्या राजवटीत, स्त्रियांना स्वातंत्र्य फारच कमी दिले होते. विशेषतः नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीत तर फारच कमी दिसून येते. २००१ च्या उत्तरार्धात तालिबानी राजवटी काढून टाकल्यापासून, इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान[३][४] अंतर्गत महिलांच्या हक्कांमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे. स.न. २००४ मध्ये महिलांना पुन्हा एकदा पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले. हे अधिकार संविधानानुसार, जे मुख्यत्वे १९६४ पासून होते, त्यावर आधारित दिले होते.[५] तथापि, शाळेच्या काही वर्गाद्वारे, विशेषतः ग्रामीण भागातील[६] स्त्रियांविषयीच्या प्रतिक्रियावादी दृष्टिकोनातून त्यांचे अधिकार अजूनही गुंतागुंतीचे आहेत. ही एक चिंतेची बाब आहे.[७] स.न. २०२१ मध्ये जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानचा बहुतांश भाग ताब्यात घेतला तेव्हापासून देशातील महिलांच्या भविष्याबद्दल चिंता वाढली आहे.[८]
+अफगाणिस्तान दक्षिण आशियात स्थित आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे ३४ दशलक्ष आहे.[९] यापैकी १५ दशलक्ष पुरुष आणि १४.२ दशलक्ष महिला आहेत.[१०] सुमारे २२% अफगाण लोक शहरी आहेत आणि उर्वरित ७८% ग्रामीण भागात राहतात.[११] स्थानिक परंपरेचा भाग म्हणून, बहुतेक स्त्रियांनी हायस्कूल पूर्ण केल्यानंतर लगेच लग्न केले आहे. अनेकजण आयुष्यभर गृहिणी म्हणून जगतात.[१२]
+दुर्रानी साम्राज्याच्या काळात (१४७४ - १८२३) आणि आरंभिक बाराकझाई राजवंशाच्या काळात अफगाणी स्त्रिया परंपरागतपणे पुरदह आणि पुरुषप्रधान रीतीरिवाजांनी लादलेल्या लिंगभेदाच्या परीस्थितीत राहत होत्या. सर्व अफगाणिस्तानात असे असतानाही, विविध क्षेत्रातील आणि वांशिक गटांमध्ये ही वागणूक काहीसी वेगळी होती. भटक्या स्त्रियांना, उदाहरणार्थ, त्यांचे चेहरे लपवावे लागत नव्हते आणि त्यांचे काही केस देखील दिसून येत होते. महिला समाजात कोणत्याही सार्वजनिक कामात भूमिका घेत नव्हत्या. परंतु समोर न येता (अज्ञातवासात) काही स्त्रिया कवी आणि ग्रंथकार बनल्या होत्या आणि त्यांच्या रचना प्रकाशित झाल्या होत्या.[१३]
+अफगाणिस्तानातील राजांना चार अधिकृत बायका होत्या. परंतु स्वतःच्या फायद्यासाठी त्या राजांनी अनाधिकृत रित्या इतर स्त्रिया बाळगून होते.[१३] राजेशाही पद्धतीमध्ये राजाकडे मोठ्या प्रमाणात गुलाम महिला कनिझ आणि सुरती होत्या. या सर्व गुलामांना गुलाम बचा (नपुंसक) यांच्याद्वारे संरक्षित ठेवले जात होते.[१४] शाही हरमच्या काही स्त्रियांचा राज्याच्या कारभारावर शाही हरमच्या आतून प्रभाव होता. विशेषतः जरघोना अना, मिरमन आयशा आणि बाबो जान अशी काही स्त्रियांची नावे आहेत.[१५]
+अफगाणिस्तानातील काही राज्यकर्त्यांनी महिलांचे स्वातंत्र्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश भागांसाठी, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. तथापि, असे काही नेते होते जे काही तात्पुरते बदल घडवून आणण्यास सक्षम ठरले. त्यापैकी पहिले राजा अमानुल्लाह होते, ज्यांनी १९१९ ते १९२९ पर्यंत राज्य केले आणि देशाचे एकीकरण आणि आधुनिकीकरणात काही लक्षणीय बदल केले.[१६] पितृसत्ताक कुटुंबांनी स्त्रियांवर लावलेले नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले. राजा अमानुल्लाह यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कुटुंबांना त्यांच्या मुलींना शाळेत पाठवण्यास प्रोत्साहित करण्याबरोबरच, त्यांनी महिलांच्या अनावरणाला प्रोत्साहन दिले आणि त्यांना अधिक पाश्चात्य शैलीच्या ड्रेसचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले.[१७] स.न. १९२१ मध्ये, त्यांनी एक कायदा तयार केला आणि त्या मार्फत जबरदस्तीने विवाह, बालविवाह आणि वधूची किंमत देऊन केलेले लग्न अशा प्रथा रद्द केल्या. बहुपत्नीत्वावर निर्बंध घातले. त्यापूर्वी अफगाणिस्तान प्रदेशातील घरांमध्ये या सर्व सामान्य प्रथा होत्या.[१७]
+गेल्या दशकात अफगाणिस्तानमधील शिक्षणात हळूहळू सुधारणा झाली आहे पण ती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीस आणण्यासाठी अजून बरेच काम करावे लागणार आहे. महिलांचा साक्षरता दर फक्त २४.२%आहे.[९] देशात सुमारे ९० लाख विद्यार्थी आहेत. यापैकी सुमारे ६०% पुरुष आणि ४०% महिला आहेत. देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये १,७४,००० हून अधिक विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यापैकी सुमारे २१% महिला आहेत.[१८]
+गेल्या दशकात, अफगाण महिलांनी फुटसल, फुटबॉल, बास्केटबॉल, स्कीइंग आणि इतर विविध खेळांमध्ये भाग घेत होत्या. स.न. २०१५ मध्ये अफगाणिस्तानने पहिली मॅरेथॉन आयोजित केली होती. संपूर्ण मॅरेथॉन धावणाऱ्यांमध्ये एक महिला होती, झैनाब, वय २५, जी अशा प्रकारे स्वतःच्या देशात मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या पहिल्या अफगाण महिला ठरल्या.[१९] स.न. २००४ मध्ये तालिबान राजवटीच्या पतनानंतर तीन वर्षांनी अफगाणिस्तानने महिला खेळाडूंना पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये पाठवले. तेव्हापासून केवळ चार महिलांनी ऑलिम्पिकमध्ये अफगाण ध्वजाखाली भाग घेतला आहे.[२०]
+अफगाणिस्तानातील विवाह सहसा इस्लाम आणि अफगाणिस्तानच्या संस्कृतीनुसार होतात. अफगाणिस्तानमध्ये विवाहासाठी कायदेशीर वय १६ आहे.[२१] धार्मिक संप्रदाय, वांशिकता आणि आदिवासी संघटनेच्या आधारे अफगाणी एकमेकांशी विवाह करतात. सुन्नी पश्तून आणि शिया हजारा यांच्यात विवाह शक्यतो होते नाहीत. राष्ट्र एक पितृसत्ताक समाज आहे जिथे सामान्यतः असे मानले जाते की वडील पुरुषांना त्यांच्या कुटुंबासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे.[२२] एक पुरुष तिच्या पत्नीला तिच्या संतीचीची वाट न पाहता घटस्फोट देऊ शकतो, तर उलट स्त्री असे करु शकत नाही.[२३]
+संस्था:
+सामान्य:
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3509.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3509.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..94bf844f409a085fbec6dd6c9db07439300ce7ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3509.txt
@@ -0,0 +1 @@
+अफगाणिस्तान फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال افغانستان; फिफा संकेत: AFG) हा मध्य आशियामधील अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला अफगाणिस्तान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. आजवर अफगाणिस्तानने एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3512.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3512.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7535303d7f1d7a2888f02767915cf64e212c78e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3512.txt
@@ -0,0 +1 @@
+अफजल गुरू हा 'जैश ए मोहम्मद' संघटनेचा दहशतवादी व २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता. याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3517.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3517.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..730377d62e2c6ef7957097c581eef7fa3c627b60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3517.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अफझलपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात फार फरक आढळतो.मे महिन्यात अतिउष्णता तर जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते.वार्षिक पर्जन्यमान सरासरी १०९ सेंमी.असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3521.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3521.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8278aab557bb0e588e04cf476f2b1fdcad9add18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3521.txt
@@ -0,0 +1 @@
+अफय सामंथा शार्लिन फ्लेचर (जन्म १७ मार्च १९८७) ही एक ग्रेनेडियन क्रिकेट खेळाडू आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करते.[१] उजव्या हाताची लेग-स्पिन गोलंदाज, तिने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ती विंडवर्ड आयलंड आणि बार्बाडोस रॉयल्ससाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3523.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3523.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1b248fe00d017bdaddd0bf12e3d46512caa00fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3523.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+अफलातून हा २०२३ चा परितोष पेंटर दिग्दर्शित आणि राजीव कुमार साहा निर्मित भारतीय मराठी-भाषेतील कॉमेडी-थरारपट आहे.[१] या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, पारितोष पेंटर, जयेश ठक्कर, जॉनी लिव्हर, भरत दाभोळकर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, रेशम टिपणीस, जेसी लीव्हर आणि विष्णू मेहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [२][३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3544.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a16cf96ff5d267c601c27c504926e44a3a0de04
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3544.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अफोन्सो सहावा (पोर्तुगीज उच्चार: [ɐˈfõsu]; २१ ऑगस्ट, १६४३ – १२ सप्टेंबर, १६८३) हा १६५६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालचा राजा होता. हा ब्रगांझा वंशाचा दुसरा राजा होता. तेराव्या वर्षी सिंहासनावर बसलेल्या अफोन्सोने थेट राज्य कमी काळ केले. सुरुवातीस त्याची आई, लुइसा दे गुझमान हिने १६६२ पर्यंत राज्यकारभार पाहिला. तिला ख्रिश्चन मठात घालवून दिल्यानंतर त्याने लुइस दे व्हॅस्कोन्सेलोल इ सूसा याच्या मदतीने राज्य चालविले
+अफोन्सोच्या कारकिर्दीत स्पेनने पोर्तुगालचे स्वातंत्र्य मान्य केले. यामुळे त्याला विजयी असे संबोधले जायचे. अफोन्सो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल होता. [१] १६६८ मध्ये त्याचा भाऊ दुसरा पेद्रो याने अफोन्सोला राज्य करण्यास अक्षम ठरवून पदच्युत करण्याचा कट रचला आणि कारभार आपल्या हाती घेतला. यानंतर नाममात्र का होईना अफोन्सोच्या नावाने द्वाही फिरत असे. अफोन्सोची पत्नी राणी मरिया फ्रान्सिस्का हिने अफोन्सोशी झालेले लग्न रद्द करून घेतले व नंतर पेद्रोशी लग्न केले. अफोंसोने आपले उत्तर आयुष्य आण राज्यकाल बंदिवासात असल्यासारखा घालवला.. [२]
+अफोन्सोच्या सत्ताकाळात १६५८मध्ये डचांनी आताच्या श्रीलंकेतील जाफना जिंकून घेतले आणि त्या देशातून पोर्तुगीजांची पूर्णपणे हकालपट्टी केली. त्यानंतर अफोन्सोची बहीण कॅथेरीनच्या लग्नात पोर्तुगालने आफ्रिकेतील टँजियर आणि भारतातील मुंबईची बेटे हुंडा म्हणून दुसऱ्या चार्ल्सच्या हवाली केली. त्याच सुमारास इंग्लिश मध्यस्थीने पोर्तुगालने श्रीलंकेतील जागा सोडल्याबद्दल नेदरलँड्सने ब्राझीलचे पोर्तुगीज शासन मान्य केले.
+साचा:पोर्तुगालचे राज्यकर्ते
+साचा:ब्रगांझाचे ड्यूक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3559.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3559.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59bed912a88a623a6e55411a2a7af7d1cd69d9bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3559.txt
@@ -0,0 +1 @@
+अबखाझ ही कॉकेशस प्रदेशामधील अभखाझ वंशाच्या लोकांची मातृभाषा आहे. जॉर्जिया देशाचा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित स्वतंत्र देश अबखाझिया येथील ही राजकीय भाषा आहे. सध्या सुमारे १.१ लाख लोक अबखाझ भाषिक असावेत असा अंदाज आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3564.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3564.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f04abb24a99752c09e04750cbff113e06bd97d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3564.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अबदाळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात फार फरक आढळतो.मे महिन्यात अतिउष्णता तर जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते.वार्षिक पर्जन्यमान सरासरी १०९ सेंमी.असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3583.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3583.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95b76a73af542c9e34bb328dd945f217dcb03c28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3583.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अबीद नबी किंवा 'अबीद नबी अहंगर' (२६ डिसेंबर १९८५ रोजी श्रीनगर, जम्मू-काश्मीर, भारत) एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो जम्मू-काश्मीरसाठी खेळतो. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे आणि भारतातील वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो.तो सध्या अकार्यरत असलेल्या भारतीय क्रिकेट लीगमध्ये दिल्ली जायंट्ससाठी खेळला.
+हिमाचल प्रदेश विरुद्धच्या त्याच्या चौथ्या सामन्यात त्याच्या सर्वोत्तम गोलंदाजीचे पृथक्करण ६-९१ असे आहे. २००९-१० मध्ये केरळवर केलेल्या विजयात त्याने ४-४२ आणि ५-२७ धावा केल्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3587.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6f8aabb9aa2da7babb44b34bcd18d5e4bcd70104
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3587.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 31°19′N 30°04′E / 31.317°N 30.067°E / 31.317; 30.067
+अबु किर हे इजिप्तमधील एक शहर आहे. भूमध्य समुद्राच्या काठी असलेले हे शहर अलेक्झांड्रियापासून २३ किमी ईशान्येस आहे.
+१७९८ आणि १७९९मध्ये येथे ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्यांमध्ये लढाया झाल्या होत्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3598.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3598.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b10f54c315f175ceae390976258e8cda46d22e45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3598.txt
@@ -0,0 +1 @@
+अबू मुसाब अल झरकावी (अरबी: أبومصعب الزرقاوي ; रोमन लिपी: Abu Musab al-Zarqawi) (३० ऑक्टोबर, इ.स. १९६६ - ७ जून, इ.स. २००६) हा जॉर्डेनियन इस्लामी बंडखोर होता. अल कायदा संघटनेशी संलग्न असलेल्या अल-तौहिद वल-जिहाद या इराकी संघटनेचा तो संस्थापक होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3622.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3622.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e5d1c9b2c573cc103db35aa33f326b7dccecc90
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3622.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 24°28′N 54°22′E / 24.467°N 54.367°E / 24.467; 54.367
+
+अबुधाबी (देवनागरी लेखनभेद: अबु धाबी, अबू धाबी; अरबी: أبو ظبي ; आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप लेखन: Abū ẓabī ; शब्दशः अर्थ: हरणाचा पिता[१]) ही संयुक्त अरब अमिराती या पश्चिम आशियातील देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यभागात, पश्चिम किनाऱ्यावर इराणाच्या आखातात उभ्या असलेल्या एका बेटावर अबुधाबी वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ६७,३४० वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे ८,६०,००० (इ.स. २००८)[२] आहे.
+संयुक्त अरब अमिरातींची राजधानी येथे असल्याने संघशासनाची महत्त्वाची कार्यालये व संस्था अबुधाबीत आहेत. अमिरातींच्या राजघराण्याचे वास्त्यव्यही अबुधाबीतच आहे. वेगाने झालेला नागरी सुविधांचा विकास व अबुधाबीकरांच्या सरासरी दरडोई उत्पन्नाची उच्च पातळी यामुळे ते प्रगत महानगर बनले आहे. अमिरातींमधील नाना तऱ्हांच्या व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे ते केंद्र आहे. अबुधाबी सिक्युरिटी बाजार, संयुक्त अरब अमिराती केंद्रीय बँक या महत्त्वाच्या वित्तीय संस्था येथेच असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालयेही येथे आहेत. इ.स. २००८ साली संयुक्त अरब अमिरातींच्या सकल वार्षिक उत्पन्नात अबुधाबीचा वाटा ५६.७ %, इतका मोठा होता [३][४].
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3630.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3630.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a20bf6a635eb2047c4df62c0d985e4195adb6d0a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3630.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अबुरासोबा (油そば), ज्याला भूलभुलैया सोबा (जपानी:まぜそば) असेही म्हणतात. याची इतर नावे मोंजासोबा (もんじゃそば), तेनुकिसोबा (手抜きそば), अबू रामेन (あぶラーメン) किंवा शिरुणाशी रामेन (汁なメ ラ ランメプ) अशी आह्त. यात सुक्या शेवया (नूडल) सोया सॉस आणि डुकराच्या मांसाबरोबर एकत्र करून खाल्ले जाते.[१] पारंपारिक घटकांमध्ये शोयू तारे बेस, अरोमा ऑइल, मेनमा, चिरलेली नोरी आणि हिरवे कांदे यांचा समावेश होतो. इतर विविधतांमध्ये कच्चे लसूण, कच्चे अंडे, चीज आणि किसलेले मांस यांसारख्या टॉपिंग्जचाही समावेश असतो. ह्या गोष्टी खाण्यापूर्वी नूडल्समध्ये मिसळल्या जातात.[२]
+माझेसोबाची ओळख १९५० च्या दशकात चिन चिन तेई मुसाशिनो सिटीमध्ये झाली.[३] जगातील सर्वात मोठी माझेसोबा साखळी कोकोरो माझेसोबा ही आहे.[४]
+१९५२ मध्ये स्थापन झालेल्या कुनिताची शहरातील हितोत्सुबाशी विद्यापीठाजवळील सांको ने १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस अल्कोहोल बरोबर रामेन द्यायला सुरुवात केली. यासाठी त्याने झटपट नूडल्सचा वापर केला, असा एक सिद्धांत आहे.[५][६] तसेच १९५० च्या दशकात[७][८], मुसाशिनो शहराच्या हद्दीतील आशिया विद्यापीठाजवळ ``चिंचिन-तेई' ने अबुरासोबा[९] चायनीज स्टियर नूडल्स (zh: stir noodles) द्वारे प्रेरित प्रसिद्ध केले.[७][८][१०]. आबुरासोबाच्य सुरुवातीशी निगडित असे दोन सिद्धांत आहेत. कोणत्याही परिस्थितीत, तो टोकियोच्या मुसाशिनो भागातून सुरू झाला आणि नंतर इतर भागात पसरला.[६] त्यानंतर ही पाककृती १९९६ [११] च्या आसपास जास्त लोकप्रिय झाली. १९९७ मध्ये, योमिउरी शिम्बुनने प्रकाशित केलेल्या यादीनुसार ते वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांमध्ये १३व्या क्रमांकावर होते.[१२] २००२ मध्ये म्योजो फुड्सने किचिजोजी, मुसाशिनो शहरातील बुबुकामधील इन्स्टंट नूडल्सचे व्यावसायिकीकरण केले.[११]
+असे म्हटले जाते की आबुरासोबा विद्यार्थ्यांमध्ये जात लोकप्रिय होते. त्याचे एक कारण ते स्वस्त होते आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.[१३][१०] ग्रेट गिदायुच्या म्हणण्यानुसार, आशिया विद्यापीठात प्रवेश केल्यावर, त्याच्या वरिष्ठांनी त्याला सांगितले की हा एक प्रकारचा विद्यापीठातील सोपास्कार आहे. त्याला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले जेथे अबुरासोबा खाल्ला जायचा. सुरुवातीला त्याला ते विचित्र वाटले. ते फारसे चवदार नव्हते, पण अनेक वेळा गेल्यावर त्याला त्याची सवय लागली.[७] ``चिंचिन-तेई मेल ऑर्डरद्वारे नूडल्स, सूप इत्यादी विकते आणि यातील अनेक ऑर्डरस् एशिया युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या असल्याचे सांगितले जाते.[१४] काही विद्यार्थ्यांच्या कॅफेटेरियामध्ये हा एक विशेष मेनू आयटम असतो.[१५][१६]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3639.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3639.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cd05159cdef37ecafc7855fb1aef4c4cd6b5a7ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3639.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अबेय कुरूविला किंवा आबे कुरुविला (८ ऑगस्ट १९६८) हा १९९० च्या दशकाच्या मध्यातला एक माजी भारतीय वेगवान गोलंदाज आहे, जो त्याच्या ६ फूट ५ इंच (१.९६ मीटर) उंची आणि चांगल्या आंगकाठीसाठी प्रसिद्ध आहे.
+तो चेंबूर,या मुंबईच्या उपनगरात वाढला. २००० मध्ये त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कोचिंग घेणे सुरू केले. कुरुविला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कुरुविला हे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय वरिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. तसेच ते पश्चिम विभागातील निवड समितीचे सदस्य होते. कुरुविलाच्या अचानक राजीनाम्याचे कारण ठरला तो बीसीसीआयचा नवीन नियम. या नियमानुसार, कोणताही निवडकर्ता ५ वर्षांपेक्षा जास्त काळ निवड समितीचा सदस्य राहू शकत नाही. आबे कुरुविला डिसेंबर २०२० मध्ये वरिष्ठ निवड समितीचे सदस्य झाले, पण त्यापूर्वी ते चार वर्षे कनिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना आपले पद सोडावे लागले होते. कुरुविला यांनी पायउतार झाल्यानंतर वरिष्ठ निवड समितीमध्ये ४ सदस्य उरले आहेत.
+२ मार्च २०२२ ला अभय कुरुविला ला बीसीसीआयचे नवे सरव्यवस्थापक बनवण्यात आले आहे. बोर्डाचे माजी सरव्यवस्थापक धीरज मल्होत्रा यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.
+
+ऑगस्ट ८, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3652.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3652.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4777a38158fe6ab31d108dda1e588e252303fae8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3652.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अब्झू किंवा अप्सू (Sumerian: 𒍪𒀊, romanized: abzu; Akkadian: 𒍪𒀊, romanized: apsû), ज्याला एंगुर देखील म्हणतात. याची विविध भाषेतील नावे अशी आहेत: Cuneiform:𒇉, LAGAB×HAL; Sumerian: engur; Akkadian: engurru. याचा शब्दशः अर्थ अब='पाणी' झु='खोल' असा होतो.[१] सुमेरियन आणि अक्कडियन पौराणिक कथांमध्ये हा एक धार्मिक गुणवत्तेचा दर्जा असलेल्या भूमिगत जलचर आहे. तलाव, झरे, नद्या, विहिरी आणि ताजे पाण्याचे इतर स्रोत अब्झूमधून त्यांचे पाणी घेतात असे मानले जाते. सुमेरियन आणि अक्कडियन पौराणिक कथांमध्ये, याला अंडरवर्ल्ड (कुर) आणि पृथ्वी (मा) यांच्या मधील जागी असलेल्या आदिम समुद्र म्हणून संबोधले जाते. 'झु' साठीचे चित्र हा पूर्ण मोजमापाचा कप आहे आणि त्याचा अर्थ ज्ञान, विद्वान, शहाणपण आहे. 'अब' साठीचे चित्र म्हणजे घर, किंवा छाटलेली झोपडी, म्हणजे वडी. अशाप्रकारे, अब्झू, प्रत्यक्षात झुआब, म्हणजे 'सर्व जाणणारा पिता' आणि 'एंगुर' हे चित्रचित्र देखील आहे, देवत्वाचे प्रतीक म्हणून मध्यभागी तारा असलेले चौकोनी खोरे आहे. नदीचे क्यूनिफॉर्म चिन्ह 'एंगुर' आहे, जे पाणी झुब मधून वाहते. झुआब ही व्यावहारिक कृषी रूपकांवर आधारित भ्रूण दृष्टी आहे. झुआबसाठी क्यूनिफॉर्ममध्ये वापरला जाणारा समानार्थी शब्द म्हणजे अब्बा, म्हणजे पिता असा आहे.
+एरिडू शहरात, एन्कीचे मंदिर ज्याला इ दोन अब्झु (खोल पाण्याचे घर) म्हणून ओळखले जात होते. ते दलदलीच्या काठावर होते.[२] बॅबिलोनियन आणि अॅसिरियन मंदिराच्या प्रांगणातील पवित्र पाण्याच्या काही टाक्यांना अब्झू (अप्सु) असेही म्हणतात.[३] धार्मिक धुण्यासाठी या टाक्यांमधून पाणी वापरले जात असे. या टाक्या हिंदु मंदीरातील जलकुंड, यहुदी धर्मातील मिकव्हॉट, इस्लामिक मशिदींमधील धुण्याचे तलाव किंवा ख्रिश्चन चर्चमधील बाप्तिस्म्यासंबंधी फवाऱ्यांसारखेच होते.
+सुमेरियन देव एन्की (अक्कडियन भाषेतील ईए) हा मानव निर्माण होण्यापूर्वीपासून अब्झूमध्ये राहत होता असे मानले जाते. त्याची पत्नी दमगलनुना, त्याची आई नम्मू, त्याचा सल्लागार इसिमुद आणि द्वारपाल लहमू सारखे विविध प्रकारचे अधीनस्थ प्राणी देखील अब्झूमध्ये राहत होते.[४][५][६][७][८]
+अब्झू (अप्सु) याला देवता म्हणून चित्रित केलेले आहे.[९] या देवतेचा उल्लेख बॅबिलोनियन सृष्टी महाकाव्य एनुमा एलिश मध्ये आढळतो. असुरबानिपाल (इ. स. ६३० ईसापूर्व) या ग्रंथालयात होते. या कथेत, तो ताज्या पाण्यापासून बनलेला एक आदिम प्राणी होता आणि दुसऱ्या आदिम देवतेचा प्रियकर होता. त्याचे नाव टियामाट होते जो खाऱ्या पाण्याचा प्राणी होता. एनुमा एलिश मध्ये सुरुवातीला असे लिहिले होते: "जेव्हा आकाशाच्या वर कशाचेच अस्तित्वात नव्हते किंवा खाली पृथ्वी नव्हती, तेव्हा अप्सू गोड्या पाण्याचा महासागर तेथे होता. जन्म देणारी टियामात ही खार्या पाण्याच्या समुद्राचे प्रतिनिधित्व करते. अजूनही त्यांचे पाणी एकमेकांत मिसळत होते. परंतु तेथे कुरणाची जमीन तयार झाली नाही किंवा दलदल देखील तयार झाली नव्हती." याचा परिणाम म्हणून लहान देवतांचा जन्म झाला. ज्यांनी नंतर विश्वाचे प्रभुत्व बळकावण्यासाठी अप्सूची हत्या केली. क्रोधित, टियामाट पहिल्या ड्रॅगनला जन्म देते. परंतु ती रक्ताच्या ऐवजी विषाने त्याचे शरीर भरते. तिच्या विश्वासघातकी मुलांशी युद्ध करते. परंतु त्याचा वध मार्डुक (वादळांचा देव) तर्फे होते. त्याच्या प्रेतापासून नंतर स्वर्ग आणि पृथ्वी बनते.
+२०१६ मध्ये अब्झु या नावाचा साहसी खेळ आला होता जो अब्झूच्या सुमेरियन पौराणिक कथांनी प्रभावित होता.
+२०२० मध्ये आलेल्या प्लॅटफॉर्मर गेम स्पेलुन्कि-२ मध्ये, अब्झु नावाचे एक जग आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3683.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3683.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fdb93c00949d64cfe25da55efb05a3660cf7cbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3683.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.[१] महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स काॅलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन बीए केले, व यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केले.[२]
+मुकादम हे १९७०पासून महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत सक्रिय आहेत. मुस्लिम समाजामध्ये वैचारिक परिवर्तनाची गरज आहे या जाणिवेतून देशातील विविध पुरोगामी संस्था व चळवळीशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले आहे. हमीद दलवाईंनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पत्रिकेचेही त्यांनी काही वर्षे संपादन केले. दलवाईंच्या निधनानंतर ते बरीच वर्ष सत्यशोधक मंडळात कार्यरत होते. कालांतराने वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडले.[३]
+अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यात कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, दाऊद दळवी आदींसोबत त्यांची चांगले संबंध होते. याशिवाय नरहर कुुरुंदकर, वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते.[४] स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व संशोधनात्मक अभ्यास करणे त्यांचा विशेष आवडीचा विषय राहिला आहे.
+मुकादम इस्लामचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. न्यूझ चॅनलच्या पॅनल चर्चेतून ते सतत प्रेक्षकांना भेटी देत असतात. सन २०१९ मध्ये त्यांचे बहुचर्चित 'इस्लाम ज्ञात आणि अज्ञात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, इस्लामवर भाष्य करणारा मराठीत लिहिला गेलेला हा एकमेव ग्रंथ आहे. यापूर्वी इस्लामविषयीचे अनेक ग्रंथ अनुवादित स्वरूपात उपलब्ध होते. इस्लाम, मुस्लिम समाज आणि मुस्लिम राजकारणावर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. लोकमत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, प्रहार, मुक्तशब्द, सत्याग्रही विचारधारा आदी दैनिकांत व मासिकांत त्यांचे दोनशेपेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ते महाराष्ट्र पातळीवर अनेक व्याख्याने देत असतात. तसेच प्रशिक्षण शिबिरेही घेतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3684.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3684.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..423c49a36fcb63f137756bd8763967962809ce23
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3684.txt
@@ -0,0 +1 @@
+अब्दुल कादिर खान (उर्दू: عبد القادر خان ) (सप्टेंबर १५, १९५५ - सप्टेंबर ६, २०१९) हे पाकिस्तानी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी खेळाडू आहे. त्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६७ कसोटी व १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभाग घेतला. तो उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करत असे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर तो समालोचनाचे काम करतो. त्याने पाकिस्तानी क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदही काही काळ सांभाळले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3689.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3689.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e28b8bfa01fe90f5c933f16faeeecdce2a5693ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3689.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अब्दुल कादेर कैता (जन्म ६ ऑगस्ट १९८१) हा आयव्होरियन व्यावसायिक फुटबॉलपटू आहे जो विंगर म्हणून खेळतो. २००० ते २०१२ पर्यंत कैता ने आयव्हरी कोस्ट राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले.
+टुअरे बंधूं, कालोऊ बंधू आणि कोने बंधूप्रमाणे, कैता एक फुटबॉलिंग कुटुंबाचाही एक भाग आहे. त्याला फडेल कैता नावाचे एक ज्येष्ठ बंधू आहेत, जे पूर्वीचे आयव्होरियन आंतरराष्ट्रीयचे खेळाडू आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3695.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..250baacdb743b28384140c405987ef8315fdef4f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3695.txt
@@ -0,0 +1 @@
+अब्दुल मजीद (जन्म ७ सप्टेंबर १९९३) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जो पाकिस्तान टेलिव्हिजन, इस्लामाबादसाठी लिस्ट ए क्रिकेट खेळला होता. नंतर तो बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट (टी२०आ) खेळला.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3728.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3728.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd69df6af428b67da6b7d205b18ba86b9cd6fcfc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3728.txt
@@ -0,0 +1 @@
+अब्दुल हाश्मी (४ सप्टेंबर, १९९७:डेन्मार्क - ) हा डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3796.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3796.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e936ffd8fd201899a69bcf4699a86eb312e6db0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3796.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अभय देओल ( १५ मार्च १९७६) हा एक भारतीय सिने-अभिनेता व निर्माता आहे. हिंदी अभिनेता धर्मेंद्र ह्याचा पुतण्या असलेल्या अभयने २००५ सालच्या सोचा ना था ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने देव.डी., ओय लकी, लकी ओय, जिंदगी ना मिलेगी दोबारा इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
+देओल यांचा जन्म अजित देव देओल आणि उषा देओल यांच्या कुटुंबात झाला.[१][२] अभय देओल हे ईशा देओल, आहाना देओल, बॉबी देओल आणि सनी देओल यांचे चुलत भाऊ आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3802.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3802.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5083e009e43d9a3b8bb5c6f600894c2f09480106
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3802.txt
@@ -0,0 +1 @@
+हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3809.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fcb2f4dc9ac6fbcd93c016bd8ca59fa8f1f730da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3809.txt
@@ -0,0 +1 @@
+चित्रपट अभिनेते. सप्टेंबर ११ इ.स. १९९३ रोजी त्यांचे निधन झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3817.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3817.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1ab8732478f53e3dbc67ed90dfc664573384c40
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3817.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भौतिकशास्त्रामध्ये यामिकीच्या दोन मुख्य शाखांपैकी अभिजात यामिकी ही एक शाखा आहे. या शाखेला न्यूटनची यामिकी म्हणुन देखिल ओळखले जाते. पुंज यामिकी ही यामिकीची दुसरी महत्त्वाची शाखा आहे. अभिजात यामिकीमध्ये विविध बलांमुळे वस्तुंच्या होणाऱ्या हालचालींच्या विषयीच्या नियमांचा अभ्यास केला जातो. न्यूटनचे गतीचे नियम हे या शाखेचा पाया आहे. या शाखेत यंत्रांच्या छोट्या भागांपासुन तारे, ग्रह, दीर्घिका, अवकाशयाने इत्यादी खगोलीय वस्तूंपर्यंत आवाका असणाऱ्या विविध स्थूल वस्तूंच्या गती, परस्परक्रिया यांचा अभ्यास होतो. यंत्रशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत बऱ्याच क्षेत्रांत अचूक विश्लेषणास उपयोगी ठरणारी ही शास्त्रशाखा विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधित विषयांमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3830.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3830.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f269950867f69dec24bfb5fc1fdca8d7a4d119e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3830.txt
@@ -0,0 +1 @@
+अभिजित विनायक बॅनर्जी (२१ फेब्रुवारी, १९६१ - ) हे भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. [७][८]. ते मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे फोर्ड फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत. अभिजित यांना इस्टर ड्युफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासमवेत आर्थिक विज्ञानातील २०१९ चे नोबेल मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांना हे पारितोषिक जागतिक दारिद्र्य दूर करण्याच्या त्यांच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी देण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3831.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3831.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..085bf1427e456b1e7386956265f5435d507c0790
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3831.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. अभिजित सोनवणे आणि त्यांची पत्नी डॉ. मनीषा सोनवणे, पुण्यातील अत्यंत वंचित व्यक्तींपर्यंत औषधोपचार पोहोचवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्या संस्थेच्या अंतर्गत हे डॉक्टर दाम्पत्य वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साधन नसलेल्या व्यक्तींवर उपचार करतात. डॉ. अभिजीत म्हणतात, “आम्ही रस्त्याच्या कडेला सर्व प्राथमिक आरोग्य सेवा आणि तपास वृद्ध भिकाऱ्यांना देतो, ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिले आहे आणि जे या जगात टिकून राहण्यासाठी भिक्षा मागतात.
+दररोज सकाळी डॉ. अभिजित मंदिरे, मशिदी आणि चर्च अशा अनेक ठिकाणी जातात जिथे बहुसंख्य बेघर ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात. ते त्यांच्या सोबत औषधांनी भरलेल्या पिशव्या घेऊन जातात, तपासणी करतात आणि गरजू लोकांना मोफत औषध पुरवतात. ते म्हणतात, “हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आम्ही दररोज १० ते ४ दरम्यान मंदिर, मशिदी आणि चर्च येथे भेट देतो आणि भिकाऱ्याशी संवाद साधतो.
+डॉ. अभिजित केवळ वैद्यकीय आणि भावनिक पाठिंबा देण्यास सहाय्य करत नाहीत तर बेघर ज्येष्ठांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायला मदत देखील करतात.
+याव्यतिरिक्त, ते म्हणतात की त्यांचे लक्ष्य या व्यक्तींना आत्मनिर्भर बनविणे आहे. डॉ अभिजित आणि त्यांची पत्नी यांनी एकूण १६० मोतीबिंदु ऑपरेशन केले आहेत. रस्त्यावर वैद्यकीय सेवा देता येत नाही, तेव्हा डॉ. अभिजित त्यांना सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात हलवतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_386.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_386.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25422a7a189a252156e5f4905809ed7d708c063d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_386.txt
@@ -0,0 +1 @@
+अँडी रॉबर्ट मॅकब्राइन (३० एप्रिल, १९९३ - ) हा आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करतो. हा आयर्लंडकडून एक कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामने खेळला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3861.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3861.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f929507b4bc74c25db0dedd40d02ab70da2bc01
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3861.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अभिनय बेर्डे (जन्म ३ नोव्हेंबर १९९७ - मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी चित्रपट कलाकार आहेत.[१] अभिनय हे मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे. ते ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रंपाट अशा चित्रपटांसाठी चांगलेच ओळखले जातात.[२][३]
+अभिनय बेर्डे आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3872.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3872.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b830fbb4e9b14951bccf7d5aff4d7ff588fe7bfc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3872.txt
@@ -0,0 +1,3 @@
+३ एप्रिल, इ.स. २०१२
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3882.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3882.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0896427bd3c58ed99ff07a0a472d187a83cdc47b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3882.txt
@@ -0,0 +1,36 @@
+३० मार्च, इ.स. २०१०
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+अभिमन्यू मिथुन (कन्नड: ಅಭಿಮನ್ಯು ಮಿಥುನ್; २५ ऑक्टोबर १९८९, बंगळूर) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. कर्नाटकाकडून ६१ प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या मिथुनने आजवर भारताकडून ४ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१५ च्या हंगामामध्ये मिथुन भारतीय प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता.
+२ कैफ •
+३ पुजारा •
+९ कार्थिक •
+१२ पोमर्सबाच •
+१४ अगरवाल •
+१८ कोहली •
+३२ तिवारी •
+-- रोसोव •
+-- झोल •
+११ व्हेट्टोरी •
+४ मॅकडोनाल्ड •
+७ पठा •
+२३ दिलशान •
+३३३ गेल •
+-- भटकल •
+-- नायर •
+-- थिगराजन •
+१७ डी व्हिलियर्स •
+-- गौतम •
+१ पटेल •
+५ रहमान •
+८ मोहम्मद •
+२५ मिथुन •
+३४ खान •
+३७ अरविंद •
+६३ नेन्स •
+६७ लँगेवेल्ड्ट •
+८०० मुरलीधरन •
+-- अपन्ना •
+-- काझि •
+-- निनान •
+-- मोरे •
+प्रशिक्षक जेनिंग्स
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3898.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e9ae385698fd1600acc69c54afd367f8a2bae91
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3898.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम ( ईपीसी ) करार ( टर्नकी कराराचा एक प्रकार) हा कराराचा एक प्रकार आहे ज्याचा वापर खाजगी क्षेत्राद्वारे मोठ्या प्रमाणात आणि जटिल पायाभूत सुविधा प्रकल्पांवर करण्यासाठी केला जातो. [१]
+ईपीसी करारांतर्गत, एखाद्या विकासकाला संपूर्ण सुविधा देण्यास कंत्राटदार बांधील असतो ज्याला सुविधा सुरू करण्यासाठी फक्त "किल्ली फिरवावी लागते"; म्हणून ईपीसी करारांना कधीकधी टर्नकी बांधकाम करार म्हणतात. संपूर्ण सुविधा वितरीत करण्याव्यतिरिक्त, कंत्राटदाराने ती सुविधा एका निश्चित तारखेपर्यंत हमी किंमतीसाठी वितरीत केली पाहिजे आणि ती निर्दिष्ट स्तरावर कार्यप्रदर्शन करणे आवश्यक आहे. कोणत्याही आवश्यकतेचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास सामान्यत: कंत्राटदाराला आर्थिक दायित्वे द्यावी लागतील. ईपीसी कॉन्ट्रॅक्टर सर्व डिझाइन, खरेदी आणि बांधकाम कामाचे समन्वय साधतो आणि संपूर्ण प्रकल्प आवश्यकतेनुसार आणि वेळेत पूर्ण होईल याची खात्री करतो. ते प्रत्यक्ष साइटचे काम करू शकतात किंवा करू शकत नाहीत.
+या प्रकारच्या करारासाठी वापरलेली विविध संक्षेप म्हणजे LSTK एकरकमी टर्न की साठी , अभियांत्रिकी, खरेदी, स्थापना आणि कमिशनिंगसाठी EPIC आणि अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि कमिशनिंगसाठी EPCC . EPIC चा वापर सामान्य आहे, उदा., FIDIC आणि बहुतेक पर्शियन गल्फ देशांद्वारे . सौदी अरेबियामध्ये LSTK चा वापर सामान्य आहे. कतार आणि इतर काही देशांमध्ये EPCC चा वापर सामान्य आहे.
+
+EPC, LSTK किंवा EPCC हे सर्व समान प्रकारचे करार आहेत. कराराचा हा प्रकार FIDIC ( इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनीअर्स ) सिल्व्हर बुक [२] द्वारे कव्हर केला जातो ज्यामध्ये शीर्षक शब्द EPC/टर्नकी असतात. आद्याक्षरे EPCM देखील आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर वारंवार आढळतात, परंतु हे EPC पेक्षा खूप वेगळे आहे. EPCM हा केवळ सेवा-करार आहे, ज्या अंतर्गत कंत्राटदार अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम व्यवस्थापन सेवा करतो. EPCM व्यवस्थेमध्ये, क्लायंट एक कंत्राटदार निवडतो जो क्लायंटच्या वतीने संपूर्ण प्रकल्पासाठी व्यवस्थापन सेवा प्रदान करतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3907.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3907.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3088f58f53228844596ea793e8f0544145bb9d61
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3907.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अभिरामी (रोमन लिपी: Abhirami )(जन्मः जुलै २६ इ.स. १९८३-हयात जन्मनावः दिव्या गोपीकुमार)
+हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)
+अभिरामी ही एक मल्याळम भाषक अभिनेत्री आहे.प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अभिरामी ह्या एकेरी नावाने ओळखली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3918.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3918.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93ef2e1fe8773999d6e62ec83d491b747bd9f177
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3918.txt
@@ -0,0 +1,72 @@
+इतर सजीवांप्रमाणे किंबहुना इतर सजीवापेक्षा अधिक चांगल्या रितीने अभिव्यक्ती ही मनुष्य प्राण्याची नैसर्गिक गरज अथवा प्रेरणा आहे. जगात लोकशाही आणि स्वातंत्र्य बळकट करण्याकरिता झालेल्या विविध चळवळींमुळे, तसेच बौद्धिक व न्यायिक चिकित्सांमधून अभिव्यक्तीस्वातंत्र्यास मूलभूत स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. तसेच, या स्वातंत्र्याच्या व्याख्येच्या कक्षा अधिकाधिक विस्तारित ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे महत्त्व भारतानेच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्य केले गेले आहे.स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे कितीही गुणगान केले तरी इतर मूलभूत हक्कांप्रमाणेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याससुद्धा कायद्याच्या मर्यादेशी आणि सांस्कृतिक पारंपरिक वातावरणाशी सामना करावयास लागतो.अभिव्यक्तिस्वातंत्र्या ने नियमबद्ध होणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा, त्याच्या विस्तारकक्षांचा व मर्यादांचा व्यक्ती, समूह, त्यांची स्थलकालसापेक्ष संस्कृती, इतर मूलभूत स्वातंत्र्यअधिकार, त्यांच्या हक्क-कर्तव्यांच्या संकल्पना आणि संबधित विविध कायदे यांवर परिणाम होत असतो.
+अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत मानवी अधिकार आहे. स्वतःस अभिव्यक्त करता येणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही स्वयंपूर्णतेसाठी किमान आवश्यकता असते. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विचार-स्वातंत्र्यासोबत घनिष्ठ नाते आहे.[१]
+भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य असल्याचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये या स्वातंत्र्याचा पुनरूच्चार केला आहे. योगायोग असा की, मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राच्याही १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे.
+माध्यम कोणतेही असले तरी, अभिव्यक्तीस्वातंत्र्य या शब्दाने केवळ बोलण्याचेच नव्हे, तर माहिती किंवा कल्पना हवी असणे, मिळवणे, आणि देणे यांचे स्वातंत्र्यही अभिप्रेत होते. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र कलम १९ अनुसार प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा, तसेच कोणत्याही माध्यमातून सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टी मिळवणे व इतरांना देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.
+स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याची मुक्तता असणं.कुठलिही संवेदना व्यक्त करताना त्यावर बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य.हवं तस जगता येण म्हणजे स्वातंत्र्य.
+शासन,धर्मसंस्था आणि समाज/ वेगवेगळे समाजघटक वेळोवेळी आपली सत्ता अथवा प्राप्तस्थानाचे निरंकुशत्व जपण्याकरिता विरोधी विचारांवर नियंत्रण मिळवण्याकरिता अथवा विरोधीविचार नामशेष करण्याकरिता अथवा तो सामान्यजनांपर्यंत न पोहोचु देण्याच्या दृष्टीने पहिला बळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घेण्याचा प्रयत्न करतात.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जनसंवाद माध्यमांमध्ये जी क्रांती झाली इंटरनेट,मोबाईल इत्यादी साधने सर्वसामान्य जनतेस सहजतेने माहितीची देवाण घेवाण करू देऊ लागली त्यामुळे शासनप्रणाली कायद्दांचा उपयोगकरून ही नवी माध्यमेसुद्धा कशी नियंत्रणाखाली येतील हे पाहू लागल्या.
+चीन सारख्या बऱ्याच देशांमध्ये अजूनही अभिव्यक्तीस्वातंत्र्य "लोकशाही" हे शब्दसुद्धा इमेल इंटरनेट मोबाईल या साधनांद्वारे प्रसारीत होऊनयेत याकरिता सर्व आटापिटा केला जातो.भारतासारख्या लोकशाही देशातसुद्धा मागच्यादाराने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कायद्द्यांचे वेळोवेळी मसुदे बनवले जातात असे आढळते,परंतु लोकशाहीतील जागरूक आधारस्तंभांमुळे आणि न्यायसंस्थेमुळे त्यातील बहुतांश निरंकुश अंकुश लावू इच्छिणाऱ्या मसुद्दांना आणि कायद्दांना वेगवेगळ्यास्तरावर वेळीच रोखून धरले जाते.
+[२]
+
+प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेली काही तत्कालीन मूल्ये आधुनिक काळात, शांततामयपद्धतीने व्यक्त झालेल्या सत्याच्या आग्रहातून, स्वीकारार्ह नसली तरीही, प्राचीन भारतीय संस्कृतीत तत्त्वज्ञांनी आणि राज्यकर्त्यांनी वेळोवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य परोक्ष अथवा अपरोक्षरीत्या जपण्याचे प्रयत्न केल्याचे आढळून येते. जैन, बौद्ध आणि वैदिक/अवैदिक विचारप्रणालीत विचारांचे आदानप्रदान बऱ्यापैकी मुक्तपणे होत असावे.[ संदर्भ हवा ]
+मध्ययुगीन काळात या स्वातंत्र्यावर स्त्री स्वातंत्र्यावर, अस्पृश्यता, जातीय उतरंडी व धर्मांधतेने मर्यादा आणल्याचेही लक्षात येते. ब्रिटिशोत्तर काळापासून युरोपीय प्रागतिक लोकशाहीमूल्यांशी परिचय होऊ लागल्यानंतर विविध सामाजिक आणि राजकीय सुधारकांनी अभिव्यक्ती आणि इतर मूलभूत स्वातंत्र्ये मिळवण्याकरिता विविध चळवळी आणि संघर्ष केले. याचा परिपाक म्हणून ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत इतर मूलभूत हक्कांसोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचाही समावेश केला.
+अभिव्यक्त होण्याकरिता लागणाऱ्या स्वातंत्र्याचे वर्णन रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या Where the Mind is Without Fear या काव्यात केले आहे.
+Where the mind is without fear and the head is held high;
+Where knowledge is free;
+Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls;
+Where words come out from the depth of truth;
+Where tireless striving stretches its arms towards perfection:
+Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit;
+
+Where the mind is lead forward by thee into ever-widening thought and action—Into that heaven of freedom, my Father, let my country awake.प्रदीर्घ मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात, दोन विचाधारांमध्ये एकमेकांना विरोधी भासणाऱ्या शक्ती उदयास आल्याचे कित्येकदा आढळून येते. लिखित माध्यमांतून कल्पना आणि मते व्यक्त करण्याची गरज आणि या उलट, मुक्तपणे अभिव्यक्त होण्यावर बंधने घालण्याची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली आहे. ग्रीक महाकाव्याचे कवी होमर ( इसपूर्व नववे किंवा आठवे शतक) यांनी मुक्त अभिव्यक्तीचे समर्थन केले, पण अथेन्सचे पहिले महत्त्वपूर्ण कायदेतज्ज्ञ सोलोन (इसपूर्व ६३०-५६०) यांनी "जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या विरुद्ध वाईट बोलण्यावर" बंदी घातली होती. अथेन्स लोकशाहीतील नेता, पेरिकल्सने (Pericles) अथेन्सचे राज्य आणि त्यांचे विरोधक स्पार्टाचे नागर-राज्य यांतील मूलभूत फरक म्हणजे भाषणस्वांतंत्र्य होय असे स्पष्ट म्हटले आहे. तरीसुद्धा, पेलोपोनेशियन (Peloponnesian) युद्धांनतर, अथेन्स सभागृहाने सॉक्रेटिसला अनोळखी देवांविषयी भाषणे देण्याबद्दल, तसेच अधिकारीवर्गांना प्रश्न विचारण्यास तरुणांना प्रोत्साहन देऊन भ्रष्ट केल्याबद्दल विषप्राशन करण्याची आज्ञा फर्मावली होती.[३]
+
+भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीस स्वतःची मते आणि त्यांवरील विश्वास बोलून व्यक्त केलेल्या शब्दातून, लेखनामधून, छापील मजकुरातून, चित्रांद्वारा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार. अभिव्यक्तींत, एखादी संकल्पना संवादी माध्यमातून, गीत गायनातून, खाणाखुणांनी तसेच अभिनयादी दृश्य representation [मराठी शब्द सुचवा], माध्यमातून व्यक्त करण्याचा अंतर्भाव होतो. यांत छपाईसुद्धा अभिप्रेत असल्यामुळे वृत्तमाध्यमांचे स्वातंत्र्याचाही या प्रवर्गात समावेश होतो. संकल्पनांची मुक्त प्रसिद्धी propagation [मराठी शब्द सुचवा] हे आवश्यक उद्दिष्ट व्यासपीठांवरून अथवा वृत्त माध्यमांतून साधता आले पाहिजे. वितरणाच्या स्वातंत्र्याने ही प्रसिद्धी propagation [मराठी शब्द सुचवा] सुरक्षित होते. प्रकाशनाचे जसे स्वातंत्र्य हवे तसे ते वितरित करण्याची मुक्तता हवी, म्हणूनच वितरणाशिवाय प्रकाशनाचे फारसे मूल्य उरत नाही. भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याने केवळ स्वतःच्याच मतांचे प्रसारण करता येते असे नाही, तर इतरांच्याही मतांचे प्रसारण आणि प्रसिद्धी करता येते; असे नसते तर वृत्तमाध्यमांचे स्वातंत्र्य अस्तित्वात आले नसते.
+भाषण आणि अभिक्तिस्वातंत्र्याच्या परिघाची माहिती देताना सर्वोच्च न्यायालयाने "भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यात एखाद्याचे दृष्टिकोण बोलून, लिहून अथवा दृक् आणि ध्वनी माध्यमातून वितरित करण्याच्या अधिकारांचा ढोबळ मानाने समावेश होतो" असे म्हटले आहे.
+Freedom of Speech and expression means the right to express one's own convictions and opinions freely by words of mouth, writing, printing, pictures or any other mode. It thus includes the expression of one's idea through any communicable medium or visible representation, such as gesture, signs, and the like. This expression connotes also publication and thus the freedom of press is included in this category. Free propagation of ideas is the necessary objective and this may be done on the platform or through the press. This propagation of ideas is secured by freedom of circulation. Liberty of circulation is essential to that freedom as the liberty of publication. Indeed, without circulation the publication would be of little value. The freedom of speech and expression includes liberty to propagate not one's views only. It also includes the right to propagate or publish the views of other people; otherwise this freedom would not include the freedom of press.[४]
+Explaining the scope of freedom of speech and expression Supreme Court has said that the words "freedom of speech and expression" must be broadly constructed to include the freedom to circulate one's views by words of mouth or in writing or through audiovisual instrumentalities.[४]
+व्यक्ती ज्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करू शकतात अशा माध्यमांची संख्या बरीच आहे. भाषण, लेखन व दृक्श्राव्य कला इत्यादींचे उपप्रकार मोजल्यास ही संख्या अगणनीय होऊ शकते.
+भाषण, लेखन, वृत्तमाध्यमे, चित्र, व्यंगचित्र, काव्य..... या कलाक्षेत्रांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्यास वेळोवेळी मोठा संघर्ष आणि मोठे योगदान केले आहे.
+अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून तयार झालेले कायदे माणसाचे व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिमत्व अबाधित राखतात. हे कायदे माणसाची अभिव्यक्ती तसेच त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्य आवश्यक तितके खासगी ठेवणाऱ्या अधिकारांची जोपासना करतानाही आढळतात.
+त्याही पलीकडे जाऊन, हे कायदे व्यक्तींच्या अधिकारांची जोपासना करताना नवनिर्मितीच्या नव्या आविष्कारांना प्रोत्साहन देतात. कोणत्याही माध्यमातून अभिव्यक्त होताना व्यक्तींनी निर्माण केलेल्या/झालेल्या कृतीस, वक्तव्यास प्रताधिकार आणि बौद्धिक संपदा कायद्यांचे मर्यादित संरक्षण प्राप्त होते. व त्यामुळे शक्य झाल्यास निर्मात्यास आर्थिकप्राप्ती होऊ शकते अथवा जाणीवपूर्वक स्वतःहून असे स्वतःचे लेखन/कलाकृती तो प्रताधिकारमुक्त म्हणून जाहीरकरू शकतो.
+एखाद्या व्यक्तीने केलेले भाषण/लेखन/कलाकृती हे सामान्यतः त्या व्यक्तीची मालमत्ता असते, ऐकणारा श्रोता तीच ऐकलेली गोष्ट जशीच्या तशी पुनःप्रसारित करावयाची असल्यास त्या व्यक्तीच्या संमतीनेच करू शकतो; पण त्याच वेळी त्या पासून प्रेरणा घेऊन केलेली नवनिर्मितीवर नवी निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचा प्रताधिकार असतो (अर्थात येथे आधीच्या कलाकृतीची नक्कल न करण्याची काळजी कटाक्षाने घेणे अभिप्रेत असते) , आधीच्या व्यक्तीचे प्रताधिकार कुठे संपतात आणि नंतरच्या व्यक्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कुठे सुरू होते यातील रेषा काही वेळा पुसट असतात.सोबत आधीच्या व्यक्तीच्या मांडणीशी (विचारांशी नव्हे) मूलभूत फरक असल्यास ती स्वतःची बौद्धिक संपत्ती म्हणून हक्कसुद्धा दाखवणे सोपे होते .
+जर्मन विकिपीडीयातून मशिन ट्रान्सलेशननेघेतले भाषांतर बाकी
+Freedom of expression is a human right and is in a constitution as one against the state violence directed fundamental right guaranteed to ensure that the public opinion and the related discussion of government and legislation affecting or even prohibited. Closely related to freedom of expression guarantees the freedom of information access to important information without having a critical opinion would not be possible, the prohibition of censorship prevents the expression and control of information by Government agencies. Unlike a dictatorship, control of information are the state power in a democracy by the means of preventive censorship is strictly prohibited.
+
+
+भारतीय संविधान कलम १९ (१) मध्ये दिलेले आहेत. त्यात
+(अ) वाणी (भाषण) व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य,
+(ब) शांततेने व निःशस्त्र एकत्र जमणे,
+(क) संघटना स्थापणे,
+(ड) देशातील कुठच्याही भागात मुक्त संचार करणे,
+(इ) देशातील कुठच्याही भागात राहणे व स्थायिक होणे आणि
+(ग) कुठचाही व्यवसाय, धंदा, व्यापार वा उद्योग करणे यांचा समावेश आहे.
+Nothing in sub-clause (a) of clause (1) shall affect the operation of any existing law, or prevent the State from making any law, in so far as such law imposes reasonable restrictions on the exercise of the right conferred by the said sub-clause in the interests of the sovereignty and integrity of India, the security of the State, friendly relations with foreign States, public order, decency or morality, or in relation to contempt of court, defamation or incitement to an offence.
+All citizens shall have the right -
+
+भारतीय राज्यघटनेत अभव्यिक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता, राष्ट्राची सुरक्षितता, इतर देशांशी असलेले मैत्रीचे संबंध, कायदा व सुव्यवस्था, नैतिकता, सभ्यता या कारणांसाठी तसेच व्यक्तीची बेअब्रू व न्यायालयाचा अवमान यांचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारला या हक्कावर कायद्याने वाजवी मर्यादा घालता येतात. मर्यादा वाजवी आहेत की नाही हे न्यायालयांनी ठरवायचे असते.
+दृश्य माध्यमांवरील पूर्वनियंत्रण (सेन्सॉरशिप) ही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील मर्यादा वाजवी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने इ.स. १९७० साली के.ए. अब्बास विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निर्णयात दिले होते.
+अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांत असले तरी, घटनेने १९ व्या कलमानुसार नागरिकांना बहाल केलेले भाषण, माहिती व अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे अनियंत्रित व निरंकुश नाहीत.
+देशाचे सार्वभौमत्व , राष्ट्रीय एकात्मता , राष्ट्रीय सुरक्षा , मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबध, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था , सभ्यता, नैतिकता यांपैकी एखाद्या गोष्टीचा भंग होत असल्यास, किंवा न्यायालयाची अवमानना , बदनामी , गुन्ह्यास प्रोत्साहन होत असल्यास, व्यक्ती किंवा समूहाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारांवर योग्य व वाजवी मर्यादा आणणारे कायदे राज्याला करता येतात. अशा प्रकारे, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर शासन माफक बंधने घालू शकते.
+या अधिकारांचा उल्लेख बऱ्याचवेळा 'घटनेने बहाल केलेली स्वातंत्र्ये' असा केला जात असला तरी प्रत्यक्षात स्वातंत्र्य हा शब्द फक्त १९ (१) (अ) मध्येच योजिलेला आहे, (ब) ते (ग) मधील अधिकारांसाठी तो वापरलेला नाही. त्याचप्रमाणे 'देशाच्या कुठच्याही भागात' हा उल्लेख फक्त (ड) व (इ) मधील अधिकारांसाठीच केलेला आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कलम १९ (२) ते १९ (६) मध्ये वरील सर्व मूलभूत अधिकारांवर शासन कोणत्या कारणांसाठी वाजवी बंधने घालू शकेल याचा तपशील दिलेला आहे. त्यानुसार संचार करणे, निवास करणे, स्थायिक होणे व व्यवसाय, धंदा, व्यापार व उद्योग यावर सामान्य जनतेच्या हितासाठी शासन वाजवी बंधने घालू शकते अशी तरतूद आहे. कलम बारामधील शासनाच्या व्याख्येत केंद सरकार व संसद यांच्याबरोबर राज्य सरकारे, राज्य विधिमंडळे आणि स्थानिक पातळीवरील शासन संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते कायदा व नियम करण्याचे अधिकार असलेल्या ग्रामपंचायतीसुद्धा अशी वाजवी बंधने घालू शकतात. न्यायालयीन निवाड्यानुसार सामान्य जनतेचे हित एका क्षेत्रापुरते किंवा काही व्यक्तींचेही असू शकते.[५]
+
+अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचेही स्तर असतात. व्यक्तिगत स्तरावर म्हणजे पती-पत्नी, आई-बाप आणि मुले, विद्यार्थी-शिक्षक यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रयोग घरोघरी चालूच असतात.दुसरा स्तर असतो व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर समूह गदा आणतो तो.राज्यसत्तेने (स्टेट कन्ट्रोल्ड) अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नियंत्रण करणे हा तिसरा स्तर.[६]
+व्यक्तीचे स्वतःचे आर्थिक अथवा इतर हितसंबंध, सुरक्षीतता दुखावले जाण्याची भीती आणि समूहातील सुरक्षा भावनाही बऱ्याचदा व्यक्तींना मुक्तपणे अभिव्यक्त होण्यापासून परावृत्त करत असते.
+ज्या तीन बाबींच्या नावाखाली शासन व्यवस्था सहसा नियंत्रण आणु पहाते त्या सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था , सभ्यता, नैतिकता बाबी सापेक्ष असतात.
+अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत आपण काय मांडत आहोत हे लक्षात घेऊन आपल्या कलाकृतीशी त्या व्यक्तीने ठाम राहिले पाहिजे. त्याबाबत तडजोड करता कामा नये. लोकशाहीत प्रत्येक बाबीचा आदर केला गेला पाहिजे. कलावंत हे इतिहास लिहीत असतात. कोणतीही गोष्ट निषिद्ध नाही. एखादी बाब पटली नाही तर ती नाकारा, पण त्याचा अनादर करू नये असे मत जब्बार पटेल व्यक्त करतात.[७]
+जेव्हा अशी बंधने येतात तेव्हा भाषेला, साहित्याला, कलाकृतीला नवे धुमारे फुटतात.[८]
+प्रबोधनाच्या काळात[विशिष्ट अर्थ पहा] समोर आलेल्या संकल्पनात पुढे आलेल्या मुलभूत मानवी आधिकारात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा समावेश होता, आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा समावेश मानवाधिकारांचे संरक्षण करणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय दस्तएवजात समावेश झाला आहे.[९]
+It is mentioned in Article 19 of the Universal Declaration of Human Rights as follows:
+Similarly, Article 11 of the Declaration of Human Rights and Citizen of 1789:"The free communication of thoughts and opinions is one of the most precious rights of man: every citizen may therefore speak, write and print freely, except to respond to the abuse of this freedom in cases determined by law. "
+If the Universal Declaration of Human Rights of 1948 does not specify further conditions or restrictions on that freedom of expression, however, a number of courts, under the aegis of UN and acceding countries, however, impede this freedom by prohibiting the remarks inciting racial hatred, religious and national or under appeal in murder offenses are prohibited by law.
+It goes hand in hand with freedom of information and more specifically the freedom of the press, which is freedom for a newspaper owner to say or to conceal what he pleases in his journal, subject to respond before the courts in cases of libel or slander.
+Slander and libel are there too, the restrictions imposed on the concept of freedom of expression for any public speech, as incitement to hatred and murder.
+The International Covenant on Civil and Political Rights, adopted by the General Assembly of the UN states that freedom of expression includes "freedom to seek, receive and impart information and ideas through any media regardless of frontiers "(Article 4).
+The Article 10 of the European Convention on Human Rights (which applies to all member states of the Council of Europe, much wider than the European Union) provides:
+1 Everyone has the right to freedom of expression.This right includes freedom to hold opinions and freedom to receive and impart information and ideas without having interference by public authority and regardless of frontiers.This article shall not prevent States from requiring the licensing of broadcasting, television or cinema to a licensing system. "
+२The exercise of these freedoms carries with it duties and responsibilities may be subject to such formalities, conditions, restrictions or penalties provided by law and are necessary in a democratic society in the national security, the territorial integrity or public safety, the prevention of disorder and crime prevention, protection of health or morals, protection of the reputation or rights of others, for preventing disclosure confidential information or for maintaining the authority and impartiality of the judiciary. "
+Jurisprudence ( Cour européenne des droits de l'homme , 21 janvier 1999, n o 29183/95, Fressoz et Roire c. France) : Case law (European Court of Human Rights, January 21, 1999, No. 29183/95, and Fressoz Roire v. France):"Freedom of expression applies not only to" information "or" ideas "are favorably received or regarded as inoffensive or indifferent, but also those that offend, shock or disturb; thus the demands of that pluralism, tolerance and the open-mindedness without which there is no "democratic society".
+Furthermore, the European Court of Human Rights states, in its decision in "Health Practice", that according to Article 10 of the Convention for the Protection of Human Rights and Fundamental Freedoms, failure renew a certificate by the Joint Committee for publications and news agencies (CPPAP) "amounted to interference by a public authority in the applicant's right to freedom of expression".
+मुख्य लेख व्यक्तिवाद
+व्यक्ती स्वांतंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पना व्यक्तीवादापेक्षा (मुलतः) वेगळ्या आहेत.व्यक्ती स्वांतंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पना संवेदनशीलतेवर आधारीत असल्यामुळे स्वतः व्यक्त होताना/तसे अधिकार आणि स्वातंत्र्य मागताना इतर व्यक्ती आणि समूहाच्या संवेदनांबद्दल आदर बाळगून असण्याची शक्यता अधिक असते.व्यक्तीवादी इतरांबद्दल किंवा समूहाबद्दल संवेदनशील असण्याची अपेक्षा कमी असते.
+व्यक्तिस्वातंत्र्य संकल्पनेत व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश होतोच त्या शिवाय इतरही स्वातंत्र्य आणि आधिकार संकल्पनांचा समावेश व्यक्तिस्वातंत्र्य संकल्पनेत होऊ शकतो,जसे गुप्त मतदानाचा अधिकार.
+व्यक्तीवादात व्यक्तीचे महत्त्व समूहाच्या intrest पेक्षाही मोठे असते, किंबहूना व्यक्तीही स्वकेंद्रीतपणे केवळ स्वतःचा विकास (सहसा आर्थिक) साधत असते, अशा व्यक्तींना शासनाचेही कमीत कमी नियंत्रण हवे असते.व्यक्तीवादाचा भर प्रवूत्तीवर जास्त असतो, त्यामुळे व्यक्तीवाद निवृत्तीपर तत्वज्ञानांकडून बऱ्याचदा चंगळवाद किंवा वस्तुवाद अशी टिका केली जाताना आढळते, तर समूहवादी (सहसा समाजबवादी आणि साम्यवादी) व्यक्तीवादाचे नाते भांडवलशाही शी जोडताना आढळतात.
+व्यक्ती स्वांतंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीवादावरील टिका करणारी व्यक्ती/समूह एकच असेल तर टिका करताना तिन्हींची जाणते/अजाणतेपणे सरमिसळ करताना आढळतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3922.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3922.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f071aaf41112ca884110ebaa7d4afcc8958c8b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3922.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अभिषेक अग्रवाल (१३ एप्रिल, १९९८:रायगड, छत्तीसगड -) हा एक भारतीय अभिनेता आहे जो आयलँड सिटी, सिलेक्शन डे, ताजमहल १९९८, जीनियस आणि गुजरात ११ सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे[१][२].
+अग्रवालने आपल्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात २०१७ मध्ये भारतात केली होती. २०१९ मध्ये तो अभिनयाच्या अभ्यासासाठी युनायटेड किंगडमला गेला. त्यानी मुंबईच्या नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून स्नातक पदवी मिळविली. पुढे त्यानी लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले[३].
+२०१५ साली अभिषेकने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू -आयलँड सिटी चित्रपटातून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले जेथे त्याने स्टीफनची भूमिका साकारली. २०१८ मध्ये त्याने जीनियस या चित्रपटात काम केले. त्याच वर्षी तो नेटिफ्लिक्स ची मालिका - सिलेक्शन डे मध्ये काम केले . वर्ष २०१९ मध्ये त्यानी अर्जुन पटियाला आणि गुजरात ११ चित्रपट केले. २०२० मध्ये तो ताजमहाल १९९८ मध्ये आणि आर्या नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसला[४][५].
+अभिषेक अग्रवाल आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3936.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3936.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4b65901fc57ea91973f3533b347595545f26752
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3936.txt
@@ -0,0 +1,6 @@
+अभिषेक बॅनर्जी (५ मे, १९८८:खडगपूर, पश्चिम बंगाल -- ) एक भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक आहेत[१][२].
+अभिषेक याचे उच्च शिक्षण दिल्ली येथून झाले. त्याने किरोरी माल कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि किरोरी मालच्या नाट्य सोसायटीचे सदस्य होता. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी मिळवण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय विद्यालय, दिल्लीतील अँड्र्यूज गंज येथून शाळा पूर्ण केली[३][४].
+त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात दिल्ली थिएटरपासून केली. त्याचे प्रथम चित्रपट रंग दे बसंती येथे होते. ते २००८ in मध्ये दिल्लीहून मुंबईला गेले. २०१० मध्ये त्यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून नॉक आउटमध्ये काम केले. २०१० मध्ये सोल ऑफ सँडमध्येही त्यांनी अभिनय केला.
+२०११ मध्ये, द डर्टी पिक्चर आणि नो वन किल्ड जेसिकामध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. २०१३ मध्ये त्यांनी बाजतेते राहो आणि मिकी व्हायरसमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते. २०१३ मध्ये बॉम्बे टॉकीजमध्येही त्याने अभिनय केला होता.
+बॅनर्जी यांनी २०१५ मध्ये फुद्दू बॉईज आणि अगली बार या लघुपटांमध्ये काम केले होते. २०१५ मध्ये त्यांनी उम्रिका आणि गब्बर इज बॅक मध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम केले होते. डियर डॅड, दो लफझोन की कहानी, रॉक ऑन २ आणि यू आर माय माय रविवार मधील कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. २०१६ मध्ये. त्याने २०१७ मध्ये ओके जानू, टॉयलेट: एक प्रेम कथा, सिक्रेट सुपरस्टार आणि अज्जी येथे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. यावर्षी त्याने फिल्लौरीमध्ये काम केले आणि अजजी. त्यांनी २०१८ मध्ये बृजमोहन अमर रहे यांच्या कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. २०१९ मध्ये स्त्रीमध्ये त्याने ड्रीम गर्ल आणि बालामध्ये देखील काम केले.
+अभिषेक बॅनर्जी आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_394.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_394.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b85b25b35a1f36850b4599b72775ff70130c723
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_394.txt
@@ -0,0 +1 @@
+अँडी वॉलर (Andy Waller; २५ सप्टेंबर १९५९ (1959-09-25), हरारे) हा एक निवृत्त झिम्बाब्वेयन क्रिकेट खेळाडू आहे. वॉलर २ कसोटी व ३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाकडून खेळला. तो १९८७, १९९२ व १९९६ सालच्या विश्वचषकांमध्ये झिम्बाब्वेचा भाग होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3953.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3953.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2451db422cddfd69ee9fb03f22d6e48f0be8c207
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3953.txt
@@ -0,0 +1,28 @@
+
+
+ठराविक परिसरात अथवा इमारतीत येणाऱ्या अभ्यागतांचे व्यवस्थापनास अभ्यागत व्यवस्थापन असे म्हणतात.सहसा खासगी किंवा शासकीय आस्थापनांच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या अभ्यागतांची माहिती सूचना आणि संकलन व्यवस्थेचे नियमन करण्याची जबाबदारी अभ्यागतांचे व्यवस्थापनास अंतर्गत पार पाडली जाते.
+सहसा प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक, स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) [मराठी शब्द सुचवा], प्रशासकीय अधिकारी या पैकी एक किंवा अधिक लोक ही जबाबदारी पार पाडत असतात.
+परिसर किंवा आस्थापनेतील अधिकृत उपयोगकर्ते,मान्यता प्राप्त प्रवेशकर्ते आणि अनधिकृत अभ्यागत यातील फरक करून अनधिकृत अभ्यागताचा प्रवेश प्रतिबंधीत करणे हा या प्रणालीचा मूख्य उद्देश्य असतो.
+प्रत्येक व्यक्तिची ओळखपटवली जाणे, आवश्यकतेनुसार व्यक्ति / सामान/वाहनाची झडती/पडताळणी करून असुरक्षीत वस्तु आत नेल्या जात नाही आहेत याची प्रवेशद्वारावरच पडताळणीकरून घेणे,अधिकृत मान्यताप्राप्त आणि अनधिकृत/अमान्य वावरातील फरक ठळक करणे.
+
+आस्थापनेच्या सुरक्षा आणि अतिथी व्यवस्थापन आवश्यकतां/गरजेनुसार विविध पद्धती अमलात आणल्या जातात.पण सर्वसाधारणपणे ,??
+अभ्यागत पारक (व्हिजीटर पास) आणि नोंदवहीसोबत सुरक्षा रक्षक अथवा स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) ही किमान आवश्यकता असते.जिथे कालावधीनुसार बदलती सुरक्षा रक्षक व्यवस्था अथवा आस्थापनेच्या अधिकृत उपयोगकर्त्यांची संख्या जास्त असल्यास मालक कर्मचारी अथवा रहिवासी यांच्याकरिता तसेच अभ्यागतांकरिता गळ्यात/कुर्त्यावर लटकवण्याचे बॅज दिले जातात. सहसा अभ्यागतांचे बॅजचा रंग वेगळा ठेवला जातो.
+
+जास्तित-जास्त माहिती गोळा करून, अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली , विशिष्ट अभ्यागताची ही प्रणाली वापरण्याबाबतची नोंद ठेउ शकते.तसेच अभ्यागताच्या ठावठिकाण्याबद्दल कागदपत्रे देउ शकते.
+ही प्रणाली ईमारत सुरक्षेची व प्रवेश नियंत्रणास[विशिष्ट अर्थ पहा]पुरक म्हणुन वारंवार वापरण्यात येते कारणकी,अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली ही ईमारत वापरण्याबद्दलची माहिती देउ शकते..ईलेक्ट्रॉनिक अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली हे जसजशी व्यापक व ताकतवार होत गेली,ह्या प्रणाल्या, ईमारत सुरक्षेची व प्रवेश नियंत्रणाची अनेक कामे(कार्ये) स्वतःकडे घेत आहेत.
+अनेक वेगवेगळे विक्रेते अभ्यागत व्यवस्थापन सॉफ्टवेर व प्रणाल्या विकत आहेत.
+संकलीत केली जाणारी माहिती:
+कागद व पेन अतिथी व्यवस्थापन प्रणाली ही सार्वजनिक ईमारतीस भेट देणाऱ्या अभ्यागताबद्दल मुलभूत माहितीची नोंद ठेवते किंवा लॉग पुस्तिका ठेवते.तेथे नोंदलेल्या विशिष्ट माहितीत, अभ्यागताचे नाव, भेट देण्याचे कारण,दिनांक व आत येण्याची व बाहेर जाण्याची वेळ ईत्यादी.
+कागद व पेन अतिथी व्यवस्थापन प्रणालीचा मुख्य अधिकचा फायदा असा की त्याचे मुल्य कमी आहे.या प्रणालीच्या वापरासाठी प्रशिक्षण हे अत्यंत कमी प्रमाणात द्यावे लागते, आणि या प्रणालीच्या वापरासा ठी लागणारी उपकरणे फारच स्वस्त व कुठेही मिळण्याजोगी आहेत.
+सुरक्षा व वापराचे दृष्टीने या प्रणालीचे नकारात्मक मुद्देही आहेत. अभ्यागताने यातील नोंदी स्वतःचे हाताने करावयास हव्या.त्याने सार्वजनिक प्रवेश खोळंबल्यागत होतो.सुरक्षा अधिकाऱ्याने प्रत्येक अभ्यागतापासचे क्रेडेंटीयल्स[मराठी शब्द सुचवा] तपासुन पुढे काही अजून तपासण्या असल्यास त्या सुरू करावयास हव्या(जसे,पार्श्वभूमी तपासणे किंवा ईतर काही). अभ्यागताच्या बॅज[मराठी शब्द सुचवा]वर फोटो ओळख क्वचितच असते ??????????.
+From the security and usage standpoint, a pen and paper visitor management system has many negative points. Visitors must write entries by hand, creating a logjam effect in public entryways. Security personal must check each visitor’s credentials and manually initiate any further security checks (for example, a call for a background check or other action). Visitors badges rarely have photo identification and can easily be swapped from person to person. Documentation requires either manually re-entering logbook information in a computer or keeping the logbook itself in storage.
+मुलभूत संगणक व ईलेक्ट्रॉनिक अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली ही अतिथीच्या माहितीची नोंद ठेवण्यासा ठी व व्यवस्थापनासा ठी संगणकाची आंतरजोडणी वापरते. जशी संगणकाची प्रक्रिया करण्याची शक्ति,डिजिटल व्हीडिओ[मराठी शब्द सुचवा] व माहिती एकत्रीकरण तंत्रज्ञान सुधरले, अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीने, फोटो ओळखण्याची शक्ति,डाटाबेस[मराठी शब्द सुचवा]मधील शोध,स्वयंचलित द्वार प्रवेश व ईतर कामे त्यात जोडली.
+An electronic visitor management system improves upon most of the negative points of a pen and paper system. Visitor ID can be checked against national and local databases, as well as in-house databases for potential security problems.[१] Many visitor management systems feature searchable visitor information databases. Photo ID cards can be custom printed for one-time only or continuing use. Swipe cards speed the security screening process.[२]
+Electronics visitor management systems are more expensive to implement than a pen and paper system. They also require a longer familiarization period for both the security personnel, building staff and visitors than a pen and paper system. The amount of information gathered by an electronic visitor management system—as well as the uses the information is put to—can also be a source of controversy.
+Computer visitor management systems have seen a rise since their inception in the late 1990s, with the software growing more advanced over the years. Although these systems have seen a considerable boost after many companies and government agencies increased security measures following the events of September 11, 2001, some believe interest in them might have begun to diminish.[३]
+Several desktop-based visitor management software applications are currently available. These applications typically consist of three fundamental components: a) visitor registration, b) visitor badge printing, and c) reporting functionality. Some of the applications are capable of automatically capturing visitor information directly from a visitor's driver license, passport or other government issued identification document.
+The amount of data recorded by a modern visitor management system is formidable, and issues of information privacy have created controversy regarding the use of these visitor management systems. However, terrorist activities, school violence and child protection issues have acted as rallying points for support of comprehensive visitor management systems in sensitive locations.
+Database security, both at the national level and at the level of the end-user of an electronic security system is a critical concern for privacy advocates. They argue that as the level of information accessed, gathered and retained increases, additional security measures to protect the information itself should be put in place.
+Also at issue is the level of security given to the access cards themselves. Some privacy advocates point to experiments done by researchers that crack the security of RFID cards, sometimes used as part of a visitor management system. If the security of these types of cards can be compromised, this would allow identity thieves to pilfer personal information.
+Proponents of an information rich visitor management system point to increased school security as one substantial benefit.[४] As more parents demand action from the schools that will protect children from sexual predators, some school districts are turning to modern visitor management systems that not only track a visitor’s stay, but also check the visitor’s information against national and local criminal databases.[५]
+According to the supporters of enhanced visitor management systems, the same database search capabilities could be used to protect sensitive areas potential threats such as terrorists of criminal activity.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3955.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3955.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..602c85eba45e29f505c8bba773089dd24c3de975
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3955.txt
@@ -0,0 +1,13 @@
+
+अभ्यासयोजना (अभ्यासक्रम): शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजतात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते. अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो. उदा., ‘प्रत्येक व्यक्तीच्या अंगी स्वतःचे विचार प्रकट करण्याचे व दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचे सामर्थ्य असावे’ हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असते, म्हणून मातृभाषेच्या अभ्यासाला अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देतात. ‘मुलांना आत्मनियंत्रण करता यावे’ हे लोकशाही शासनाचे शैक्षणिक उद्दिष्ट असते. म्हणून अभ्यासक्रमात ‘मुलांचे स्वराज्य चालविणे’ हा अनुभव समाविष्ट करतात. हुकूमशाही शासनाची शिक्षण योजना असे अनुभव समावेश्य समजत नाही.
+शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात, म्हणून अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकाला ज्ञानार्जनाची मूलभूत साधने प्राप्त करून देणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात लेखन, वाचन, गणन या कौशल्यांना प्राधान्य असते. माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकांच्या नैसर्गिक क्षमतेचे अन्वेषण करून तदनुसार शैक्षणिक अनुभव पुरविणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात अनेक विषय वैकल्पिक असतात. उच्च शिक्षणाचे ध्येय पारंगतता असल्यामुळे तेथील अभ्यासक्रमात एका विषयाच्या सखोल अभ्यासक्रमाची अपेक्षा असते. प्रत्येक अवस्थेत वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांखेरीज काही सामान्य उद्दिष्टे असतात. उदा.,‘आदर्श नागरिक घडविणे’ हे उद्दिष्ट सर्व अवस्थांना सामान्य आहे. अशी सामान्य उद्दिष्टे साधणाऱ्या अनुभवांचाही अंतर्भाव अभ्यासक्रमात होतो.
+तथापि अवस्थानुसार अभ्यास योजना करताना पुढील दोन तत्त्वे पाळावी लागतात :
+(१) प्रत्येक अवस्थेच्या शेवटी जे विद्यार्थी जीवनात प्रवेश करतात, अशांसाठी अभ्यास योजना स्वयंपूर्ण असावी.
+(२) ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढील अवस्थेत चालू राहणार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यास योजना दोन्ही अवस्थांचा सांधा साधणारी, पहिल्या अवस्थेची उद्दिष्टे साधणारी व पुढील अवस्थेच्या शिक्षणाची पूर्वतयारी करणारी असावी.
+महाराष्ट्रात प्राथमिक शाळेचा विद्यार्थी भाषा, अंकगणित, जमाखर्च, भूमिती, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व हिंदी हे विषय शिकतो. शिवाय त्याला सूतकाम, शिंपीकाम, सुतारकाम, कृषिविद्या, भरतकाम यांपैकी एक व्यवसाय हस्तगत करावा लागतो. ज्ञानार्जनाची साधने हस्तगत करणे व नागरिकासाठी आवश्यक ते ज्ञान संपादन करणे, हा दुहेरी उद्देश या अभ्यासक्रमाच्या रचनेत आढळतो. माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी चार विषय आवश्यक असतात व तीन अथवा चार वैकल्पिक असतात. आवश्यक विषय पुढील होत : १. मातृभाषा, २. हिंदी, ३-४. समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, प्राथमिक गणित, बीजगणित, भूमिती व जमाखर्च यांपैकी दोन. वैकल्पिक तीन वा चार विषय साठ विषयांतून निवडावयाचे असतात. या साठांत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इ. विषय मोडतात. सारांश, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सामान्य उद्दिष्टांसाठी आवश्यक विषय व विद्यार्थ्यांची क्षमता व आवड यांना अनुसरून ऐच्छिक विषय असे दोन भाग वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार आढळतात. महाविद्यालयीन अभ्यास योजनेतही एकूण विषयांची संख्या ठराविक असून तिच्यामध्ये काही आवश्यक व काही ऐच्छिक असतात.
+या कल्पनेची आधुनिक व्याप्ती, तिच्यामधील अंतर्भूत विषय व मांडणी या गोष्टी त्रिकालाबाधित वा स्थिर नाहीत. त्या शेकडो वर्षे विकसित होत आल्या आहेत, बदलत आहेत. आपल्याकडे वैदिक व प्राचीन काळी आश्रम, विहार, मठ, तसेच तक्षशिला, नालंदा, काशी, उज्जयिनी यांसारख्या विद्याकेंद्रांतून वेद, वेदांगे, उपनिषदे, रूढ धार्मिक आचार, बौद्धधर्मानुसार व्रते, तत्त्वज्ञान इ. तत्कालानुसार उपयुक्त धार्मिक शिक्षण देत. शिवाय व्यावहारिक शिक्षण म्हणून धनुर्विद्या, अन्य क्षत्रिय वा युद्धविद्या, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नानाविध कला, निरनिराळे व्यवसाय काही आश्रमांत व विद्याकेद्रांत शिकवीत. व्यवसायांचे शिक्षण घराघरांतून अनुकरणाने मिळे. राजगृहासारख्या ठिकाणी राजधर्मानुकूल विषय व नानाविध कला यांचे शिक्षण देत. सामान्यतः व्यक्तिमात्राला वर्णानुकूल विद्या शिकवीत अशी अभ्यास योजना असे.
+पुढे मध्ययुगात मदिरशाळा, पाठशाळा व घर यांतून ब्राह्मंणांना धार्मिक व्यवस्यायानुकूल विशिष्ट विद्या व अन्य वर्णांना राजवाड्यांत, घराघरांत विशिष्ट व्यावसायिक विद्या शिकवीत. मुसलमान राजवटीतही मुसलमान धर्म-समाजानुकूल भाषा व विद्या मकतब-मद्रसासारख्या संस्थांतून शिकवीत. एकोणिसाव्या शतकापासून पाश्चात्त्यांचा संपर्क व इंग्रजांचे वर्चस्व यांमुळे जुन्या संस्था व विषय नाहीचे होत गेले आणि नव्या संस्थांतून इंग्रजी भाषा, वाङ्मय, गणित, भारताचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास अशा विषयांची योजना झाली. पहिल्या व विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान व तांत्रिक व्यवसाय-धंदे यांच्या शिक्षणाकडे ओघ वळू लागला. याच काळात शिक्षणाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाची व महत्त्वाची जाणीव होऊन राष्ट्रीय दृष्टीने अभ्यास योजना होऊ लागली [®राष्ट्रीय शिक्षण]. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे दोन्ही प्रवाह एकत्र आले व नवप्रवाह जास्त खोल व प्रभावी झाला. माध्यमिक शिक्षण, विश्वविद्यालयीन शिक्षण. अशांचे परीक्षण उच्च आयोग नेमून झाले.
+पाश्चात्त्य न अन्य देशांतही असेच विकसन दिसते. स्पार्टा या प्राचीन ग्रीक नगर राज्यात शारीरिक व तत्कालीन पद्धतीचे सैनिकी शिक्षणच दिले जाई. त्याचीच राज्याला व समाजाला गरज होती. सुधारलेल्या व समृद्ध अशा अथेन्सच्या नगरराज्यांत, स्वातंत्र्याचे हक्क उपभोगणाऱ्या नागरिकांसाठी राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान, वक्तृत्वकला, वाङ्मय, नानाविध ललितकला शिकवीत. असे नागरिक मात्र १० टक्केच असत. त्यानंतर रोमन साम्राज्यात व पुढे ख्रिस्ती मठमंदिरांत वेगळ्या अभ्यास योजना झाल्या. रोमन साम्राज्यात न्यायशास्त्राला महत्त्व आले, तर मठमंदिरांत बायबल-धर्मतंत्र, धार्मिक रूढी यांच्या अभ्यासाने कला, व्यावहारिक शास्त्रे, वाङ्मय यांना बाजूला सारले. विद्येचे पुनरुज्जीवन व धर्मसुधारणा यांमुळे अभ्यास योजनांत पुन्हा बदल झाले.
+अठराव्या शतकाच्या शेवटी रूसोने विचारक्रांती घडविली. अभ्यास योजनेत मोठे बदल होऊ लागले. निसर्ग, विज्ञान, समाजजीवन यांचा अभ्यास व अनुभवजन्य ज्ञान यांना स्थान मिळू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात नवनवे व्यवसाय, धंदे, वाफ-तेल, वीज-अणू यांच्या शक्तीवर चालणारी विविध यंत्रे आली व नवनव्या अनेक विषयांची योजना होऊन लागली. याच काळात मानसशास्त्राचा विकास झाला. प्रातिनिधिक लोकशाहीसारखी नवी राजकीय रचना विकास पावली. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. या सर्वांमधून अभ्यास योजनेला आणखी निराळे वळण मिळाले. पूर्वी अभ्यास योजनेत विशिष्ट विषय नियोजित करीत. या काळात विषय व त्यांची आखणी तर बदलू लागलीच, शिवाय विषयाबरोबरच व काही वेळी विषयाऐवजी प्रयोग, अनुभव, स्वयंकृती, योजनासंधी, विषयांचा समवाय-अशा गोष्टींना अभ्यास योजनेत स्थान मिळू लागले. नव्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीने जरूर असे विषय, अनुभव यांचाही समावेश झाला. शिक्षणाच्या अवस्थांचे रचनेत बदल झाले व याचाही अभ्यास योजनांवर परिणाम झाला. एकंदरीत अभ्यास योजना विकसनशील आहे, हेच खरे.
+
+अभ्यास योजनेच्या उत्क्रांतीच्या या इतिहासात अभ्यासविषय निवडण्याची दोन सूत्रे अंतर्भूत आहेत : एक उपयुक्तता व दुसरे संस्कारक्षमता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत संस्थांतर्गत शिक्षण फक्त उच्चवर्गीय मुलांना मिळे. म्हणून त्या शिक्षणाचा भर बौद्धिक संस्कारांवर होता व ते शिक्षण व्यवसायविन्मुख होते. अशा शिक्षणाला उदार संस्कारी शिक्षण ही संज्ञा देतात. शिक्षणाचा प्रसार होऊन सर्व थरांच्या मुलांना शिक्षण मिळू लागल्यावर उदार संस्कारी शिक्षणाच्या उणिवा दृष्टोत्पत्तीस आल्या व अभ्यासक्रमात उपयुक्त विद्येचा समावेश होऊ लागला. आधुनिक कल अभ्यासक्रमात संस्कारक्षम व उपयुक्त विद्याकलांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हा होय.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_396.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_396.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4f5df8dec68ba29cf65f23c1e0ef21aa0a51345
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_396.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अँडी सॅमबर्ग (जन्म डेव्हिड ए.जे. सॅमबर्ग [१] १८ ऑगस्ट १९७८) [२] एक अमेरिकन अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. बालपणीचे मित्र अकिवा शॅफर आणि जोर्मा टॅकोन यांच्यासमवेत तो कॉमेडी म्युझिक ग्रुप द लोनली आयलँडचा सदस्य आहे. सॅमबर्ग हे २००५ ते २०१२ या कालावधीत एनबीसी कॉमेडी मालिका सॅटर्डे नाईट लाइव्हसाठी कलाकार सदस्य आणि लेखक देखील होते.[३]
+२०१३ ते २०२१ पर्यंत, त्याने फॉक्स आणि नंतर एनबीसी वरील सिटकॉम ब्रुकलिन नाईन-नाईन मध्ये पोलिस जेक पेराल्टाची भूमिका केली. ज्याची त्याने निर्मिती केली. शोमधील त्याच्या कामासाठी, त्याला २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते टेलिव्हिजन मालिका म्युझिकल किंवा कॉमेडी या श्रेणीमध्ये.[४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3991.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3991.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3c310169647fabcde982210b7bf91f659c38853
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_3991.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अमन वर्मा ( ११ ऑक्टोबर १९७१) हा एक भारतीय अभिनेता आहे. तो प्रामुख्याने हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतो. अमन वर्माने २००१ ते २००४ दरम्यान स्टार प्लसवरील खुल जा सिमसिम ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. तसेच तो मिनी माथुरसोबत इंडियन आयडॉल कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या हंगामाचा सुत्रसंचालक होता.
+अमन वर्माने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4024.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4024.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..beb7873bf492099f525a32f92a77a97f5a970d03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4024.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लढाभाई नकुम अमर सिंग pronunciation (सहाय्य·माहिती) (४ डिसेंबर १९१० - २१ मे १९४०) हे भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू होते.[१] उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आणि प्रभावी खालच्या फळीतील फलंदाज, अमरसिंग लढा दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारतासाठी सात कसोटी खेळले. या कारकीर्दीत त्याने २८ विकेट घेतल्या. तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कॅप मिळवणारा पहिला भारतीय होता. त्याने भारताच्या पहिल्या कसोटीत कसोटी क्रिकेटमधील भारताचे पहिले अर्धशतकही झळकावले.
+कसोटी सामने
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4047.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4047.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2fdc8f5bc0d1e1913011a8dff29b504cd96477d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4047.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमराबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_406.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_406.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e3efd0827b98735103695de3c293ac1d42b077f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_406.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अँड्रिआ जेर्मिआ(रोमन लिपी:Andrea Jeremiah तमिळ: ஆண்ட்ரியா ஜெரெமையா)
+हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)
+अभिनेत्री :
+गायिका :
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_408.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_408.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..92ba15d0c34709a3abce7e324135796da042c915
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_408.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+आंद्रेया ह्लावाच्कोव्हा (१० ऑगस्ट, १९८६:प्लझेन, चेक प्रजासत्ताक - ) ही एक चेक प्रजासत्ताकची टेनिस खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4090.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ee352f7cfb124198469966c87204367b80c3ad1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4090.txt
@@ -0,0 +1 @@
+अमलसाड हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील अमलसाडशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4098.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4098.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aced76f8810b0914e5a17fe25ea2040c1f33d886
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4098.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+अमळनेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
+अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका असून ते एक ऐतिहासिक शहर आहे. अमळनेरचा किल्ला हा भुईकोट किल्ला असून तो नगरदुर्ग या प्रकारात मोडतो.
+अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथे जाण्यासाठी जळगाव, धुळे, नाशिक व अनेक ठिकाणांहून सरकारी आणि खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात. तसेच अमळनेर हे शहर भुसावळ-सुरत लोहमार्गावर असल्याने तेथे रेल्वेनेपणं जाता येते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4103.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4103.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e45fdb6bbdb7123705944b4b9c5be6cdd0f4b13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4103.txt
@@ -0,0 +1,26 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५२६६३४ असलेले अंमलवाडी हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४१.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १३४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ७०५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ७२ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१.
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही
+५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा सत्रासॆन येथे आहे. माध्यमिक शाळा सत्रासॆन येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा सत्रासॆन येथे आहे.
+१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे.
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
+तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4104.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4104.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6dd147a4f50d74c59b641d38340dc31515fe2c74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4104.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आमला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4122.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4122.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ffc8d863f36a824982d113aa4a6bb60c395efebf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4122.txt
@@ -0,0 +1 @@
+अमाटा मॉन्टीकोला ही एरेबिडे कुटुंबातील पाकोळीची एक प्रजाती आहे ज्याचे वर्णन पेर ओलोफ क्रिस्टोफर ओरिव्हिलिअस यांनी १९१० मध्ये केले होते [१] हे टांझानियामध्ये आढळते. [२] [३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4124.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4124.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2067ccce6f7209fa0a4d3fed92e8ad29c4985102
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4124.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमानत अली (उर्दू: امانت علی) (जन्म:१० ऑक्टोबर १९८७) हा पाकिस्तानी शास्त्रीय, पॉप आणि पार्श्वगायक आहे . [२] [३] [४] अमानतने काही भारतीय आणि पाकिस्तानी चित्रपट 'तमन्ना', 'जिंदा भाग', 'दोस्ताना' आणि 'बाल गणेश' या चित्रपटांसाठी पार्श्वगायक म्हणून काम केले आहे.
+अमानत अलीचा जन्म फैसलााबाद, पाकिस्तान येथे झाला. त्याने २००६ मध्ये मेकाल हसन बँडसह मुख्य गायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अमानतचा पहिला अल्बम कोहराम होता, जो २००९ मध्ये फायर रेकॉर्ड्सच्या सहकार्याने रिलीज झाला. त्याने पार्श्वगायक म्हणून बॉलीवूड चित्रपटांमध्येही आपला आवाज दिला, ज्यात दोस्ताना "खबर नहीं" आणि केसी बोकडिया यांच्या "जुनून" या गाण्यांचा समावेश आहे. अमानत अली हा पाकिस्तानी गायक नझाकत अली यांचा मुलगा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4130.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4130.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa4e36121dc28d4b0ef2173db25d82cbe741d3db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4130.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+अमानुष हा इ.स. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात शर्मिला टगोर व उत्तम कुमार यानी काम केले आहे.
+या चित्रपटात खालील गाणी आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4132.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4132.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa4e36121dc28d4b0ef2173db25d82cbe741d3db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4132.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+अमानुष हा इ.स. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात शर्मिला टगोर व उत्तम कुमार यानी काम केले आहे.
+या चित्रपटात खालील गाणी आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4134.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4134.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e9bac3084de5c5ecf5fbc9b0cb76d4b9440f477d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4134.txt
@@ -0,0 +1,6 @@
+४ मार्च, इ.स. २०११
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4144.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4144.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..353a60186eff9e8e2c43dc23001334e10f1671fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4144.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अमावास्या(किंवा अमावस्या) ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्यादिवशी(रात्री) पृथ्वीवरून, चंद्र दिसत नाही, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. म्हणजेच चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमान्त पंचांग पाळणाऱ्या महाराष्ट्र-गुजरात-कर्नाटकांत अमावास्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेपासून पुढचा (चांद्र)महिना सुरू होतो.
+अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील त्या प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे. यावरून अत्रींनी सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते.
+अमावास्येचे तीन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. (ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.) सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.
+महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अमावास्यान्त महिने असल्याने या प्रदेशातली प्रत्येक अमावस्या हा मध्य भारतात, पुढच्या महिन्यातल्या वद्य पक्षातला शेवटचा दिवस असतो. त्या महिन्यातला त्यांचा नंतर आलेला शुक्ल पक्ष महाराष्ट्रातल्या माहे शुक्ल पक्षाबरोबरच असतो.
+भारतीय सांस्कृतिकोश खंड १
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4165.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4165.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c36c4ea3b81ee75115c95c622208335429446a9e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4165.txt
@@ -0,0 +1,32 @@
+१२ डिसेंबर, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+33 H. Pandya • (C)
+1 साई किशोर •
+4 Nalkande •
+6 WP Saha •(†)
+7 Gill •
+8 Joseph •
+9 Tewatia •
+10 Miller •
+11 Shami •
+12 संगवान •
+13 Wade •(†)
+14 K. S. Bharat •(†)
+15 Noor •
+18 Manohar •
+19 Rashid •
+22 Yadav •
+23 Sai •
+27 Mohit •
+59 Shankar •
+82 Little •
+91 Shanaka •
+133 Dayal •
+ Williamson •
+ Patel •(†)
+ Mavi •
+ O. Smith •
+प्रशिक्षक:
+सहय्यक प्रशिक्षक:
+गोलंदाजी प्रशिक्षक:
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_417.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_417.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1006608d625b10ec3a52c28f4d629705e016a6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_417.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आहे.
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4193.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4193.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..22b3695de0d426d09d391c341183bd438dc367bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4193.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमिनाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4201.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db3c88203345b87466e166d86cecfcd0e122c3f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4201.txt
@@ -0,0 +1 @@
+अमिया चक्रवर्ती (३० नोव्हेंबर १९१२ - ६ मार्च १९५७) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता होते, जे १९४० आणि १९५० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक होते.[१][२] ते दाग (१९५२), पतिता (१९५३), आणि सीमा (१९५५) यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. सीमा चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[३][४] देविका राणी सोबत, दिलीपकुमारचा शोध घेण्याचे श्रेय चक्रवर्ती यांनाही जाते, ज्यांनी कुमारयांना १९४४ च्या ज्वार भाटा चित्रपटात काम दिले होते. चक्रवर्ती यांनी १९५२ मध्ये दाग चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते ज्यासाठी दिलीपकुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4204.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4204.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4204.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4220.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4220.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..746a7f861e4b7fa188b9910e0d83a6d1c8cf0e7d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4220.txt
@@ -0,0 +1,17 @@
+अमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओजॉकी आणि रेडिओ उद्घोषक होते. रेडिओ सिलोन वर त्या त्या आठवड्यात प्रसिद्धी मिळवणाऱ्या चित्रपट गीतांची मालिका बिनाका गीतमाला कार्यक्रम सादर करत असत. या कार्यक्रमात ने त्यांना संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.[३]
+आजही ते सर्वात जास्त अनुकरण केल्या जाणाऱ्या उद्घोषकांपैकी एक आहेत. पारंपारिक "भाइयों और बहनो" च्या विरुद्ध "बेहनो और भाइयों" (म्हणजे "बहिणी आणि भावांनो") ने जमावाला संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात मोठी प्रसिद्धीस आली होती. त्यांनी १९५१ पासून ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्सची निर्मिती केली आहे.[४]
+अमीन सयानी चा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी गुजराती भाषिक मुस्लिम परिवारात मुंबई येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव कुलसुम आणि जान मोहम्मद सयानी असे आहे. सयानी यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कुल तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. त्यांच्या आई ह्या एक स्वतंत्र्य सैनिक असून गांधीजींच्या जवळच्या होत्या, ज्यामुळे सयानी स्वतःला गांधीवादी म्हणतात. त्यांचे लग्न काश्मिरी पंडित असलेल्या स्व. रमा मट्टू सोबत झाले होते.[४]
+२० फेब्रुवारी २०२४ रोजी सायानी यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीने शोक व्यक्त केला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहताना ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे की, "सर्वात तेजस्वी सादरकर्त्यांपैकी एक, अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. ते बिनाका गीतमाला या रेडिओ शोचे प्रतिष्ठित सादरकर्ते होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."[१]
+आमीन सयानी यांना त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ, बॉम्बे येथे वयाच्या अकराव्या वर्षी कामास लावले. आमीन ने दहा वर्षे इंग्रजी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रारंभी ते गायक बानू इच्छित होते.[५]
+त्यांचा ऑल इंडिया रेडिओ ला भारतात लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. सयानी भूत बंगला, टीन देवियन, बॉक्सर, आणि कतल यांसारख्या अनेक चित्रपटात देखील दिसले होते. या सर्व चित्रपटात त्यांनी केवळ रेडिओ निवेदकाच्या भूमिका निभावली होती.
+सयानी यांनी त्यांची आई 'कुलसुम साहनी' यांना महात्मा गांधींच्या सूचनेनुसार नव-साक्षरांसाठी पाक्षिक जर्नल संपादित, प्रकाशित आणि छापण्यात मदत केली. त्यांचे राहबर (१९४० ते १९६०) हे पाक्षिक एकाच वेळी देवनागरी (हिंदी), उर्दू आणि गुजराती लिप्यांमध्ये प्रकाशित झाले होते - परंतु हे सर्व गांधींनी प्रचारित केलेल्या साध्या 'हिंदुस्थानी भाषेत' होते.
+साध्या सोप्या भाषेत संभाषण आणि उद्घोषणा करण्याच्या शैलीने त्यांच्या व्यावसायिक प्रसारणाच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांना मदत झाली. यासाठी इ.स. २००७ मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदी भवनाने "हिंदी रत्न पुरस्कार" देऊन सन्मानित केले.
+त्यांच्याबद्दल एक कमी माहीत असलेली गोष्ट म्हणजे त्यांनी टाटा ऑइल मिल्स लिमिटेडच्या मार्केटिंग विभागात १९६०-६२ च्या दरम्यान हमाम आणि जय साबणीसाठी ब्रँड एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते.
+ऑल इंडिया रेडिओ (१९५१ पासून), आकाशवाणीची व्यावसायिक सेवा (१९७० पासून) आणि विविध परदेशी रेडिओ स्टेशन्स (१९७६ पासून) इत्यादी द्वारे सयानी यांनी ५४,००० रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्स तयार केले आहेत किंवा त्यांचे सूत्रसंचालन केले आहे. ज्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
+अमीन सयानी द्वारे निर्माण किंवा सूत्रसंचालन केलेले काही प्रसिद्ध रेडिओ शो:
+सयानीने एचआयव्ही/एड्स प्रकरणांवर आधारित नाटकांच्या रूपात १३ भागांची रेडिओ मालिकाही तयार केली – त्यात प्रख्यात डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. ( स्वनाश नावाची मालिका - ऑल इंडिया रेडिओने सुरू केली होती आणि तिच्या ऑडिओ कॅसेट अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यासाठी विकत घेतल्या आहेत. )
+ध्वनिफीत, एलपी आणि सीडीवर अनेक ऑडिओ फीचर्सची निर्मिती केल्यानंतर, सयानी सध्या सीडीवर त्याच्या फ्लॅगशिप रेडिओ शो बिनाका गीतमालाचा एक असामान्य रेट्रोस्पेक्ट (सारेगामा इंडिया लिमिटेडसाठी) निर्मिती करत आहे. या मालिकेचे नाव "गीतमाला की चाहता में" आहे, ज्यातील ४० खंड (प्रत्येकी पाच सीडीच्या पॅकमध्ये) आधीच तयार आणि रिलीज केले गेले आहेत.
+सयानी यांनी १९७६ पासून भारतीय रेडिओ शो आणि जाहिरातींच्या निर्यातीत पुढाकार घेतला आहे. त्यांनी यूएसए, कॅनडा, इंग्लंड, यूएई, स्वाझीलँड, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, फिजी आणि न्यू झीलंड येथे निर्यात केली आहे . याशिवाय, त्यांनी परदेशातील रेडिओ स्टेशनसाठी थेट अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
+सूत्रसंचालन: सयानीने भारतातील सर्व प्रकारच्या २,००० हून अधिक स्टेज फंक्शन्सचे सूत्रसंचालन केले आहे, ज्यात संगीताचे विविध कार्यक्रम, सौंदर्य स्पर्धा, फॅशन शो, पुरस्कार सोहळे, चित्रपट रौप्यमहोत्सवी कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समारोप सत्र (दिल्लीमध्ये), मैफिली, परिसंवाद, कार्यशाळा आणि व्यापार सादरीकरणे यांचा समावेश आहे. परदेशात - यूएस, कॅनडा, यूके, दक्षिण आफ्रिका, यूएई, नेदरलँड आणि वेस्ट इंडीजमध्ये स्टेज शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे.
+आयुष्याच्या शेवटपर्यंत सयानी हे भारतात रेडिओवर सक्रिय होते.[६]
+२००८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [७] याशिवाय, अमीन सयानी हे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत जसे की:
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4251.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4251.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..275012e00024e55be372ae36e8b19fb811b647dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4251.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमृत हा १९८६ चा हिंदी नाटक चित्रपट आहे ज्यामध्ये राजेश खन्ना यांनी अमृतलाल शर्मा ही शीर्षकभूमिका साकारली आहे. अवतार दिग्दर्शित केल्यानंतर लगेचच मोहन कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे गीतलेखन आनंद बक्षी यांनी गीतलेखन केले होते.
+या चित्रपटाने १९८७ मध्ये राजेश खन्ना यांना चौथा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला. या चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली तसेच याला बॉलीवूड गाईड कलेक्शनमध्ये पाच स्टार मिळाले. या चित्रपटाचा तेलगूमध्ये आत्मा बंधुवुलु म्हणून रिमेक करण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4254.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4254.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5646081c88164be5f14065f427ca16edc7ec7bf5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4254.txt
@@ -0,0 +1 @@
+अमृत नहाटा ( मे १६,इ.स. १९२८-एप्रिल २६, इ.स. २००१) हे भारतीय राजकारणी होते.ते इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राजस्थान राज्यातील बारमेर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून राजस्थान राज्यातील पाली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_427.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96f1b0e2a69fcbfe440849ebb3aefff9ddc888d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_427.txt
@@ -0,0 +1 @@
+अँड्रु कार्नेगी (नोव्हेंबर २५, इ.स. १८३५-ऑगस्ट ११, इ.स. १९१९) हा मूळचा स्कॉटीश वंशाचा अमेरीकन उद्योगपती होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4281.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4281.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..276ecd174af7b36ca4b8aa66e8033d08608fce42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4281.txt
@@ -0,0 +1,11 @@
+अमृतसर हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
+अमृतसर लोकसभा मतदारसंघात पुढील ९ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.[१]
+अमरपालसिंह अजनाला
+सुखबिंदरसिंह सरकारिया
+बिक्रमसिंह मजिठिया
+अनील जोशी
+राजकुमार वेरका
+ओमप्रकाश सोनी
+नवज्योत सिद्धू
+इंदरबीरसिंह बुलेरिया
+गुलझारसिंह रानिके
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4318.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4318.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5dd4a386edb8b2692510650444ec5c90ab73d19b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4318.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अमृता विश्व विद्यापीठम् किंवा अमृत विश्व विद्यापीठम् हे भारतातील कोईम्बतूर येथे स्थित एक खाजगी मानित-विद्यापीठ आहे. सध्या तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भारतीय राज्यांमध्ये 16 घटक शाळांसह 7 कॅम्पस आहेत, ज्याचे मुख्यालय एट्टीमडाई, कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आहे.[१] हे माता अमृतानंदमयी मठ चालवतात आणि व्यवस्थापित करतात.
+हे एकूण 207 अंडरग्रेजुएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंटिग्रेटेड-डिग्री, ड्युअल-डिग्री, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक, व्यवसाय, कला आणि संस्कृती, विज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी विज्ञान, संबंधित आरोग्य विज्ञान, आयुर्वेद, दंतचिकित्सा, फार्मसी, डॉक्टरेट प्रोग्राम ऑफर करते. नर्सिंग, नॅनो-सायन्स, वाणिज्य, मानवता आणि सामाजिक विज्ञान, कायदा, साहित्य, आध्यात्मिक अभ्यास, तत्त्वज्ञान, शिक्षण, शाश्वत विकास, जनसंवाद आणि सामाजिक कार्य.
+विद्यापीठ त्यानुसार भारत 4 सर्वोत्तम विद्यापीठ हे ठिकाण आहे नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क(NIRF) सन 2020 पर्यंत भारत सरकार आणि जगातील 81st हे ठिकाण टाइम्स हायर एज्युकेशन '(द) परिणाम क्रमवारीत वर्ष 2021. [२]
+भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग (NIRF) 2020 नुसार, विद्यापीठ हे भारतातील चौथे सर्वोत्तम विद्यापीठ आहे आणि 2021 पर्यंत टाइम्स हायर एज्युकेशन (THE) इम्पॅक्ट रँकिंगमध्ये जगातील 81 वे आहे. 2020 NIRF अभियांत्रिकी रँकिंगमध्ये अमृता अभियांत्रिकी शाळा 20 व्या क्रमांकावर आहेत. यूजीसीने 2019 मध्ये विद्यापीठाला "इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स (Institute of Eminence)"चा दर्जा दिला होता.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4326.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4326.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9463e3b8b5b128d9b70f0fba3b142b3f61f4206d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4326.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अमृता सिंग ( ९ फेब्रुवारी १९५८) ही एक भारतीय सिने व दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. अमृताने १९८३ सालच्या बेताब ह्या चित्रपटामध्ये सनी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.
+१९९३ साली प्रदर्शित झालेल्या आईना ह्या चित्रपटासाठी अमृता सिंगला फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
+इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमृता सिंग चे पान (इंग्लिश मजकूर)
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4330.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4330.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..efe17848cb5a3529e5b2ca51a354e2aec387e68f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4330.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड ही एक भारतीय औषधी कंपनी आहे. ही कंपनी कासिनाधुनी नागेश्वरा राव यांनी १८९३ मध्ये बॉम्बे (आताच्या मुंबई) येथे स्थापन केली.
+मुंबई मध्ये पेटंट मेडिसिनचा व्यवसाय म्हणून अमृतांजनची स्थापना झाली होती. [१][२] स.न. १८९३ मध्ये के. नागेश्वरा राव पंतुलू यंनी ही स्थापना केली. ते पत्रकार, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. [३][४][५] स.न. १९१४ मध्ये याचे मुख्यालय मद्रास (आताचे चेन्नई) येथे हलविण्यात आले. [१][२][५]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4335.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4335.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8db222d1a3dfcc4847d299fbeb5ac74731750012
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4335.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अमृतानुभव अथवा अनुभवामृत[१] (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्विलासानंद असेही नाव आहे.
+सदर ग्रंथ अमृतानुभव ह्या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव अनुभवामृत असावे असे मत वा. दा. गोखले ह्यांनी संपादित केलेल्या श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडण्यात आलेले आहे.[१] ह्यासाठी त्यांनी पुढील आधार दिले आहेत.
+मात्र अमृतानुभव हे नावही नामदेवांच्या काळापासून प्रचलित असलेले दिसते ही वस्तुस्थितीही उपरोक्त प्रस्तावनेत नोंदवण्यात आली आहे. [२]
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4354.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4354.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..006923eb40dd2ef83e5a5dbac7d553c83fa0ef33
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4354.txt
@@ -0,0 +1 @@
+अमेरिकन ईगल एरलाइन्स अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन एरलाइन्सची उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय अर्विंग, टेक्सास येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4378.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4378.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6071ea860835235345d3144736f7c71872fe5396
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4378.txt
@@ -0,0 +1 @@
+अमेरिकन काँग्रेस हे अमेरिका या देशाचे विधिमंडळ आहे. याची दोन गृहे असून वरिष्ठ गृहाला सेनेट तर कनिष्ठ गृहाला हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस असे म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4407.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1933c0d8a7cb4896ce909f3dd3ca0a5153557f99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4407.txt
@@ -0,0 +1,7 @@
+अमेरिकन सेनेट (इंग्लिश: United States Senate) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात. सेनेटचे कामकाज अमेरिकन कॅपिटल ह्या इमारतीच्या उत्तर कक्षामध्ये भरते.
+सेनेटर्सचा कार्यकाळ ६ वर्षे असतो. प्रदीर्घ कार्यकाळ, कमी संख्या व विशेष प्रबंधक अधिकार ह्यांमुळे अमेरिकेच्या राजकारणामध्ये सेनेटर्सना प्रतिनिधींपेक्षा अधिक प्रतिष्ठा व महत्त्व आहे. लष्करी अधिकारी, न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव व अनेक संघराज्यीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी सेनेटची संमती व बहुमत आवश्यक आहे.
+२०१९ सालच्या सेनेटमध्ये ५४ रिपब्लिकन पक्षाचे, ४४ डेमोक्रॅटिक पक्षाचे, तर २ अपक्ष सेनेटर्स आहेत.
+ डेमोक्रॅटिक
+ रिपब्लिकन
+
+चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता [खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4409.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4409.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..192ed9f892a1cb5e6208cf1386567b0050729df1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4409.txt
@@ -0,0 +1 @@
+१८व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उत्तर अमेरिकेतिल ब्रिटिश वसाहतींनी केलेल्या उठावास अमेरिकेचे स्वातंत्र्ययुदध किंवा अमेरिकन क्रांती म्हणून संबोधले जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4412.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07f324db08346a14e4c7b597d76d3aa45f4929f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4412.txt
@@ -0,0 +1,66 @@
+अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिका व कॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.
+अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.
+हा खंड म्हणजेच युरोपमध्ये नवे जग समजले जाणारा भूप्रदेश आहे हे अमेरिगो वेस्पुचीने सिद्ध केले. या खंडाचे नाव वेस्पुचीच्या नावावरुनच आले आहे.
+बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
+कॅनडा •
+अमेरिका •
+ग्रीनलँड (डेन्मार्क) •
+मेक्सिको •
+सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
+बेलीझ •
+कोस्टा रिका •
+ग्वातेमाला •
+होन्डुरास •
+निकाराग्वा •
+पनामा •
+एल साल्व्हाडोर
+अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
+अँटिगा आणि बार्बुडा •
+अरूबा (नेदरलँड्स) •
+बहामास •
+बार्बाडोस •
+केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+क्युबा •
+कुरसावो (नेदरलँड्स) •
+डॉमिनिकन प्रजासत्ताक •
+डॉमिनिका •
+ग्रेनेडा •
+ग्वादेलोप (फ्रान्स) •
+हैती •
+जमैका •
+मार्टिनिक (फ्रान्स) •
+माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
+नव्हासा द्वीप (अमेरिका) •
+पोर्तो रिको (अमेरिका) •
+सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
+सेंट किट्स आणि नेव्हिस •
+सेंट मार्टिन (फ्रान्स) •
+सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
+सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
+सेंट लुसिया •
+त्रिनिदाद व टोबॅगो •
+टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
+ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
+आर्जेन्टिना •
+बोलिव्हिया •
+ब्राझील •
+चिली •
+कोलंबिया •
+इक्वेडोर •
+साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+गयाना •
+फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
+फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+पेराग्वे •
+पेरू •
+सुरिनाम •
+उरुग्वे •
+व्हेनेझुएला
+
+ उत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)
+ उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन
+ ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया
+ पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य
+ पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण
+ अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_443.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_443.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07bcae404376fba837ea0bf8af0e2d698a922bf8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_443.txt
@@ -0,0 +1,27 @@
+१० फेब्रुवारी, इ.स. २०१९
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+अँड्रु जेम्स टाय (१२ डिसेंबर, इ.स. १९८६ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+१ अमला •
+५ अनुरीत •
+६ साहा (†) •
+७ विजय (क) •
+१० मिलर •
+१४ मार्श •
+१६ नाईक (†) •
+१७ स्टोइनिस •
+१८ मोहित •
+१९ धवन •
+२० अक्षर •
+२१ साहू •
+२५ जॉनसन •
+२८ बेहारदीन •
+२९ गुरक्रीत •
+३२ मॅक्सवेल •
+५४ वोहरा •
+६६ संदीप •
+८७ अॅबट •
+९४ करिअप्पा •
+ ठाकुर •
+ जाफ़र •
+ स्वप्निल सिंग •
+प्रशिक्षक: संजय बांगर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4452.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4452.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..897f9bd4d616ed7c8bff83ee6e5662ef3593fee4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4452.txt
@@ -0,0 +1 @@
+आयफोन एक्स (रोमन अंक "एक्स(X)" उच्चारलेला "दहा") एक स्मार्टफोन आहे जो ॲपल इंक द्वारा डिझाइन , विकसित आणि विकला गेला आहे. आयफोनची ती अकरावी पिढी होती. ॲपल पार्क कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सह १२ सप्टेंबर २०१७ रोजी याची घोषणा करण्यात आली. हे ऑक्टोबर २७, २०१७ रोजी प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होते आयफोन एक्स ३ नोव्हेंबर, २०१७ रोजी रिलीज झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4467.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4467.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88b9bcc215b55964976d5aea6499c240a3c8b46e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4467.txt
@@ -0,0 +1 @@
+आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस हे ॲपल इंक द्वारा डिझाइन, विकसित आणि विकले गेलेले स्मार्टफोन आहेत. आयफोनची नववी पिढी आहे. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील बिल ग्राहम नागरी सभागृहात ९ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांची घोषणा केली होती. १२ सप्टेंबरपासून पूर्व भूकिंग व २५ सप्टेंबर २०१५ रोजी अधिकृत प्रकाशन झाले. आयफोन ६एस आणि आयफोन ६एस प्लस आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस ७ सप्टेंबर २०१६ रोजी यशस्वी झाले आणि १२ सप्टेंबर, २०१८ रोजी आयफोन एक्सएस, आयफोन एक्सएस मॅक्स आणि आयफोन एक्सआरच्या घोषणेसह ते बंद झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4482.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4482.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a53c1e2d6e529d7f792f6309e5bffa659f25447f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4482.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आयबेरिया (स्पॅनिश: Iberia, Líneas Aéreas de España, S.A. Operadora, Sociedad Unipersonal) ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन व कॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.
+२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.
+आयबेरियाच्या विमान ताफ्यामधील सर्व विमाने एरबस कंपनीने बनवलेली आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4501.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4501.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da02bcad17f3673765d1e65d68295ba281e40b00
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4501.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आयरिना-कामेलिया बेगु (२६ ऑगस्ट, १९९०:बुखारेस्ट, रोमेनिया - ) ही रोमेनियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.
+ही वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळते आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4508.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ee168c5591912169cc5b19764dc5718c89d2d14
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4508.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डेम जीन इरिस मर्डोक किंवा आयरिस मर्डोक (१५ जुलै १९१९ - ८ फेब्रुवारी १९९९) ही आयर्लंडमध्ये आयरिश पालकांना जन्मलेली एक ब्रिटिश कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ होती. मर्डोक ही, चांगले आणि वाईट, लैंगिक संबंध, नैतिकता आणि अतिंद्रीय शक्तीबद्दलच्या आपल्या कादंबरींसाठी सर्वज्ञात आहे. १९९८ मध्ये, २० व्या शतकातील मॉडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट इंग्रजी-भाषिक कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिची पहिली प्रकाशित कादंबरी, अंडर द नेट, निवडल्या गेली. २००८ मध्ये, द टाइम्सने "१९४५ पासूनच्या ५० महान ब्रिटिश लेखकांच्या" यादीत त्यांना स्थान दिले.[१] त्यांच्या द सी, द सी (१९७८) कादंबरीने मॅन बुकर पुरस्कार जिंकले.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4514.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d521bbdaa2ca310fac4b3b8e701261fe5b054c5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4514.txt
@@ -0,0 +1 @@
+आयरीन स्कूफ (१९६३:नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९१ दरम्यान १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१][२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4532.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4532.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..282b42ea538799dfc50a4bd0aa3e57462ba47f07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4532.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आयर्न काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरोवान येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,२८९ इतकी होती.[२]
+आयर्न काउंटीची रचना ३१ जानेवारी, १८५० रोजी लिटल सॉल्ट लेक काउंटी या नावाने झाली. या काउंटीला या भागातील लोखंडाच्या खाणींवरून नाव दिलेले आहे.
+आयर्न काउंटी सीडर सिटी नगरक्षेत्राचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4533.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4533.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8949e1bd9e84a8a01176bb636903635f33f18266
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4533.txt
@@ -0,0 +1,5 @@
+आयर्न मॅन हा मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा एक सुपरहिरो आहे. लेखक-संपादक स्टॅन ली यांनी सह-निर्मित केलेले हे पात्र लॅरी लिबर यांनी विकसित केले आणि डॉन हेक आणि जॅक किर्बी या कलाकारांनी डिझाइन केले. हे पात्र प्रथम टेल्स ऑफ सस्पेन्स #३९ (१९६८) मध्ये दिसले. या पात्राने थॉर, अँट-मॅन, वॅस्प आणि हल्क सोबत ॲव्हेंजर्स सुपरहिरो संघाची स्थापना केली.
+एक श्रीमंत अमेरिकन व्यवसायिक, प्लेबॉय, परोपकारी, संशोधक आणि कल्पक शास्त्रज्ञ असलेल्या अँथनी एडवर्ड "टोनी" स्टार्कला अपहरणाच्या वेळी छातीत गंभीर दुखापत झाली. त्याचे अपहरणकर्ते त्याला सामूहिक संहाराचे शस्त्र तयार करण्यास भाग पाडतात. पण त्याऐवजी तो आपला जीव वाचवण्यासाठी आणि बंदिवासातून सुटण्यासाठी चिलखतीचा एक यांत्रिक सूट तयार करतो. नंतर स्टार्क त्याचा सूट विकसित करतो, त्यात तो त्याची कंपनी, स्टार्क इंडस्ट्रीजद्वारे डिझाइन केलेली शस्त्रे आणि इतर तांत्रिक उपकरणे जोडतो. आयर्न मॅन म्हणून जगाचे रक्षण करण्यासाठी तो सूट आणि क्रमिक आवृत्त्या वापरतो. सुरुवातीला आपली खरी ओळख लपवून ठेवली तरी अखेरीस स्टार्क स्वतःला आयर्न मॅन जाहीर करतो.
+सुरुवातीला स्टॅन लीने आयर्न मॅनचा वापर शीतयुद्धाच्या थीमसाठी, विशेषतः साम्यवादाविरोधी लढ्यात अमेरिकन तंत्रज्ञान आणि उद्योगाची भूमिका शोधण्यासाठी केला. पुढे आयर्न मॅनच्या पुनर्कल्पना समकालीन गोष्टींकडे वळल्या. [१]
+आयर्न मॅनच्या विविध कॉमिक पुस्तक मालिका तयार केल्या गेल्या आहेत. या पात्राच्या बहुतेक प्रकाशन इतिहासामध्ये तो अॅव्हेंजर्सचा संस्थापक सदस्य आहे.
+आयर्न मॅनला अनेक अॅनिमेटेड दूरदर्शन कार्यक्रम आणि चित्रपटांसाठी रुपांतरित केले गेले आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, आयर्न मॅन (२००८), द इनक्रेडिबल हल्क (२००८), आयर्न मॅन २ (२०१०), द अॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वार (२०१६), स्पायडर मॅन: होमकमिंग (२०१७), ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), आणि ॲव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) या चित्रपटांमध्ये टोनी स्टार्कची भूमिका रॉबर्ट डाउनी जूनियर यांनी केली होती. मिक विंगर्टने व्हाट इफ...? (२०२१) या अॅनिमेटेड मालिकेतील पात्राला आवाज दिला होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_454.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_454.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf127ba90e63e408b5d1eaf87a0e7b8416b17bd7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_454.txt
@@ -0,0 +1 @@
+अँड्रु बल्बिर्नी (२८ डिसेंबर, १९९० - ) हा आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करतो. हा यष्टीरक्षणही करतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4542.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4542.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83024ddcdedb1bebec5d0063239d748a000b8b74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4542.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तान विरुद्ध पाच एकदिवसीय, तीन टी २० आणि एक आयसीसी इंडरकॉंटिनेंटल चषक, २०१५-१७चा सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] सर्व सामने ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नॉयडा येथे पार पडले.[४]
+अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-० अशी जिंकली[५] आणि एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय मिळवला.[६]
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4569.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4569.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b5561ccdf77cddc0659b8d299452edc8a46a43a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4569.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आयर्लंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी जानेवारी २०२२ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. सर्व सामने जमैका मधील सबिना पार्क येथे खेळविण्यात आले. एकदिवसीय मालिकेपूर्वी आयर्लंडने जमैकाविरुद्ध ५० षटकांचा सराव सामना खेळला. जमैकाने तो सामना ५ गडी राखून जिंकला.
+पदार्पण करणारा शामार ब्रुक्सच्या उत्तम ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान वेस्ट इंडीजने पहिला वनडे सामना २४ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आयर्लंडच्या गोटात पुन्हा कोव्हिडचे संक्रमण झाल्याने दुसरा एकदिवसीय सामना दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या संमतीने पुढे ढकलण्यात आला. ११ जानेवारी रोजी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की दुसरा एकदिवसीय सामना १३ जानेवारी आणि तिसरा एकदिवसीय सामना हा १६ जानेवारी रोजी खेळविण्यात येईल. तसेच नियोजीत एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना रद्द करण्यात आला. आयर्लंडचा कर्णधार अँड्रु बल्बिर्नीला कोरोनाची लागण झाल्याने उर्वरीत दोन वनडे सामन्यांसाठी पॉल स्टर्लिंगकडे आयर्लंडच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. उर्वरीत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत आयर्लंडने वनडे मालिका २-१ ने जिंकली.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4571.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4571.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0af76955843ab3881c568bfa456eeb1fcfec0e2f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4571.txt
@@ -0,0 +1 @@
+आयरिश क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१] आंतरराष्ट्रीय सामन्यांसह, आयर्लंडने २०१३-१४ प्रादेशिक सुपर५० स्पर्धेतही भाग घेतला.[२] टी२०आ मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आणि एकमेव एकदिवसीय सामना वेस्ट इंडीजने जिंकला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4585.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41149d39f5abad39abd05019da9907f8411fc6da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4585.txt
@@ -0,0 +1,6 @@
+आयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्येच झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. आयर्लंड महिलांनी तब्बल तीन वर्षांनंतर महिला वनडे सामने खेळले. याआधी आयर्लंड महिलांनी जून २०१८ दरम्यान न्यू झीलंडविरुद्ध खेळले होते. तर एप्रिल २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संपूर्ण सदस्यांच्या महिला संघाना देखील कायमस्वरूपी महिला कसोटी आणि महिला एकदिवसीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिम्बाब्वेला महिला एकदिवसीय दर्जा प्राप्त झाला. त्यानुसार झिम्बाब्वे महिलांनी या मालिकेत त्यांचे पहिले महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवण्यात आले.
+कर्णधार मेरी-ॲन मुसोंडा हिने झळकावलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने आपल्या पहिल्या वहिल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. महिला एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी मेरी झिम्बाब्वेची पहिली वहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली. आयर्लंडने दुसरा आणि तिसरा सामना जिंकत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. चौथ्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात आयर्लंडच्या एमी हंटरने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तिने १२१ धावांची नाबाद खेळी करत आयर्लंडला पहिल्या डावात ३१२ धावांची मजल मारण्यास यशस्वी केले. एकदिवसीय क्रिकेट प्रकारात (महिला/पुरुष) शतक झळकावणारी एमी ही सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू ठरली. विशेष म्हणजे हा विक्रम एमीने तिच्या १६व्या वाढदिवशीच केला. आयर्लंडने या सामन्यामध्ये झिम्बाब्वेला ८५ धावांनी नमवत चार सामन्यांची महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-१ अश्या फरकाने जिंकली. आयर्लंडने ऑगस्ट २००६ नंतर तब्बल १५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. आयर्लंडच्या गॅबी लुईस हिला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4633.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2fff4d9c306118f0c8bf3db60b95d3acb71fc504
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4633.txt
@@ -0,0 +1 @@
+आयलीन ॲश (३० ऑक्टोबर, १९११:लंडन, इंग्लंड - ३ डिसेंबर २०२१) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ॲश ह्या जगातील सर्वात वयस्क जिवित क्रिकेट खेळाडू आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4635.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4635.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2fff4d9c306118f0c8bf3db60b95d3acb71fc504
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4635.txt
@@ -0,0 +1 @@
+आयलीन ॲश (३० ऑक्टोबर, १९११:लंडन, इंग्लंड - ३ डिसेंबर २०२१) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ॲश ह्या जगातील सर्वात वयस्क जिवित क्रिकेट खेळाडू आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4672.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4672.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..682bcf0b4b827dc79b55cdcb0f74f79bba4f91fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4672.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (मोहाली) (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Mohali) (किंवा आयसर मोहाली) ही मोहाली, पंजाब येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4677.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4677.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..27e6f70e2c629dc025392eb3fefb199a18357b16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4677.txt
@@ -0,0 +1 @@
+आयससची लढाई अलेक्झांडर द ग्रेट आणि पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा यांच्यात झालेली प्रसिद्ध लढाई होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4689.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4689.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb76caf7a4d5b5ac9d848119a1dd2d0c51ae208e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4689.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुअरन्स ही भारतातील आयुर्विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4691.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4691.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf3649d7c4cc7c18c20831b49d9c48faeaa52090
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4691.txt
@@ -0,0 +1 @@
+आयसीआयसीआय लोम्बार्ड सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही भारतातील आयसीआयसीआय बँक व कॅनडातील फेअरफॅक्स या कंपनींची संयुक्त कंपनी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4695.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d551a457b3c820fdf64deb091446ad9c6cc05cf5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4695.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आयसीसी अकादमी किंवा आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ही दुबई स्पोर्टस् सिटी स्थित, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती संचालित क्रिकेट अकादमी आहे.
+अकादमीच्या प्रशिक्षण संचालक पदी रॉड मार्श यांची निवड केली गेली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4696.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4696.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d551a457b3c820fdf64deb091446ad9c6cc05cf5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4696.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आयसीसी अकादमी किंवा आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ही दुबई स्पोर्टस् सिटी स्थित, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती संचालित क्रिकेट अकादमी आहे.
+अकादमीच्या प्रशिक्षण संचालक पदी रॉड मार्श यांची निवड केली गेली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4706.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4706.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f717aa23fe1bd64ffd2b980294001f2fe60281d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4706.txt
@@ -0,0 +1,164 @@
+क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो,[४] ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या खेळाच्या प्रशासकीय मंडळाद्वारे हा कार्यक्रम दर चार वर्षांनी आयोजित केला जातो, ज्यामध्ये प्राथमिक पात्रता फेरी अंतिम स्पर्धेपर्यंत जाते. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि आयसीसी द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरचा प्रमुख कार्यक्रम" म्हणून गणली जाते.[५] हे क्रिकेट खेळाचे सर्वोच्च चॅम्पियनशिप मानले जाते.
+पहिला विश्वचषक जून १९७५ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता, पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना फक्त चार वर्षांपूर्वी खेळला गेला होता. तथापि, पहिल्या पुरुषांच्या स्पर्धेच्या दोन वर्षे आधी एक वेगळा महिला क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात आला होता आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामन्यांची त्रिकोणी स्पर्धा खेळली जात असताना १९१२ च्या सुरुवातीला अनेक आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश असलेली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिले तीन विश्वचषक इंग्लंडमध्ये झाले. १९८७ च्या स्पर्धेपासून, एका अनौपचारिक रोटेशन प्रणाली अंतर्गत देशांदरम्यान होस्टिंग सामायिक केले गेले आहे, चौदा आयसीसी सदस्यांनी स्पर्धेत किमान एक सामना आयोजित केला आहे.
+स्पर्धेच्या टप्प्यासाठी कोणते संघ पात्र ठरतात हे निर्धारित करण्यासाठी सध्याच्या फॉरमॅटमध्ये पात्रता टप्प्याचा समावेश आहे, जो मागील तीन वर्षांमध्ये होतो. स्पर्धेच्या टप्प्यात, आपोआप पात्र ठरलेल्या यजमान राष्ट्रासह १० संघ, यजमान राष्ट्रामधील ठिकाणांवर जवळपास एक महिन्याच्या कालावधीत विजेतेपदासाठी स्पर्धा करतात. २०२७ च्या आवृत्तीमध्ये, विस्तारित १४-संघ अंतिम स्पर्धा सामावून घेण्यासाठी स्वरूप बदलले जाईल.[६]
+एकूण वीस संघांनी स्पर्धेच्या १३ आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे, ज्यामध्ये अलीकडील २०२३ स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने सहा वेळा, भारत आणि वेस्ट इंडीजने प्रत्येकी दोनदा, तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. पूर्ण-सदस्य नसलेल्या संघाची सर्वोत्तम कामगिरी केन्याने २००३ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
+२०२३ साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हा सध्याचा चॅम्पियन आहे. त्यानंतरचा २०२७ विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे होणार आहे.
+२४ आणि २५ सप्टेंबर १८४४ रोजी कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.[७] तथापि, पहिला श्रेय दिलेला कसोटी सामना 1877 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला आणि त्यानंतरच्या वर्षांत दोन्ही संघ नियमितपणे अशेज साठी स्पर्धा करत आहे. दक्षिण आफ्रिकेला १८८९ मध्ये कसोटी दर्जा देण्यात आला.[८] प्रतिनिधी क्रिकेट संघ एकमेकांच्या दौऱ्यासाठी निवडले गेले, परिणामी द्विपक्षीय स्पर्धा झाली. १९०० पॅरिस गेम्समध्ये ऑलिम्पिक खेळ म्हणून क्रिकेटचाही समावेश करण्यात आला होता, जिथे ग्रेट ब्रिटनने फ्रान्सला हरवून सुवर्णपदक जिंकले होते.[९] उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा हा एकमेव देखावा होता.[१०]
+आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली बहुपक्षीय स्पर्धा ही १९१२ त्रिकोणी स्पर्धा होती, ही कसोटी क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये त्यावेळच्या तीन कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये खेळली गेली: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका. इव्हेंट यशस्वी झाला नाही: उन्हाळा अपवादात्मकपणे ओला होता, ओलसर खेळपट्ट्यांवर खेळणे कठीण होते आणि "क्रिकेटच्या वाढी" मुळे प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती.[११] तेव्हापासून, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामान्यत: द्विपक्षीय मालिका म्हणून आयोजित केले गेले: १९९९ मध्ये त्रिकोणी आशियाई कसोटी चॅम्पियनशिप होईपर्यंत बहुपक्षीय कसोटी स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली नाही.[१२]
+१९२८ मध्ये वेस्ट इंडीज,[१३] १९३० मध्ये न्यू झीलंड,[१४] १९३२ मध्ये भारत[१५] आणि १९५२ मध्ये पाकिस्तान[१६] यांच्या समावेशासह कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांची संख्या हळूहळू वाढत गेली. तथापि, आंतरराष्ट्रीय क्रिकेट तीन, चार किंवा पाच दिवसांचे द्विपक्षीय कसोटी सामने म्हणून खेळले जात राहिले.
+१९६० च्या दशकाच्या सुरुवातीस, इंग्लिश काउंटी क्रिकेट संघांनी क्रिकेटची एक लहान आवृत्ती खेळण्यास सुरुवात केली जी फक्त एक दिवस टिकली. १९६२ मध्ये मिडलँड्स नॉक-आउट कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार-सांघिक नॉकआऊट स्पर्धेने सुरुवात करून[१७] आणि १९६३ मधील उद्घाटन जिलेट चषक सुरू ठेवत, इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता वाढली. १९६९ मध्ये राष्ट्रीय संडे लीगची स्थापना झाली. पहिला एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना १९७१ मध्ये मेलबर्न येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पावसामुळे रद्द झालेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळला गेला, उपलब्ध वेळ भरून काढण्यासाठी आणि निराश झालेल्या प्रेक्षकांची भरपाई म्हणून. हा चाळीस षटकांचा खेळ होता ज्यात प्रति षटक आठ चेंडू होते.[१८] इंग्लंड आणि जगाच्या इतर भागांतील देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धांचे यश आणि लोकप्रियता, तसेच सुरुवातीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे आयसीसीने क्रिकेटचे आयोजन करण्याचा विचार करण्यास प्रवृत्त केले. [१९]
+उद्घाटन क्रिकेट विश्वचषक १९७५ मध्ये इंग्लंडने आयोजित केला होता, त्या वेळी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संसाधने पुढे टाकण्यास सक्षम असलेले एकमेव राष्ट्र. पहिल्या तीन स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि प्रायोजक प्रुडेंशियल पीएलसी नंतर अधिकृतपणे प्रुडेंशियल कप म्हणून ओळखल्या जातात. सामन्यांमध्ये प्रति संघ ६० (६ चेंडू १ षटक) षटके होती, पारंपारिक स्वरूपात दिवसा खेळले गेले, खेळाडूंनी क्रिकेटचे पांढरे कपडे घातले आणि लाल क्रिकेट चेंडू वापरला.[२०]
+पहिल्या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज (त्यावेळी सहा कसोटी राष्ट्रे), श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेतील संमिश्र संघ.[२१] एक उल्लेखनीय वगळण्यात आलेला संघ दक्षिण आफ्रिका होता, ज्यांना वर्णभेदामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. ही स्पर्धा वेस्ट इंडीजने जिंकली होती, ज्याने लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला होता.[२१] १९७५ च्या विश्वचषक फायनलमध्ये एकदिवसीय सामन्यात हिट विकेट घेणारा वेस्ट इंडीजचा रॉय फ्रेडरिक्स हा पहिला फलंदाज होता.[२२]
+१९७९ च्या विश्वचषकामध्ये श्रीलंका आणि कॅनडा पात्रता मिळवून विश्वचषकासाठी कसोटी न खेळणारे संघ निवडण्यासाठी आयसीसी ट्रॉफी स्पर्धा सुरू करण्यात आली.[२३] [२४] वेस्ट इंडीजने फायनलमध्ये यजमान इंग्लंडचा ९२ धावांनी पराभव करत सलग दुसरी विश्वचषक स्पर्धा जिंकली. विश्वचषकानंतर झालेल्या बैठकीत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा चतुर्मासिक स्पर्धा बनविण्यास सहमती दर्शविली.[२४]
+१९८३ च्या स्पर्धेचे आयोजन इंग्लंडने सलग तिसऱ्यांदा केले होते. या टप्प्यापर्यंत, श्रीलंका कसोटी खेळणारा राष्ट्र बनला होता आणि झिम्बाब्वे आयसीसी ट्रॉफीद्वारे पात्र ठरला होता. स्टंपपासून दूर असलेल्या ३० यार्ड (२७ मी) क्षेत्ररक्षण मंडळाची ओळख करून देण्यात आली. त्यामध्ये नेहमी चार फील्ड्समन असणे आवश्यक होते.[२५] बाद फेरीत जाण्यापूर्वी संघ दोनदा एकमेकांसमोर आले. फायनलमध्ये वेस्ट इंडीजचा ४३ धावांनी पराभव करून भारताने चॅम्पियनचा मुकुट पटकावला.[१९][२६]
+भारत आणि पाकिस्तानने १९८७ च्या स्पर्धेचे संयुक्तपणे यजमानपद भूषवले होते, ही स्पर्धा प्रथमच इंग्लंडबाहेर आयोजित करण्यात आली होती. इंग्लंडच्या उन्हाळ्याच्या तुलनेत भारतीय उपखंडात दिवसाच्या प्रकाशाचे तास कमी असल्यामुळे हे खेळ सध्याच्या मानकानुसार प्रति डाव ६० ते ५० षटके कमी करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करून चॅम्पियनशिप जिंकली, इंग्लंड आणि न्यू झीलंड यांच्यातील २०१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सर्वात जवळच्या फरकाने.
+ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये झालेल्या १९९२ विश्वचषकाने खेळात अनेक बदल केले, जसे की रंगीत कपडे, पांढरे चेंडू, दिवस/रात्रीचे सामने आणि क्षेत्ररक्षण प्रतिबंध नियमांमध्ये बदल. वर्णद्वेषाच्या राजवटीच्या पतनानंतर आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा बहिष्काराच्या समाप्तीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला. पाकिस्तानने स्पर्धेतील निराशाजनक सुरुवात करून अखेरीस अंतिम फेरीत इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला आणि विजेता म्हणून उदयास आला.
+१९९६ चे चॅम्पियनशिप भारतीय उपखंडात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आले होते, त्यात काही गट टप्प्यातील सामन्यांसाठी श्रीलंकेचा यजमान म्हणून समावेश करण्यात आला होता. उपांत्य फेरीत, २५२ धावांचा पाठलाग करताना यजमानांनी १२० धावा करताना आठ विकेट गमावल्यानंतर, ईडन गार्डन्सवर भारतावर दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या श्रीलंकेला डीफॉल्टनुसार विजय मिळाला. लाहोर येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले.
+१९९९ मध्ये, या स्पर्धेचे आयोजन इंग्लंडने केले होते, काही सामने स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि नेदरलँडमध्येही आयोजित केले गेले होते.[२७][२८] विश्वचषक स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात सामन्याच्या अंतिम षटकात ऑस्ट्रेलियाने आपले लक्ष्य गाठल्यानंतर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.[२९] त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामना बरोबरीत सोडवून अंतिम फेरीत प्रवेश केला जेथे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज लान्स क्लुसनर आणि ॲलन डोनाल्ड यांच्यातील मिश्रणाने डोनाल्डला त्याची बॅट सोडली आणि मध्य-पिचमध्ये धावबाद होण्यासाठी अडकले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १३२ धावांवर संपुष्टात आणले आणि त्यानंतर २० षटकांत आणि आठ गडी राखून लक्ष्य गाठले.[३०]
+दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केन्या यांनी २००३ च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या बारा वरून चौदा झाली. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यावर केन्याचे विजय – आणि न्यू झीलंड संघाने सुरक्षेच्या कारणास्तव केन्यामध्ये खेळण्यास नकार दिला – यामुळे केन्याला उपांत्य फेरीत पोहोचता आले, हा असोसिएट संघाचा सर्वोत्तम परिणाम आहे.[३१] अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून ३५९ धावा केल्या, जे फायनलमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे धावसंख्या आहे आणि भारताचा १२५ धावांनी पराभव केला.[३२][३३]
+२००७ मध्ये, स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडीजने केले होते आणि सोळा संघांपर्यंत विस्तारित केले होते.[३४] ग्रुप स्टेजमध्ये वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणाऱ्या आयर्लंडकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानी प्रशिक्षक बॉब वुलमर त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले.[३५] जमैका पोलिसांनी सुरुवातीला वूल्मरच्या मृत्यूचा खून तपास सुरू केला होता पण नंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची पुष्टी केली.[३६] ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने ५३ धावांनी पराभव केला, आणि विश्वचषकातील त्यांची अपराजित धाव २९ सामन्यांपर्यंत वाढवली आणि विजय मिळवला.[३७]
+२०११ च्या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी मिळून दिले होते. २००९ मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे यजमान हक्क काढून घेण्यात आले होते, मूळतः पाकिस्तानसाठी नियोजित खेळांचे इतर यजमान देशांना पुनर्वितरण करण्यात आले होते.[३८] विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची संख्या चौदा करण्यात आली.[३९] ऑस्ट्रेलियाचा २३ मे १९९९ पासून सुरू झालेल्या ३५ विश्वचषक सामन्यांच्या अपराजित मालिकेचा शेवट १९ मार्च २०११ रोजी पाकिस्तानविरुद्धचा अंतिम गट स्टेज सामन्याने केला.[४०] मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करून त्यांचे दुसरे विश्वचषक जिंकले आणि घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा भारत पहिला देश बनला.[३९] विश्वचषकाच्या फायनलमध्ये दोन आशियाई देश आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती.[४१]
+ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांनी संयुक्तपणे २०१५ च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. सहभागींची संख्या चौदा राहिली. स्पर्धेत एकूण तीन विजयांसह आयर्लंड सर्वात यशस्वी सहयोगी राष्ट्र ठरला. न्यू झीलंडने रोमहर्षक पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांच्या पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा सात गडी राखून पराभव करत पाचव्यांदा विश्वचषक जिंकला.[४२]
+२०१९ च्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स यांनी केले होते. सहभागींची संख्या १० पर्यंत कमी करण्यात आली. पावसामुळे राखीव दिवशी ढकलण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यू झीलंडने भारताचा पराभव केला.[४३] दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याआधी कोणत्याही अंतिम फेरीतील संघाने विश्वचषक जिंकला नव्हता. फायनलमध्ये, ५० षटकांनंतर स्कोअर २४१ वर टाय झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, त्यानंतर स्कोअर पुन्हा १५ वर टाय झाला. विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता, ज्यांच्या चौकारांची संख्या न्यू झीलंडपेक्षा जास्त होती.[४४][४५]
+१९७५ मधील पहिल्या विश्वचषकापासून ते २०१९ च्या विश्वचषकापर्यंत, भाग घेणारे बहुसंख्य संघ आपोआप पात्र ठरले. २०१५ विश्वचषकापर्यंत हे मुख्यतः आयसीसी चे पूर्ण सदस्यत्व असल्यामुळे होते आणि २०१९ विश्वचषकासाठी हे मुख्यतः आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमधील क्रमवारीत स्थान मिळवून होते.[४६]
+१९७९ मधील दुसऱ्या विश्वचषकापासून ते २०१९ च्या विश्वचषकापर्यंत, आपोआप पात्र ठरलेल्या संघांमध्ये पात्रता प्रक्रियेद्वारे विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या इतर काही संख्येने सामील झाले. पहिली पात्रता स्पर्धा म्हणजे आयसीसी ट्रॉफी;[४७] नंतर प्री-क्वालिफायिंग टूर्नामेंट्ससह प्रक्रिया विस्तारते. २०११ विश्वचषकासाठी, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगने भूतकाळातील पूर्व-पात्रता प्रक्रियेची जागा घेतली; आणि "आयसीसी ट्रॉफी" चे नाव बदलून "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता" असे करण्यात आले.[४८] वर्ल्ड क्रिकेट लीग ही आयसीसीच्या सहयोगी आणि संलग्न सदस्यांना पात्र होण्यासाठी अधिक संधी देण्यासाठी प्रदान केलेली पात्रता प्रणाली होती. पात्र ठरलेल्या संघांची संख्या वर्षभर वेगवेगळी असते.[४९]
+२०२३ च्या विश्वचषकापासून, फक्त यजमान देश आपोआप पात्र होतील. सर्व देश पात्रता निश्चित करण्यासाठी लीगच्या मालिकेत सहभागी होतील, ज्यामध्ये स्वयंचलित प्रमोशन आणि रेलेगेशन एका विश्वचषकाच्या चक्रातून दुसऱ्या टप्प्यापर्यंत विभागणी केली जाईल.[५०]
+क्रिकेट विश्वचषकाचे स्वरूप त्याच्या इतिहासात खूप बदलले आहे. पहिल्या चार स्पर्धांपैकी प्रत्येक स्पर्धा आठ संघांद्वारे खेळली गेली, चारच्या दोन गटांमध्ये विभागली गेली.[५१] स्पर्धेमध्ये दोन टप्पे, एक गट टप्पा आणि बाद फेरीचा समावेश होता. प्रत्येक गटातील चार संघ राऊंड-रॉबिन गट टप्प्यात एकमेकांशी खेळले, प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले. वर्णद्वेषाच्या बहिष्काराच्या समाप्तीच्या परिणामी दक्षिण आफ्रिकेने १९९२ मध्ये पाचव्या स्पर्धेत पुनरागमन केल्यामुळे, गट टप्प्यात नऊ संघ एकमेकांशी एकदा खेळले आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले.[५२] १९९६ मध्ये सहा संघांच्या दोन गटांसह या स्पर्धेचा आणखी विस्तार करण्यात आला.[५३] प्रत्येक गटातील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पोहोचले.[५४]
+१९९९ आणि २००३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी वेगळे स्वरूप वापरले गेले. संघांना दोन पूलमध्ये विभागण्यात आले होते, प्रत्येक पूलमधील शीर्ष तीन संघ सुपर सिक्स मध्ये पुढे जात होते.[५५] सुपर सिक्स संघ इतर तीन संघांशी खेळले जे इतर गटातून पुढे गेले. जसजसे ते पुढे जात होते, तसतसे संघांनी मागील सामन्यांमधून त्यांचे गुण त्यांच्या बरोबरीने पुढे जात असलेल्या इतर संघांविरुद्ध पुढे नेले आणि त्यांना गट टप्प्यात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.[५५] "सुपर सिक्स" टप्प्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले, विजेते अंतिम फेरीत खेळतील.[५६][५७]
+२००७ च्या विश्वचषकात वापरल्या गेलेल्या फॉरमॅटमध्ये १६ संघांना चार गटांमध्ये वाटप करण्यात आले होते.[५८] प्रत्येक गटात, संघ एकमेकांशी राउंड-रॉबिन स्वरूपात खेळले. संघांना विजयासाठी गुण आणि बरोबरीसाठी अर्धा गुण मिळाले. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर आठ फेरीत पुढे गेले. "सुपर आठ" संघांनी इतर सहा संघांशी खेळले ज्यांनी वेगवेगळ्या गटांमधून प्रगती केली. संघांनी गट टप्प्याप्रमाणेच गुण मिळवले, परंतु त्याच गटातून सुपर आठ टप्प्यात पात्र ठरलेल्या इतर संघांविरुद्ध मागील सामन्यांमधून त्यांचे गुण पुढे नेले.[५९] सुपर आठ फेरीतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आणि उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळले.[६०]
+२०११ आणि २०१५ विश्वचषक स्पर्धेत[६१] वापरल्या गेलेल्या फॉरमॅटमध्ये सात संघांचे दोन गट होते, प्रत्येक संघ राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतो. प्रत्येक गटातील अव्वल चार संघांनी उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि शेवटी अंतिम फेरीचा समावेश करून बाद फेरीत प्रवेश केला.[६२]
+स्पर्धेच्या २०१९ आणि २०२३ आवृत्त्यांमध्ये, सहभागी संघांची संख्या १० पर्यंत घसरली. प्रत्येक संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यापूर्वी राऊंड रॉबिन स्वरूपात एकदा एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे, [६३] १९९२ विश्वचषकासारखेच स्वरूप. २०२७ आणि २०३१ च्या विश्वचषकात १४ संघ असतील, ज्याचे स्वरूप २००३ च्या आवृत्तीसारखेच असेल.[६४] [६५]
+ वेल्स
+ पाकिस्तान
+ न्यू झीलंड
+ पाकिस्तान
+ श्रीलंका
+ आयर्लंड
+ नेदरलँड
+ स्कॉटलंड
+ वेल्स
+ केन्या
+ झिम्बाब्वे
+ बांगलादेश
+ श्रीलंका
+ न्यू झीलंड
+ वेल्स
+ नामिबिया
+ झिम्बाब्वे
+ बांगलादेश
+आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी विश्वचषक विजेत्यांना सादर केली जाते. सध्याची ट्रॉफी १९९९ च्या चॅम्पियनशिपसाठी तयार करण्यात आली होती आणि स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिले कायमस्वरूपी पारितोषिक होते. याआधी प्रत्येक विश्वचषकासाठी वेगवेगळ्या ट्रॉफी बनवण्यात आल्या होत्या.[६६][स्पष्टीकरण हवे] दोन महिन्यांच्या कालावधीत गॅरार्ड आणि कंपनीच्या कारागिरांच्या टीमने लंडनमध्ये ट्रॉफीची रचना आणि निर्मिती केली होती.[६७][६८]
+सध्याची ट्रॉफी चांदी आणि गिल्टपासून बनविली गेली आहे आणि तीन चांदीच्या स्तंभांनी एक सोनेरी ग्लोब आहे. स्टंप आणि बेल्सच्या आकाराचे स्तंभ, क्रिकेटच्या तीन मूलभूत पैलूंचे प्रतिनिधित्व करतात: फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, तर ग्लोब हे क्रिकेट बॉलचे वैशिष्ट्य आहे.[६९] पृथ्वीच्या अक्षीय झुकावचे प्रतीक म्हणून शिवण झुकलेली आहे. हे ६० सेंटीमीटर (२.० फूट) उंच आहे आणि त्याचे वजन अंदाजे ११ किलोग्रॅम (२४ पौंड) आहे. मागील विजेत्यांची नावे ट्रॉफीच्या पायावर कोरलेली आहेत, एकूण वीस शिलालेखांसाठी जागा आहे. आयसीसी मूळ ट्रॉफी ठेवते. केवळ शिलालेखांमध्ये भिन्न असलेली प्रतिकृती विजेत्या संघाला कायमस्वरूपी दिली जाते.[७०]
+ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे[७१][७२][७३] आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट अधिक प्रस्थापित झाल्यामुळे लागोपाठच्या स्पर्धांमुळे प्रसारमाध्यमांचे लक्ष वाढत आहे. २०११ क्रिकेट विश्वचषक २०० हून अधिक देशांमध्ये २.२ अब्जाहून अधिक प्रेक्षकांसाठी प्रसारित करण्यात आला.[६७][७४] मुख्यतः २०११ आणि २०१५ विश्वचषकासाठी टेलिव्हिजन अधिकार अमेरिकी १.१ अब्ज डॉलर पेक्षा जास्त विकले गेले[७५] आणि प्रायोजकत्व अधिकार आणखी अमेरिकी ५०० दशलक्ष डॉलर मध्ये विकले गेले.[७६] आयसीसी ने २०१९ विश्वचषकासाठी एकूण १.६ अब्ज दर्शक तसेच स्पर्धेच्या डिजिटल व्हिडिओला ४.६ अब्ज व्ह्यूजचा दावा केला आहे.[७७] स्पर्धेतील सर्वात जास्त पाहिलेला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट गेम होता, जो ३०० दशलक्षाहून अधिक लोकांनी थेट पाहिला होता.[७८]
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची कार्यकारी समिती क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यासाठी उत्सुक असलेल्या राष्ट्रांनी केलेल्या बोलींची तपासणी केल्यानंतर स्पर्धेच्या यजमानांसाठी मतदान करते.[८८]
+इंग्लंडने पहिल्या तीन स्पर्धांचे आयोजन केले होते. आयसीसीने ठरवले की इंग्लंडने पहिली स्पर्धा आयोजित करावी कारण ते उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक संसाधने समर्पित करण्यास तयार होते.[८९] भारताने तिसऱ्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद स्वेच्छेने स्वीकारले, परंतु बहुतेक आयसीसी सदस्यांनी इंग्लंडला प्राधान्य दिले कारण जूनमध्ये इंग्लंडमध्ये दिवसाचा जास्त काळ म्हणजे एक सामना एका दिवसात पूर्ण होऊ शकतो.[९०] १९८७ क्रिकेट विश्वचषक भारत आणि पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता, जो पहिल्यांदा इंग्लंडबाहेर आयोजित करण्यात आला होता.[९१]
+१९८७, १९९६ आणि २०११ मध्ये दक्षिण आशिया, १९९२ आणि २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये), २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि २००७ मध्ये वेस्ट इंडीज यासारख्या भौगोलिक प्रदेशातील अनेक स्पर्धा संयुक्तपणे आयोजित केल्या गेल्या आहेत.
+नोव्हेंबर २०२१ मध्ये, आयसीसी ने २०२४ ते २०३१ सायकल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयसीसी इव्हेंटसाठी यजमानांची नावे प्रकाशित केली. टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह ५० षटकांच्या विश्वचषकासाठी यजमानांची निवड स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे करण्यात आली.[९२][९३]
+किमान एकदा तरी २० राष्ट्रांनी क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. प्रत्येक स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत, त्यापैकी पाच संघांनी विजेतेपद पटकावले आहे.[१९] वेस्ट इंडीजने पहिल्या दोन स्पर्धा जिंकल्या आहेत, ऑस्ट्रेलियाने सहा, भारताने दोन, तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा जिंकल्या आहेत. वेस्ट इंडीज (१९७५ आणि १९७९) आणि ऑस्ट्रेलिया (१९९९, २००३ आणि २००७) हे एकमेव संघ आहेत ज्यांनी सलग विजेतेपद मिळवले आहेत.[१९] ऑस्ट्रेलिया तेरा पैकी आठ फायनल खेळला आहे (१९७५, १९८७, १९९६, १९९९, २००३, २००७, २०१५ आणि २०२३). न्यू झीलंडला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही, परंतु दोन वेळा (२०१५ आणि २०१९) उपविजेता ठरला आहे. कसोटी खेळत नसलेल्या देशाचा सर्वोत्तम निकाल म्हणजे २००३ स्पर्धेत केन्याने उपांत्य फेरी गाठणे; २००७ मध्ये आयर्लंडने दिलेला सुपर ८ (दुसरी फेरी) हा त्यांच्या पदार्पणातील कसोटी नसलेल्या संघाचा सर्वोत्तम निकाल आहे.[१९]
+१९९६ च्या विश्वचषकाचा सह-यजमान म्हणून श्रीलंका ही स्पर्धा जिंकणारा पहिला यजमान होता, जरी अंतिम सामना पाकिस्तानमध्ये झाला.[१९] भारताने २०११ मध्ये यजमान म्हणून विजय मिळवला आणि त्यांच्याच देशात खेळला जाणारा अंतिम सामना जिंकणारा पहिला संघ होता.[९४] ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने अनुक्रमे २०१५ आणि २०१९ मध्ये या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.[४२] याखेरीज इंग्लंडने १९७९ मध्ये यजमान म्हणून अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवताना त्यांचे सर्वोत्तम विश्वचषक निकाल किंवा बरोबरी साधणारे इतर देश २०१५ मध्ये न्यू झीलंड, २००३ मध्ये सुपर सिक्समध्ये पोहोचलेले झिम्बाब्वे आणि २००३ मध्येच उपांत्य फेरीत पोहोचलेले केन्या आहेत.[१९] १९८७ मध्ये सह-यजमान भारत आणि पाकिस्तान हे दोघेही उपांत्य फेरीत पोहोचले होते, परंतु त्यांना अनुक्रमे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने बाहेर काढले होते.[१९] १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया, १९९९ मध्ये इंग्लंड, २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि २०११ मध्ये बांगलादेश हे यजमान संघ आहेत जे पहिल्या फेरीत बाहेर पडले होते.[९५]
+प्रत्येक विश्वचषकात संघांच्या कामगिरीचे विहंगावलोकन खाली दिले आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी, प्रत्येक अंतिम स्पर्धेतील संघांची संख्या (कंसात) दर्शविली जाते.
+माहिती
+खालील सारणी २०१९ स्पर्धेच्या अखेरीस मागील विश्वचषकातील संघांच्या कामगिरीचे विहंगावलोकन प्रदान करते. संघांची क्रमवारी सर्वोत्कृष्ट कामगिरीनुसार, त्यानंतर दिसणे, एकूण विजयांची संख्या, एकूण खेळांची संख्या आणि वर्णक्रमानुसार क्रमवारी लावली जाते.
+नोंद:
+
+अमेरिकन फुटबॉल
+ · फुटबॉल (पुरूष - महिला)
+ · ऑस्ट्रेलियन फुटबॉल
+ · बँडी
+ · बेसबॉल (पुरूष - महिला)
+ · बास्केटबॉल (पुरूष - महिला) · बीच हँडबॉल
+ · बीच फुटबॉल
+ · बीच व्हॉलीबॉल
+ · कनोई पोलो
+ · क्रिकेट (पुरूष - महिला)
+ · कर्लिंग
+ · फिस्टबॉल
+ · फ्लोरबॉल
+ · फुटसाल
+ · हँडबॉल (पुरूष - महिला)
+ · हॉकी (पुरूष - महिला)
+ · गोल्फ (पुरूष - महिला)
+ · आइस हॉकी (पुरूष - महिला)
+ · इनलाइन हॉकी
+ · कॉर्फबॉल
+ · लॅक्रोसे (पुरूष - महिला)
+ · नेटबॉल
+ · पॅडल टेनिस
+ · पोलो
+ · Ringette
+ · रिंक हॉकी (पुरूष - महिला)
+ · रग्बी लीग (पुरूष - महिला) · रग्बी युनियन (पुरूष - महिला - सात)
+ · सॉफ्टबॉल
+ · व्हॉलीबॉल
+ · वॉटर पोलो (पुरूष - महिला)
+
+एर गेम्स
+ · ऍक्वॅटीक खेळ
+ · बॅडमिंटन (पुरूष संघ - महिला संघ - मिश्र संघ - वैयक्तिक)
+ · बास्क पेलोटा
+ · इकेस्ट्रियन (इकेस्ट्रियन खेळ - ड्रेसेज - इव्हेंटींग - शो जंपिंग)
+ · माउंटेड खेळ
+ · रॅकेटबॉल
+ · स्कॉश (वैयक्तिक - डबल्स - संघ)
+ · टेबल टेनिस
+ · टेनिस (पुरूष - महिला - मिश्र - वैयक्तिक)
+
+तिरंदाजी
+ · ऍथलेटिक्स (क्रॉस कंट्री - हाफ मॅरेथॉन - इंडोर - आउटडोर - आउटडोर)
+ · बायथेलॉन
+ · बॉबस्ले आणि स्केलेटॉन
+ · बॉक्सिंग (आर्मेचर - प्रोफेशनल)
+ · बाउलींग
+ · बाउल्स
+ · कनूइंग (स्लालोम - स्प्रिंट)
+ · सायकलिंग (बीएमएक्स - सायक्लो-क्रॉस - माउंटन बाईक मॅरॉथॉन - माउंटन बाईक & ट्रायल्स - रोड - ट्रॅक)
+ · डार्ट्स
+ · तलवारबाजी
+ · ग्लाईडींग
+ · जिम्नॅस्टिक्स (ऍक्रोबॅटिक - एरोबीक - कलात्मक - लय - ट्रॅम्पोलिन)
+ · आइस स्केटींग (फिगर - स्पीड - सिंक्रोनाइज्ड)
+ · इनलाईन स्पीड स्केटींग
+ · ज्युदो
+ · कराटे
+ · केंदो
+ · लूग (आर्टिफिशियल ट्रॅक - नॅच्यूरल ट्रॅक)
+ · मॉडर्न पेंटॅथ्लॉन
+ · ओरिंयटीरींग (फुट - स्काय - माउंटन बाईक)
+ · पावरलिफ्टींग
+ · रोइंग
+ · सेलिंग
+ · नेमबाजी
+ · स्किइंग (अल्पाईन - फ्रिस्टाईल - नॉर्डीक - फ्लाइंग - स्नोबोर्ड)
+ · स्कि माउंटेनीरींग
+ · सर्फिंग
+ · ताईक्वांदो
+ · ट्रायथलॉन
+ · वॉटर स्किइंग
+ · वेटलिफ्टिंग
+ · कुस्ती
+ · वुशु
+
+कॅरम बिलियर्ड्स (थ्री-कुशन - कलात्मक बिलियर्ड्स - फाईव-पीन्स)
+ · इंग्लिश बिलियर्ड्स
+ · पॉकेट बिलियर्ड्स (८ बॉल - ९ बॉल - १० बॉल - स्ट्रेट पुल)
+ · सिक्स-रेड स्नूकर
+ · स्नूकर
+
+बॅकगामोन
+ · बुध्दीबळ
+ · क्रोकिनोल
+ · गो
+ · स्क्रॅबल
+ · सुडोकु
+
+एर रेसिंग
+ · एंडुरो
+ · एफ१ पावरबोट
+ · फॉर्म्युला वन
+ · आईस रेसिंग (वैयक्तिक - सांघिक)
+ · मोटारसायकल रेसिंग
+ · मोटोक्रॉस
+ · रॅली
+ · साईडक्रॉस
+ · स्पीडवे मोटारसायकल (वैयक्तिक - सांघिक)
+ · स्पोर्ट्स कार
+ · टूरिंग कार
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4715.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7226a9fb90878156ec94e89e25443b4687e2e3b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4715.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याला दिला जाणारा पुरस्कार आहे.
+या गदेची रचना २००० साली थॉमस लाइट या कंपनीने केली[१][२] व २०२१मध्ये याची पुनर्रचाना करण्यात आली.[१][३]
+२०२३मध्ये ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार जिंकला होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4727.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4727.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8cff4e0f885e2cfcd7c10eb8f99d6e283fba9970
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4727.txt
@@ -0,0 +1,12 @@
+आयसीसी पुरुषांची टी२०आ संघ क्रमवारी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारी प्रणाली आहे.[१] प्रत्येक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यानंतर, सहभागी दोन संघांना गणितीय सूत्रावर आधारित गुण मिळतात. प्रत्येक संघाच्या एकूण गुणांना रेटिंग देण्यासाठी एकूण सामन्यांच्या संख्येने भागले जाते आणि सर्व संघांना रेटिंगच्या क्रमाने टेबलवर रँक केले जाते.[२] क्रमवारीत टिकण्यासाठी संघांनी मागील तीन ते चार वर्षांत किमान सहा टी२०आ सामने खेळलेले असणे आवश्यक आहे.[३]
+भारत सध्या आयसीसी पुरुषांच्या टी२०आ संघ क्रमवारीत आघाडीवर आहे, हे स्थान त्यांनी २१ फेब्रुवारी २०२२ पासून सांभाळले आहे.[४]
+प्रत्येक संघ मागील ३-४ वर्षांतील त्यांच्या सामन्यांच्या निकालांवर आधारित गुण मिळवतो - गेल्या मे महिन्यापासून १२-२४ महिन्यांत खेळलेले सामने, तसेच त्यापूर्वी २४ महिन्यांत खेळलेले सामने, ज्यासाठी सामने खेळले गेले आणि दोन्ही मिळविलेले गुण अर्धे मोजले. उदाहरणार्थ:
+प्रत्येक मे, ३ आणि ४ वर्षांपूर्वी मिळवलेले सामने आणि गुण काढून टाकले जातात आणि १ ते २ वर्षांपूर्वी मिळवलेले सामने आणि गुण १००% वेटिंगवरून ५०% वेटिंगवर स्विच केले जातात. उदाहरणार्थ, १ मे २०१४ रोजी, मे २०१० ते एप्रिल २०११ दरम्यान खेळले गेलेले सामने काढून टाकण्यात आले आणि मे २०१२ ते एप्रिल २०१३ दरम्यान खेळले गेलेले सामने ५०% वेटिंगवर स्विच केले गेले (मे २०११ ते एप्रिल २०१२ पर्यंतचे सामने आधीच ५०% वर गेले असतील मागील रीरेटिंगचे अनुसरण करून). हे रात्रभर घडते, त्यामुळे कोणीही खेळत नसतानाही संघ क्रमवारीत स्थान बदलू शकतात.
+
+प्रत्येक वेळी दोन संघ दुसरा सामना खेळतात तेव्हा, ते खेळण्यापूर्वी लगेचच संघांच्या रेटिंगवर आधारित, क्रमवारी सारणी खालीलप्रमाणे अपडेट केली जाते. विशिष्ट सामन्यानंतर संघांचे नवीन रेटिंग निर्धारित करण्यासाठी, प्रथम सामन्यातून मिळालेल्या गुणांची गणना करा:
+सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या रेटिंगमधील अंतर ४० गुणांपेक्षा कमी असल्यास, खालीलप्रमाणे गुण असतील:
+सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या रेटिंगमधील अंतर किमान ४० गुणांचे असेल, तर गुण पुढीलप्रमाणे असतील:
+समजा संघ ए, १०० च्या प्रारंभिक रेटिंगसह, संघ बी खेळते. टेबल बी साठी ९ भिन्न प्रारंभिक रेटिंगसाठी (२० ते १६० पर्यंत) दोन्ही संघांना दिलेले गुण आणि तीन संभाव्य सामन्यांचे निकाल दर्शविते.
+हे स्पष्ट करते की:
+या टेबलमध्ये टी२०आ रँकिंग सुरू झाल्यापासून ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च रेटिंग असलेल्या संघांची यादी आहे.[ संदर्भ हवा ] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने आपल्या सर्व सदस्यांना पूर्ण टी२०आ दर्जा देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, २०१८ पासून आघाडीच्या संघांचे रेटिंग बरेच जास्त आहे आणि त्या तारखेच्या आधीच्या संघांशी थेट तुलना केली जाऊ शकत नाही.
+दिवसानुसार सर्वोच्च रेटिंग धारण केलेल्या संघांचा सारांश आहे:
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4729.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4729.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..434747ab559111db21bd521be7633caf0137f238
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4729.txt
@@ -0,0 +1,81 @@
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी १९०९ मध्ये "इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स" म्हणून त्याची स्थापना केली. त्याचे १९६५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स असे नामकरण करण्यात आले आणि १९८७ मध्ये त्याचे सध्याचे नाव स्वीकारले गेले. आयसीसी चे मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आहे.
+आयसीसी मध्ये सध्या १०८ सदस्य राष्ट्रे आहेत: १२ कसोटी सामने खेळणारे पूर्ण सदस्य आणि ९६ सहयोगी सदस्य.[३] आयसीसी क्रिकेटच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विशेषतः क्रिकेट विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप यांच्या संघटना आणि प्रशासनासाठी जबाबदार आहे. हे सर्व मंजूर कसोटी सामने, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती करते. आयसीसी आचारसंहिता जारी करते, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी शिस्तीचे व्यावसायिक मानके सेट करते[४] आणि भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगविरुद्ध त्याच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटद्वारे कारवाईचे समन्वय साधते.
+आयसीसी सदस्य देशांमधील द्विपक्षीय सामन्यांवर नियंत्रण ठेवत नाही (ज्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या बाहेरील सर्व कसोटी सामने समाविष्ट आहेत) आणि ते सदस्य देशांमधील देशांतर्गत क्रिकेटवरही नियंत्रण ठेवत नाही. खेळाचे कायदे आयसीसी बनवत नाही किंवा बदलत नाही, जे १७८८ पासून मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या शासनाखाली राहिले आहेत.[५]
+अध्यक्ष संचालक मंडळाचे प्रमुख असतात आणि २६ जून २०१४ रोजी, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष नारायणस्वामी श्रीनिवासन यांना परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.[६] २०१४ मध्ये अध्यक्षपदाच्या स्थापनेनंतर आणि आयसीसीच्या घटनेत केलेल्या इतर बदलांनंतर आयसीसी अध्यक्षाची भूमिका मोठ्या प्रमाणात मानद स्थान बनली. असा दावा करण्यात आला आहे की २०१४ च्या बदलांमुळे इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 'बिग थ्री' राष्ट्रांना नियंत्रण देण्यात आले आहे.[७] शेवटचे आयसीसी अध्यक्ष झहीर अब्बास होते,[८] त्यांची नियुक्ती जून २०१५ मध्ये मुस्तफा कमाल यांनी एप्रिल २०१५ मध्ये राजीनामा दिल्यानंतर करण्यात आली होती. एप्रिल २०१६ मध्ये जेव्हा आयसीसी अध्यक्षपद रद्द करण्यात आले, ऑक्टोबर २०१५ मध्ये श्रीनिवासन यांची जागा घेणारे शशांक मनोहर हे आयसीसीचे पहिले स्वतंत्र निवडलेले अध्यक्ष बनले.[९]
+३० नोव्हेंबर १९०७ रोजी, दक्षिण आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अबे बेली यांनी मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी, इंग्लंड) सचिव, फ्रान्सिस लेसी यांना पत्र लिहिले. बेली यांनी 'इम्पीरियल क्रिकेट बोर्ड' स्थापन करण्याची सूचना केली. पत्रात त्यांनी सुचवले आहे की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही सदस्यांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना नियंत्रित करणारे नियम आणि कायदे तयार करण्यासाठी बोर्ड जबाबदार असेल. बेलीला दक्षिण आफ्रिकेत सहभागी देशांमधील त्रिकोणी कसोटी मालिका आयोजित करायची होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने ही ऑफर नाकारली. तरीही बेलीने आशा सोडली नाही. १९०९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्यात त्यांना तीन सदस्यांना एकत्र आणण्याची संधी मिळाली. सतत लॉबिंग आणि प्रयत्नांनंतर, बेलीला यश मिळाले.[१०]
+१५ जून १९०९ रोजी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधी लॉर्ड्स येथे भेटले आणि इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्सची स्थापना केली. महिनाभरानंतर तिन्ही सदस्यांची दुसरी बैठक झाली. राष्ट्रांमध्ये नियमांवर एकमत झाले आणि पहिली तिरंगी कसोटी मालिका १९१२ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.[१०]
+१९२६ मध्ये, वेस्ट इंडीज, न्यू झीलंड आणि भारत पूर्ण सदस्य म्हणून निवडले गेले आणि कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या दुप्पट होऊन सहा झाली. १९४७ मध्ये पाकिस्तानच्या स्थापनेनंतर, पाच वर्षांनंतर १९५२ मध्ये त्याला देण्यात आला, तो सातवा कसोटी खेळणारा देश बनला. मे १९६१ मध्ये दक्षिण आफ्रिकेने राष्ट्रकुल सोडले आणि त्यामुळे सदस्यत्व गमावले.[१०]
+१९६४ मध्ये, आयसीसीने कसोटी न खेळणाऱ्या देशांचा समावेश करण्याचे मान्य केले. पुढील वर्षी, आयसीसीने त्याचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स ठेवले. यूएस, सिलोन आणि फिजी यांना सहयोगी, सदस्यांचा एक नवीन वर्ग म्हणून प्रवेश देण्यात आला.[११]
+१९६८ मध्ये, डेन्मार्क, बरमुडा, नेदरलँड आणि पूर्व आफ्रिका यांना सहयोगी म्हणून प्रवेश देण्यात आला, तर दक्षिण आफ्रिकेने अद्याप आयसीसी मध्ये पुन्हा सामील होण्यासाठी अर्ज केला नव्हता.
+१९६९ मध्ये आयसीसीच्या मूलभूत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली.
+१९७१ च्या बैठकीत विश्वचषक आयोजित करण्याची कल्पना मांडण्यात आली. १९७३ च्या बैठकीत, १९७५ मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा कसोटी खेळणारे देश आणि पूर्व आफ्रिका आणि श्रीलंका यांना भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते.[११]
+या कालावधीत नवीन सदस्य वारंवार जोडले गेले:
+१९७४ मध्ये, इस्रायल आणि सिंगापूर यांना सहयोगी म्हणून प्रवेश देण्यात आला.
+१९७६ मध्ये पश्चिम आफ्रिकेला सहयोगी म्हणून प्रवेश मिळाला.
+१९७७ मध्ये बांगलादेशला सहयोगी म्हणून प्रवेश मिळाला.
+१९७८ मध्ये पापुआ न्यू गिनीला सहयोगी म्हणून प्रवेश मिळाला. दक्षिण आफ्रिकेने पुन्हा सामील होण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
+१९८१ मध्ये, श्रीलंकेला पूर्ण सदस्य म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि त्यांनी १९८२ मध्ये त्यांची पहिली कसोटी खेळली.
+१९८४ मध्ये, तृतीय श्रेणी सदस्यत्व (संलग्न) सुरू करण्यात आले. इटली हा असा पहिला सदस्य होता, त्यानंतर १९८५ मध्ये स्वित्झर्लंडचा क्रमांक लागतो. १९८७ मध्ये बहामास आणि फ्रान्स, त्यानंतर १९८८ मध्ये नेपाळला प्रवेश देण्यात आला.
+जुलै १९८९ च्या बैठकीत, आयसीसी ने स्वतःचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे ठेवले आणि एमसीसी अध्यक्षाची आयसीसीचे अध्यक्ष होण्याची परंपरा आपोआप संपुष्टात आली.[१२]
+१९९० मध्ये, यूएई सहयोगी म्हणून सामील झाले.
+१९९१ मध्ये, आयसीसी इतिहासात प्रथमच, मीटिंग इंग्लंडपासून दूर, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आली होती. वर्णभेद संपल्यानंतर जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेची आयसीसीचे पूर्ण सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली.
+१९९२ मध्ये, झिम्बाब्वेला नववा पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आला. नामिबिया सहयोगी सदस्य म्हणून सामील झाले. ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्रुनेई आणि स्पेन हे सर्व सलग्न म्हणून सामील झाले.
+१९९३ मध्ये, आयसीसीचे मुख्य कार्यकारी पद तयार करण्यात आले; ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे डेव्हिड रिचर्ड्स हे या पदावर नियुक्त झालेले पहिले व्यक्ती होते. जुलैमध्ये, बार्बाडोस येथील सर क्लाइड वॉलकॉट, पहिले गैर-ब्रिटिश अध्यक्ष म्हणून निवडून आले. नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे व्हिडिओ प्लेबॅक सुविधांनी सुसज्ज असलेल्या थर्ड अंपायरची ओळख झाली.
+१९९५ पर्यंत, कसोटी सामन्यांमध्ये रन-आऊट आणि स्टंपिंगसाठी टीव्ही रिप्ले उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामध्ये तिसऱ्या पंचाने अनुक्रमे लाल आणि हिरव्या दिव्यासह सिग्नल आउट किंवा नॉट आउट करणे आवश्यक होते. पुढच्या वर्षी, चेंडू सीमा ओलांडला की नाही हे निर्धारित करण्यासाठी कॅमेरे वापरण्यात आले.
+१९९७ मध्ये झेल स्वच्छतेबाबतचे निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवले जाऊ शकतात. या वर्षी डकवर्थ-लुईस पद्धत, पावसाने प्रभावित झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्य समायोजित करण्याचा एक मार्ग देखील पाहिला.
+२००० मध्ये, बांगलादेशला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे दहावे पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आला.
+२००५ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दुबई येथे नवीन मुख्यालयात स्थलांतरित झाली.
+२०१७ मध्ये, द ओव्हल येथील आयसीसी पूर्ण परिषदेच्या बैठकीत एकमताने मतदान केल्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अकरावे आणि बारावे पूर्ण सदस्य म्हणून स्वीकारण्यात आले. संलग्न सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले, सर्व विद्यमान संलग्न सदस्य सहयोगी सदस्य बनले.
+२०१८ मध्ये, सर्व महिला टी-२० सामने महिलांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दर्जासाठी उंचावले गेले.
+२०१९ मध्ये, पुरुषांचे सर्व टी-२० सामने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय दर्जाकडे नेण्यात आले.
+जुलै २०२२ मध्ये, कंबोडिया, आयव्हरी कोस्ट, आणि उझबेकिस्तान यांना आयसीसीद्वारे सहयोगी सदस्य दर्जा देण्यात आला.[१३][१४]
+१२ जून २०२३ रोजी, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकल्यानंतर, ओव्हल येथे अंतिम सामन्यात २०९ धावांनी, ऑस्ट्रेलियाने सर्व प्रमुख आयसीसीट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनून इतिहास रचला.[ संदर्भ हवा ]
+पूर्ण सदस्य – १२ संघांचे प्रशासकीय मंडळ ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये पूर्ण मतदानाचा अधिकार आहे आणि ते अधिकृत कसोटी सामने खेळतात.
+सहयोगी सदस्य – ९६ प्रशासकीय मंडळे ज्या देशांमध्ये क्रिकेटची स्थापना आणि संघटितता आहे, परंतु त्यांना अद्याप पूर्ण सदस्यत्व मिळालेले नाही.
+सध्या, ८ सहयोगी संघांना २०१७ पर्यंत तात्पुरता एकदिवसीय दर्जा आहे. हे संघ उर्वरित सहयोगी संघांपेक्षा एक स्तर वर आहेत.
+सर्व ९६ सहयोगी संघांचे तपशील खालील तक्त्यामध्ये सादर केले आहेत:
+२०१९
+निलंबित सदस्य – आयसीसी मेमोरँडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये असे म्हटले आहे की "कोणत्याही सदस्याचे सदस्यत्व निलंबित केले जाईल, जोपर्यंत संचालक मंडळाने त्याच्या पूर्ण विवेकबुद्धीने अन्यथा निर्णय घेतला नाही, आणि अशा निलंबनाच्या कालावधीसाठी, सदस्य म्हणून त्याच्या सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले जाईल (असोसिएशनच्या या लेखांमध्ये नमूद केलेले असो किंवा अन्यथा), अतिरिक्त आयसीसी महसूल वितरण प्राप्त करण्याचा अधिकार, आयसीसी द्वारे मंजूर केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा अधिकार आणि मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार यासह.[१८] सध्या आयसीसीचे कोणतेही निलंबित सदस्य नाहीत, सर्वात अलीकडील उदाहरण म्हणजे श्रीलंकेचे, ज्यांना त्यांच्या सरकारच्या नाव न सांगता १० नोव्हेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत निलंबित करण्यात आले होते.[१९]
+त्याच्या निर्मितीपासून, आयसीसीचे लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड हे त्याचे घर होते आणि १९९३ मध्ये त्याचे कार्यालय मैदानाच्या नर्सरीच्या शेवटी असलेल्या "क्लॉक टॉवर" इमारतीत हलवले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विश्वचषकाच्या हक्कांचे व्यावसायिक शोषण करून स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या आयसीसीला सुरुवातीला निधी दिला गेला. सर्व सदस्य देशांचे युनायटेड किंगडमसोबत दुहेरी-कर करार नसल्यामुळे, आयसीसी डेव्हलपमेंट (इंटरनॅशनल) प्रा.लि, यूके बाहेर आयडीआय म्हणून ओळखले जाते. हे जानेवारी १९९४ मध्ये स्थापित केले गेले आणि मोनॅको येथे आधारित होते.
+बाकी नव्वदच्या दशकात आयडीआयचा कारभार हा माफक कारभार होता. परंतु २००१ ते २००८ पर्यंतच्या सर्व आयसीसी इव्हेंट्सच्या अधिकारांच्या बंडलच्या वाटाघाटीमुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयसीसी सदस्य देशांना उपलब्ध महसूल मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे मोनॅकोमध्ये आयडीआयद्वारे नियुक्त व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. लॉर्ड्सवर राहिलेल्या कौन्सिलच्या क्रिकेट प्रशासकांना मोनॅकोमधील त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांपासून वेगळे करण्यात आले याचाही तोटा झाला. परिषदेने त्यांच्या व्यावसायिक उत्पन्नाचे करापासून संरक्षण करताना त्यांचे सर्व कर्मचारी एकाच कार्यालयात एकत्र आणण्याचे मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला.
+लॉर्ड्स येथे राहण्याच्या पर्यायाची चौकशी करण्यात आली आणि स्पोर्ट इंग्लंडच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला विनंती करण्यात आली की, आयसीसीला त्यांचे सर्व कर्मचारी (व्यावसायिक बाबींवर काम करणाऱ्यांसह) लंडनमध्ये ठेवण्याची परवानगी द्यावी - परंतु त्याच्या व्यावसायिक उत्पन्नावर कॉर्पोरेशन कर यूकेला पैसे देण्यापासून विशेष सूट देण्यात यावी. ब्रिटिश सरकार एक उदाहरण तयार करण्यास तयार नव्हते आणि ही विनंती मान्य करणार नाही. परिणामी, आयसीसीने इतर ठिकाणांची तपासणी केली आणि अखेरीस संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहरात स्थायिक झाले. ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्येही आयसीसी नोंदणीकृत आहे. ऑगस्ट २००५ मध्ये, आयसीसीने त्यांची कार्यालये दुबईला हलवली आणि त्यानंतर लॉर्ड्स आणि मोनॅको येथील कार्यालये बंद केली. आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने बाजूने ११-१ मत दिल्यानंतर दुबईला हलविण्यात आले.[२०]
+आयसीसीच्या दुबईला जाण्याचा मुख्य चालक त्याच्या मुख्य कर्मचाऱ्यांना एकाच कर-कार्यक्षम ठिकाणी एकत्र आणण्याची इच्छा होती, तर दुय्यम कारण म्हणजे आयसीसीच्या जवळ कार्यालये हलवण्याची इच्छा. लॉर्ड्स हे तार्किक ठिकाण होते जेव्हा आयसीसीचे व्यवस्थापन मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) द्वारे केले जात होते (१९९३ पर्यंत अशी परिस्थिती होती). परंतु जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या सामर्थ्याने ब्रिटिश खाजगी सदस्यांच्या क्लबने (एमसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर सतत नियंत्रण ठेवणे अनाक्रोनिक आणि टिकाऊ बनवले आहे. १९९३ मध्ये झालेल्या बदलांचा आणि सुधारणांचा थेट परिणाम म्हणजे लॉर्ड्सपासून अधिक तटस्थ ठिकाणी जाणे.[२१]
+आयसीसी आयोजीत केलेल्या स्पर्धांमधून उत्पन्न मिळवते, प्रामुख्याने क्रिकेट विश्वचषक, आणि त्या उत्पन्नातील बहुतांश भाग ते सदस्यांना वितरीत करते. २००७ आणि २०१५ दरम्यान वर्ल्ड कपचे प्रायोजकत्व आणि टेलिव्हिजन अधिकार यूएस$१.६ अब्जाहून अधिक कमावले, जे आतापर्यंत आयसीसीचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत होते.[२२][२३] ३१ डिसेंबर २००७ पर्यंतच्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीत आयसीसीचे परिचालन उत्पन्न $१२.६६ दशलक्ष होते, मुख्यत्वे सदस्य सदस्यता आणि प्रायोजकत्वातून. याउलट, इव्हेंटचे उत्पन्न यूएस$२८५.८७ दशलक्ष होते, ज्यात २००७ विश्वचषकातील $२३९ दशलक्ष समाविष्ट होते. या कालावधीत $६.६९५ दशलक्ष गुंतवणुकीचे उत्पन्न देखील होते. २०२२ मध्ये आयसीसीने निव्वळ उत्पन्न म्हणून यूएस$२०८,३७५,००० उत्पन्न केले.[२४]
+आयसीसीकडे द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून (कसोटी सामने, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय) कोणतेही उत्पन्न नाही, जे बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाचे वेळापत्रक बनवतात, कारण ते त्याच्या सदस्यांच्या मालकीचे आणि चालवतात. विश्वचषकातील कमाई वाढवण्यासाठी त्याने इतर नवीन कार्यक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये २००५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी सुपर सीरिजचा समावेश आहे. मात्र, या स्पर्धांना आयसीसीच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. सुपर सिरीजला मोठ्या प्रमाणावर अपयश म्हणून पाहिले गेले आणि त्याची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा नाही आणि भारताने २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्याची मागणी केली.[२५] चॅम्पियन्स ट्रॉफी २००४ इव्हेंटचा उल्लेख विस्डेन २००५ मध्ये संपादकाने "टूर्नामेंटचा टर्की" आणि "फियास्को" म्हणून केला होता; २००६ च्या कार्यक्रमाला नवीन स्वरूपामुळे मोठे यश म्हणून पाहिले जात असले तरी.[२६][२७]
+२००७ मध्ये पहिल्यांदा खेळला गेलेला आयसीसी विश्व ट्वेंटी-२० यशस्वी ठरला. आयसीसीची सध्याची योजना दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे आहे, ज्यामध्ये सम संख्येच्या वर्षांत खेळला जाणारा ट्वेंटी-२० विश्वचषक, ऑलिम्पिक खेळांच्या आदल्या वर्षी होणारा विश्वचषक आणि सायकलच्या उर्वरित वर्षात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाईल. हे चक्र २०१० मध्ये सुरू झाले, २००९ स्पर्धेच्या एका वर्षानंतर.
+आयसीसी पुरुष, महिला आणि अंडर-१९ राष्ट्रीय संघांसाठी विविध आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करते. तपशील खालील तक्त्यामध्ये सादर केले आहेत:
+याव्यतिरिक्त, आयसीसी कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनुक्रमे राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांसाठी ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा आणि उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट (दोन्हींसाठी) देखील आयोजित करते.
+आयसीसी विविध आंतरराष्ट्रीय मुख्य स्पर्धांसाठी पात्रता स्पर्धा आयोजित करते.
+२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकपासून, यापुढे जागतिक पात्रता स्पर्धा होणार नाही आणि संघ त्यांच्या मागील टी-२० विश्वचषक आणि प्रादेशिक पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर थेट पात्र ठरतील.
+आयसीसी सहयोगी संघांसाठी विश्वचषक पात्रता लीग आयोजित करते. पदोन्नती आणि निर्वासन असलेली द्वि-स्तरीय लीग प्रणाली जिथे सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरतात.
+याव्यतिरिक्त, दोन प्लेऑफ स्पर्धा आहेत जे विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा भाग आहेत आणि मूलत: वर नमूद केलेल्या लीगशी जोडलेले आहेत.
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद खेळण्याच्या परिस्थिती, गोलंदाजी पुनरावलोकने आणि इतर आयसीसी नियमांचे निरीक्षण करते. आयसीसी कडे क्रिकेटच्या कायद्यांचा कॉपीराइट नाही: फक्त एमसीसी कायदे बदलू शकतात, जरी हे सहसा खेळाच्या जागतिक प्रशासकीय मंडळाशी सल्लामसलत करून केले जाते.[ संदर्भ हवा ] आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खेळण्याच्या परिस्थितीचा एक संच राखते ज्यात कायद्यांमध्ये किरकोळ सुधारणा केल्या जातात. त्यांच्याकडे एक "आचारसंहिता" देखील आहे ज्याचे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील संघ आणि खेळाडूंनी पालन करणे आवश्यक आहे. या संहितेचे उल्लंघन झाल्यास आयसीसी प्रतिबंध लागू करू शकते, सामान्यतः दंड. २००८ मध्ये आयसीसीने खेळाडूंवर १९ दंड ठोठावले होते. आयसीसी ने खेळण्याच्या स्थितीतील बदलांची घोषणा केली.[२८]
+आयसीसी आंतरराष्ट्रीय पंच आणि सामनाधिकारी नियुक्त करते जे सर्व मंजूर कसोटी सामने, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात काम करतात. आयसीसी पंचांचे तीन पॅनेल चालवते: एलिट पॅनेल, आंतरराष्ट्रीय पॅनेल, सहयोगी आणि संलग्न पॅनेल.
+मार्च २०१२ पर्यंत, एलिट पॅनेलमध्ये बारा पंचांचा समावेश होता. सिद्धांतानुसार, एलिट पॅनेलचे दोन पंच प्रत्येक कसोटी सामन्यात अंपायर करतात, तर एक एलिट पॅनेल अंपायर आंतरराष्ट्रीय पॅनेलच्या एका पंचासह एकदिवसीय सामन्यांमध्ये उभा असतो. सरावात, आंतरराष्ट्रीय पॅनेलचे सदस्य अधूनमधून कसोटी सामन्यांमध्ये उभे राहतात, कारण ते कसोटी स्तरावर सामना करू शकतात की नाही आणि त्यांना एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळावे की नाही हे पाहण्याची ही एक उत्तम चांगली संधी मानली जाते. एलिट पॅनेलचे सदस्य हे आयसीसीचे पूर्ण-वेळ कर्मचारी आहेत, जरी ते अजूनही, अगदी अधूनमधून, त्यांच्या राहत्या देशात प्रथम श्रेणी क्रिकेट पंच करतात. एलिट अंपायर्ससाठी सरासरी वार्षिक कामकाजाचे वेळापत्रक ८-१० कसोटी सामने आणि १०-१५ एकदिवसीय, संभाव्य ऑन-फिल्ड वर्कलोड प्रति वर्ष ७५ दिवस, तसेच प्रवास आणि तयारीचा वेळ आहे.[२९]
+आंतरराष्ट्रीय पॅनेल हे दहा कसोटी खेळणाऱ्या क्रिकेट बोर्डांपैकी प्रत्येकी नामनिर्देशित अधिकाऱ्यांचे बनलेले आहे. पॅनेलचे सदस्य त्यांच्या मायदेशातील एकदिवसीय सामन्यांमध्ये काम करतात आणि एलिट पॅनेलला क्रिकेट कॅलेंडरमधील सर्वोच्च वेळेत मदत करतात जेव्हा त्यांना परदेशी वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी नियुक्त केले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय पॅनेलचे सदस्य परदेशातील अंपायरिंग असाइनमेंट जसे की आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक त्यांच्या परदेशातील परिस्थितीबद्दलचे ज्ञान आणि समज सुधारण्यासाठी आणि त्यांना एलिट पॅनेलमध्ये संभाव्य पदोन्नतीसाठी तयार करण्यात मदत करण्यासाठी देखील करतात. यातील काही पंच क्रिकेट विश्वचषकातही काम करतात. प्रत्येक कसोटी क्रिकेट बोर्ड एका "थर्ड अंपायर" ची नियुक्ती करते ज्याला काही ठराविक ऑन-फिल्ड निर्णयांचे त्वरित टेलिव्हिजन रिप्लेद्वारे पुनरावलोकन करण्यासाठी बोलावले जाऊ शकते. सर्व तिसरे पंच हे त्यांच्या स्वतःच्या देशात प्रथम श्रेणीचे पंच आहेत, आणि या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पॅनेल आणि नंतर एलिट पॅनेलमध्ये एक पाऊल म्हणून पाहिले जाते.[३०]
+जून २००६ मध्ये आयसीसी सहयोगी आणि संलग्न आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलची स्थापना करण्यात आली. २००५ मध्ये तयार करण्यात आलेल्या आयसीसी असोसिएट आणि एफिलिएट इंटरनॅशनल अंपायर्स पॅनेलला मागे टाकले आणि पाच आयसीसी डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रादेशिक पंच पॅनेलमधून प्रत्येक निवडीसह, नॉन-टेस्ट न खेळणाऱ्या सदस्यांमधील पंचांसाठी शिखर म्हणून काम करते.
+असोसिएट आणि एफिलिएट इंटरनॅशनल अंपायर पॅनलचे सदस्य आयसीसी असोसिएट सदस्य, आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कप सामने आणि इतर सहयोगी आणि संलग्न स्पर्धांचा समावेश असलेल्या एकदिवसीय सामन्यांसाठी नियुक्तीसाठी पात्र आहेत. आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासह इतर आयसीसी स्पर्धांसाठीही उच्च कामगिरी करणाऱ्या पंचांचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.[३१]
+एक आयसीसी मॅच रेफरींचे एलिट पॅनेल देखील आहे जे सर्व कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आयसीसीचे स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून काम करतात. जानेवारी २००९ पर्यंत, त्याचे ६ सदस्य होते, ते सर्व अत्यंत अनुभवी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होते. पंचांना खेळाडू किंवा अधिकाऱ्यांची तक्रार करण्याचा अधिकार नसतो (जे पंचांना करावे लागते), परंतु ते आयसीसीच्या आचारसंहितेनुसार सुनावणी घेण्यास आणि सामन्यांमध्ये आवश्यकतेनुसार दंड आकारण्यासाठी, अधिकृत फटकारण्यापर्यंत जबाबदार असतात. निर्णयांवर अपील केले जाऊ शकते, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये मूळ निर्णय कायम ठेवला जातो.
+बीसीसीआयच्या विरोधामुळे पंचांच्या निर्णय पुनरावलोकन प्रणालीच्या सार्वत्रिक वापरावर - जून २०१२ पर्यंत - क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये एकमत साधण्यात परिषद अपयशी ठरली. खेळणाऱ्या देशांच्या परस्पर कराराच्या अधीन राहून ते लागू केले जाईल.[३२] जुलै २०१२ मध्ये, आयसीसीने डीआरएस तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची शंका दूर करण्यासाठी बीसीसीआयला संगणक दृष्टी आणि तंत्रज्ञानातील तज्ञ एड रोस्टेन यांनी केलेले बॉल ट्रॅकिंग संशोधन दाखवण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला.[३३][३४]
+या प्रादेशिक संस्था क्रिकेट खेळाचे आयोजन, प्रचार आणि विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवतात:
+आयसीसी प्रादेशिक संस्था जे आशिया आणि आफ्रिकेच्या प्रादेशिक संस्थांमध्ये समाविष्ट नसलेल्या प्रदेशांची काळजी घेतात:
+युरोपसाठी प्रादेशिक संस्था अस्थापित झाली ज्यानंतर आयसीसीने कामकाज हाती घेतले:
+आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनच्या निर्मितीनंतर आणखी दोन प्रादेशिक संस्थांची स्थापना करण्यात आली:
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद खेळाच्या तिन्ही फॉरमॅटसाठी संघ क्रमवारी प्रकाशित करते आणि वेळोवेळी तेच अपडेट करते.
+पुरुष
+महिला
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद खेळाडूंची क्रमवारी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या अलीकडील कामगिरीवर आधारित रँकिंगची व्यापकपणे अनुसरण केलेली प्रणाली आहे.
+पुरुष
+महिला
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मागील १२ महिन्यांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंना ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आयसीसी पुरस्कारांची स्थापना केली आहे. उद्घाटन आयसीसी पुरस्कार सोहळा ७ सप्टेंबर २००४ रोजी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता.[३५] २०२० मध्ये, आयसीसीने मागील १० वर्षांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि कामगिरीचा सन्मान करण्यासाठी दशकातील आयसीसी पुरस्कार या एका खास कार्यक्रमाची घोषणा केली.[३६]
+आयसीसीला देखील अव्वल क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या ड्रग्ज आणि लाचखोरी प्रकरणांचा सामना करावा लागला आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर बुकमेकिंग मार्केटशी संबंधित क्रिकेटपटूंच्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांनंतर, आयसीसीने २००० मध्ये लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांचे निवृत्त आयुक्त, लॉर्ड कांडन यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिट (एसीएसयू) स्थापन केले. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांनी ज्या भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवली आहे त्यामध्ये एक भारतीय सट्टेबाजाकडून कमी कामगिरी केल्याबद्दल किंवा ठराविक सामन्यांचे निकाल पूर्वनिर्धारित असल्याची खात्री करण्यासाठी भरीव रक्कम स्वीकारली होती. त्याचप्रमाणे, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांची चौकशी करण्यात आली, मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळले आणि क्रिकेट खेळण्यावर (अनुक्रमे आजीवन आणि पाच वर्षांसाठी) बंदी घालण्यात आली. एसीएसयू क्रिकेटमधील भ्रष्टाचाराच्या कोणत्याही अहवालाचे परीक्षण आणि तपासणी करणे सुरू ठेवते आणि प्रोटोकॉल सादर केले गेले आहेत, जे उदाहरणार्थ ड्रेसिंग रूममध्ये मोबाईल टेलिफोन वापरण्यास मनाई करतात.
+२००७ क्रिकेट विश्वचषकापूर्वी, आयसीसीचे मुख्य कार्यकारी माल्कम स्पीड यांनी कोणत्याही भ्रष्टाचाराविरुद्ध चेतावणी दिली आणि आयसीसी त्याविरुद्ध सतर्क आणि असहिष्णु असेल असे सांगितले.[३७]
+२०१० च्या पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या घोटाळ्यानंतर, ३ पाकिस्तानी खेळाडू, मोहम्मद अमीर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट स्पॉट-फिक्सिंगमध्ये दोषी आढळले आणि त्यांच्यावर अनुक्रमे ५ वर्षे, ७ वर्षे आणि १० वर्षांची बंदी घालण्यात आली. ३ नोव्हेंबर २०११ रोजी, बटला ३० महिने, आसिफला एक वर्ष, अमीरला सहा महिने आणि लाच देणारा स्पोर्ट्स एजंट मजीदला दोन वर्षे आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.[३८][३९][४०][४१]
+२०१९ मध्ये, अल जझीराने केलेल्या तपासणीत श्रीलंका, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे उघड झाले.[४२] या अहवालाच्या अनुषंगाने आयसीसीने चौकशी सुरू केली.
+आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी (जीसीए) संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई स्पोर्ट्स सिटी येथे आहे. जीसीएच्या सुविधांमध्ये प्रत्येकी १० टर्फ पिचसह दोन ओव्हल, आउटडोअर टर्फ आणि सिंथेटिक सराव सुविधा, हॉक आय तंत्रज्ञानासह इनडोअर सराव सुविधा आणि क्रिकेट-विशिष्ट व्यायामशाळा यांचा समावेश आहे. रॉड मार्श यांची अकादमीचे कोचिंग संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्घाटन, मूलतः २००८ साठी नियोजित, २०१० मध्ये झाले.
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी क्रिकेट वर्ल्ड नावाचा एक साप्ताहिक कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित करते. स्पोर्ट्सब्रँडने त्याची निर्मिती केली आहे.
+हा एक साप्ताहिक ३० मिनिटांचा कार्यक्रम आहे जो क्रिकेटच्या ताज्या बातम्या, सर्व कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसह अलीकडील क्रिकेट क्रिया, तसेच मैदानाबाहेरील वैशिष्ट्ये आणि मुलाखती प्रदान करतो.
+२०१५ मध्ये, सॅम कॉलिन्स आणि जॅरोड किम्बर यांनी आयसीसीच्या अंतर्गत संस्थेवर डेथ ऑफ ए जेंटलमन हा डॉक्युमेंटरी बनवला, त्यात म्हटले होते की श्रीमंत सदस्य देश (विशेषतः भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया) आयसीसीला "गुंडगिरी" करत आहेत आणि संस्थेला व इतर सदस्यांना हानी पोहोचवत आहेत.[४३]
+साचा:आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ
+साचा:प्राधिकरण नियंत्रण
+साचा:पोर्टल बार
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4769.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4769.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab3696d72ed8a6821b439efec843bbe0f3b7a268
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4769.txt
@@ -0,0 +1 @@
+आयुद एळुदु (देवनागरी लेखनभेद: आयुद एळुदू; तमिळ: ஆய்த எழுத்து ; रोमन लिपी: Aayutha Ezhuthu) हा इ.स. २००४ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. मणिरत्नम याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सूर्या सिवकुमार, आर. माधवन व सिद्धार्थ नारायण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी भाषेत युवा या नावाने त्याच वेळी पडद्यावर झळकला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4789.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4789.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61133556e24cb26cd917e017bb3f20dc4dea28e3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4789.txt
@@ -0,0 +1,12 @@
+आयुष्मान खुराना (जन्म: निशांत खुराना ; १४ सप्टेंबर १९८४) हा एक भारतीय अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहे, जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. सामाजिक नियमांशी लढा देणाऱ्या सर्वसामान्य पुरुषांच्या चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे. [१] [२] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत. २०१३ आणि २०१९ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० यादीत त्याला समाविष्ट करण्यात आले. टाइमने २०२० मधील जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्याला घोषित केले. [३]
+खुरानाने २००४ मध्ये एमटीव्ही रोडीजच्या रिअॅलिटी कार्यक्रमाचा दुसरा सीझन जिंकला आणि सूत्रसंचालक म्हणून कारकीर्द सुरू केली. २०१२ मध्ये रोमँटिक विनोदपट विक्की डोनर मधून त्याने पदार्पण केले, ज्यामध्ये शुक्राणू दाता म्हणून केलेल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. [४] [५] एका छोट्या धक्क्यानंतर, त्याने व्यावसायिक आणि समीक्षात्मक यशस्वी दम लगा के हैशा (२०१५) मध्ये अभिनय केला.
+बरेली की बर्फी (२०१७), शुभ मंगल सावधान (२०१७), बधाई हो (२०१८), ड्रीम गर्ल (२०१९), आणि बाला (२०१९) हे विनोदी नाट्यपट; थरारपट अंधाधुन (२०१८); आणि गुन्हेगारी नाट्यपट कलम १५ (२०१९) यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतन खुरानाने स्वतःची ओळख निर्माण केली . [६] [७] अंधाधुन मधील आंधळा पियानोवादक आणि आर्टिकल १५ मधील एक प्रामाणिक पोलिस म्हणून केलेल्या कामगिरीमुळे त्याला सलग दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला. अंधाधुनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्याने जिंकला. २०२० मध्ये, त्याने शुभ मंगल झ्यादा सावधान मध्ये भूमिका केली, जो खुलेपणाने समलैंगिक पात्रांनी नेतृत्व केलेला पहिला मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपट होता. सकारात्मक पुनरावलोकने मिळूनही बॉक्स ऑफिसवर न चाललेल्या अनेक चित्रपटांनंतर, खुरानाला ड्रीम गर्ल २ (२०२३) मध्ये व्यावसायिक यश मिळाले.
+खुरानाने अभिनय भूमिकांव्यतिरिक्त त्याच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याने गायलेले आणि सह-संगीत दिलेले "पाणी दा रंग" या गाण्याने त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.
+आयुष्मानचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगड येथे झाला होता. त्याचे पालक पूनम आणि पी. खुराना आहेत. त्यांचे जन्म नाव निशांत खुराना, नंतर त्याच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव आयुष्मान खुराना असे ठेवले जेव्हा ते ३ वर्षांचे होते त्यांनी गुरू नानक खालसा महाविद्यालयात शिक्षण घेतले. चंडीगड येथील सेंट जॉन हायस्कूल आणि चंडीगडमधील डीएव्ही कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पंजाब विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्युनिकेशन स्टडीजमधून मास कम्युनिकेशनमध्ये त्यांनी एस्टरची पदवी कायम ठेवली. ५ वर्षे त्यांनी थिएटर केले. आयुष्मान डीएव्ही महाविद्यालयाच्या "आघाज" आणि "मंचनत्र"चे संस्थापक सदस्य होते. मूड इंडिगो (आयआयटी बॉम्बे), ओएएसआयएस (बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी) आणि सेंट बेडस शिमला या राष्ट्रीय महाविद्यालयीन महोत्सवात त्याने बक्षिसे जिंकली. धर्मवीर भारतीच्या अंध युगमध्ये अश्वत्थामा प्ले केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही त्याने जिंकला.[८]
+२००२ मध्ये आयुष्मान खुराना वयाच्या १७ व्या वर्षी टीव्हीवर चॅनल व्हीवरील रिॲलिटी शो पॉपस्टार्समध्ये दिसली होती. खुराना २० व्या वर्षी रियल्टी शो रोडीज सीझन २चा वाइनर होता. पत्रकारिता विषयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांची पहिली नोकरी दिल्लीतील बिग एफएम येथे आरजे म्हणून झाली. त्यांनी बिग चाय - मानना मान, में तेरा आयुष्मान या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि त्यासाठी २००७ मध्ये यंग अॅचिव्हर्स अवॉर्डही जिंकला. नवी दिल्लीतील भारत निर्माण पुरस्काराने तो सर्वात तरुण होता. त्यांनी एमटीव्ही फुल्ली फाल्लू मूव्हीज, चेक डी इंडिया आणि जादू एक बार यासारख्या इतर एमटीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील काम केले. त्यानंतर त्यांनी कलर टीव्हीवर इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये मल्टीपॅल्ट-टेलंट आधारित रिॲलिटी शो 'निखिल चिनापा' सह सह-कलाकार म्हणून दूरदर्शनवरील होस्ट बनविला. त्या स्टार प्लसवर 'म्युझिक का महा मुक्काबला' या गायन रिॲलिटी शोचे अँकर होते. गौरव कपूर, समीर कोचर आणि अंगद बेदी यांच्यासमवेत एसईटी मॅक्सवरील इंडियन प्रीमियर लीग सीझन ३ साठी एक्स्ट्रा इनिंग्ज टी-२० च्या अँकरिंग टीमचा खुराना देखील होता. त्यांनी स्टार प्लसवर डान्स बेस्ड रिॲलिटी शो जस्ट डान्स ऑन अँकर केला.
+आयुष्मानने २०१२ साली हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते, शूजित सिरकर दिग्दर्शित विक्की डोनर या चित्रपटाद्वारे. या चित्रपटासाठी 'पानी दा रंगला' हे गाणेही त्यांनी गायले. या चित्रपटाने जगभरात रु ६१० दशलक्ष डॉलर्स कमाई केली. फिल्मफेर पुरस्कार सोहळ्यात खुराणा यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक सिंगरसाठी ट्रॉफी प्रदान करण्यात आली. २०१३ मध्ये, खुराणा फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी १०० यादीमध्ये आली आणि अंदाजे वार्षिक उत्पन्न रु २५.८ दशलक्ष डॉलर्ससह ७० व्या क्रमांकावर आहे. २०१३ मध्ये तो रोहन सिप्पीच्या नौटंकी सालामध्ये कुणाल रॉय कपूरसोबत दिसला होता. चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी त्याने दोन गाणीही रेकॉर्ड केली. २०१४ मध्ये त्याने बेवाकोफियान रोमँटिक कॉमेडी केली. २०१५ मध्ये तो हवाईजादा चित्रपटात दिसला होता.
+२०१५ मध्ये त्यांनी भूमी पेडणेकर अभिनीत 'दम लगा के हैशा' हा चित्रपट केला होता. जगभरात रु ४१० दशलक्ष कमावणाऱ्या या चित्रपटाला मोठा यश मिळाला. २०१७ मध्ये तो मेरी प्यारी बिंदू या चित्रपटात दिसला होता जो बॉक्स ऑफिसमध्ये चांगला कामगिरी करत नव्हता. बरेली की बर्फी आणि शुभ मंगल सावधान हे दोघेही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले. शुभ मंगल सावधान मध्ये त्यांनी भूमी पेडणेकर यांच्याबरोबर अभिनय केला होता. नव्याने व्यस्त असलेल्या बिघडलेल्या व्यक्तीच्या भूमिकेसाठी. खुराणा यांना नंतरच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं.
+२०१८ मध्ये, खुराणाने वर्षाच्या दोन सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याची पहिली भूमिका श्रीराम राघवनच्या अंधाधुन मध्ये होती, जो तब्बू आणि राधिका आप्टे यांच्या मुख्य भूमिका असलेला एक पियानो वादक होता, ज्याने अनिच्छेने मिटून गेला होता. अंधाधुनने जगभरात रु ४.५६ अब्ज डॉलर्स कमावले. त्यानंतर त्यांनी बधाई हो या चित्रपटात अभिनय केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अमित शर्मा याने एका तरुणाविषयी बोलताना विनोदी अभिनय केला होता. ज्याचे वयस्कर पालक गर्भवती होते. २०१९ मध्ये खुरानाने मोठ्या हिट चित्रपट केले, जे आर्टिकल, ड्रीम गर्ल आणि बाला. सन २०१९ मध्ये होते, तो फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी १०० यादीमध्ये पुन्हा आला, रु ३०५ दशलक्ष डॉलर्सच्या वार्षिक उत्पन्नासह ३७ व्या क्रमांकावर आहे.
+त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खुरानाने सक्रियपणे विनोदी पद्धतीने लैंगिकतेचे वर्णन करणाऱ्या आणखी एका मुख्य प्रवाहासाठी चित्रपट शोधला. त्याच्या या चित्रपटाच्या निवडीमुळे त्यांना वर्ष २०२० मध्ये शुभ मंगल झ्यादा सावधान हा चित्रपट करण्यास भाग पाडले. या सिनेमात त्याने एक समलिंगी व्यक्तीची भूमिका केली आहे ज्याला आपल्या जोडीदाराच्या कुटुंबास त्यांच्या नातेसंबंधाबद्दल पटवून देण्यात त्रास होतो.
+खुराणाचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. त्याचे वडील पी खुराना एक ज्योतिषी आणि ज्योतिष विषयावर लेखक आहेत, तर त्याची आई पूनम गृहिणी आणि हिंदीमध्ये पात्र एम.ए. आहेत. त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा दिल्लीतील रेडिओ मिर्ची ९८.३ एफएम येथे रेडिओ जॉकी आहे. त्याच्या भावाने २०१६ मध्ये दंगल या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. आयुष्मान तो हिंदीमध्ये लिहिणारा ब्लॉगही ठेवतो आणि त्याचे प्रशंसकांकडून तो चांगला प्रतिसाद मिळाला. ताहिरा कश्यप आयुष्मानची पत्नी आहेत. त्याचा मुलगा विराजवीर यांचा जन्म २ जानेवारी २०१२ रोजी झाला होता आणि त्याची मुलगी वरुष्काचा जन्म २१ एप्रिल २०१४ रोजी झाला होता.[९]
+आयुष्मान खुराणा आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4826.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4826.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5c04f456dbf69235e20c4ca20109d5070c15ca5d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4826.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आयोनियन किंवा मायलेशियन तत्त्वज्ञान
+प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रारंभ आयोनियन, अर्थात मायलेशियन तत्त्वज्ञानापासून होतो. इ.स.पूर्व सातव्या शतकात प्राचीन ग्रीसमधील आयोनिआ या प्रांतामधील काही विचारवंतांनी तात्त्विक विचारांचा प्रारंभ केला. त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडले, त्याला आयोनियन तत्त्वज्ञान असे म्हणतात. आयोनिआ प्रांतातील मायलेशिया किंवा मायलेटस् या नावाच्या गावाचे ते विचारवंत रहिवासी असल्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाला मायलेशियन तत्त्वज्ञान असेही म्हणतात. ग्रीक तात्त्विक विचारांचा प्रारंभ मायलेशियन तत्त्वज्ञानापासून होतो. ग्रीक तत्त्वज्ञानातील विश्वकेंद्री विचाराचा प्रवाह आयोनियन तत्त्वज्ञानापासूनच सुरू होतो. तसेच ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये निसर्गाचा अभ्यास करण्याची जी परंपरा दिसते, तिचाही प्रारंभ या तत्त्वज्ञानात दिसून येते. या दृष्टीने आयोनियन विचाराच्या अभ्यासाला महत्त्व आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4828.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4828.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..54e2a84b757e1dccaf80cdda684a051bc837ce7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4828.txt
@@ -0,0 +1 @@
+आयोनिया हे भू-मध्य समुद्राच्या तीरावरील एक प्राचीन ग्रीक राष्ट्र होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4845.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4845.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a93abca093145bcd2d55b79d470be424fa6e2b42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4845.txt
@@ -0,0 +1 @@
+आर. अच्युतन ( जून १४ इ.स. १९१६) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मावेलीकरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4864.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4864.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fdadcf17d0c856a9a6c38ca18b376ee6e7daad63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4864.txt
@@ -0,0 +1 @@
+आर. ध्रुवनारायण ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4869.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4869.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c0b940cf848fe793c5527a8e7b4d1792eea2a98
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4869.txt
@@ -0,0 +1 @@
+हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे एक प्रमुख मैदान आहे.जुन १९९४ आधी हे खेत्तारमा क्रिकेट स्टेडियम म्हणुन ओळखल्या जायचे.श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रणसिंगे प्रेमदासा यांच्या कल्पनेतुन साकारलेले हे मैदान आहे. याची आसनक्षमता ३५,००० आहे.श्रीलंका बी संघ आणि इंग्लंड बी संघ यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्याने याचे उदघाटन करण्यात आले. या मैदानावर पहिला कसोटी सामना श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा खेळला गेला.या मैदानाची धावपाट्टी संथ आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4877.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4877.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4877.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4879.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4879.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa1101092f46a80cfadb8b8cd7dd753832611188
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4879.txt
@@ -0,0 +1 @@
+रॅंडी रत्नवेलू (२४ फेब्रुवारी, इ.स. १९७१:नेल्लोर, आंध्र प्रदेश, भारत - ) हा एक भारतीय छायाचित्रकार आहे. हा तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचे छायाचित्रण करतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_49.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_49.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..67793bd3bf2b3210fffdbc8d410a75951007031e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_49.txt
@@ -0,0 +1,3 @@
+4130 रामानुजन एक लघुग्रह आहे. आर. राजमोहन यांनी 17 फेब्रुवारी 1988 रोजी वैनु बाप्पू वेधशाळेमध्ये शोधला होता. लघुग्रह श्रीनिवास रामानुजन यांच्या नावावर आहे. तो आधुनिक काळात भारतात निर्माण होणारी सर्वात मोठी गणिताची अलौकिक बुद्धिमत्ता आहे. रॉयल सोसायटी इंग्लंडचा सहकारी म्हणून निवडलेला तो पहिला भारतीय गणितज्ञ ठरला.
+• Vainu Bappu Observatory
+• 4130 Ramanujan[permanent dead link]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4974.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4974.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8cc62d36d073ebb4da0b1413d40502fd9dff2455
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4974.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आरगडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4978.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4978.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d95d7eadae95f5c849d9a72d1adb6889ab01d69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4978.txt
@@ -0,0 +1 @@
+आरगॉनोडायफ्लोरोमिथॅनियम आयन हा ArCF22+ हे रासायनिक सूत्र असणारा द्विधन आयन आहे. कार्बन टेट्राफ्लोराइडमधून फ्लोरिन व दोन विजाणू काढून घेतल्यावर तयार होणाऱ्या CF32+ या द्विधन आयनाची अरगॉनशी अभिक्रिया घडवली असता हे अस्थिर संयुग तयार होते.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4987.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac247f40af23e67ae66b49edfeb7fac0f89d309d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4987.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आरडे गाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये आहे.
+हे टुमदार छोटेसे गाव आहे.
+हे गाव सातारा शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे.
+या गावाची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4993.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4993.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4af8cb3d2ac480e672b9ba3359bbbc05f180c08
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4993.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आरणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4996.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1a40d8d862d9c6448308db19eb0f0dadee5dd22
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_4996.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+आरण्यके वैदिक साहित्यातील एक विभाग आहे. निर्जन अरण्यात निवास करणारे ऋषी -मुनी ब्राह्मण ग्रंथाच्या ज्या भागाचे पठण करीत, त्या भागाला आरण्यके असे म्हणतात. आरण्यके म्हणजे वानप्रस्थाश्रमात अरण्यवासी असताना अध्ययन करण्याचे ग्रंथ होत. आरुणेय उपनिषदात सांगितले आहे की वानप्रस्थात वेदांपैकी आरण्यके व उपनिषदे यांचेच अध्ययन करावे. विद्यार्थ्याना आरण्यकांची संथा देतेवेळी ती गावात न देता अरण्यातच देत असत. सांप्रतही यांचे अध्ययन देवळातच करतात.
+कर्मकांडात रस नसलेल्या वैदिकांचा एक वर्ग यज्ञसंस्थेपासून अलिप्त होऊन अरण्यात राहत असे. त्यांनी अरण्यात राहून यज्ञाच्या मूलभूत स्वरूपाचे चिंतन सुरू केले. केवळ यज्ञाचा नव्हे तर सृष्टीची उत्पत्ती, जीवात्मा, परमात्मा, जन्म, मृत्यू, पुनर्जन्म इत्यादी अनेक विषयांचा त्यांनी तात्त्विक व नैतिक विचार सुरू केला. आरण्यकांचा विषय यज्ञ हा नसून यज्ञाच्या अंतर्गत आध्यात्मिक तथ्यांची मीमांसा हा आहे; यज्ञीय अनुष्ठान हा नसून त्याच्या अंतर्गत दार्शनिक विचार हा आहे. आरण्यकांत यज्ञसंस्थेपैकी महाव्रत, उख्य, पितृमेध इत्यादी विषयांचे विवरण आले आहे. आरण्यकांतील वाक्यरचना सरळ,संक्षिप्त व क्रियाबहुल आहे. आरण्कांचा बाह्य यज्ञापेक्षा मानसिक यज्ञावर जास्त भर आहे. प्राणविद्येचे प्रतिपादन हा आरण्यकांचा एक विशेष विषय आहे. कर्ममार्ग हाच केवळ आत्यंतिक सुखाचा मार्ग नव्हे, त्याला ज्ञानमार्गाची जोड मिळाली पाहिजे, अशी आरण्यककारांची विचारसरणी आहे.[१]
+कधीकाळी एकूण आरण्यके बरीच असावीत. पण त्या आरण्यकांपैकी फक्त ७ आरण्यके उपलब्ध आहेत, ती ही :
+एकही आरण्यक उपलब्ध नाही.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5013.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5013.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..561d60be3dc410833881d514a5c38a324ba5b8f0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5013.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ आरधावण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5014.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5014.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..57be575d0a8f0c6a77d4fe82d9f44ee4035b5011
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5014.txt
@@ -0,0 +1 @@
+आर्नौत दानियेल दे रॉबेइराक (इ.स. ११८० - इ.स. १२००)हा बाराव्या शतकातील ऑकितान कवी होता. पेट्रार्चने याला इल मिल्योरे फाब्रो (सर्वोत्तम सृजक) आणि ग्रान माएस्त्रो द'आमोर (प्रेमाचा अधिपती) अशी विशेषणे दिली आहेत.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5031.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5031.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..659ac48d4952dd0d1823eee961de9ec09f640f7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5031.txt
@@ -0,0 +1,8 @@
+आरळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
+श्री नरसिंह मंदिर
+श्री प्रभुलिंग मंदिर
+श्री महासिद्ध मंदिर
+श्री हनुमान मंदिर
+पूर्वेस तेलगाव दक्षिण सोलापूर तालुका, पश्चिमेस बोराळे तालुका, दक्षिणेस नंदुर त्यानंतर कर्नाटक मधील खत्राळ,
+उत्तरेस सिद्धापूर (म्हातुर्लिंग गणपत.ी)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5047.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5047.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cdb8a610163e6974922c755b50172090a35a9e2e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5047.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आरसोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5059.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8ecd66b2811863bfcc3b4c7d1a4ad32c9c387fdf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5059.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ज्या वृक्षाची आराधना / पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय. भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व आजारपणात आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार प्रत्येक वृक्ष हा कोणत्याना कोणत्या स्वरूपात औषधीच आहे. विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशिष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी. हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीही तोडू नये. याच तत्त्वावर भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत. वृक्ष देवक पण असतात.[१]
+Piper cubeba
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_506.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_506.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d2fc61e1f0cfdf2ae09932a9951cd2139df0c24
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_506.txt
@@ -0,0 +1,3 @@
+९ सप्टेंबर, इ.स. २००७
+दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5061.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5061.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d36cb47b43b8edd76931062dd8cf6f415ca4d768
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5061.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आरापंखी टिटवी (इंग्लिश:Spur-winged lapwing; हिंदी:खार पंखी टीटीरी) हा एक पक्षी आहे.
+हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असून वरून शरबती करडा व फिकट उदी, तसाच रंग छातीचा असतो. कपाळ, डोके, शेंडी व गळा काळा, त्याला पांढरी किनार, पोटावर काळा डाग, शेपूट व शेपटी जवळचा भाग पांढरा, शेपटीचे टोक काळे आणि उडताना पंखावर लांब पांढरी पट्टी दिसते. तसेच पंखाची टोके काळी असतात. ते जोडीने किवां समुहाने राहतात.
+ते निवासी असतात व ते स्थानिक स्थलांतर करतात. मणिपूर, आसाम आणि संलग्न राज्य, बांगला देश, भूतान आणि उत्तर भारत, हरियाणा, मध्य प्रदेश, दक्षिणेकडे गोदावरी नदीपर्यंत असतात.
+ते नद्यांचा वाळवंटी भागात आढळतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5094.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5094.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09b84e9bfab95d75a8cc0a07bee0ccce83ed0118
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5094.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आरेठी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_51.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_51.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b71dba5cbc59e85a23d357698112755f7c8b2864
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_51.txt
@@ -0,0 +1,4 @@
+५ गुरखा रायफल्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
+भारतीय सैन्याच्या ५ गुरखा रायफल्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
+५ गुरखा रायफल्स दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
+ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5124.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5124.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1e357791b6817dac7f653590cb4cdbf03a60941
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5124.txt
@@ -0,0 +1 @@
+एरन जस्टिन लेनन (१६ एप्रिल, इ.स. १९८७:लीड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5152.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5152.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79613d81e78c43f1986cc20ea51d14602dfb8799
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5152.txt
@@ -0,0 +1,7 @@
+आर्क्टिक हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. आर्क्टिक प्रदेशात आर्क्टिक महासागर तसेच कॅनडा, ग्रीनलॅंड, रशिया, आइसलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अलास्का), नॉर्वे, स्वीडन व फिनलंड ह्या देशांतील काही भागांचा समावेश होतो.
+ उत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)
+ उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन
+ ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया
+ पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य
+ पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण
+ अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5174.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d81cf4f5ae568b6603c863becb937e4e2c5ecbb0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5174.txt
@@ -0,0 +1,3 @@
+सप्टेंबर ५, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5197.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5197.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9ba5674567ef4730a6fb0cf7cdc23ec9502aafa5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5197.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+आर्जेन्टाइन ग्रांप्री (इंग्लिश: Argentine Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९५३ ते १९९८ दरम्यान आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरात २१ वेळा खेळवली गेली.
+ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझला ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ म्हणुन सुद्दा ओळखले जाते.
+* Built by कॉसवर्थ
+A pink background indicates an event which was not part of the फॉर्म्युला वन World Championship.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5202.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5202.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ccf2e39ff17bfbd9159854e44e70871640ec4cb7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5202.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वनडे किट
+आर्जेन्टिना राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आर्जेन्टिना देशाचा क्रिकेट संघ आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5210.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5210.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0350b17c2358fd5e3e36c0de1e80196e9bf6a10d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5210.txt
@@ -0,0 +1 @@
+आर्जेन्टिना राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये आर्जेन्टिनाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5211.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5211.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0942330825836ba08707f4a3d8d7c64faf778f8c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5211.txt
@@ -0,0 +1 @@
+आर्जेन्टिना महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात आर्जेन्टिनाचे प्रतिनिधित्व करतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5234.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5234.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26b8219cd14366b8741992e862dc4f0700cda833
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5234.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आर्णी विधानसभा मतदारसंघ - ८० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, आर्णी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. आर्णी २. घाटंजी ही दोन तालुके आणि ३. केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, पांढरकवडा ही महसूल मंडळे आणि पांढरकवडा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. आर्णी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
+भारतीय जनता पक्षाचे संदिप प्रभाकर धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5251.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5251.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34221c37713950029254c26f451fd65a26dcb922
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5251.txt
@@ -0,0 +1,3 @@
+सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल (इंग्लिश: Arthur Ignatius Conan Doyle, जन्म : एडिनबरो-स्कॉटलंड, २२ मे १८५९; - क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड, ७ जुलै १९३०) हा स्कॉटिश लेखक होता. त्याने इंग्लिश भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील मानदंड मानल्या जातात.
+सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी (कंसात अनुवादकार) : -
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5259.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5259.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95a801965fbcf62865080555243c50a27306097e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5259.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आर्थर लेनॉक्स ऑक्से (ऑक्टोबर ११, इ.स. १८९९:ग्राफ-राइनेट, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका - मे ५, इ.स. १९४९:मिडलबर्ग, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९२७-२९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5320.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5320.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed9f10af077817da3fa2c5d223a08013ccdc079e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5320.txt
@@ -0,0 +1,26 @@
+आर्थर लियोनार्ड शॉलो हे अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5341.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5341.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5341.txt
@@ -0,0 +1,2 @@
+जुलै २६, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5354.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5354.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..edfe8386820e0e9a9fef0e6549cffcd43ee1c6af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5354.txt
@@ -0,0 +1,13 @@
+१. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना.
+२. क्षेत्रीय परिवर्तन
+३. संरचनात्मक परिवर्तन४, लोकांचा सहभाग ५. आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका६. दीर्घकालीन संकल्पना७. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
+८. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास
+१ जमिनीची दर हेक्टरी उत्पादक्ता
+२ औद्योगिक प्रगती
+३ दरडोई उत्पन्न
+४ दरडोई उपभोग
+५ गुणात्मक उद्योजकत
+६ मानव विकास निर्देशांक
+७ संरचनात्मक परिवर्तन
+८ पर्यावरणातील समतोल
+९ परकीय गुंतवणूक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5357.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5357.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb53423a905cbfeb8443636777d6d37445d3c82a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5357.txt
@@ -0,0 +1 @@
+आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. ही एक संकुचित व संख्यात्मक संकल्पना आहे. ही वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक वृद्धी ही एक स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. या वृद्धीला राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्नाच्या साहाय्याने मोजले जाते.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5371.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5371.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5902ba99538dd5c800bdf4c48f4a5844568e03bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5371.txt
@@ -0,0 +1,105 @@
+आर्देश (फ्रेंच: Ardèche) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे.
+
+
+०१ एन ·
+०२ अएन ·
+०३ आल्ये ·
+०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ·
+०५ ऑत-आल्प ·
+०६ आल्प-मरितीम ·
+०७ आर्देश ·
+०८ अॅर्देन ·
+०९ आर्येज ·
+१० ऑब ·
+११ ऑद ·
+१२ अॅव्हेरों ·
+१३ बुश-द्यु-रोन ·
+१४ काल्व्हादोस ·
+१५ कांतॅल ·
+१६ शारांत ·
+१७ शारांत-मरितीम ·
+१८ शेर ·
+१९ कोरेझ ·
+२-ए कॉर्स-द्यु-सुद ·
+२-बी ऑत-कॉर्स ·
+२१ कोत-द'ओर ·
+२२ कोत-द'आर्मोर ·
+२३ क्रूझ ·
+२४ दोर्दोन्य ·
+२५ दूब ·
+२६ द्रोम ·
+२७ युर ·
+२८ युर-ए-लुआर ·
+२९ फिनिस्तर ·
+३० गार्द ·
+३१ ऑत-गारोन ·
+३२ जेर ·
+३३ जिरोंद ·
+३४ एरॉ ·
+३५ इल-ए-व्हिलेन ·
+३६ एंद्र ·
+३७ एंद्र-ए-लावार ·
+३८ इझेर ·
+३९ श्युरॅ ·
+४० लांदेस ·
+४१ लुआर-ए-शेर ·
+४२ लावार ·
+४३ ऑत-लावार ·
+४४ लावार-अतलांतिक ·
+४५ लुआरे ·
+४६ लॉत ·
+४७ लोत-एत-गारोन ·
+४८ लोझेर ·
+४९ मेन-एत-लावार ·
+५० मांच ·
+५१ मार्न ·
+५२ ऑत-मार्न ·
+५३ मायेन ·
+५४ म्युर्ते-ए-मोझेल ·
+५५ म्युझ ·
+५६ मॉर्बियां ·
+५७ मोझेल ·
+५८ न्येव्र ·
+५९ नोर ·
+६० वाझ ·
+६१ ऑर्न ·
+६२ पा-द-कॅले ·
+६३ पुय-दे-दोम ·
+६४ पिरेने-अतलांतिक ·
+६५ ऑत-पिरेने ·
+६६ पिरेने-ओरिएंताल ·
+६७ बास-ऱ्हिन ·
+६८ ऑत-ऱ्हिन ·
+६९ रोन ·
+७० ऑत-सॉन ·
+७१ सॉन-ए-लावार ·
+७२ सार्त ·
+७३ साव्वा ·
+७४ ऑत-साव्वा ·
+७५ पॅरिस ·
+७६ सीन-मरितीम ·
+७७ सीन-एत-मार्न ·
+७८ इव्हलिन ·
+७९ द्यू-सेव्र ·
+८० सोम ·
+८१ तार्न ·
+८२ तार्न-एत-गारोन ·
+८३ व्हार ·
+८४ व्हॉक्ल्युझ ·
+८५ वांदे ·
+८६ व्हियेन ·
+८७ ऑत-व्हियेन ·
+८८ व्हॉझ ·
+८९ योन ·
+९० तेरितॉर दे बेल्फॉर ·
+९१ एसोन ·
+९२ ऑत-दे-सीन ·
+९३ सीन-सेंत-देनिस ·
+९४ व्हाल-दे-मार्न ·
+९५ व्हाल-द्वाज
+परकीय विभाग:
+९७१ ग्वादेलोप ·
+९७२ मार्टिनिक ·
+९७३ फ्रेंच गयाना ·
+९७४ रेयूनियों ·
+९७६ मायोत
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5413.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5413.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3dd68f125df35c54db1aec8e8b10d134fc506d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5413.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आर्मेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Армя́нская Сове́тская Социалисти́ческая Респу́блика; आर्मेनियन: Հայաստանի Սովետական Սոցիալիստական Հանրապետություն) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली आर्मेनियाचे प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन बोल्शेविकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आर्मेनियाने शरणागती पत्कारली व आर्मेनियाला सोव्हिएत संघामध्ये विलिन करण्यात आले.
+२१ सप्टेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत आर्मेनियाचे आर्मेनिया देशामध्ये रूपांतर झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5419.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5419.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dae6fdaaf370692fd6ea678f749444e89741db50
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5419.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आर्मेनिया फुटबॉल संघ (आर्मेनियन: Հայաստանի ֆուտբոլի ազգային հավաքական; फिफा संकेत: ARM) हा मध्य आशियामधील आर्मेनिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. १९९२ साली सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्मेनिया संघ अस्तित्वात आला.
+युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला आर्मेनिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर आर्मेनिया एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा युरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5456.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5456.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4118fee757b619cc764adb8a595ee593f25ca4dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5456.txt
@@ -0,0 +1 @@
+सातारा शहरातील आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5466.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5466.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34153458b21108d714fe1f1623d5098152711635
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5466.txt
@@ -0,0 +1,5 @@
+गुणक: 32°42′18″N 97°07′22″W / 32.70500°N 97.12278°W / 32.70500; -97.12278
+
+आर्लिंग्टन (इंग्लिश: Arlington) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सातव्या तर अमेरिकेमधील ५०व्या क्रमांकाचे मोठे शहर[१] असून ते डॅलस-फोर्ट वर्थ ह्या महानगराचा भाग आहे. डॅलसच्या ३२ किमी पश्चिमेला व फोर्ट वर्थच्या २० किमी पूर्वेला वसलेल्या आर्लिंग्टन शहराची लोकसंख्या २०१० साली ३.६५ लाख इतकी होती. डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६३.७ लाख इतकी आहे.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5472.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5472.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8cd4ce3c393578e6b75e530d6c655de6dec64470
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5472.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आर्वी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_548.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_548.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79380fc21a5b0567d914bcccfe5f66c1cbde3b0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_548.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ऑगस्ट ८, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
+
+अँड्र्यू जॉन बिकेल हा ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5481.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5481.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4df1ec14f719947f648d07d0331f8136749162bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5481.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आर्व्हाडा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. डेन्व्हर महानगराचा भाग असलेल्या आर्व्हाडाची लोकसंख्या २०१३ च्या अंदाजानुसार १,११,७०७ होती.
+हे शहर जेफरसन आणि ॲडम्स काउंट्यांमध्ये आहे.
+इंटरस्टेट ७० आणि इंटरस्टेट ७६ या महामार्गांचा तिठा आर्व्हाडाच्या हद्दीमध्ये आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5487.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5487.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..18157ce68feedc3917088af7c49f02e1301aebfa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5487.txt
@@ -0,0 +1 @@
+आर्सेनिक (सोमल) (As) (अणुक्रमांक ३३) रासायनिक पदार्थ. विषारी.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5495.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5495.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8663665b032aa77e03783b148f7db412b23cd2af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5495.txt
@@ -0,0 +1,5 @@
+आलमपाटी गाय किंवा आलंबडी गाय (तामिळ:ஆலம்பாடி மாடு) हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान तमिळनाडू राज्यातील आलमपाटी गावातील आहे. सध्या हा गोवंश जवळपास नामशेष झाला असून, याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.[१]
+आलमपाटी हे तामिळनाडू राज्यातील एक छोटेसे एक छोटेसे गाव असून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याच्या सीमारेषेवर आहे. याचे स्थान होगेनक्कल पासून तीन ते चार मैल अंतरावर आहे. या गावाचे नाव येथे आढळणाऱ्या 'आलमपाटी गायीच्या' जातीवरून पडले. हा गोवंश सध्या अत्यंत दुर्मिळ आहे. यांचा मुख आढळ धर्मपुरी जिल्ह्यातील पेन्नागरम, कुरिरी, होगेनक्कल, उट्टमलाई, पेरुमपालाई, एरियुर भागांत तसेच कृष्णगिरी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात देंकनिकोट्टई, नाट्रमपालयम, अनचेट्टी भागात होता.[२]
+या गोवंशाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लांब पाय, उभारलेले रुंद कपाळ आणि मजबूत शिंगे होय. या गोवंशाला चारा अल्प प्रमाणात लागतो. हा गोवंश श्रमिक कामासाठी जसे की बैलगाडी ओढण्यासाठी व नांगरणीसाठी योग्य आहे.[३] राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्थेच्या निकषानुसार हा गोवंश मशागतीच्या म्हणून ओळखला जातो.[४][५]
+तामिळनाडू पशुवैद्यकीय संशोधन विद्यापीठाने 'आलमपाटी पशुवैद्यकीय संशोधन केंद्राची' तपासणी करून तामिळनाडू सरकारला कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक असलेला प्रस्ताव सादर केला आणि या गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची परवानगी मिळवली. यानंतर, ८ ऑक्टोबर २०१८ रोजी तामिळनाडू सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. बैलगाडी शर्यती तसेच जलीकट्टी सारख्या जैव-सांस्कृतिक खेळांवर बंदी आणणे आणि विदेशी संकरित गायींचा अतिरेकी प्रसार यामुळे ही जात नष्ट होत असल्याची तक्रार शेतकरी आणि प्रजनक करत आहेत.[६]
+भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5496.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5496.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c007b8e55862648f6934f9f2d8b84f6e13069f24
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5496.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आलखिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5499.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5499.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59a597e73c4e58286d85ca78299a045dff7d5535
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5499.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आलटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5503.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5503.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3cdfdba650e6233c51112ac62ec797aa58104df3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5503.txt
@@ -0,0 +1 @@
+आलम आरा हा अर्देशीर ईराणी दिग्दर्शित पहिला भारतीय बोलपट आहे. यातील "दे दे खुदा के नाम पर" हे पहिलं गाणं आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5508.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cb575abdd1e5c84f63f457e94dd11acf238ab4fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5508.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आलमडोह हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5512.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5512.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1e2b7d1037a0288e890b445a1b49e9f40055f28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5512.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ आलसुंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_552.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_552.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed0cd6ef8834a5dec4faf92fec764b74c29b04a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_552.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अँडी सॅंडहॅम (६ जुलै, इ.स. १८९० - २० एप्रिल, इ.स. १९८२) हा इंग्लंडकडून १९२१ ते १९३० दरम्यान १४ कसोटी सामन्यांत खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_557.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_557.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52afaca01b4da60f525cd5fc68445f84f3ada366
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_557.txt
@@ -0,0 +1,4 @@
+अँड्र्यू ग्रुएल (जन्म १९८०) एक अमेरिकन शेफ आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आहे, जो ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया येथे आहे. ते फूड नेटवर्कच्या फूड ट्रक फेस ऑफवर न्यायाधीश म्हणून आणि एफवायआय च्या से इट टू माय फेस! चे होस्ट म्हणून दिसले आणि स्लॅपफिशचे संस्थापक आहेत.[१]
+ग्रुएलचा जन्म ब्रिजवॉटर, न्यू जर्सी येथे झाला आणि वाढला आणि १९९८ मध्ये पिंग्री स्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्याने सांगितले की स्वयंपाकाविषयीची त्याची ओढ लहान वयातच सुरू झाली, जेव्हा तो शाळेतून घरी राहण्यासाठी आणि सार्वजनिक-प्रवेशावर कुकिंग शो पाहण्याचा खोटा आजारी होता. दूरदर्शन लेविस्टन, मेन येथील बेट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, त्यांनी परिसरातील लॉबस्टर रेस्टॉरंटमध्ये काम केले. जॉन्सन आणि वेल्स विद्यापीठाच्या पाककला कला महाविद्यालयातून त्यांनी पाककला पदवी प्राप्त केली.[२]
+ग्रुएलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात न्यू जर्सीमधील उत्तम जेवणाचे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि डिनरमध्ये, बोस्टनमधील रिट्झ कार्लटन आणि न्यू लंडन, न्यू हॅम्पशायरमधील जॅक ऑफ न्यू लंडन येथे स्वयंपाकी म्हणून केली. कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच येथील पॅसिफिकच्या एक्वैरियममध्ये नानफा कार्यक्रम असलेल्या सीफूड फॉर द फ्यूचरचे संचालक म्हणून काम करण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये ईस्ट कोस्ट सोडला.[३]
+ग्रुएलने २०१५ मध्ये कुकिंग विथ ग्रुएल नावाचा स्वयंपाकासंबंधी रेडिओ शो होस्ट केला. तो २०१२ मध्ये सुरू झालेल्या कला वर साप्ताहिक द सोकाल रेस्टॉरंट शो सह-होस्ट करतो.[४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5576.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5576.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9eb713c90206cc5f249f383a18d1b8a5b166f1c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5576.txt
@@ -0,0 +1,17 @@
+आलोंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६०० कुटुंबे राहतात. एकूण ३०२९ लोकसंख्येपैकी १५१७ पुरुष तर १५१२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१]
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.
+झाडापोली,साजण, रामपूर, मालवडे, खोस्ते, मोहोखुर्द, मोहोबुद्रुक, कुर्झे, म्हासरोळी, शिळशेत, नाळशेत ही जवळपासची गावे आहेत.आलोंडे ग्रामपंचायतीमध्ये आलोंडे, साजण, आणि झाडापोली ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5583.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5583.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de015054e2090acd04ce4c0414df306424d79c58
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5583.txt
@@ -0,0 +1 @@
+आलोक संजर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5587.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c112ac38a9dc2e5a1239253f83ca1ee8bb3d044
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5587.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आलोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5590.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5590.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da3b48e0713731d8cf135d73c2550a0df2856b40
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5590.txt
@@ -0,0 +1,17 @@
+अलकोहोलिक्स अनॉनिमस ही, स्वतः मद्यापासून दूर राहात इतरांना मद्यासक्तीतुन बाहेर पडण्यास इच्छा असेल तर स्वानुभवातून मदत करण्याच्या हेतूला वाहून घेतलेली मद्यासक्त लोकांची आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारी फेलोशिप आहे. सुधारणेसाठी १२ पायऱ्या (आध्यात्मिक तत्वे ) आचरणात आणणे हा त्यांचा सुधारणेचा कार्यक्रम आहे. अलकोहोलिक्स अनॉनिमस अव्यावसायिक, कोणत्याही धर्म व पंथ वा राजकीय पक्ष यांच्याशी न जोडलेली (संलग्न नसलेली) फेलोशिप आहे व अमेरिका व कॅनडा इथे त्यांचे १५ लक्ष सभासद आहेत व ५ लक्ष इतर १८१ देशात आहेत. ही भारतात पण १९५७ पासून अस्तित्वात आहे. तसेच महारष्ट्रातातील बहुतेक जिल्ह्यात तिच्या सभा चालतात.
+मद्यासक्तीबद्दल, तो एक आजार आहे अशा प्रकारचे स्पष्टीकरण करणाऱ्या मांडणीबद्दल ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) ने अलिप्तता ठेवली आहे पण बऱ्याच ए ए सभासदांनी वैयक्तिक पातळीवर स्वतंत्रपणे प्रचार केल्यामुळे या मांडणीला अधिक स्वीकारले गेले आहे. ही फेलोशिप किती परिणामकारक आहे या बद्दल नुकताच केलेला वैज्ञानिक आढावा असे सांगतो : अशा मद्यासक्त लोकांना ए.ए. मध्ये मदत घेणे हे इतर प्रकारे मदत घेण्यापेक्षा अधिक परिणामकारक ठरते.
+१९३५ साली ए.ए. ची सुरुवात झाली, जेंव्हा नुकताच मद्यमुक्त(सोबर) झालेल्या बिल विल्सनची (बिल डब्ल्यू.), त्याची मद्यमुक्ती टिकावी यासाठी अजून मद्यासक्त मिळावा या धडपडीतून, बॉब स्मिथ(डॉ बॉब) यांच्याशी भेट झाली. बिल १९३४ पासून व डॉ बॉब १९३२ पासून ऑक्सफर्ड समूहाच्या (ख्रिस्ती पुनरुज्जीवनवादी चळवळ) बैठकीत जाऊन तेथील आध्यात्मिक तत्वांची कास धरून स्वतःच्या स्वभावात बदल करण्याचे प्रयत्न करत होतेच. या दोघांनी व त्यांनी दारू पासून दूर राहण्यास मदत केली अशा इतर लोकांनी, ऑक्सफर्ड समुहापासून अलग होत, जवळपास १०० मद्यमुक्त दारुड्यांची मद्यमुक्तीची कहाणी, एका ग्रंथात छापली व त्या पुस्तकाचे "अलकोहोलिक्स अनॉनिमस" असे ठेवले. हा ग्रंथ १९३९ साली प्रसिद्ध झाला व तेच नाव या फेलोशिपला मिळाले. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत ए.ए. चा सुधारणेचा कार्यक्रम दिलेला आहे, ज्याला सुधारणेच्या १२ पायऱ्या असे म्हटले जाते. नंतरच्या आवृत्त्यात फेलोशिपचा, सुरुवातीचा दयाळू बेबंदशाही काळ जाऊन एकता टिकावी या हेतूने अनुभवाने तयार झालेली १२ तत्वे (ज्याला १२ परंपरा म्हटले जाते), पण दिलेली आहेत. ह्या १२ परंपरा १९४६ साली छापल्या गेल्या.
+ए.ए,चा बारा पायऱ्यांचा सुधारणेचा कार्यक्रम : मद्यशक्तीपुढे पराभव मान्य करून आपल्याहून श्रेष्ठ शक्तीच्या मदतीने आत्मसंशोधन करणे, स्वतःचे दोष मान्य करून त्याची कबुली देणे, व्यक्तिमत्वातील हे दोष दूर होण्यास उच्च शक्तीची मदत घेणे, भूतकाळातील चुकांचे परिमार्जन हा त्या सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्यानंतर आपल्यातली सुधारणा टिकवून धरण्यास, वाढवण्यास व इतर मद्यपीडित लोकांना हा सुधारणेचा संदेश विनामूल्य व विनाअट देणे हा या बारा पायऱ्यांच्या कार्यक्रमाचा उर्वरित हिस्सा आहे. परंतु ए.ए.मध्ये कोणतीच गोष्ट बंधनकारक नाही व या बाऱ्या पायऱ्या पण घेतल्याच पाहिजेत असे सांगितले जात नाही व कोणी त्यावर लक्ष ठेवत नाही. "देव" हा शब्द या १२ पायऱ्यांत आहे पण त्याचा अर्थ स्वतःहून उच्च शक्ती किंवा "मला (आम्हाला) उमजलेला देव" लावून त्या अर्थाने बघायची पूर्ण मोकळीक ए.ए.मध्ये आहे.
+अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस च्या १२ परंपरा(रूढी) : ह्या ए.ए. सभासद, समूह आणि इतर ए.ए. सेवासमित्या आणि ए.ए.केंद्रे यांना मार्गदर्शक तत्वे म्ह्णून सुचवली गेलेली आहेत. सभासदत्वासाठी दारू सोडण्याची इच्च्छा, ही एकमेव आवश्यकता आहे असे सांगत या रूढी कट्टरता, अधिकारपदांची उतरंड आणि सार्वजनिक वादविवाद याबद्दल जागरूक करतात. तसेच ए. ए.चा एकमेव हेतू दारू पासून दूर राहण्यास मदत करणे आहे हे पण सांगतात. बदला घेतला जाईल किंवा आज्ञापालन सक्ती केली जाईल असा भाव न आणता या रूढी सार्वजनिक पातळीवर निनांवीपणा राखण्याची निकड दर्शवतात. ए.ए च्या नावाखाली संपत्ती, मालमत्ता व मोठेपणा मिळवण्यापासून दूर राहण्यास या रूढी सभासद व समूह यांना सावध करतात. प्रत्येक ए.ए समूह हा स्वायत्त असतो व परंतु त्याने सभासदांनी दिलेल्या ऐच्छिक अंशदानातूनच स्वतःचा खर्च भागवायचा असतो व बाह्य जगातून मदत मिळाली तर ती नाकारायची असते. इतर कोणत्याही उपक्रमाशी ए.ए. संलग्न होत नाही व कोणाचाही पुरस्कार करत नाही.
+एएची परवानगी घेऊन, नार्कोटिक्स ॲनॉनिमस व गॅम्बलिंग ॲनॉनिमस या व अशा अनेक फेलोशिप्सनी, त्यांच्या विविध आसक्तीतुन मुक्तता व्हावी यासाठी आचरणात आणण्याच्या कार्यक्रमासाठी एए च्या १२ पायऱ्या व १२ परंपरा योग्य तो बदल करून स्वीकारल्या आहेत.
+एक्रोन(ओहिओ प्रांत, अमेरिका) या शहरात बिल विल्सन हे ६ महिने मद्यमुक्त असलेले सभासद व डॉ बॉब यांची मी १९३५ साली भेट झाली. बिल यांनी आपल्याला दारूपुढे का हार न]मानावी लागली व कोणत्या आध्यत्मिक तत्वांच्या आधारे ते ६ महिने मद्यमुक्त आहेत यांचे तपशीलवार अनुभव डॉ बॉब यांच्याजवळ शेअर केले. यानंतर सुमारे १ महिन्यानी म्हणजे १० जून १९३५ साली डॉ बॉब यांनी शेवटचे मद्यपान केले. तो दिवस ए.ए. चा स्थापना दिवस मानला जातो.
+अल्कोहोलिक ॲनॉनिमसची काही घोषवाक्ये - वन डे ऍट अ टाइम (फक्त आजचा दिवस). धिस टू शॅल पास(हेही दिवस जातील). HALT(Hungar, Anger, Loneliness, Tiredness)
+’फक्त आजचा दिवस’ या विधानाने अनेक व्यसनी लोकांची आयुष्ये बदलून गेली. काल होऊन गेलेला, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही.आपल्या हातात आहे, फक्त आज. फक्त आजचा दिवस. त्यातही आत्ताचा क्षण. भूतकाळ आठवला तर केलेल्या कृत्यांचा पश्चात्तापहोतो. गमावलेल्या संधी, गमावलेले आयुष्य़ आठवले की मनस्ताप होतो.आणि याचे पर्यवसान परत व्यसनाकडे वळणे हेच. त्यामुळे भूतकाळाचे ओझे उतरवले की दारुड्याच्या डोक्यावरचे निम्मे ओझे उतरते. आता दारू सोडली तर दारूशिवाय आयुष्य कसे कंठायचे याचे भय मनाचा ताबा घेते. शिवाय व्यसनाच्या काळात केलेल्या कर्जाची चिंता. बायको सोडून गेली असेल तर परत येईल का ही काळजी. अशा अनेक काळज्या जिवाला पोखरत असतात. परत याचा शेवट म्हणजे पिण्याकडे वळणे. तेव्हा भविष्यकाळाची काळजी करायची नाही असे ठरवायचे. कारण भविष्यकाळ आपल्या हातात नाही. म्हणजे आहे तो फक्त आजचा दिवस. आज सकाळी उठल्यावर ठरवायचे की आज मी दारू पिणार नाही.रात्री झोपताना म्हणायचे की चल, एक दिवस पदरात पडला. हवे तर त्यासाठी देवाचे आभार माना. आपल्याला मदत करणाऱ्या सर्वांचे वाटल्यास आभार माना. असे जे करतात त्याची वर्षे कशी पुरी होतात ते त्यांनाच कळत नाही.
+धिस टू शॅल पास : हे घोषवाक्य म्हणजे - तू कितीही दुःखात असशील तरी हेही दिवस जातील. फिर सुबह होगी. रातका महेमॉं है अन्धेरा, किसके रोके रुका है सवेरा.
+HALT : एच म्हणजे हंगर-भूक, ए म्हणजे ॲंगर-राग, एल म्हणजे लोन्लीनेस-एकटेपणा आणि टी म्हणजे टायर्डनेस-थकवा. या चारही गोष्टी परत व्यसनाकडे नेऊ शकतात. त्यामुळे या कटाक्षाने टाळायच्या असतात. आवरी रागाला, कधी राही न भुका, दमू नको जास्त, कधी राही न अकेला. भूक, राग, एकटेपणा आणि थकवा हे चारही दारूकडे नेणारे धोक्याचे सिग्नल आहेत.
+पूर्वी जात होतां त्या दारूच्या गुत्त्यावरून किंवा रेस्टॉरंटवरून त्या विशिष्ट वेळी जाऊसुद्धा नका. केव्हा परत दारूचे व्यसन सुरू होईल, सांगता येणार नाही.
+अल्कोहोलिक ॲनॉनिमससारख्या आणखीही काही संस्था आहेत -
+भारतात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अल्कोहिलिक ॲनॉनिमससारख्या अनेक संस्था आहेत. डॉ अनिल अवचट, डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी स्थापन केलेली मुक्तांगण संस्था ही त्यापैकी एक आहे. मुक्तांगण ही संस्था सुरुवातीची अनेक वर्षे पु.ल. देशपांडे यांच्या पैशाने चालत असे.
+सातारा जिल्ह्याच्या एकूण ११ तालुक्यांपैकी सातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव, खटाव, अश्या ६ तालुक्यात ए.ए.च्या शाखा आहेत. जिल्ह्यातील एकूण समूहांची संख्या ९ असून आठवड्यात ए.ए. च्या एकूण २० बैठकी होतात. जिल्ह्यातील एकूण सभासदांची संख्या १०० ते १२० च्या आसपास आहे. सातारा जिल्ह्यात आंतर समुह किंवा जिल्हा कमिटी नाही.
+नांदेड जिल्ह्याच्या एकूण १६ तालुक्यांपैकी नांदेड, बिलोली, लोहा, नायगाव आणि मुदखेड अश्या ५ तालुक्यात ए.ए.च्या शाखा आहेत. एकूण समूह ७ व एकूण साप्ताहिक सभा १६.
+अख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुका पातळीवर पोहोचलेली ए.ए. म्हणजे चंद्रपूर ए.ए. फेलोशिप होय असे म्हणावे लागेल. १५ पैकी केवळ "जिवती" तालुक्यात अजून ए ए समूह नाहीत. या जिवती तालुक्यात पण येत्या काही महिन्यात ए ए समूह/सभा सुरू होईल.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5643.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5643.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ffd0625c3d5d2dd71c1c60cc16fd5b9e45e4b507
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5643.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अल्बुकर्क ( इ.स. १४५३ - मृत्यू: १६ डिसेंबर, इ.स. १५१५) हा भारतातील पोर्तुगीज वसाहतींचा इ.स. १५०९ ते १५१५ या कालखंडात व्हाइसराॅय होता.
+अल्बुकर्क हा पोर्तुगीज आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. आल्यानंतर त्याने पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा पहिला व्हाइसराॅय अल्मेडा याच्याबरोबर अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा व्हाइसराॅय म्हणून त्याने काम केले.
+अल्बुकर्कने भारतातील जिंकलेल्या प्रदेशात मुलकी प्रशासन व्यवस्था सुरू केली. त्याने त्याच्या ताब्यातील खेड्यांना नागरी सुविधांसंबंधी धोरण राबविण्याचे स्वातंत्र्य दिले. महसूल गोळा करणे आणि फौजदारी खटले चालविण्यासाठी त्याने पोर्तुगीज अधिकारी नेमले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5650.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fb4284f3725bf580f96baf0050ee869262a9aec9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5650.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आल्फ्रेड जर्मन आर्चर (डिसेंबर ६, इ.स. १८७१:रिचमंड, सरे, इंग्लंड - जुलै १५, इ.स. १९३५:सीफर्ड, ससेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5652.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5652.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b6be916da62dbb79283374149c1305b3287b151
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5652.txt
@@ -0,0 +1 @@
+आल्फ्रेड हेन्री सेसिल कूपर (२ सप्टेंबर, १८९३:जोहान्सबर्ग, केप वसाहत - १८ जुलै, १९६३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९१३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5658.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b0641d662c9f82f12836f41bbac5f744588ac9f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5658.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आल्फ्रेड डीकिन ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान होता.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5670.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5670.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9674abe97d47939fe1beb9aaecfe063f287389ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5670.txt
@@ -0,0 +1 @@
+आल्फ्रेड रिचर्ड्स (१४ डिसेंबर, १८६७:दक्षिण आफ्रिका - ९ जानेवारी, १९०४:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया) हा दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5671.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5671.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9674abe97d47939fe1beb9aaecfe063f287389ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5671.txt
@@ -0,0 +1 @@
+आल्फ्रेड रिचर्ड्स (१४ डिसेंबर, १८६७:दक्षिण आफ्रिका - ९ जानेवारी, १९०४:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया) हा दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5684.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5684.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ab5403b61beec6e657ba8a3b2c51e9d856e703e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5684.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आल्फ्रेदो स्त्रॉसनर मात्याउदा (स्पॅनिश: Alfredo Stroessner Matiauda; ३ नोव्हेंबर १९१२ - १६ ऑगस्ट २००६) हा दक्षिण अमेरिकेमधील पेराग्वे देशाचा एक लष्करी अधिकारी व हुकुमशहा होता. १९५४ साली एका लष्करी बंडाद्वारे स्त्रॉसनरने पेराग्वेची सत्ता बळकावली. पुढील ३५ वर्षे पेराग्नेच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या स्त्रॉसनरने त्याच्या कार्यकाळात सर्व राजकीय विरोधकांना डांबून ठेवले व पेराग्वेमधील जनतेच्या मानवी हक्कांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली केली. त्याच्या कट्टर कम्युनिस्ट-विरोधी विचारांमुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरचा स्त्रॉसनरला पाठिंबा होता.
+१९८९ साली आंद्रेस रॉद्रिग्वेझने केलेल्या एका लष्करी बंदामध्ये स्त्रॉसनरला सत्ता सोडावी लागली. त्याने ब्राझीलला पलायन केले व मृत्यूपर्यंत पुढील १७ वर्षे तो ब्राझिलिया येथे वास्तव्यास होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5695.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5d045ac31d8fb55b219bc72f9b582a3c9b0f2d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5695.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आल्बनी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र आल्बनी येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१४,८४८ इतकी होती.[२] आल्बनी काउंटीची रचना १ ऑक्टोबर, १६९१ रोजी झाली. या काउंटीला इंग्लंडचा दुसरा जेम्स (यॉर्क आणि आल्बनीचा ड्यूक) यांचे नाव दिलेले आहे. आल्बनी काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी-ट्रॉय महानगरक्षेत्राचा भाग आहे.
+आय-९० आणि आय-८७ हे महामार्ग आल्बनी काउंटीतून जातात. आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. आल्बनी रेल्वे स्थानकातून रॉचेस्टर, बफेलो, न्यू यॉर्क शहर, रटलँड (व्हरमाँट), बॉस्टन आणि कॅनडातील माँत्रिआल, टोराँटो शहरांना रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5717.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5717.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b00864cd0876d766dea2cdf0ea9780d9130b787
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5717.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आल्बर्ट दुसरा (फ्रेंच: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडोर क्रिस्चियन युजेन मरी, डच: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडूर क्रिस्चियान युजेन मरी, जर्मन: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडोर क्रिस्चियन युजेन मरिया) (जून ६, १९३४ - ) हा बेल्जियमचा राजा आहे.
+बेल्जियमचे राज्यपद संवैधानिक असून त्याच्या हातात सत्ता नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5764.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5764.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b330d0f92bbb471bf3dfecbc65b8c3624bc93b52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5764.txt
@@ -0,0 +1 @@
+आल्बेनिया फुटबॉल संघ (आल्बेनियन: Kombëtarja shqiptare e futbollit) हा बाल्कन प्रदेशामधील आल्बेनिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. युएफाचा सदस्य असलेला आल्बेनिया आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा यूरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5773.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..408161938efebf369fea506cdc49d4634b13072b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5773.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आल्बेर काम्यू (फ्रेंच albɛʁ kamy) (जन्म - ५ नोव्हेंबर, १९१३ मृत्यू - ४ जानेवारी, १९६०) हा एक नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक होता.
+आल्बेर काम्यूचा जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १९१३ रोजी फ्रेंच अल्जिरीयातील मांडोवी (हल्लीचे ड्रीन) येथे झाला. त्याचे वडील ल्युसिए हे गरीब शेतमजूर होते. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला.[१] त्याचे बालपण अतिशय दारिद्र्यात गेले. अर्धवेळ शिक्षण घेऊन त्याने पैसे मिळवण्यासाठी खाजगी शिकवण्या घेतल्या, मीटरालॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये कारकून म्हणून नोकरी केली तसेच मोटारकारचे स्पेअर पार्टही विकले. आल्बेर काम्यूने इ.स. १९३५ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एम.ए. पूर्ण केले. दरम्यान इ.स. १९३४ साली सिमॉ हाई हिच्याशी त्याचा विवाह झाला. पण त्याचे हे वैवाहिक जीवन लौकरच संपुष्टात आले. नंतर इ.स. १९४० साली काम्यूने फ्रान्सिन फॉर या पियानोवादक स्त्रीशी विवाह केला. तिच्यापासून आल्बेरला कॅथरीन आणि जीन या दोन जुळ्या मुली झाल्या.
+आल्बेर काम्यूने फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला होता पण दोनच वर्षात स्वतंत्र विचारसरणीच्या आल्बेरला पक्षातून काढून टाकण्यात आले. इ.स. १९३८ साली त्याने रिपब्लिकन नावाच्या वर्तमानपत्रात राजकीय वार्ताहर म्हणून काम चालू केले. नंतर त्याने कॉम्बॅट या पॅरीसमधल्या एका वर्तमानपत्रात संपादक म्हणूनही काम केले. इ.स. १९४६ साली कॉम्यूनी संपादकपदाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ लेखन करायचे ठरवले. इ.स. १९५७ साली त्याला रिफ्लेक्शन्स ऑन दि गिलोटीन या लेखमालेसाठी साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.[२] ४ जानेवारी, १९६० रोजी आल्बेरचा प्रकाशक मित्र मायकेल गॅलीमर्द याच्या मोटारीमध्ये बसून जाताना मोटार अपघात होऊन काम्यूचे निधन झाले.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5803.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5803.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc8ffdcc5c70272bbf68d913ac8e346e61e29ead
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5803.txt
@@ -0,0 +1 @@
+आल्वाडॉन बेसिल विल्यम्स (२१ नोव्हेंबर, १९४९:जमैका - २५ ऑक्टोबर, २०१५:जॉर्जिया, अमेरिका) हा वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९७९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5812.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5812.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f80db262836be05e14c625144d9e579dcd156240
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5812.txt
@@ -0,0 +1 @@
+आल्व्हारो फर्नांदेझ (स्पॅनिश: Álvaro Fernández; ११ ऑक्टोबर १९८५) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. फर्नांदेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5822.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5822.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc68547fc4e58ca46bd218d5b3822758076c6328
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5822.txt
@@ -0,0 +1,13 @@
+आळंदी (देवाची) हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.[१]महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे.
+संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.
+आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते.[२] या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
+आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पहा.)
+
+चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.[३]
+आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत. मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही.
+स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.
+‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे. यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत. एकूण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन-अलकावति-अलका या नावाने आहे. तर, इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे. हे संतकवी १६ व्या शतकातील असावेत.
+‘ज्ञानलीलामृत’ हा कवी सदाशिव यांनी आळंदी माहात्म्य कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. हे हस्तलिखित आळंदीकरांनी ‘बापरखुमादेवीवरू’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून क्रमश: प्रसिद्धही झाला होता. मात्र तो ग्रंथरूपात आलेला नाही. या ग्रंथाचे संक्षिप्त रूपांतर चित्रशाळा प्रेसने नोव्हेंबर १९६५ मध्ये प्रसिद्ध केले होते.
+एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते. या ग्रंथाची हाताने लिहिलेली नकल प्रत डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे.
+आळंदी मधील धर्मशाळेच वेगळे वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे वारकरी सांप्रदायिक धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या शिकाऊ विद्दार्थी वर्गाला शिक्षणसाठी विनामुल्य सोय करणे होय.
+आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे :-
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5824.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5824.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d1c18cdaeffe571351b80c861039fb0d11c94e7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5824.txt
@@ -0,0 +1,9 @@
+आळंदी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
+
+आळंदी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे.
+
+
+अडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी (कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान (सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी (नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी (मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान (बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू (तान) नदी
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_583.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_583.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..607c0be74c0bcc786f85b2caffb7741983ea5d74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_583.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अँड्रु जेम्स हॉल (३१ जुलै १९७५) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो याआधी साउथ आफ्रिकन क्रिकेट टिमचा सदस्यही होती.(सन १९९९ ते २००७). तो अष्टपैलू खेळाडू आहे. तो तीव्र-मध्यमगती गोलंदाज आहे. तो ओपनिंग खेळाडू म्हणून व शेवटचा खेळाडू म्हणूनही खेळला आहे. तो यापूर्वी १९९५/९६ मध्ये खेळात आला.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_585.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aef6a5b459102cfaac5689001501c8c41025c725
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_585.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 43°34′51″N 7°7′26″E / 43.58083°N 7.12389°E / 43.58083; 7.12389
+
+ॲंतिब (फ्रेंच: Antibes; ऑक्सितान: Antíbol) हे फ्रान्स देशातील प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या आल्प-मरितीम विभागामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील कोत दाझ्युर भागात नीस व कान ह्या शहरांच्या मधे वसले आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5856.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5856.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..daf0a8774021998784bb668defb4ff39a67a5628
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5856.txt
@@ -0,0 +1 @@
+आळेसूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5862.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5862.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa8b27804c5bcd6096a028e1d52533db6c0b2ecb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5862.txt
@@ -0,0 +1,18 @@
+आवंढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
+वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे खानिवळी, पळसईफाटा, रस्त्याने गेल्यानंतर बोरांदे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३४ कुटुंबे राहतात. एकूण ६२९ लोकसंख्येपैकी ३२६ पुरुष तर ३०३ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.२५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.८२ आहे तर स्त्री साक्षरता ६२.०८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.७६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
+पिंपळास, खारिवळीतर्फेकोहोज, आपटी, गोर्हे, सांगे, वासुरीबुद्रुक, बोरांदे, आंबिस्तेखुर्द, आंबिस्तेबुद्रुक, आब्जे, निचोळे ही जवळपासची गावे आहेत.वासुरीबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आवंढे आणि वासुरीबुद्रुक ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5874.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5874.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08d800ab31240048cf4c0b17b8dd41123324b1f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5874.txt
@@ -0,0 +1,18 @@
+आवधणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
+डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आवधणी गावदेवी मंदिरानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
+हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४२ कुटुंबे राहतात. एकूण २१३७ लोकसंख्येपैकी १०२७ पुरुष तर १११० महिला आहेत. गावाची साक्षरता ३६.६६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५२.४० आहे तर स्त्री साक्षरता २१.८३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३७५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.५५ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
+कांदरवाडी,दह्याळे,खाणीव, सोनाळे, विवळवेढे, नवनाथ, गंजाड, चांदवड, रायतळी, शेळटी,पिंपळशेत खुर्द ही जवळपासची गावे आहेत.विवळवेढे सामाहिक ग्रामपंचायतीमध्ये आवधणी, खाणीव, सोनाळे, आणि विवळवेढे ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5876.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5876.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..555981fdc330faa5e1046c2f4da4909e1f7c2ce1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5876.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आवरपिंपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5958.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5958.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eeaeedfb718e5da03e22985b7d0377ad24f74840
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5958.txt
@@ -0,0 +1,7 @@
+आशा खाडिलकर (जन्म : ११ जानेवारी, इ.स. १९५५ - हयात) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीत व भक्तिगीत गायनासाठी प्रसिद्ध आहेत.
+इ.स. १९५५ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे आशाताईंचा जन्म झाला. त्यांनी प्रारंभीचे सांगीतिक शिक्षण कै. श्री. बाळकृष्णबुवा मोहिते यांचेकडून घेतले. लहान वयातच त्यांनी संगीत नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपल्या गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. इ.स. १९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या.
+आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. त्यांनी पं. यशवंतबुवा जोशी, पंडिता पद्मावती शाळिग्राम, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे अशा अनेक संगीताचार्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात.
+आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. 'संगीत आराधना' व 'संगीत कविराज जयदेव' यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.
+जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, 'होली रंग रंगीले', 'सावन - रंग', 'ऋतु-रंग', 'रचनाकार को प्रणाम', सादर केले आहेत.
+इ.स. १९९४पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे 'उत्तुंग सांस्कृतिक परिवार' नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था 'उत्तुंग पुरस्कार' जाहीर करते.
+एच. एम. व्ही., टिप्स यांसारख्या नामवंत ध्वनिमुद्रण कंपन्यांनी आशाताईंच्या शास्त्रीय तसेच भावसंगीत व भक्तिगीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5990.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5990.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3cc70400e89cb043d45a0404e9e923a33c95e6be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_5990.txt
@@ -0,0 +1,6 @@
+आशालता वाबगांवकर (०२ जुलै १९४१ मुंबई[१], २२ सप्टेंबर २०२० सातारा) [२] ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री होत्या. कोरोना १९ या विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले.[३]
+आशालता यांचा जन्म मुंबई येथे ३१ मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. आशालता वाबगांवकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. होत्या.
+‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. गोपीनाथ सावकारांनी आशालता यांची रेवती या भूमिकेसाठी निवड केली.संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.[४]
+त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट बासू चटर्जी यांचा 'अपने पराये'(हिंदी) हा आहे. या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले.याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्या सर्व परिचित झाल्या त्यांच्या अनेक भूमिका विशेषत्वाने लोकांना आवडल्या एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द ही महत्त्वपूर्ण राहिली अशा या कलावंताचा दुर्दैवी अंत होणे हा लोकांना चटका लावणारी गोष्ट ठरली
+मराठी चित्रपटसृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
+छोट्या पडद्यावरील दूरदर्शन मालिकांमध्ये आशालता यांनी भूमिका केल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6015.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6015.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc584c3e17adee966cd9a52f7699cf957e77aee9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6015.txt
@@ -0,0 +1,10 @@
+आशियाई क्रिकेट परिषद आशिया चषक ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा आहे. आशियाई देशांमधील सद्भावना वाढवण्यासाठी आशिया क्रिकेट समितीची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आल्यानंतर सदर स्पर्धा सुरू करण्यात आली. ही स्पर्धा सुरुवातीला दर दोन वर्षांनी होणार होती. आशिया चषक ही क्रिकेटमधील एकमेव महाद्वीपीय चॅम्पियनशिप आहे आणि जिंकणारा संघ आशिया खंडाचा चॅम्पियन बनतो. स्पर्धेचे स्वरूप हे दर २ वर्षांनी एकदिवसीय आणि टी२० असे बदलते.
+पहिला आशिया चषक १९८२ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा येथे आयोजित करण्यात आला होता जेथे परिषदेचे कार्यालय (१९९५ पर्यंत) होते . श्रीलंकेसोबतच्या ताणलेल्या क्रिकेट संबंधांमुळे भारताने १९८६ च्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. भारतासोबतच्या तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने १९९०-९१ च्या स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि त्याच कारणास्तव १९९३ ची स्पर्धा रद्द करण्यात आली. एसीसी ने घोषणा केली की २००९ पासून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाईल.[१] आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना अधिकृत एकदिवसीय सामन्यांचा दर्जा असल्याचा निर्णय आयसीसीने दिला आहे.
+२०१५ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचा आकार कमी केल्यानंतर, आयसीसीने जाहीर केले की २०१६ पासून आशिया चषक स्पर्धा आगामी जागतिक स्पर्धांच्या स्वरूपाच्या आधारावर, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात आळीपाळीने खेळवली जाईल.[२] परिणामी, २०१६ ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपामध्ये खेळवली गेलेली पहिली स्पर्धा होती आणि २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०च्या आधी एक तयारी स्पर्धा म्हणून कार्य करते.
+सात विजेतेपदांसह (सहा एकदिवसीय आणि एक टी-२०) भारत हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. तर सहावेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवून श्रीलंका दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ आहे. श्रीलंकेचा संघ सर्वाधिक १४ वेळा आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला आहे, त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशने प्रत्येकी १३ स्पर्धांमध्ये खेळले आहेत. श्रीलंकेने सर्वात अलीकडील २०२२चा आशिया चषक जिंकला.
+खालील तक्ता मागील आशिया कप एकदिवसीय स्पर्धांमधील संघांच्या कामगिरीचे विहंगावलोकन प्रदान करतो. .[६]
+खालील तक्ता मागील आशिया कप ट्वेंटी२० स्पर्धांमधील संघांच्या कामगिरीचे विहंगावलोकन प्रदान करतो.[७]
+शेवटचे अद्यतन : श्रीलंका वि पाकिस्तान ११ सप्टेंबर २०२२
+टीप:
+प्रत्येक आशिया कपमधील संघांच्या कामगिरीचे विहंगावलोकन:
+भारताकडे सर्वाधिक ७ जेतेपदे आहेत, तर श्रीलंका ६ विजयांसहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6049.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6049.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c3985226a13dfdffc5791a6f4fd4ee7bb89e9e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6049.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आशिष राकेश कपूर.
+ऑगस्ट ५, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6056.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6056.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7777594759e0ceadfb03c536a9c470529840a5e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6056.txt
@@ -0,0 +1 @@
+आशिष जैस्वाल मराठी राजकारणी आहेत. हे रामटेक मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते शिवसेनेकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_606.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_606.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1afa2614f3bb81797c32825fdb9e325e0999e21d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_606.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक फुटबॉल खेळाडू आहे.
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6072.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6072.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f52879d2bf9d96bcac9d58894fb60bfeb0edc6d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6072.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आशुतोष कुंभकोणी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. जून २०१७ मध्ये कुंभकोणी यांची नेमणूक झाली.
+मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक अशा चारजणांना महाधिवक्तापदी नेमले गेले.
+फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती या पदावर झाली. त्यांनी काही महिन्यांतच वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्यावर परत नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा नागपूर येथीलच ज्येष्ठ वकील रोहित देव यांची नियुक्ती झाली. पण त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर आता कुंभकोणी यांची महाभिवक्तेपदी नेमणूक झाली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6083.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6083.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d52d9660e281af1207eedb25235ee6822e5d1393
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6083.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ललिता देसाई ऊर्फ आशू या एक मराठी नाट्य-चित्रपटअभिनेत्री आहेत. त्या दादा कोंडके यांच्या सहकारी असत.
+आशू या आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.
+अत्र्यांच्या ’लग्नाची बेडी'चे अनेक नामवंत कलावंतांच्या संचांत हजारो प्रयोग झाले. त्यातील ’रश्मी' या सिनेनटीच्या भूमिकेला लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य बापूराव मान्यांपासून स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, अश्विनी भावे यांच्याबरोबर आशू यांचाही वाटा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_609.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_609.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c19c662fd9adcaf5fec30a79b5fa0a302a760ce2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_609.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लॉट एअरलाइन्सचे ए.एन. २४
+अँतोनोव्ह ए.एन.-२४ (रशियन:Антонов Ан-24) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.
+अँतोनोव्ह डिझाइन ब्युरो या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९५९पासून सेवारत आहे. यात सहसा ४४ प्रवाशांना बसण्याची सोय असते.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6114.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6114.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20b7a540819c71a3e915f902b80d95040af684c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6114.txt
@@ -0,0 +1,7 @@
+हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन महिना भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याआधी येतो.
+आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात वद्य नवमीला झाला.
+आश्विन महिन्यात हिंदूंचे शारदीय नवरात्र, दसरा हे सण आणि दिवाळीतले नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवस येतात. आश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी, तर कृष्ण एकादशीला रमा एकादशी ही नावे आहेत. द्वादशीला वसू बारस (गोवत्स द्वादशी) आणि त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात.
+आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते. या दिवशी ज्याने अजमेर शहराची स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते.
+आश्विन वद्य चतुर्थीला उत्तर भारतीय स्त्रियांचा करवा चौथ हा सण असतो.
+आश्विन हा भारतीय सरकारी पंचांगानुसारही वर्षातील सातवा महिना आहे. हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6121.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6121.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0cbf83a2f330526209f493405416ef63ca317404
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6121.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आश्विन शुद्ध त्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6183.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c9238c197471c9faf3092478206764f13bb3361
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6183.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आष्टा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
+मोहगाव, सोनेगाव, वडमाजरा, तामसवाडी, जसापूर, भोकरा, नरसाळा, हुडकेश्वर बुद्रुक, बोरखेडी, बोरी, वाडी ही जवळपासची गावे आहेत.आष्टा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6192.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..149ca580b863734c83f174b6579beb7582c40919
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6192.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आष्टी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6195.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6195.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..149ca580b863734c83f174b6579beb7582c40919
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6195.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आष्टी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6199.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6199.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..149ca580b863734c83f174b6579beb7582c40919
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6199.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आष्टी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6235.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6235.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ffb9fa3b2408493d3b7e0488bb83ab2a732c3c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6235.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ आसगणी मोहोल्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6249.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6249.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1cc2152ce063ed44ecdea763d93185d11903a279
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6249.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आसणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6251.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6251.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b5a3823c09b0746c3c20c0ead86cfa188f2dcaa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6251.txt
@@ -0,0 +1,12 @@
+शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. माणसाच्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.कोणत्याही प्रकाराचे आजार होत नाही.
+यातली काही योगासने कुठेही आणि कधीही करता येतात. फक्त तत्पूर्वी ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकणे आवश्यक आहे.
+प्राचीन भारतीय चिकित्सापद्धतीतील योगासने ही अष्टांगयोगातील तिसरी पायरी होय.
+पतंजली ऋषींच्या अष्टांग योगांपैकी एक अंग आसन आहे. योगसूत्रातच आसनाचे वर्णन' स्थिरं सुखम् आसनम्' असे केले आहे. योग साधनेतील आसन अचल व सुखकारक अपेक्षित आहे. ते तसे असण्यासाठी शरीर आधी-व्याधी रहित प्राकृतिक असणे आवश्यक आहे. काही योगासने नियमित केली असता व इतर अंगांचा अभ्यास केला तर आसन सिद्ध होऊ शकते.
+योगासने करताना काही सोपे नियम लक्षात ठेवल्यास, आसने करणे सोपे होईल व कुठलाही दोष उद्भवणार नाही. उलट आसनांमुळे शरीर व्याधी रहित होऊन नैसर्गिक अवस्थेत अधिक कार्यक्षम राहील.
+आसनांचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम जरूर करावा. त्यामुळे स्नायू, मज्जातंतू व हाडांचे सांधे मोकळे होवून हालचाली सुलभ होतील व आसनस्थिती जमण्यास सोपे होईल.
+नवशिक्यांना, बरेच दिवसांच्या अंतराने आसने करणाऱ्याना व पहिल्यांदाच आसने करताना, अंतिम आसनसस्थितीत जास्त वेळ राहता येत नाही, अशांनी आसनस्थिती सोडून सावकाश पूर्वस्थितीत यावे व हेच आसन तीन-चार वेळा करावे. एकदा आसन व्यवस्थित जमू लागल्यानंतर, आसन एकदाच करावे आणि दीर्घ श्वासोच्छ्वास करत अधिक वेळ आसनस्थितीत राहावे.
+कुठलेही आसन करताना, सर्व हालचाली सावकाश कराव्यात. त्यामुळे स्नायू, हाडांचे सांधे व मज्जारज्जूंवर अनावश्यक ताण येणार नाही. आसनांमुळे शरीरात प्राणशक्तीचा संचार व संचय होतो, प्राणवायूचा पुरवठा आवश्यक त्या प्रमाणात अवयवांना होतो व शरीरातील दोष बाहेर पडतात. शरीर नैसर्गिक अवस्थेत येते व दिवसभर कामाला उत्साह वाटतो.
+सकाळी आसने शौच-मुखमार्जन करून अनशापोटी करावीत. संध्याकाळी करायची असल्यास दुपारच्या जेवणानंतर चार-पाच तासाने करावीत. आसने केल्यानंतर अर्धा ते एक तास काही खाऊ अथवा पिऊ नये. वरील नियम पाळल्यास आसने उत्तम जमू लागतील व लाभ निश्चित होईल.
+पद्मासन, वज्रासन, पश्चिमोत्तानासन, अर्धमच्छेंद्रासन, हलासन, पवनमुक्ताआस, भुजंगासन, धनुरासन, ताडासन, वृक्षासन, वगैरे.
+नमस्ते किंवा नमस्कार मुद्रा -
+शून्य मुद्रा -
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6264.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6264.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5999db78d4063c717330af07dbe73c89b2be8993
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6264.txt
@@ -0,0 +1,18 @@
+आसनगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
+डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७३ कुटुंबे राहतात. एकूण १६६६ लोकसंख्येपैकी ८१९ पुरुष तर ८४७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७९.३३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.४५ आहे तर स्त्री साक्षरता ६९.६६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.६१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
+वादडे, ओसरवाडी, ताणाशी, देदाळे, बावडे, आसनगाव, कापशी, साखरे, ऐने, गोवाणे, दाभाळे ही जवळपासची गावे आहेत.आसनगाव ग्रामपंचायतीमध्ये आसनगाव, आसनगाव बुद्रुक,मोठगाव, वादडे ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6287.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6287.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71a6bc1a6b64c96b37905b600d5a1fc962faeb71
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6287.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आसरबारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6288.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6288.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d1fb6da281d98c29cda6654494a25fcf4ddd8934
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6288.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ आसरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6291.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6291.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fc5526a29b9e3e40e2b4eeb072c8fefd7b136a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6291.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6302.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6302.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..535626f9dd473c4ac055ca973774c275e09e668c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6302.txt
@@ -0,0 +1,31 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५३८९३६ असलेले आसवलपार हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६१६.२६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १९० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४२ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा चिंगली येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे.
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा-
+झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.
+नसलेल्या सुविधा -
+उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+मोबाइल फोन सुविधा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6308.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6308.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..345fe777dce976e7c30ea5cb8cccdabf02170a38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6308.txt
@@ -0,0 +1,18 @@
+आसवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
+डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३७ कुटुंबे राहतात. एकूण १८४१ लोकसंख्येपैकी ९५३ पुरुष तर ८८८ महिला आहेत. गावाची साक्षरता ५०.३० टक्के आहे.पुरुष साक्षरता ६०.४३ आहे तर स्त्री साक्षरता ३९.३४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.८२ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
+जुनाडपाडा, पाटीलपाडा, पारसवाडी, वसंतवाडी, गौरवाडी,आशागड, जामशेत, सरावळी, सावटा, चारी तर्फे कोटेबी,आगवण ही जवळपासची गावे आहेत.आसवे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_631.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_631.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5a1dc038549ba1acf1f1819d8924473a8d535ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_631.txt
@@ -0,0 +1 @@
+अँथनी रॉय टोनी मॅकगिबन (२८ ऑगस्ट, १९२४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ६ एप्रिल, २०१०:न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९५१ ते १९५८ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6312.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6312.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a87d460d36ea2171c7db9982eda1a02c47fbaa4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6312.txt
@@ -0,0 +1 @@
+खगोलशास्त्रानुसार आसाचा कल म्हणजे एखाद्या ग्रहाच्या अक्षाने ग्रहाच्या कक्षेवर काढलेल्या काल्पनिक लंबरेषेशी केलेला कोन. किंवा दुसऱ्या शब्दांत, एखाद्या ग्रहाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या पातळीचा ग्रहाच्या विषुववृत्तीय पातळीशी झालेला कोन. ग्रहाऐवजी दुसरी एखादी चांदणी असेल तरी तिच्या आस कलता असू शकतो, आणि तो असाच मोजला जातो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6314.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6314.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7dbd253955a6854f9ede76da16573da48c06bff2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6314.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आसाद वल्ला (५ ऑगस्ट, १९८७:पापुआ न्यू गिनी - हयात) हा पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
+आसाद पापुआ न्यू गिनी संघाचा कर्णधार आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6318.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6318.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1834ea34c9ba98eedc07d6fe835474e298eb3c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6318.txt
@@ -0,0 +1,3 @@
+बर्सापारा क्रिकेट स्टेडियम किंवा डॉ. भूपेन हजारिका मैदान हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.
+हे भारतातील ४९वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. या मैदानाची बांधणी २००४मध्ये सुरू झाली आणि हे १० ऑक्टोबर, २०१७ रोजी खुले झाले. या मैदानाची क्षमता ४०,००० प्रेक्षकांची आहे.
+या मैदानावर १० ऑक्टोबर २०१७ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारत व ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला गेला तर भारत व वेस्ट इंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6342.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83c006c3cdcd61c09f84658a7af985277af9edae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6342.txt
@@ -0,0 +1,13 @@
+आसाराम बापू, जन्म नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी, (एप्रिल १७ इ.स. १९४१ - हयात) हे वर्तमान काळातील एक संत आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात. सप्टेंबर १, इ.स. २०१३ रोजी आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या इंदूर येथील आश्रमातून अटक झाली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
+आसाराम बापू यांचा जन्म भारताच्या सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्यांचा जन्म होत असतांना गावातून एक पाळणेवाला जात होता. तेव्हा त्या पाळणेवाल्याला गावात कुणीतरी संत जन्म घेत असल्याची उपजत प्रेरणा झाली[ संदर्भ हवा ] आणि तो पाळणा घेऊन तेथे दाखल झाला, अशी आख्यायिका आहे. ही अपूर्व घटना पाहून घरातील मंडळींच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे बाळ तीन बहिणींच्या पाठीवर जन्मले होते. त्यांचे नाव ’आसुमल’ ठेवले गेले.
+आसुमल (आसाराम बापू ) यांची आई मेहंगीबा यांनी त्यांना लहानपणापासूनच ध्यान व पूजा करणे शिकविले होते. तेव्हापासून त्यांना ध्यानाची आवड आणि भक्तीची ओढ लागली होती. १९४७ मध्ये हिंदुस्थान देशाचे विभाजन झाले तेव्हा त्यांचे कुटुंब पाकिस्तानमध्ये आपली संपत्ती सोडून भारतात अहमदाबादला आले. त्यांचे शालेय शिक्षण सुरू झाले असले तरी त्यांना शिक्षणात रुची नव्हती, त्यांची खरी ओढ अध्यात्माकडेच होती. शाळेमध्ये मधली सुटी झाल्यावर जेव्हा इतर मुले खेळात मग्न होत, तेव्हा आसुमल ईश्वराचे ध्यान करीत असत. शाळेतदेखील या आसुमलचा हसरा स्वभाव बघून शिक्षक त्यांना ’हसमुखभाई’ म्हणत. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांना आपल्या राहत्या घराला निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सर्व वैभव आणि शालेय शिक्षण तेथेच सुटले.
+जीवनातील संघर्ष सुरू असतांना ते सिद्धपूर येथे नोकरी करण्यासाठी आले. तेथील कृष्णमंदिरात जाऊन ते नित्य ध्यान करीत आणि व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत. नोकरी करीत असताना एक घटना घडली ती अशी - एक दिवस एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली की, "खोट्या खुनाच्या खटल्यात माझी दोन्ही मुले कारागृहात आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे" तेव्हा आसुमल म्हणाले की, "चिंता करू नका. तुमची मुले निर्दोष सुटून घरी येतील." आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले[ संदर्भ हवा ]. आसुमलची ही तथाकथित वाचासिद्धी पाहून जनमानसांवर त्यांचा प्रभाव पडू लागला[ संदर्भ हवा ]. सिद्धपूर येथे तीन वर्षे नोकरी केल्यानंतर ते अहमदाबादला परतले.
+आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा साखरपुडा केला. जेव्हा लग्न करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक झाली.. शेवटी ते भरुच येथे अशोक आश्रमात सापडले. घराण्याच्या अब्रूची आण देऊन त्यांना आदिपूरला आणण्यात आले. तेथे त्यांचे लग्न ’लक्ष्मीदेवी’ यांच्याशी लावून दिले. तरीही आसुमलचे मन ईश्वराशिवाय कुठेच लागत नव्हते. संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करीत असताना एक श्लोक त्यांच्या मनी वसला. ते थेट पत्नीकडे आले आणि तिला समजावले की, "मी आता घर सोडून जात आहे. ईश्वरप्राप्ती करून पुन्हा परत येईन."
+आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी निघाले. केदारनाथ व वृंदावन येथे देवदर्शन करीत असतांना त्यांना नैनीताल येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना लीलाशाह बापू भेटले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला शिष्य म्हणून स्वीकारले. परंतु "ध्यान आणि भजन घरीच करीत जा." असा आदेश दिला.
+गुरूंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री नर्मदा नदीकिनारी ध्यानास्थ बसले होते. कुणीतरी डाकू असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरील अपूर्व तेज पाहून कुणी त्यांना मारण्यास धजावले नाही[ संदर्भ हवा ]. ते उठले आणि चालू लागले.त्यानंतर त्यांच्या आई व पत्नी तेथे दाखल झाल्या. सर्व लोकांनी समजूत काढून आसुमलला त्यांच्याबरोबर धाडले. मात्र, अहमदाबादला जात असतांना मियांगाव येथून पळून ते गुरूंना भेटण्यासाठी मुंबईला आले.
+लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने आश्विन शुद्ध द्बितीया या दिवशी आसुमलला आत्मसाक्षात्कार झाला असे मानले जाते. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून ओळखले जाऊ लागले.
+ऑगस्ट २०१३मध्ये आसारामजी बापूंवर आपल्या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेला. भूतप्रेताच्या तावडीतून तिची सुटका करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केल्याचा दावा आहे.[१][२][३][४][५][६] त्यानंतर आसाराम बापू पोलिसांत हजर न झाल्याने[७] दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा कलम ३४२, ३७६, ५०६ खाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस तसेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस खाली अटक करण्याची तयारी केली.[८] And the advocate that oposes that cruelty is also facing a serious charge like that and any body cant pleases that this a cruel seting against Gurudev. So There is not sharia, There is only true lovers. Thanks to Devkinandnji and team.
+आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.[७] अखेर १ सप्टेंबर २०१५ रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.[५][९] आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.[१०] या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.[११][१२]
+
+देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली. आसाराम बापूंनी केलेल्या बलात्कारादी गुन्ह्यासाठी त्यांना आजन्म कारावास भोगण्यासाठी तुरुंगात डांबले आहे. त्यांचा मुलगा नारायण साई याला अशाच आरोपाखाली सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याच्या चार साथीदारांना प्रत्येकी १०-१० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
+आसाराम बापू यांच्या जीवनावर आऊटलुक नियतकालिकाचे उपसंपादक शोधपत्रकार उशीनर मजुमदार (Ushinor majumdar) यांनी 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट ॲन्ड डाऊनफॉल ऑफ आसाराम बापू' नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. ज्या पुस्तकांचा वास्तविकतेशी काहीच संबंध नाही, खोट्या बातम्यावर आधारीत व फक्त प्रसिद्धीसाठी लेखकाने सदर पुस्तक लिहिल्याचे दिसुन येते
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6362.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6362.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c25a4ade8c66263f2b91138ebe59b9578622e22d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6362.txt
@@ -0,0 +1,14 @@
+१९° २१′ ५४″ N, ७९° १६′ २६.४″ E
+गुणक: 19°21′54″N 79°16′26.4″E / 19.36500°N 79.274000°E / 19.36500; 79.274000
+आसिफाबाद (Asifabad) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे.[२] हे पेद्दवागु नदीच्या काठावर वसलेले आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादच्या उत्तरेस सुमारे ३०९ किलोमीटर (१९२ मैल), रामगुंडमपासून ८६ किलोमीटर (५३ मैल) आणि करीमनगरपासून १४८ किलोमीटर (९२ मैल) अंतरावर आहे. २०१६ मध्ये आदिलाबाद जिल्ह्यापासून कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[३] १९०५ मध्ये, आसिफाबाद जिल्हा म्हणून कोरण्यात आले परंतु नंतर ते आदिलाबाद जिल्ह्यात विलीन करण्यात आले. १९१३ ते १९४१ पर्यंत हे जिल्ह्याचे मुख्यालय होते नंतर १९४१ मध्ये जिल्ह्याचे मुख्यालय हा दर्जा आदिलाबादला देण्यात आला.
+२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ४,९३४ कुटुंबांसह २३,०५९ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ११,५४७ पुरुष आणि ११,५१२ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील २४४७ मुले आहेत, लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९६४ मुली आहे. सरासरी साक्षरता दर ७७.२६% होता.
+७९.३७% लोक हिंदू आणि (१८.५०%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (०.५७%), शीख (०.१२%), बौद्ध (०.६७%), जैन (०.३५%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.४१%) यांचा समावेश होतो.[४]
+तेलुगू ही शहरातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्राशी भौगोलिक जवळीक असल्यामुळे मराठीही मोठ्या प्रमाणावर बोलली आणि समजली जाते. इतर भाषा येथे बोलल्या जातात गोंडी आणि हिंदी.[५]
+आसिफाबाद हे १९°२१′५४″N ७९°१६′२६.४″E वर स्थित आहे. आसिफाबादची सरासरी उंची २१२ मीटर आहे.[६] वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११०३.७ मिलिमीटर (४३.४५ इंच) आहे.[७]
+आसिफाबादपासून १०० किमी अंतरावर असलेला सप्तगुंडला धबधबा, केरामरी घाट, गंगापूर गावातील प्राचीन श्री बालाजी व्यंकटेश्वर स्वामी देवस्थान (आसिफाबादपासून १७ किमी अंतर) ही शहरापासून जवळ असलेली पर्यटन स्थळे आहेत. [८]
+मंदिरे
+उल्लेखनीय लोक
+आसिफाबाद हे शहर आसिफाबाद विधानसभा मतदारसंघात येते. जो आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.
+आसिफाबाद हे तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस डेपोद्वारे तेलंगणातील हैदराबाद, वरंगल, पामुरू, निजामाबाद, वेमुलवाडा, गोदावरीखानी, करीमनगर शहरे आणि आसपासच्या गावांशी जोडलेले आहे.
+जवळचे रेल्वे स्थानक: आसिफाबाद रोड [ASAF] रेल्वे स्थानक जे रेब्बेना येथे आसिफाबादपासून १९ किमी अंतरावर आहे. सिरपूर कागजनगर [SKZR] रेल्वे स्थानक असिफाबादपासून २८ किमी अंतरावर आहे.
+शहरातील शैक्षणिक संस्थांची ही यादी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6374.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6374.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4c0392ce020093d1d5551c4558732ab8e48e047
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6374.txt
@@ -0,0 +1,2 @@
+चन्डी आसू ८ व्या आणि ९ व्या शतकात बांधलेल्या सेन्गी कॉम्प्लेक्सचा हा भाग आहे. हे एक आहे हिंदू मंदिर आहे. हे मॅगेलॅंग रेजेंसी, मध्य जावा येथे आहे. हे मेरपी पर्वत आणि माउंट मर्बाबू ज्वालामुखी यांच्या मध्ये आहे. मुंगकिड ते बोयोलाली या रस्त्याजवळ आहे.
+बाह्य भिंत बांधताना पाया म्हणून अंतर्गत भिंत तयार केली जाते. दोन भिंतींच्या दरम्यान असलेली दोन मीटर जागा खडक आणि मातीने भरली जाए. नंतर वरच्या बाजूने या दोन्ही भंती पक्क्या केल्या जातात. उर्वरित जागा मध्यभागी पुतळा ठेवण्यासाठी सोडण्यात येते. याच्या पश्चिम बाह्य भिंतीवर पायऱ्या तयार केल्या आहेत.[१] या उग्र मांडणीतून मंदिराचा विस्तार आणि योग्य प्रकारे बांधकाम करण्यासाठी पायवाटात नवीन रेषा काढल्या गेल्या. कोन असलेल्या खडकांचा वापर मूळ ब्लॉक्स म्हणून केला गेला आहे. जो एका कोनात सेट केला गेलेला दिसून येतो. मंदिर पूर्ण होण्याच्या जवळपास आल्यावर मोठ्या खडकांना शेवटचे स्थान देण्यात आले होते. मंदिराच्या वरच्या बाजूने खोदकाम सुरू झाले. शेवटी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या फिनिशिंग खडकांचा वापर कधीच केला गेला नव्हता. त्यांचे गायब होण्याचे स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6427.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2049291a119ae83d5a424546a7250863e53cfe8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6427.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अहन गोपीनाथ अचर (३० मार्च, १९९९:सिंगापूर - ) हा सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
+हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6429.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6429.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df72999340ce37292b955e873551eb4322b387b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6429.txt
@@ -0,0 +1 @@
+आहवा हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील एक शहर आहे. हे डांग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_643.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_643.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93d7e4830ff1ce2561e14cd45aaa06d3414d6b19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_643.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑक्टोबर ५, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6438.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6438.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8a90b2b864b4dc28c9d0090e4b9481cc80464cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6438.txt
@@ -0,0 +1 @@
+आहुपे घाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावातून जातो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6457.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e88d0a782739471e67f0dd4a732daee486caf38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6457.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.
+ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ:उंच अशा स्तंभावर एक भलामोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते! ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे- 'सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.' म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6478.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6478.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e85dd136d9098ff69faf155faffec927739a4003
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6478.txt
@@ -0,0 +1,25 @@
+युरोपीय अंतराळ संस्था (European Space Agency (ESA) (इसा)) ही संयुक्त युरोपीयन देशांनी एकत्र येऊन स्थापलेली अंतराळ संशोधन करणारी संस्था आहे.
+ चीन
+ रशिया
+ सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था)
+ अमेरिका
+इसा युरोप
+ भारत
+ इस्राईल
+ जपान
+ युक्रेन
+ आर्जेन्टिना
+ ब्राझील
+ कॅनडा
+ फ्रान्स
+ जर्मनी
+ इंडोनेशिया
+ इराण
+ इटली
+ दक्षिण कोरिया
+ मलेशिया
+ मेक्सिको
+ पाकिस्तान
+ तैवान
+ स्पेन
+ इंग्लंड
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6495.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6495.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..31cf2a473faf39182dab384c15c9696062be4ac2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6495.txt
@@ -0,0 +1 @@
+ अक्षय तृतीया ११३१
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6525.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6525.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..882bf3e1f79bf4e482c4c17c28e5ed64fa2d7912
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6525.txt
@@ -0,0 +1 @@
+इ.स. १९०३ - इ.स. १९०४ - इ.स. १९०५ - इ.स. १९०६ - इ.स. १९०७
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6534.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6534.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b86f51027ceecd0985b49eeff3a3618cff3793f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6534.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इसवी सन १९१२ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.
+१९११ ← आधी
+नंतर → १९१३
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6542.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6542.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f03ddbdff00c8ebcd18ba35b8d4a2cd70144a5f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6542.txt
@@ -0,0 +1 @@
+१९२५ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6570.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6570.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de0ca445ec1233166132010af326e7517f757f8d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6570.txt
@@ -0,0 +1 @@
+१९४६ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6591.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6591.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d1f94880e47c6eb00183ce2c0d8ea4b1aaca94d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6591.txt
@@ -0,0 +1 @@
+१९६६ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6614.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6614.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97c966e99b109d7fcd27e7df093a18257d391110
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6614.txt
@@ -0,0 +1 @@
+खालील यादी इ.स. २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या बॉलीवुड चित्रपटांची यादी आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6660.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6660.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25f3426780c3dbe486272b9eb5cd93b43de51313
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6660.txt
@@ -0,0 +1 @@
+इ.स. २०२२ मध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी येथे दिली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_667.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_667.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e8c723102ff997136aa152c2e1f7ddc147a715b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_667.txt
@@ -0,0 +1 @@
+ॲंथ्रॅक्स हा बॅक्टेरियाजन्य रोग आहे. बॅसिलस ॲंथ्रेसिस प्रकारच्या बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग सहसा जनावरांत आढळतो. अशा जनावरांचे मांस खाल्ल्याने किंवा अशा मांसाच्या संसर्गात आल्याने हा रोग माणसांनाही होऊ शकतो. हा रोग अतिघातक असून बव्हंश रुग्णांचा यात मृत्यू होतो. या जीवाणूंचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6684.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6684.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6684.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6691.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6691.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ff21f61781d0b6501980084286f3ae7354e4e10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6691.txt
@@ -0,0 +1 @@
+इ.स.पू. ७५५ - इ.स.पू. ७५४ - इ.स.पू. ७५३ - इ.स.पू. ७५२ - इ.स.पू. ७५१
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_670.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_670.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9eb3a6ff325414797cb9baca41f57d82812cd1a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_670.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+एंदिरन किंवा एन्दिरण् (रोमन् लिपी: Enthiran/Endhiran, तमिळ्: எந்திரன்) हा २०१०चा एक तमिळ चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत रजनीकांत आणि ऐश्वर्या राय.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6718.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6718.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ccf4b6aea718c926a7d0dcfaca4510fb3502d73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6718.txt
@@ -0,0 +1 @@
+इंगलटन लिबर्ड (२७ एप्रिल, १९६१:त्रिनिदाद - हयात) हा कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा माजी खेळाडू आहे. १९९४च्या आयसीसी चषकमध्ये त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6720.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6720.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84d0391d62028f0ed6dfceb2e5edfee784a4f095
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6720.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ इंगळखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6721.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6721.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7282c5155f43767e781aafad9e570000078252aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6721.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंगळगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6742.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6742.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ea4590a14a7c39aa8366de6ba57d3f0f0c85d8c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6742.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्रज-मराठा युद्ध हे भारतीय उपखंडात मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्रांतावरील हक्कासाठी ही तीन युद्धे होती. ते होते:
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6748.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6748.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8ac04ad4609ecfcac9c7585dee38f44f8a6dd870
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6748.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ हे हैदराबाद, भारत येथे स्थित इंग्रजी आणि परदेशी भाषांसाठीचे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. [१] दक्षिण आशियातील भाषांना समर्पित असे हे एकमेव विद्यापीठ आहे. [२] [३]
+हे विद्यापीठ शिक्षकांचे शिक्षण, साहित्य, भाषाशास्त्र, आंतरविद्याशाखीय आणि सांस्कृतिक अभ्यास या क्षेत्रात अध्ययनाची सोय देते. इथे इंग्रजी आणि अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जपानी, कोरियन, पर्शियन, तुर्की या परदेशी भाषांचा अभ्यास करता येतो. [१]
+विद्यापीठची स्थापना १९५८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी "सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ इंग्लिश" म्हणून केली होती. [४] [५] १९७२ मध्ये जर्मन, रशियन आणि फ्रेंच या तीन प्रमुख परदेशी भाषा जोडून त्याचे नाव "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस" असे ठेवण्यात आले.[४]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6761.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6761.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a90c9f37e35f297b04669270ebe44f8269d8a605
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6761.txt
@@ -0,0 +1 @@
+आंग्ल-तुर्की युद्ध हे ब्रिटिश साम्राज्य व ओस्मानी साम्राज्य यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. यामध्ये ओस्मानी साम्राज्याचा विजय झाला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6769.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6769.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..49bb084c67ebe30e8bf9d6e4e9250bfc12d49e0c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6769.txt
@@ -0,0 +1 @@
+ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेसाठी सराव म्हणून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाने २००९ मध्ये आयर्लंडला भेट दिली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6772.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6772.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05bfcb6eab5db9040c12b59f0ff51ffca4147cde
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6772.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने ८ मे २०१५ रोजी एका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) साठी आयर्लंडला भेट दिली. फेब्रुवारी २०१५ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने पुष्टी केली की सध्याचा इंग्लंड एकदिवसीय कर्णधार, इऑन मॉर्गन याला इंडियन प्रीमियर लीगमधील पूर्वीच्या वचनबद्धतेमुळे सामना गमावण्याची परवानगी देण्यात आली होती.[१] २८ एप्रिल रोजी, जेम्स टेलर प्रथमच मॉर्गनचे स्थान घेणार आहे.[२] इंग्लंडने सुरुवातीला त्यांच्या संघात ११ खेळाडूंची या सामन्यासाठी निवड केली होती,[२] परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी निवडीपासून वंचित राहिल्याने त्यांनी आदिल रशीद आणि मार्क वुड यांना कसोटी संघातून बोलावले होते.
+आयर्लंडच्या डावाच्या १८ षटकांनंतर कोणताही निकाल न लागल्याने सामना रद्द करण्यात आला.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6773.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9eb57c39bf32e083d57564bf1beaf5996b3337ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6773.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लंड क्रिकेट संघ ३ मार्च रोजी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. ही मालिका आयर्लंडच्या जुलै २०१९मध्ये इंग्लंडमधील कसोटी दौऱ्याआधी होईल.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6776.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6776.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56ab51569530abf81cd26aeed285c7907aed9f9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6776.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८१-मार्च १८८२ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ३ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_678.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_678.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..407135d7b28e524f1a57a4b88a18c3e5e35c7b93
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_678.txt
@@ -0,0 +1,5 @@
+अँबर लॉरा हर्ड (२२ एप्रिल, १९८६ - ) ही एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हिने नेव्हर बॅक डाउन (२००८), ड्राइव्ह अँग्री (२०११), द रम डायरी (२०११) आणि अॅक्वामॅन (२०१८) या चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.
+
+DC विस्तारित युनिव्हर्स (DCEU) मधील त्याचा आगामी २०२३ चा सिक्वेल . ती L'Oreal Paris च्या प्रवक्त्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहे. [१] [२] [३]
+हर्डने २०१५ ते २०१७ या काळात अभिनेता जॉनी डेपसोबत लग्न केले होते. त्यांच्या घटस्फोटाने मीडियाचे लक्ष वेधून घेतले जेव्हा हर्डने आरोप केला की डेपने त्यांच्या संपूर्ण नातेसंबंधात गैरवर्तन केले आहे. २०१८ मध्ये, डेपने ब्रिटिश टॅब्लॉइड द सनच्या प्रकाशकांवर बदनामीचा खटला दाखल केला आणि हर्डवर गैरवर्तनाचा आरोप केला. २०२० मध्ये, अध्यक्षीय न्यायाधीशांना असे आढळून आले की डेपने हर्डचा गैरवापर केल्याचा आरोप करणारा छापलेला लेख "बराच खरा" होता. [४] २०१९ च्या सुरुवातीस, डेपने वॉशिंग्टन पोस्टमध्ये लैंगिक आणि घरगुती शोषणावर लिहिलेल्या ऑप-एडसाठी हर्डवर मानहानीचा दावा केला. २०२० मध्ये, हर्डने डेपविरुद्ध काउंटर सूट दाखल केला. चाचणी डेप वि. एप्रिल २०२२ मध्ये व्हर्जिनियामध्ये हर्डची सुरुवात झाली आणि मीडियाची तीव्र तपासणी झाली.
+हर्डचा जन्म ऑस्टिन, टेक्सास येथे पॅट्रिशिया पायगे , इंटरनेट संशोधक (१९५६-२०२०) आणि डेव्हिड क्लिंटन हर्ड (जन्म १९५०) यांच्या घरी झाला, ज्यांच्याकडे एक लहान बांधकाम कंपनी होती. [५] तिला व्हिटनी नावाची एक धाकटी बहीण आहे. [६] हे कुटुंब ऑस्टिनच्या बाहेर राहत होते. [३] हर्डच्या वडिलांनी मोकळ्या वेळेत घोड्यांना प्रशिक्षण दिले आणि ती त्याच्यासोबत घोडेस्वारी, शिकार आणि मासेमारी करत मोठी झाली. [३] तिने सौंदर्य स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला, जरी प्रौढ म्हणून तिने सांगितले की ती यापुढे "ऑब्जेक्टिफिकेशनचे समर्थन" करू शकत नाही. [३] [७] हिर्डची वाढ कॅथोलिक म्हणून झाली होती पण तिच्या जिवलग मित्राचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिने सोळाव्या वर्षी नास्तिक म्हणून ओळखण्यास सुरुवात केली. [७] पुढच्या वर्षी, हर्डने सांगितले की तिला "पुराणमतवादी, देव-भीती" टेक्सासमध्ये यापुढे आरामदायक वाटत नाही [३] आणि लॉस एंजेलिसमध्ये अभिनय कारकीर्द करण्यासाठी तिने कॅथोलिक हायस्कूल सोडले. [५] [६] तिने अखेरीस गृह-अभ्यास अभ्यासक्रमाद्वारे डिप्लोमा मिळवला. [७]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6791.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6791.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..942456bf8cc0724c2768c0d14176505ec8536d64
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6791.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचे नियोजित केले.[१] मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[२]
+पहिल्या दोन सामन्यांत विजयी मिळवत इंग्लंडने टी२० मालिका खिशात घातली. सामना पावसामुळे अखेरचा टी२० सामन्यात इंग्लडचा डाव १२ षटकांचा करण्यात आला परंतु नंतर सामना रद्द केला गेला. [३]
+इंग्लंडने टायमल मिल्स, रिचर्ड ग्लीसन आणि लियाम डॉसन यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली.[६] ज्या दिवशी संघाची घोषणा झाली त्याच दिवशी, गोल्फ खेळताना पाय संभावत: मोडल्याने जॉनी बेरस्टोला स्पर्धेबाहेर जावे आले.[७][८] ७ सप्टेंबर रोजी, बेअरस्टोच्या जागी ॲलेक्स हेल्सला संघात स्थान देण्यात आले.[९][१०] ६ ऑक्टोबर रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि पहिल्या आणि शेवटच्या दोन टी२० मध्ये विश्वचषकापूर्वीच्या संघात फेरबदल करण्याची त्यांची योजना होती.[११] ग्लेन मॅक्सवेलला एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी पाय मोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघातून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी शॉन ॲबॉटची निवड करण्यात आली.[१२]
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6795.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6795.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c35766b807845ea192e1aeacf3371b022b2f9e86
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6795.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २००४ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा चार सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी केला होता, दोन सामने हरारे येथे आणि दोन बुलावायो येथे. चारही सामने इंग्लंडने जिंकले. परदेशी पत्रकारांना ही मालिका कव्हर करण्यावर बंदी घालण्यात आली होती,[१] पण झिम्बाब्वे सरकारने २५ नोव्हेंबर रोजी काहींची बंदी उठवली;[२] तथापि, पत्रकारांना मान्यता मिळण्यास झालेल्या या विलंबामुळे २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाच नियोजित एकदिवसीय सामन्यांपैकी पहिला सामना रद्द करण्यात आला.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6798.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6798.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7a50aec422f248d321497671057a8ef4b8cfde59
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6798.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १८९६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6800.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6800.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70d5cd8cfe11225f6b827c48a5fd04190fdf0ca2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6800.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९०६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य इंग्लंड संघाचा दारुण पराभव करत पहिली वहिली कसोटी जिंकली आणि पहिला कसोटी मालिका विजय जिंकत विक्रम नोंदवला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6835.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6835.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66ab099c52cc01a057b19bd75abc014eb21f9c20
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6835.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च २००८ दरम्यान तीन कसोटी सामने, ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6839.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30c16e124aafe0215c3674c04e21b18d7c59693b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6839.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९३० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.
+याच वेळेस फ्रेडी कॅल्थोर्प याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6874.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6874.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6d5daade5007e919e8adb5a99138c194a67b5af4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6874.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९५५ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6880.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6880.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..74e9767f7f3c4b7af62bca980c2cc784afaa9e78
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6880.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6898.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ce57f849566b40d10a3a585c666edd72984e3b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6898.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते डिसेंबर २००५ या कालावधीत पाकिस्तानचा दौरा केला होता. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला फॉर्म कायम ठेवण्याचा आणि २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत विजय मिळवण्याचा इंग्लंडचा विचार होता, पण त्यांना नशिबाची तीव्र उलटसुलट झळ बसली आणि कसोटी मालिका २-० ने पाकिस्तानकडून गमावली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिकाही ३-२ ने जिंकली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6907.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6907.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4926c1d7b1197a4dd344a21c5cc46b35ff730996
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6907.txt
@@ -0,0 +1,15 @@
+इंग्लंड क्रिकेट संघ ऑक्टोबर २०१६ मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर तीन एकदिवसीय, दोन कसोटी आणि तीन सराव सामने खेळण्यासाठी आला होता.[१][२][३]
+दौरा सुरू होण्याच्या अवघ्या चार महिन्यांआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संघामधील खेळाडूंकडून सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली गेली, त्याचे पर्यावसन दोन खेळाडूंनी दौऱ्यामधून अंग काढून घेण्यात (ज्यामध्ये मर्यादित षटकांचा कर्णधार आयॉन मॉर्गन आणि सलामीवीर ॲलेक्स हेल्सचा समावेश होता) झाले.
+इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या कसोटीमध्ये २२ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागलेल्या बांगलादेश संघाने दुसरी कसोटी १०८ धावांनी जिंकली आणि त्यांचा इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी विजय नोंदवून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.[४] बांगलादेशचा कर्णधार, मुशफिकुर रहिम म्हणाला, "बांगलादेश क्रिकेटसाठी हा एक खूपच मोठा क्षण आहे".[५] पराभवाच्या उत्तरादाखल इंग्लंडचा कर्णधार अलास्टेर कुक म्हणाला "मला हे बोलणं सोपं नाहीये, पण बांगलादेश क्रिकेट साठी हा एक चांगला विजय आहे".[५]
+जुलै २०१६ रोजी ढाक्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) ने सांगितले की आगामी दौऱ्यासाठी ते बांगलादेश सरकारचा सल्ल्यानुसार निर्णय घेतील.[६][७] उत्तरादाखल बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी)चे अध्यक्ष नाझमुल हसन म्हणाले की, "इंग्लंडचा संघ तीन महिन्यांनंतर येणार आहे, तोपर्यंत बांगलादेशच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल".[८] इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार आयॉन मॉर्गन म्हणाला की हल्ल्यांमुळे इंग्लंडच्या संघाच्या सुरक्षेबाबत "मोठे चिंता" आहे.[९][१०] त्यानंतर इंग्लंडने बांगलादेश दौरा रद्द केल्यास, तटस्थ ठिकाणी सामने खेळण्याविषयीची शक्यता बीसीबीने फेटाळून लावली.[११] बांग्लादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा म्हणाला की दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होण्याबाबत तो "आशावादी" आहे.[१२] बांगलादेशचे क्षेत्ररक्षणाचे झिंम्बाब्वियन प्रशिक्षक रिचर्ड हाल्साल म्हणाले की, त्यांना बांगलादेशमध्ये काम करण्यास सुरक्षित वाटते आणि इंग्लंडच्या आगमनाबाबत त्यांना आशा आहे.[१३]
+ऑगस्ट महिन्यात इसीबीने मीरपूर, चट्टग्राम आणि फतुल्ला येथे सुरक्षा निरिक्षणासाठी एक पथक पाठवले.[१४] निरक्षणानंतर, इसीबीने दौरा नियोजन केल्यानुसार पार पडेल असे जाहीर केले.[१५][१६] दौरा नियोजित वेळेनुसार होणार याची पुष्टी मिळाल्यानंतर इंग्लंडचे क्रिकेट संचालक, अँड्रु स्ट्रॉस, म्हणाले बांगलादेशचा दौरा करणे १००% सुरक्षित आहे.[१७] बीसीबी अध्यक्ष, नाझमुल हसन, म्हणाले की बीसीबी खेळाडूंच्या कुटूंबातील सदस्य, पत्रकार आणि इंग्लंडचे चाहते या सर्वांना सुरक्षा पुरवेल.[१८]
+काही खेळाडूंनी त्यांचा सहभाग पक्का करण्याआधी सुरक्षा मापदंडाबाबत मतप्रदर्शन केले[१९][२०][२१] परंतु मोईन अली हा इंग्लंडचा पहिला खेळाडू होता ज्याने स्वतःचा सहभाग निश्चित केला, तो म्हणाला "जर निवड झाली, तर मी नक्की जाईन".[२२] अँड्रु स्ट्रॉसने खेळाडूंना त्यांचा सहभाग निश्चित करण्याबाबत १० सप्टेंबर २०१६ची मुदत दिली [२३] आणि ११ सप्टेंबर रोजी इसीबीने घोषित केले की ॲलेक्स हेल्स आणि मॉर्गन दोघांनी दौऱ्यासाठी नकार दिला आहे.[२४] बांगलादेशचे पाठिराखे बार्मी आर्मीने मत मांडले की चाहत्यांनी बांगलादेशला जाण्यात "खूप जास्त धोका" आहे.[२५][२६]
+मॉर्गनच्या गैरहजेरीत एकदिवसीय मालिकेसाठी जोस बटलरची कर्णधारपदी निवड करण्यात आली.[२७][२८] बटलर म्हणाला की मॉर्गन हाच आमचा "सर्वस्वी कर्णधार" राहिल आणि त्याच्या बांगलादेश दौऱ्याचर न येण्याच्या निर्णयामुळे "ड्रेसिंग रुम मध्ये फुट पडणार नाही".[२९] नोव्हेंबर महिन्यातील भारताच्या दौऱ्यावर मॉर्गन त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदावर रुजू होईल असी अपेक्षा आहे.[३०] एकदिवसीय मालिकेआधी बांगलादेश आर्मीने खेळाडूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक सुरक्षा प्रात्यक्षिक करून पाहिले.[३१][३२]
+
+
+
+
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6910.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6910.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2321476944037b9840b532d3e57e186776fc7561
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6910.txt
@@ -0,0 +1,5 @@
+इसवी सन १९६१ ते १९६२ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने भारत, सिलोन आणि पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध ३ कसोटी सामने खेळवले गेले. इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी खेळण्याकरता पहिल्यांदाच दौरा केला. तसेच इंग्लंडने सिलोनविरुद्ध एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.
+ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानशी एक कसोटी सामना खेळून झाल्यावर इंग्लंड क्रिकेट संघ नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामन्यांसोबतच भारतीय क्रिकेट संघाबरोबर इंग्लंडने नोव्हेंबर १९६१ ते जानेवारी १९६२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळले. कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ लगेचच पाकिस्तान बरोबर उरलेले २ कसोटी खेळण्यासाठी ढाकाला रवाना झाला.
+
+इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानबरोबर एक कसोटी खेळली ज्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंड ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात गेला. तिथून जानेवारी १९६२ मध्ये राहिलेल्या २ कसोट्या खेळण्यास इंग्लंड संघ पाकिस्तानात परतला. उर्वरीत २ कसोट्या अनिर्णित सुटल्या. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6931.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6931.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e10ec7b0fef77a36952cae88ddf351c03f237f1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6931.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडीजने प्रथमच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6935.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6935.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98f151f363fb12552be987c803cb58eb4c290e2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6935.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९८१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. एकदिवसीय मालिका देखील वेस्ट इंडीजने २-० ने जिंकली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6956.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6956.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..44171e4f2bb2bb6712dd7e315bb878193bd3b213
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6956.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6972.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa3e29b86d7c693b021705645c70c0c87e15cc9d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6972.txt
@@ -0,0 +1 @@
+श्रीलंकेने ३ कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली आणि ४ मर्यादित षटकांचे सामने जिंकले, त्यापैकी एक जंगलातील बंगल होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6988.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4887e2efb301ed53f72cb3790836bcb0c588ef2c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_6988.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी मलेशियााचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_702.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_702.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..45d5c074c478dd75198147cdaef6b558c3917e76
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_702.txt
@@ -0,0 +1 @@
+अंकलेश्वर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भरुच जिल्ह्यात आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7026.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7026.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cd80ad09fcb935feb8657e722f2737be96627c45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7026.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने ११ ते २८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. पहिले तीन सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7055.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7055.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..015715f3b1b73dc03760dedced262ab98a7365a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7055.txt
@@ -0,0 +1,6 @@
+इंग्लंड महिला क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याकरिता भारतचा दौरा करणार आहे. सदर दौरा महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसणार आहे. तर २०२१ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी खेळाडूंचा सराव व्हावा याकरता होणार आहे.\
+मालिकेपुर्वी इंग्लंड संघ भारत 'अ' संघाविरुद्ध एक सराव सामना खेळेल.
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7062.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e65ae3afb63513426863d63676d5aa1d29eb1154
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7062.txt
@@ -0,0 +1 @@
+इंग्लंड महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला. ते पहिल्यांदा २०१३-१४ वेस्ट इंडीज महिला टी२०आ तिरंगी मालिकेत, वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड विरुद्ध खेळले, जे वेस्ट इंडीजने जिंकले होते. त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळून मालिका २-० ने जिंकली.[१][२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7064.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7064.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e280597fdc40bffd32dcd3ff888ff7ada1b24bad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7064.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लंड महिला क्रिकेट संघ सध्या डिसेंबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर आहे.[१] महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग बनले.[२]
+ॲलिस कॅप्सीला पहिल्या एकदिवसीय सामान्यदरम्यान गळपट्टीचे हाड तुटल्यामुळे उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आले.[७] त्यामुळे मैया बुशिए आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स यांचा इंग्लडच्या टी२० संघात समावेश करण्यात आला.[८] तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी किशोना नाइटचा दुखापतग्रस्त करिष्मा रामहॅराकच्या जागी वेस्ट इंडीजच्या संघात समावेश कारणात आला.[९] टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी, फ्रेया केम्पला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या संघाबाहेर जावे लागले.[१०] नंतर असे जाहीर करण्यात आले की केम्पला तिच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे, ज्यामुळे तिला 2023 ICC महिला T20 विश्वचषक मधून सुद्धा बाहेर पडावे लागले.[११]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7085.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7085.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eee7878509dea514de590c096d516b331b9d1387
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7085.txt
@@ -0,0 +1 @@
+चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7093.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7093.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..94471d5e7e0f77d48b91ebf79097b21b3ef4f194
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7093.txt
@@ -0,0 +1,2 @@
+जॉर्ज दुसरा (जॉर्ज ऑगस्टस; इंग्लिश: George II of Great Britain; नोव्हेंबर १०, इ.स. १६८३ - ऑक्टोबर २५, इ.स. १७६०) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7099.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7099.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e72c197947791a7b204ce2a2fd343b059abb4b93
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7099.txt
@@ -0,0 +1,3 @@
+एडवर्ड पहिला (जून १७, इ.स. १२३९ - जुलै ७, इ.स. १३०७) हा इ.स. १२७२ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. हा हेन्री तिसरा व प्रोव्हेन्सच्या एलिनोरचा पहिला मुलगा होता.
+इ.स. १२५९मध्ये हेन्री विरुद्ध झालेल्या उठावास त्याने साथ दिली परंतु त्यानंतर तो आपल्या वडिलांच्या बाजूने अखेरपर्यंत राहिला.
+त्याने वेल्स व स्कॉटलंड जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_71.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_71.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e774712fdd1d0e1a028ac88f6377ba185a4fbf92
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_71.txt
@@ -0,0 +1,9 @@
+{{माहितीचौकट पदाधिकारी
+जन्म_तारीख=१८ मार्च १९३६ (1936-03-18)
+|मृत्युदिनांक=
+११ नोव्हेंबर, २०२१ (वय ८५)
+|party=नॅशनल पार्टी (१९७२-१९९७)
+|पार्टी=एनएनपी (१९९७-२००५)
+}}
+फ्रेडरिक विलेम डी क्लर्क ( /də ˈklɜːrk, də ˈklɛərk/ Afrikaans: [ˈfriədərək ˈvələm də ˈklɛrk] ; १८ मार्च, १९३६ - ११ नोव्हेंबर, २०२१) हे दक्षिण आफ्रिकेचे सातवे व अखेरचे राजकीय राष्ट्राध्यक्ष होते. हे १९८९ ते १९९४ दरम्यान सत्तेवर होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद अधिकृतरीत्या संपुष्टात आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १९९४ ते १९९६ दरम्यान डि क्लर्क नेल्सन मंडेलाय यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष पदावर होते. वर्णद्वेष व्यवस्था मोडीत काढून आणि सार्वत्रिक मताधिकाराने निवडलेल्या सरकारमध्ये ते सहभागी झाले. हे वैचारिकदृष्ट्या एक पुराणमतवादी आणि आर्थिक उदारमतवादी होते. त्यांनी १९८९ ते १९९७ पर्यंत नॅशनल पार्टी (NP) चे नेतृत्त्व केले.
+3 डिसेंबर 2001 रोजी, मेरीके डी क्लार्कला तिच्या केप टाउन फ्लॅटमध्ये चाकूने वार करून गळा दाबून ठार मारण्यात आले. नोबेल पारितोषिक प्रतिष्ठानच्या 100 वर्षांच्या वर्धापन दिनानिमित्त स्टॉकहोम, स्वीडन येथे थोडक्यात भेट देणारे डी क्लार्क आपल्या मृत माजी पत्नीवर शोक व्यक्त करण्यासाठी लगेच परतले. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष थाबो म्बेकी आणि विनी मंडेला यांनी या अत्याचाराचा तीव्र निषेध केला होता, ज्यांनी मेरीके डी क्लर्कच्या बाजूने उघडपणे बोलले होते. [१] 6 डिसेंबर रोजी 21 वर्षीय सुरक्षा रक्षक लुयांडा म्बोनिस्वा याला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. 15 मे 2003 रोजी, त्याला हत्येसाठी दोन जन्मठेपेची शिक्षा, तसेच मेरीके डी क्लर्कच्या अपार्टमेंटमध्ये घुसल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा झाली. [२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_711.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_711.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7324620ee6d42323cb93105d76d1e48d8d1973a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_711.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+उनकॉम्पाग्रे पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३२१ फूट उंची असलेले हे शिखर कॉलोराडोतील ६व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
+कॅसल पीक • ग्रेझ पीक • माउंट अँटेरो • टोरीझ पीक • क्वांडारी पीक • माउंट एव्हान्स • लाँग्स पीक • माउंट विल्सन
+माउंट शाव्हानो • माउंट प्रिन्सटन • माउंट बेलफोर्ड • क्रेस्टोन नीडल • माउंट येल • माउंट ब्रॉस • किट कार्सन पीक • मरून पीक • टॅबेग्वाश पीक
+माउंट ऑक्सफर्ड • माउंट स्नेफेल्स • माउंट डेमोक्रॅट • कॅपिटोल पीक • पाइक्स पीक • स्नोमास माउंटन • माउंट इओलस
+विंडम पीक • चॅलेंजर पॉइंट • माउंट कोलंबिया • मिसूरी माउंटन • हम्बोल्ट पीक • माउंट बीयेरश्टाट • सनलाइट पीक
+हँडीस पीक • कुलेब्रा पीक • एलिंगवूड पॉइंट • माउंट लिंडसे • लिटल बेर पीक • माउंट शेर्मान • रेडक्लाउड पीक • पिरॅमिड पीक • विल्सन पीक
+सान लुइस पीक • वेटरहॉर्न पीक • माउंट ऑफ द होली क्रॉस • ह्युरॉन पीक • सनशाइन पीक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7111.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7111.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6dbf2239de2fe97e454d62d454bf3afedac8b938
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7111.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एडवर्ड सातवा (जन्मनाव: आल्बर्ट एडवर्ड; नोव्हेंबर ९, इ.स. १८४१ - मे ६, इ.स. १९१०) हा युनायटेड किंग्डमचा राजा आणि भारताचा सम्राट होता.
+याने भारतासह ब्रिटिशधार्जिण्या प्रदेशांवर जानेवारी २२, इ.स. १९०१ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7127.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7127.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c82bff2835429a235c344423680663141165b16c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7127.txt
@@ -0,0 +1 @@
+हि इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. इंग्लंड महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7137.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7137.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96796de9c4352f717ee603080fd6b0209c3343c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7137.txt
@@ -0,0 +1 @@
+संघानुसार विजेतेपद (%)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_715.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae97f19d20a2b80e208252533604c30469a5aa77
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_715.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अंकीय संदेशवहन (अन्य नामभेद: अंकिकी संदेशवहन ; इंग्लिश: Digital signal, डिजिटल सिग्नल ;) ही इलेक्ट्रॉनिक संदेशवहनातील आधुनिक पद्धत आहे. अनुरूप संदेशवहन पद्धतीमध्ये पाठवायचा संदेश वाहक (carrier) सूक्ष्म लहरींवर आरूढ करून पाठवला जातो. या सूक्ष्म वाहक लहरी जेव्हा प्रक्षेपित केल्या जातात तेंव्हा त्यांत कधीकधी नैसर्गिक विद्युत चुंबकीय प्रदूषणामुळे बदल होतात. त्यामुळे संदेशग्राहकाने ग्रहण केलेल्या संदेशातून वाहक लहरी वेगळ्या केल्यावर मिळणारा संदेश हा मूळ संदेशपेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. या दोषावर मात करण्यासाठी अंकिक पद्धातीचा विकास करण्यात आला. या पद्धतीमध्ये मूळ संदेशाचे नायक्विस्ट सिद्धान्ताप्रमाणे ठरावीक अंतराने नमुने घेतले जातात आणि प्रत्येक नमुन्याचे मूल्यांक प्रक्षेपित केले जातात. हे मूल्यांक द्विमान पद्धतीत असतात. ग्राहक हा अशा रितीने प्रक्षेपित केलेला संदेश ग्रहण करतो आणि मूळ संदेशाच्या मूल्यांकाधारे पूर्ववत बनवतो. अशा प्रकारे, अंकिकी संदेशवहनात मूळ संदेश जसाच्या तसा न पाठविता, केवळ संदेशाच्या ठरावीक अंतराच्या नमुन्यांचे मूल्यांक प्रक्षेपित केल्यामुळे मूळ संदेशाचा दर्जा नायक्विस्ट सिद्धान्तामुळे जसाच्या तसा राखला जातो.
+ठळक मजकूर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7156.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7156.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b96a9852c5efc3fb916eb1dcd26c708670e09552
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7156.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंग्लिश खाडी (इंग्लिश: English Channel, फ्रेंच: ला मांचे) हा इंग्लंड व फ्रान्स ह्या देशांना वेगळा करणारा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. इंग्लिश खाडी उत्तरी समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते. इंग्लिश खाडीची लांबी ५६० किमी तर रुंदी २४० किमी ते ३४ किमी एवढी आहे. ह्या खाडीचा सर्वात अरुंद भाग (३४ किमी) डोव्हरची सामुद्रधुनी ह्या नावाने ओळखला जातो.
+इंग्लिश खाडीतील पाणी उथळ व शांत आहे व सर्वसाधारणपणे बिनाधोक्याचे मानले जाते. ह्या कारणास्तव आजवर ही खाडी पोहुन पार करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झाले आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7176.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7176.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9148f6070678d165d85a5cb44851293f50aa831c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7176.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंचॉन मुनहाक स्टेडियम (कोरियन: 인천문학경기장; जुने नाव: इंचॉन विश्वचषक स्टेडियम) हे दक्षिण कोरिया देशाच्या इंचॉन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५०,२५६ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००२ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7203.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7203.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6437b1491b553099d43ed392a669de31362ecb1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7203.txt
@@ -0,0 +1 @@
+इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स तथा आय.एस.आय. ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांत या संस्थेचा हात होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7215.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7215.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..658f4ddf393d0168dbcae499fddc693fc1fad479
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7215.txt
@@ -0,0 +1,23 @@
+क्रिकेट स्पर्धा
+आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजीत क्रिकेट स्पर्धा आय.सी.सी. आंतरखंडीय चषकचा मुख्य उद्देश असोसिएट संघाना प्रथम श्रेणी सामण्यांचा सराव देणे आहे व त्यांना कसोटी पात्रते पर्यंत पोहंचवणे आहे. भविष्यात ही स्पर्धा दोन विभागात खेळवली जाण्याची शक्यता आहे.
+सर्व प्रथम ही स्पर्धा २००४ मध्ये खेळवण्यात आली. संयुक्त अरब अमिरात मध्ये झालेल्या ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्कॉटलंड ने कॅनडाचा एक डाव व ८४ धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली.
+संघ रचना खालील प्रमाने होती.
+ केन्या
+ नामिबियन
+
+ युगांडा
+ बर्म्युडा
+ कॅनडा
+ अमेरिका
+ मलेशिया
+
+ नेपाळ
+
+ संयुक्त अरब अमिरात
+ नेदरलँड्स
+ आयर्लंड
+ स्कॉटलंड
+प्रत्येक गटातील प्रथम संघ उपान्त्य फेरीत खेळला. उपान्त्य फेरीत कॅनडा, स्कॉटलंड , केन्या व संयुक्त अरब अमिरात हे संघ खेळले.
+(सा - सामने, वि-विजय, अणि-अणिर्नीत, हा-हार, गु-गुण)
+Key: स्प/स्पवि=स्पर्धा सहभाग/विजय, सा=सामने, वि/हा/अनि=विजय/हार/अनिर्णित, वि%=विजय सरासरी, अनिर्णित सामना अर्धा विजय.
+साचा:इंटरकॉंटीनेंटल चषक
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7237.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c69163c35f98193bb93b49174f08397f1cec9fcf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7237.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+इंटरनेट एक्सप्लोरर १० (इंग्लिश: Internet Explorer 10) हा मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्सप्लोरर ह्या आंतरजाल न्याहाळकाची नवीन आवृत्ती आहे. मायक्रोसॉफ्टने हा न्याहाळक १२ एप्रिल २०११ रोजी खुला केला. हे सॉफ्टवेर केवळ विंडोज ७ व त्या नंतरच्या कार्यवाही प्रणाली असणाऱ्या संगणकांवर चालेल.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7243.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7243.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9448bb807b97382db2e41da9ed984937fbf89eb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7243.txt
@@ -0,0 +1,7 @@
+इंटरनेटद्वारे प्रसार होणाऱ्या निरर्थक, विनोदी किंवा सांस्कृतिक अशा संकल्पनेला इंटरनेट मीम[१] म्हणतात. हा शब्द मिम्स या संकल्पनेवर आधारलेला आहे. मिम्स ही संकल्पना मात्र या शब्दापर्यंत सीमित नसून बरीच व्यापक आहे. सर्वसाधारणतः एखाद्या मिमेत व्यक्ती, कंपनी, उत्पादन इत्यादींचा त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रचार केला जातो. उदाहरणासाठी “व्हॅनिटी साईट्स” ही मीम जगातील पहिला मिमांपैकी एक आहे. इंटरनेट मिमचे स्वरूप हे छायाचित्र, लहान चलचित्र(व्हिडिओ) किंवा त्यांचे संच ( कोलाज) असे असू शकते.
+मुळात इंटरनेट मीम या संज्ञेचा जन्म आंतरजालामुळे झाला. ही संज्ञा हायपरलिंक, चलचित्र[२], संकेतस्थळ, हॅशटॅग, किंवा फक्त एखाद्या शब्दात आणि वाक्यात पण मोडता येऊ शकते. ही मीम एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सोशल नेटवर्क संकेतस्थळे, ब्लॉग, त्वरित ईमेल, वृत्तस्रोत, आणि इतर वेब-आधारित सेवांच्या माध्यमातून पसरविता येऊ शकते.
+इंटरनेट मीम शाश्वत ठेवता येऊ शकते किंवा, समालोचन, अनुकरण, विडंबन यांमधून कालानुरूप बदलता येऊ शकते. इंटरनेट मिमेत कालानुरूप बदलण्याची आणि पसरण्याची मोठी क्षमता आहे. कधीकधी ती लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहोचू शकते, तर कधीकधी अपयशीही ठरू शकते. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. त्यांचा प्रसार ठरावीक पद्धतीने न होता नैसर्गिक पद्धतीने होत असतो.
+इंटरनेट मिमांच्या झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक. मिमांवर संशोधन करतात आणि कोणती मीम किती दिवस टिकणार आणि आंतरजालावर किती पसरणार ह्याचा अंदाज लावतात. आर्थिकरीत्या आजकाल ते व्हायरल विपणनाद्वारे जाहिरातींसाठी वापरले जाते. इंटरनेट समुदायदेखील आता मीम यशस्वी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल अश्या योजना आखताना दिसतात.
+मीम ह्या शब्दाचे जनक रिचर्ड डार्किन्स् हे आहेत. त्यांनी मीम ह्या शब्दाला इ.स. १९७६ साली त्यांच्या “द सेल्फिश जीन” नावाच्या लोकप्रिय इंग्लिश विज्ञान नियतकालिकाद्वारे लोकांसमोर आणले.
+जनसंपर्क, जाहिरात क्षेत्र आणि विपणन क्षेत्रांत सनद असलेले लोक इंटरनेट मिमांचा उपयोग आता व्हायरल विपणनामध्ये यशस्वीपणे करताना दिसतात. इंटरनेट मिमांचा वापर करून ते आपले उत्पादन लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करतात. इंटरनेट मीम हे प्रसार आणि जाहिरातीसाठी सर्वांत कमी खर्चाचे माध्यम आहे. इंटरनेट मिमांद्वारे आपण कमी खर्चात आपला ब्रॅंड तयार करून ग्राहकांसमोर आणू शकतो.
+विपणक इंटरनेट मिमांचा वापर चित्रपट प्रदर्शनांसाठीही करतात. हे चित्रपट फक्त लोकांची आवड वाढवण्यासाठीच असतात, त्यांना टीकाकारांकडून चांगला शेरा अपेक्षित नसतो. इ.स. २००६ मध्ये “स्नेक्स ऑन द प्लेन” ह्या चित्रपटाने अश्याच रीतीने खूप लोकप्रियता मिळवली होती. राजकीय क्षेत्रातील लोकांनीदेखील इंटरनेट मिमांचा वापर स्वतःचा राजकीय प्रचार करण्यासाठी केला आहे. जनसंपर्क क्षेत्रातील लोकांनी इंटरनेट मिमांचा वापर सरळ जाहिरातींसाठी न करता आडमार्गाने लोकप्रियता मिळवण्यासाठी केला आहे. ह्यामध्ये माहिती देणारी संकेतस्थळे, ज्ञानकोश ह्यांचा वापर प्रामुख्याने होतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7248.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7248.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..212c5147621106775d6f3f77cf4a6c68d0b9c6fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7248.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंटरनेशनल क्लॉक हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7267.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aeae8a16103aae56fb49aacc26b5481435fa4bcf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7267.txt
@@ -0,0 +1 @@
+इंटरस्टेट ७५ तथा आय-७५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण पूर्व भागातून उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता फ्लोरिडा राज्यातील मायामी लेक्स शहराला कॅनडाच्या सीमेशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7268.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7268.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f8f91b60aa42030a6eb8164403bc26974c4a2f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7268.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंटरस्टेट ७६ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून धावणारा हा रस्ता आय-७० आणि आय-८० या दोन महत्त्वाच्या महामार्गांना जोडतो. हा महामार्ग १८८.१० मैल (३०२.७१ किमी) लांबीचा असून यातील बव्हंश भाग कॉलोराडोमध्ये आहे.
+आय-७६ नाव असलेला अजून एक महामार्ग अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातही आहे. कॉलोराडोतील महामार्गाला न जोडलेला हा रस्ता ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी राज्यांतून जातो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7274.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7274.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff70d0beeb9a16cf7bf95c0261fa5b35aec44c25
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7274.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इंटरस्टेलर हा क्रिस्टोफर नोलन यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित केलेला २०१४ चा भव्य विज्ञानपट आहे. यात मॅथ्यू मॅककोनाघी, अॅन हॅथवे, जेसिका चेस्टेन, बिल इर्विन, एलेन बर्स्टिन, मॅट डॅमन आणि मायकेल केन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका डिस्टोपियन भविष्यात पटकथा रचली आहे, जिथे मानवजात भयंकर अनिष्ट आणि उपासमारीत अडकली आहे. अशा वेळी अंतराळवीरांचा एक गट मानवजातीसाठी नवीन घराच्या शोधात शनि ग्रहाजवळील वर्महोलमधून प्रवास करतो.
+बंधू ख्रिस्तोफर आणि जोनाथन नोलन यांनी पटकथा लिहिली, ज्याचा उगम जोनाथन २००७ मधील कथेत होता आणि मूळतः स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित करणार होता. एक कॅल्टेक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि २०१७ मधील भौतिकशास्त्र नोबेल विजेते असणारे किप थॉर्न यांनी कार्यकारी निर्माता आणि वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. तसेच त्यांनी इंटरस्टेलरचे विज्ञान हे टाय-इन पुस्तक लिहिले. सिनेमॅटोग्राफर Hoyte van Hoytema यांनी पॅनव्हिजन अॅनामॉर्फिक फॉरमॅट आणि IMAX ७० मध्ये ३५ मिमी मूव्ही फिल्मवर चित्रीकरण केले. मुख्य छायाचित्रण २०१३ च्या उत्तरार्धात अल्बर्टा, आइसलँड आणि लॉस एंजेलस येथे सुरू झाले. इंटरस्टेलर चित्रपटात व्यापक व्यावहारिक आणि सूक्ष्म प्रभाव वापरले आहेत. डबल निगेटिव्ह कंपनीने चित्रपटासाठि अतिरिक्त डिजिटल प्रभाव तयार केले.
+इंटरस्टेलरचे प्रथम प्रदर्शन २६ ऑक्टोबर २०१४ रोजी लॉस एंजेलसमध्ये झाले. युनायटेड स्टेट्समध्ये डिजिटल प्रोजेक्टर वापरून स्थळांचा विस्तार करून प्रदर्शन करण्यात आले. चित्रपटाला समीक्षकांकडून सामान्यतः सकारात्मक पुनरावलोकने मिळाली. $६८१ दशलक्षांपेक्षा जास्त कमाई केली (नंतरच्या री-रिलीजनंतर $७०३ दशलक्ष कमाई केली). हा चित्रपट २०१४ चा दहावा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्याच्या वैज्ञानिक अचूकतेबद्दल आणि सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्राच्या चित्रणासाठी खगोलशास्त्रज्ञांनी त्याची प्रशंसा केली आहे. [१] [२] [३] इंटरस्टेलरला ८७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये पाच पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. यापैकी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी अकादमी पुरस्कार चित्रपटाने जिंकला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7280.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7280.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7615fd6f7994879f457226c3ab2999315d3d2fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7280.txt
@@ -0,0 +1,119 @@
+घात नियम, गुणाकार नियम, भागाकारा नियम, साखळी नियम
+सांधकांची यादी
+अयुक्त सांधक
+ सांधिक पद्धती:
+भाग, चकती, चितीरूपशंख, प्रतिस्थापन, त्रिकोणमितीय प्रतिस्थापना,आंशिक अपूर्णांक, कोटी बदल
+जोड कलन, किंवा संकलन [१][२] (इंग्लिश: Integral Calculus, इन्टिग्रल कॅल्क्युलस ; अर्थ: कलांच्या समुच्चयाचा अभ्यास करणारे शास्त्र ;) ही गणित राशींमधील सूक्ष्म संबंधांवरून स्थूल संबंध काढणारी व त्याचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या दोन अभिजात उपशाखांमधील ही एक उपशाखा असून भैदिक कलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे.
+समजा, f हे x या वास्तव चलावर अवलंबून असणारे एक फल आहे, तर वास्तव रेषेवरील [a, b] या अंतराळातील या फलाचा निश्चित संकलक खालील सूत्राने मांडला जातो :
+भौमितिक दृष्ट्या हा निश्चित संकलक xy -प्रतलात f फलाचा आलेख, x -अक्ष आणि x = a व x = b या दोन उभ्या लंबांनी वेढलेल्या क्षेत्राचे निव्वळ सचिन्ह क्षेत्रफळाएवढा असतो.
+f(x) हे x या चलाचे एक फल आहे. म्हणजे f(x) ही बीजगणितातली राशी x वापरून बनलेली संख्या आहे. उदा.,
+
+
+
+3
+
+x
+
+2
+
+
++
+9
+x
+
++
+
+
+/
+
+
+
+x
++
+31
+
+
+{\displaystyle 3x^{2}+9x+_{/}x+31}
+
+. जर xची किंमत a मूल्यापासून b मूल्यापर्यंत बदलत गेली, तर
+
+
+
+3
+
+x
+
+2
+
+
++
+9
+x
+
++
+
+
+/
+
+
+
+x
++
+31
+
+
+{\displaystyle 3x^{2}+9x+_{/}x+31}
+
+ याचे मूल्यही बदलेल. या बदलाच्या प्रत्येक पायरीला या राशीची जी जी किंमत असेल त्या सर्व किमतींची बेरीज
+
+
+
+
+∫
+
+a
+
+
+b
+
+
+
+f
+(
+x
+)
+
+d
+x
+
+
+
+{\displaystyle \int _{a}^{b}\!f(x)\,dx\,}
+
+ अशी दाखवली जाईल. प्रत्यक्षात ही बेरीज, x आणि y हे दोन अक्ष असलेल्या आलेख-कागदावर जर f(x) फलाचा म्हणजे त्या बीजगणिती राशीचा आलेख काढला, तर त्या आलेखाखाली येणारी जी धन किंवा ऋण क्षेत्रे असतील त्या सर्व क्षेत्रांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतकी असेल. हेच ते f(x) फलाचे x चलाच्या दृष्टीने aपासून bपर्यंत केलेले निश्चित संकलन होय.
+अंकगणित ·
+बीजगणित (प्राथमिक – रेषीय – अमूर्त) ·
+भूमिती (विविक्त – बैजिक – भैदिक) ·
+कलन (भैदिक – सांधक – सदिश – बहुचल) ·
+विश्लेषण (वास्तव – क्लिष्ट – भौमितिक – फलीयक) ·
+संच सिद्धान्त ·
+गणिती तर्कशास्त्र ·
+वर्ग सिद्धान्त ·
+संख्या सिद्धान्त ·
+अगणन ·
+आलेख सिद्धान्त ·
+संस्थितिशास्त्र ·
+ली सिद्धान्त ·
+भैदिक समीकरणे/गतिशील पद्धती ·
+सांख्यिक विश्लेषण ·
+संगणन ·
+माहिती सिद्धान्त ·
+संभाव्यता ·
+सांख्यिकी ·
+इष्टतमीकरण ·
+नियंत्रण सिद्धान्त ·
+खेळ सिद्धान्त
+शुद्ध गणित ·
+व्यावहारिक गणित(गणिती भौतिकशास्त्र) ·
+विविक्त गणित ·
+सांगणिक गणित
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7282.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7282.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d415237adf1ce988b175f6265a7c0a7aeab23e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7282.txt
@@ -0,0 +1 @@
+इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान (किंवा आयपीआरसी ओव्हल) हे रवांडातील किगाली शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7370.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7370.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a658723a15d83af1ee5f631fc6bfd7e0abdd67d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7370.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हिंदुस्थानचे व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी केलेल्या सूचना १८९२ च्या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. कायदेमंडळाच्या संख्येत तसेच त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ झाली. आर्थिक धोरणांसंबंधी स्पष्टीकरणे आणि कारणे देण्याची सरकारला आणि बजेटसंबंधी सूचना देण्याची समिती सदस्यांना संधी उपलब्ध झाली.
+वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला देण्यात आला.परंतु मतदानाचा हक्क दिला नाही.कौन्सिल ॲट 1892
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7374.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7374.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a658723a15d83af1ee5f631fc6bfd7e0abdd67d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7374.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हिंदुस्थानचे व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी केलेल्या सूचना १८९२ च्या कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. कायदेमंडळाच्या संख्येत तसेच त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ झाली. आर्थिक धोरणांसंबंधी स्पष्टीकरणे आणि कारणे देण्याची सरकारला आणि बजेटसंबंधी सूचना देण्याची समिती सदस्यांना संधी उपलब्ध झाली.
+वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला देण्यात आला.परंतु मतदानाचा हक्क दिला नाही.कौन्सिल ॲट 1892
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7380.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7380.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ab3248872a036b61f83b474eba5c7cf98049400
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7380.txt
@@ -0,0 +1,6 @@
+भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंग्रजी मध्ये: Indian National Developmental Inclusive Alliance I.N.D.I.A) किंवा इंडिया गटबंधन ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील २७ भारतीय राजकीय पक्षांची एक मोठी राजकीय आघाडी आहे.[१] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाडणे हे ह्या युतीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.[२]
+काही स्त्रोतांनी ह्या आघाडीच्या नावाच्या सूचनेचे श्रेय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांना दिले आहे, [३] तर इतरांनी असे नमूद केले आहे की ते तृणमूल काँग्रेसच्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुचवले होते.[४]
+पाटणा, बिहार येथे २३ जून २०२३ रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली, जेव्हा नवीन युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या बैठकीला १६ विरोधी पक्ष उपस्थित होते. [५]
+बंगळूर, कर्नाटक येथे झालेल्या दुसऱ्या विरोधी पक्षांची बैठक यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, जेव्हा युतीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि यादीत आणखी १० पक्ष जोडले गेले. युतीचे नाव निश्चित करण्यात आले आणि त्याला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असे नाव देण्यात आले.[६]
+३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२३ दरम्यान मुंबईत विरोधी पक्षांची तिसरी बैठक झाली. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते आणि सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ५ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दोन दिवसांच्या चर्चेमध्ये, युतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर चर्चा केली, समन्वय समिती तयार केली आणि २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका 'शक्यतोपर्यंत' एकत्र लढण्यासाठी तीन कलमी ठराव मंजूर केला. [७] [८]
+युतीचे ४० सदस्य पक्ष आहेत: [९][१०]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7382.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7382.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02de2512f858bc58b87bee7f4499e5ad08a07e54
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7382.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंडियन पॉप संगीत किंवा इंडिपॉप हे भारतातील संगीतकारांनी तयार केलेले आणि गायलेले पॉप संगीत आहे. हे भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यावर आधारलेले असते. याशिवाय त्यामध्ये जगातील विविध भागांतील प्रसिद्ध असे संगीताचे विविधखंड असतात. भारतीय चित्रपटसृष्टीमधून भारतीय पॉप संगीताचा उदय झाला. उषा उथ्थुप, शॅरॉन प्रभाकर, पिनाझ मसानी, इ. गायकांनी हे गीतप्रकार लोकप्रिय केले. याच्यानंतर के. के, अलिशा चिनॉय, शांतनु मुखर्जी, सागरिका, बाबा सेहगल, इ. गायकानी या गीतप्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली.
+रिमिक्स या गीतप्रकारामध्ये जुन्या गाण्याला नव्या रूपात सादर केले जात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7391.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7391.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98b35dc7dc2d1adb7f006e99a4721e6faeb61830
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7391.txt
@@ -0,0 +1,16 @@
+
+
+२३ एप्रिल २००९
+२१ मार्च २०१०
+कमीत कमी – १२५ चेंडू
+कमीत कमी १० डाव
+ Minimum balls - 250
+ Minimum balls - 250
+ Minimum balls - 250
+Figures exclude catches not taken as wicketkeeper
+Non-keeper catches only included (although Matches figure refers to all matches played)
+Non-keeper catches only included (although Matches figure refers to all matches played)
+
+सरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
+
+साचा:Twenty20 leagues
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7407.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..18b7d09071582996b78d45ae6deaaa1070b99b88
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7407.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इंडियन रिव्हर काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7411.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b47b4350898a6103f5d6970646945e8326d0cd7d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7411.txt
@@ -0,0 +1,71 @@
+इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Indian Railway Catering and Tourism Corporation; संक्षेप: आय.आर.सी.टी.सी.) ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. ही कंपनी रेल्वेमधील खानपान सेवा, तिकिट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन इत्यादी खाती संभाळते.
+इंटरनेट वापरून भारतामधील रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण तसेच रद्दीकरण आय.आर.सी.टी.सी.द्वारे सुलभ झाले आहे. आय.आर.सी.टी.सी.च्या नव्या तंत्रामुळे मोबाईल फोन वापरून देखील तिकिट आरक्षण केले जाऊ शकते. मे २०१३ अखेरीस आय.आर.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावरून दर मिनिटाला २००० तिकिटे आरक्षित केली जाऊ शकतात.
+भारतीय रेल्वेच्या सर्व दुरंतो एक्सप्रेस व काही राजधानी एक्सप्रेस गाड्यांमध्ये खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी आय.आर.सी.टी.सी. वर आहे. ह्याखेरीज रेल्वेच्या पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी इत्यादी विशेष पर्यटन गाड्यांचे आरक्षण तसेच मार्केटिंग आय.आर.सी.टी.सी. करते.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7414.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7414.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b47b4350898a6103f5d6970646945e8326d0cd7d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7414.txt
@@ -0,0 +1,71 @@
+इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Indian Railway Catering and Tourism Corporation; संक्षेप: आय.आर.सी.टी.सी.) ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. ही कंपनी रेल्वेमधील खानपान सेवा, तिकिट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन इत्यादी खाती संभाळते.
+इंटरनेट वापरून भारतामधील रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण तसेच रद्दीकरण आय.आर.सी.टी.सी.द्वारे सुलभ झाले आहे. आय.आर.सी.टी.सी.च्या नव्या तंत्रामुळे मोबाईल फोन वापरून देखील तिकिट आरक्षण केले जाऊ शकते. मे २०१३ अखेरीस आय.आर.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावरून दर मिनिटाला २००० तिकिटे आरक्षित केली जाऊ शकतात.
+भारतीय रेल्वेच्या सर्व दुरंतो एक्सप्रेस व काही राजधानी एक्सप्रेस गाड्यांमध्ये खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी आय.आर.सी.टी.सी. वर आहे. ह्याखेरीज रेल्वेच्या पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी इत्यादी विशेष पर्यटन गाड्यांचे आरक्षण तसेच मार्केटिंग आय.आर.सी.टी.सी. करते.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7415.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7415.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d1d16384a9766ab2a61fd17a00f7f0373ada7f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7415.txt
@@ -0,0 +1,5 @@
+इंडियन रॉक तथा इंडिरॉक हे भारतातील संगीतकारांनी तयार केलेले आणि गायलेले रॉक संगीत होय.
+पाश्चात्त्य पॉप, लोकसंगीत आणि रॉक संगीत हे साठच्या सुमारास आकाशवाणी सिलोन न केंद्र, अमेरिकेतील बीबीसी या केंद्रावरून ऐकायला मिळत असे. या पद्धतीच्या संगीताचा भारतीय बॅंडपथकावर परिणाम दिसून येतो. कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, मुंबई... इत्यादी शहरांमध्ये इंडियन रॉकसाठी धातूच्या पात्रांचा वापर करतात. भारतामध्ये रॉक संगीत दिवसेन् दिवस अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते.
+याशिवाय ‘रॉक आणि रोल’ फ्युजन हेही भारतीय संगीतामध्ये आले. अधूनमधून संगीतामध्ये विविध प्रकार येत असतात. गीतप्रकारामध्ये भारतातील प्रादेशिक भाषेतील
+गीतांच्याबरोबरच पाश्चिमात्य गीतांचेही अस्तित्व जाणवत आहे. पाश्चिमात्य संगीत प्रकारामध्ये कर्कश्श वाटणाच्या वाद्याचा काही वेळा उपयोग केला जातो.
+भारतीय संगीत आणि भारतीय विविध गीतप्रकार हे लोकप्रिय असून भारतीय संस्कृतीचा तो एक अमूल्य असा ठेवा आहे. आज कित्येक वर्षे हा ठेवा जतन करून ठेवलेला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा संगीतकलेचा पाया आहे. पाया मजबूत असल्यास कोणताही गीतप्रकार गायला किवा वाजवायला अवघड वाटणार नाही. सामान्य रसिक श्रोते शास्त्रीय संगीताचे ज्ञान न घेताही भारतीय गीतप्रकारांचा आणि संगीताचा आस्वाद मनापासून घेऊ शकतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7435.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7435.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f861e771b773f8f9ec61895944ada3a727845b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7435.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इंडिया टुडे (पूर्वी हेडलाइन्स टुडे) हे नोएडा, उत्तर प्रदेश येथे स्थित २४ तास चालणारे इंग्लिश भाषेतील टेलिव्हिजन नेटवर्क आहे, जे भारतातील बातम्या, चालू घडामोडी आणि व्यवसाय कार्यक्रम पुरवते. हे चॅनल टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेडच्या मालकीचे आहे, जे लिव्हिंग मिडियाचा एक भाग आहे.
+हे चॅनल 2003 मध्ये हिंदी आजतक वृत्तवाहिनीची भगिनी वाहिनी म्हणून सुरू करण्यात आले होते. हे टीव्ही टुडे नेटवर्कच्या स्थिर चार न्यूझ चॅनेलपैकी एक आहे; यामध्ये इतर आज तक, तेज आणि दिल्ली आज तक हे आहेत. इंग्रजी न्यूझ चॅनेल श्रेणीमध्ये टीव्ही टुडे समूहाचा प्रवेश यशस्वीपणे सुरू करण्यासाठी आलोक वर्मा यांना कार्यकारी निर्माता म्हणून आणण्यात आले.
+मीडिया दर्शकांनी सप्टेंबर 2015 मध्ये फुटेजचा अनैतिक वापर आणि लैंगिक सामग्रीसाठी चॅनल ध्वजांकित केले. ऑक्टोबर 2020 मध्ये, इंडिया टुडेचे नाव मुंबई पोलिसांनी बनावट टीआरपी रेटिंग घोटाळ्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ठेवले आहे. इंडिया टुडेला BARC द्वारे दर्शकांच्या फेरफारसाठी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. इंडिया टुडेने दर्शकांच्या गैरव्यवहारासाठी दंड ठोठावला असल्याचे मान्य केले.[१] BARC द्वारे ठोठावलेला 5 लाख दंड भरण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने TV Today Network ला दिले.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7440.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..268121258169d558a2aaaa2a607b8c2d7dbb8791
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7440.txt
@@ -0,0 +1,4 @@
+भारतीय टपाल सेवा : भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.
+दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.
+सध्याच्या टपालव्यवस्थेची सुरुवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात सन १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला व, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. २०११पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली.
+डिजिटल इंडिया या अभियानांतर्गत, भारत सरकार टपाल कार्यालयांचे रूपांतर बँकांमध्ये करण्यात येणार आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7463.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7463.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4cfc7003f19bfe07ffcb99fd07d98275959323b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7463.txt
@@ -0,0 +1 @@
+इंदी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ विजापूर लोकसभा मतदारसंघात असून विजापूर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7470.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7470.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a237704c1283c75a768fdd32db4263f8799785cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7470.txt
@@ -0,0 +1,58 @@
+गुणक: 39°46′5.88″N 86°9′29.52″W / 39.7683000°N 86.1582000°W / 39.7683000; -86.1582000
+
+इंडियानापोलिस (इंग्लिश: Indianapolis) ही अमेरिकेच्या इंडियाना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंडियाना राज्याच्या मध्यभागात एका सपाट पठारावरील ९६३.५ वर्ग किमी जागेवर वसले आहे. २०१० साली ८.३९ लाख शहरी व १७.५६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले इंडियानापोलिस मिड-वेस्ट भौगोलिक प्रदेशामधील दुसऱ्या क्रमांकाचे (शिकागोखालोखाल) तर अमेरिकेमधील बाराव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच इंडियानापोलिस महानगर अमेरिकेमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भागंपैकी एक आहे.
+इंडियानापोलिसची स्थापना इ.स. १८२१मध्ये नवीन इंडियाना राज्याची राजधानी ह्या हेतूने करण्यात आली. राज्याच्या मधोमध असल्यामुळे हा भाग राजधानीसाठी निवडला गेला. स्थापनेनंतर लवकरच अत्यंत मोक्याच्या स्थानावर असल्यामुळे ह्या शहराचे एक वाहतूक केंद्र असे महत्त्व वाढू लागले. सध्या इंडियानापोलिस मिडवेस्ट भागामधील एक मोठे औद्योगिक शहर असून निवासाकरिता अमेरिकेमधील सर्वोत्तम स्थानांपैकी एक मानले गेले आहे.
+इंडियानापोलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.
+द अमॅच्युअर स्पोर्ट्स कॅपिटल ऑफ द वर्ल्ड व रेसिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड ह्या नावांनी प्रसिद्ध असलेले इंडियानापोलिस अमेरिकेमधील एक मोठे क्रीडा केंद्र आहे. नॅशनल कॉलेजियेट अॅथलेटिक असोसिएशन (NCAA) ह्या अमेरिकेमधील कॉलेजीय खेळांचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे मुख्यालय येथेच आहे. तसेच हे शहर येथील वाहन शर्यतींसाठी प्रसिद्ध आहे. इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे १९११ सालापासून इंडियानापोलिस ५०० ही मोटार शर्यत खेळवली गेली आहे. फॉर्म्युला वन खेळामधील युनायटेड स्टेट्स ग्रांप्री ह्याच ट्रॅकवर २००० ते २००७ दरम्यान भरवली गेली. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक लोकप्रिय वाहन शर्यती होतात.
+खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ इंडियानापोलिसमध्ये स्थित आहेत. २०१२ सालचा सुपर बोल सामना येथील लुकास ऑईल स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
+
+ अटलांटा
+ अॅनापोलिस
+ आल्बनी
+ इंडियानापोलिस
+ ऑगस्टा
+ ऑलिंपिया
+ ऑस्टिन
+ ओक्लाहोमा सिटी
+ काँकोर्ड
+ कार्सन सिटी
+ कोलंबस
+ कोलंबिया
+ चार्ल्स्टन
+ जुनू
+ जॅक्सन
+ जेफरसन सिटी
+ टॅलाहासी
+ टोपेका
+ ट्रेंटन
+ डेन्व्हर
+ डोव्हर
+ दे मॉईन
+ नॅशव्हिल
+ पियेर
+ प्रॉव्हिडन्स
+ फीनिक्स
+ फ्रँकफोर्ट
+ बिस्मार्क
+ बॅटन रूज
+ बॉइझी
+ बॉस्टन
+ माँटगोमेरी
+ माँतपेलिए
+ मॅडिसन
+ रिचमंड
+ रॅले
+ लान्सिंग
+ लिंकन
+ लिटल रॉक
+ शायान
+ सांता फे
+ साक्रामेंटो
+ सेंट पॉल
+ सेलम
+ सॉल्ट लेक सिटी
+ स्प्रिंगफील्ड
+ हार्टफर्ड
+ हॅरिसबर्ग
+ हेलेना
+ होनोलुलु
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7510.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7510.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..867bbf05ff603e8e75ef905021fad5cc08125f10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7510.txt
@@ -0,0 +1 @@
+इंडोर हॉकी हॉकीचा प्रकार आहे. हा खेळ बंदिस्त इमारतीत खेळला जातो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7514.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6f0bad1aa80e8041c6b92674c7016c33462f258
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7514.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंतिबुका प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. याची रचना १६ एप्रिल, इ.स. १८८३ रोजी झाली. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,४१,५६८ इतकी होती.
+याची राजधानी ला एस्पेरांझा येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7519.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7519.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2903ab8290b031b1f38fe92213d94191f6b0d09c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7519.txt
@@ -0,0 +1,16 @@
+इंद्रकुमार गुजराल (४ डिसेंबर, १९१९ - २९ नोव्हेंबर, २०१२) हे भारताचे १२ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी इ.स. १९४२च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते.
+त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिल्ली महानगरपालिकेपासून झाली. इ.स. १९५९ ते इ.स. १९६४ या काळात त्यांनी महानगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितले. इ.स. १९६४ मध्ये ते राज्यसभेवर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. इ.स. १९६७मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना संसदीय कामकाज आणि दळणवळण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून नेमले. नंतरच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण, नगरविकास आणि दूरसंचार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले.[१]
+जून १२, इ.स. १९७५ रोजी ते माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींची १९७१ मध्ये झालेली लोकसभेवरील निवडणूक काही तांत्रिक कारणांवरून रद्दबादल ठरवली आणि त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवायला बंदी घातली. त्यानंतर इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी याने दिल्लीशेजारील उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधील इंदिरा गांधी समर्थकांचे त्यांच्या समर्थनार्थ विशाल मेळावे दिल्ली शहरात आयोजित केले.असे म्हटले जाते की तेव्हा संजयने इंद्रकुमार गुजराल यांना त्या मेळाव्यांना सरकारी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसिद्धी देण्याचा आदेश दिला. परंतु संजय हा केवळ पंतप्रधानांचा मुलगा होता आणि तो कोणतेही घटनात्मक पद भूषवित नसल्याने त्यांनी त्याचा आदेश पाळायला स्पष्टपणे नकार दिला. त्या कारणामुळे त्यांचे यांचे खाते बदलून त्यांना नियोजन खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले, असेही म्हटले जाते. इ.स. १९७६ मध्ये सरकारने त्यांना भारताचे सोव्हियेट संघातील राजदूत म्हणून नेमले. ते त्या पदावर इ.स. १९८०पर्यंत होते.[१]
+१९८० च्या दशकाच्या मध्यात गुजराल यांनी काँग्रेस पक्ष सोडून जनता दलात प्रवेश केला. इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत ते पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. १९८९ मधील निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यांना भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून नेमले.[१] ऑंगस्ट इ.स. १९९०मध्ये सद्दाम हुसेन यांच्या इराकने कुवैतवर आक्रमण करून तो देश काबीज केला. त्यानंतर भारताचे प्रतिनिधी म्हणून गुजराल यांनी स्वतः हुसेन यांची बगदादमध्ये भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी हुसेन यांना मारलेली औपचारिक मिठी वादग्रस्त ठरली.
+इ.स. १९९१च्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिहारमधील पाटणा मतदारसंघातून चंद्रशेखर सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. मतदानादरम्यान मोठया प्रमाणावर गैरप्रकार झाल्यामुळे ती निवडणूक रद्द झाली.
+इ.स. १९९२मध्ये गुजराल जनता दलाच्या तिकिटावर बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांची गणना जनता दलाच्या प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली. इ.स. १९९६मधील निवडणुकीनंतर केंद्रात श्री.एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीचे सरकार बनले. पंतप्रधान देवेगौडा यांनी गुजराल यांना पुन्हा एकदा भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून नेमले.[१] आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी शेजारी देशांशी संबंध सुधारण्यावर जोर दिला. परराष्ट्रमंत्री गुजराल आणि पंतप्रधान देवेगौडा यांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशबरोबर अनेक वर्षे अनिर्णिणीत राहिलेल्या गंगा पाणीवाटपाच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंना मान्य असा तोडगा निघाला.
+मार्च ३०, इ.स. १९९७ रोजी संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा येणाऱ्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतला. एप्रिल ११, इ.स. १९९७ रोजी देवेगौडा सरकार कोसळले. पण त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काही विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी यांच्यादरम्यान तडजोड झाली. महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जाणार नाही या अटीवर, काँग्रेस पक्षाने संयुक्त आघाडीने बनवलेल्या सरकारला नव्या नेत्याचा नेतृत्वाखाली पाठिंबा द्यायचे मान्य केले. संयुक्त आघाडीने श्री. इंद्रकुमार गुजराल यांना नेतेपदी नेमले आणि एप्रिल २१, इ.स. १९९७ रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.[१]
+गुजराल यांनी धोरणीपणे काँग्रेस पक्षाबरोबर चांगले संबंध ठेवले. मात्र त्यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन एक आठवडा उलटता उलटताच त्यांना एका नव्या डोकेदुखीला तोंड द्यावे लागले. बिहारमधील चारा घोटाळ्याची चौकशी करण्याऱ्या सी.बी.आय.ने बिहारचे राज्यपाल श्री.अब्दुल रेहमान किडवाई यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याबद्दल खटला भरायची अनुमती मागितली. सी.बी.आय.ने सादर केलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करून राज्यपालांनी सी.बी.आय.ला खटला भरायची परवानगी दिली. त्यानंतर यादव यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांबरोबरच संयुक्त आघाडीमध्येही होऊ लागली. पण गुजराल यांनी यादव यांच्या सरकारविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना केवळ राजीनामा देण्याचा सल्ला दिला.[२] त्यांनी जेव्हा चारा घोटाळ्याची चौकशी करणारे सी.बी.आय. संचालक श्री.जोगिंदर सिंग यांची बदली केली, तेव्हा ते लालू प्रसाद यादव यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप झाला. यादव यांना त्यांच्या जनता दल पक्षातूनच विरोध होऊ लागला. त्यांचे पक्षाध्यक्षपदी टिकणे कठीण दिसू लागले. तेव्हा जुलै ३, इ.स. १९९७ रोजी लालूप्रसाद यादव यांनी जनता दल पक्ष सोडून स्वतःचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष स्थापन केला. जनता दलाच्या ४५ पैकी १७ खासदारांनी त्यांच्या नव्या पक्षात प्रवेश केला. मात्र राष्ट्रीय जनता दल हा संयुक्त आघाडीचा घटक पक्ष म्हणून राहिला आणि गुजराल सरकारला त्यांचा पाठिंबाही कायम राहिला.त्यामुळे सरकारला असलेला तातडीचा धोका दूर झाला.
+गुजराल पंतप्रधानपदी सुमारे ११ महिने राहिले. त्यापैकी ३ महिने ते काळजीवाहू पंतप्रधान होते.[ संदर्भ हवा ] या थोड्या काळात पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. ऑक्टोबर २१, १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील कल्याण सिंग सरकारने सादर केलेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ आणि हिंसाचार झाला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना करायचा त्यांच्या सरकारचा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात विवादास्पद निर्णय ठरला. पण राष्ट्रपती नारायणन यांनी त्या शिफारसीला मान्यता द्यायला नकार दिला आणि ती शिफारस केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवली. सरकारने त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू न करायचा निर्णय घेतला.[ संदर्भ हवा ]
+नोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी हत्याकांडाच्या कटाची चौकशी करणाऱ्या जैन आयोगाचा अंतरिम अहवाल इंडिया टुडे या नियतकालिकाने फोडला.[ संदर्भ हवा ] राजीव गांधींची हत्या करणाऱ्या एल.टी.टी.ई. या तामिळ अतिरेकी संघटनेला हातपाय पसरायला छुपी मदत केल्याबद्दल आयोगाने तमिळनाडू मधील राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कळघम विरुद्ध ताशेरे ओढले आहेत, असे इंडिया टुडेने जाहीर केले. द्रविड मुनेत्र कळघम हा संयुक्त आघाडीचा घटकपक्ष होता आणि त्या पक्षाचे तीन मंत्री गुजराल सरकारमध्ये होते. काँग्रेस पक्षाने आयोगाचा अंतरिम अहवाल संसदेत सादर करण्याची मागणी केली. सरकारने अहवाल १९ नोव्हेंबर १९, १९९७ रोजी सादर केला.[ संदर्भ हवा ] इंडिया टुडेने जाहीर केल्याप्रमाणे जैन आयोगाने खरोखरच द्रविड मुनेत्र कळघम विरुद्ध ताशेरे ओढले असल्याचे समजताच त्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची मागणी काँग्रेस पक्षाने केली. तसे न केल्यास पाठिंबा काढून घ्यायची धमकी काँग्रेस पक्षाने दिली. काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि पंतप्रधान गुजराल यांच्यादरम्यान यासंदर्भात आठवडाभर पत्रव्यवहार झाला. मात्र गुजराल यांनी काँग्रेस पक्षाची मागणी अमान्य केली.[ संदर्भ हवा ] २३ नोव्हेंबर, १९९७ रोजी कलकत्त्यातील एका समारंभात बोलताना गुजराल यांनी मध्यावधी निवडणुका लवकरच होतील असे विधान करून भविष्यात काय घडणार आहे याची कल्पना देशवासीयांना दिली. शेवटी नोव्हेंबर २८, १९९७ रोजी काँग्रेस पक्षाने गुजराल सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान गुजराल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कोणतेही पर्यायी सरकार स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती नारायणन यांनी डिसेंबर ४, १९९७ रोजी अकरावी लोकसभा बरखास्त केली आणि गुजराल यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.[ संदर्भ हवा ]
+गुजराल सरकार हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एका अत्यंत अस्थिर कालखंडातील अध्याय होता. राजकीय अस्थिरता, आघाडीतील घटक पक्षांमधील बेबनाव आणि लाथाळ्या यामुळे त्या सरकारला फारसे काही साध्य करता आले नाही.[ संदर्भ हवा ]
+१२व्या लोकसभेसाठी मध्यावधी निवडणुका फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९८मध्ये झाल्या. गुजराल यांनी अकाली दलाच्या पाठिंब्याने पंजाबातील जालंधर मतदारसंघातून परत निवडणूक लढवली. त्यांनी पंतप्रधानपदी असताना पंजाबातील दहशतवादाचा बिमोड करायला झालेल्या खर्चाचा वाटा राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही उचलेल असे जाहीर केले होते. त्यामुळे पंजाब सरकारच्या तिजोरीवरील बराच आर्थिक ताण कमी झाला. त्यामुळे कृतज्ञता म्हणून अकाली दलाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीचा सभासद असूनही जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या गुजराल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या उमराव सिंग यांचा सुमारे १,३१,००० मतांनी पराभव केला.
+१२व्या लोकसभेत गुजराल यांनी भाजप आघाडीच्या सरकारला सातत्याने विरोध केला. मे २९, इ.स. १९९८ रोजी पोखरण येथील अणुचाचण्यांवर लोकसभेत झालेल्या चर्चेत त्यांनी सरकारच्या धोरणातील काही चुका दाखवून दिल्या. पण विरोधासाठी विरोध हे त्यांचे धोरण कधीच नव्हते. फेब्रुवारी इ.स. १९९९ मध्ये पंतप्रधान वाजपेयींनी लाहोरला भेट देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबरोबर ऐतिहासिक लाहोर जाहीरनाम्यावर सही केली तेव्हा त्यांनी वाजपेयींच्या धोरणाचे जोरदार समर्थन केले. मात्र एप्रिल १९, इ.स. १९९९ रोजी अण्णा द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यावर पंतप्रधान वाजपेयींनी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, तेव्हा त्यांनी सरकारविरोधी मतदान केले. वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर झालेली लोकसभेची मध्यावधी निवडणूक त्यांनी लढवली नाही. आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.
+इंद्रकुमार गुजराल उर्दू उत्तमपणे लिहू आणि बोलू शकत होते.. उर्दू शेरोशायरी हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. फावल्या वेळेत ते स्वतः उर्दू शायरी लिहित होते. त्यांच्या पत्नी शीला गुजराल या स्वतः कवयित्री असून त्यांचे बंधू सतीश गुजराल हे नामवंत चित्रकार होते.
+गुजराल फुप्फुसांच्या विकाराने त्रस्त होते. निधनापूर्वी ते वर्षभरापासून त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. १९ नोव्हेंबर २०१२ला तब्येत अधिक ढासळल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता इस्पितळात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.[३] नोव्हेंबर २९, इ.स. २०१२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तत्काळ स्थगित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.[४]
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7561.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7561.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7f80e18cdfde9c20da4bb11f6a6953772d27623
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7561.txt
@@ -0,0 +1 @@
+इंदिरा गांधी अरीना तथा इंदिरा गांधी इन्डोर स्टेडियम हे नवी दिल्लीतील क्रीडासंकुल आहे. हे भारतातील सगळ्यात मोठे इन्डोर क्रीडासंकुल आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7563.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7563.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7f80e18cdfde9c20da4bb11f6a6953772d27623
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7563.txt
@@ -0,0 +1 @@
+इंदिरा गांधी अरीना तथा इंदिरा गांधी इन्डोर स्टेडियम हे नवी दिल्लीतील क्रीडासंकुल आहे. हे भारतातील सगळ्यात मोठे इन्डोर क्रीडासंकुल आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7579.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7579.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6dc0703e5b0db47adcfffabbbe53b5e7f58a9fc9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7579.txt
@@ -0,0 +1 @@
+इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7586.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c395e2c3e80fe0a7324441b17d459a7bf849ef0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7586.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ इंदिरा नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7589.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7589.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c099bed159802a0f26b78dcae6d1e23e3b9f3190
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7589.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे.
+२००४ च्या त्सुनामीमध्ये येथे राहणाऱ्या २० कुटुंबांपैकी १६ कुटुंबे बेपत्ता झाली. आता येथे फक्त चार कुटुंबे राहतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7590.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7590.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7be6f3cbcf214bb23e0d7602c2fe06ffc402eb47
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7590.txt
@@ -0,0 +1,38 @@
+इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, ज्यामुळे त्या त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या.
+१९४७ ते १९६४ या काळात नेहरुंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरुंसोबत असायच्या. १९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९६४ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. १९६६ च्या सुरुवातीला (शास्त्री यांच्या निधनानंतर) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली.
+पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला.
+अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला देत आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी १९७५ ते १९७७ पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले. या काळात मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेले. [१] १९८० मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली.
+बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला. [२] २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. [३]
+इंदिरा गांधी यांचा जन्म इंदिरा नेहरू म्हणून १९ नोव्हेंबर १९१७ रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे झाला . [४] [५] त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताच्या अधिराज्याचे (आणि नंतर प्रजासत्ताक ) पहिले पंतप्रधान बनले. [६] त्या नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या. (त्यांना एक लहान भाऊ होता जो लहानपणीच मरण पावला होता.)[४] आई कमला नेहरू यांच्यासोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. [४] त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखी होते. [४] वडील जवाहरलाल नेहरू हे अनेकदा दूर असायचे. ते राजकीय चळवळींमध्ये दिग्दर्शन तर करत होते किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला. [४] इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा. [४]
+इंदिराजींना मुख्यतः घरीच शिक्षक शिकवायला येत होते आणि १९३४ मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. इंदिरा गांधी या दिल्लीतील मॉडर्न स्कूल, अलाहाबादमधील सेंट सेसिलिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल, [७] जिनेव्हा येथील इंटरनॅशनल स्कूल, बेक्स येथील इकोले नूव्हेल आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पूना आणि बॉम्बे येथील प्युपिल्स ओन स्कूल या शाळांमधील विद्यार्थिनी होत्या. [४] त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. [८] त्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले. [९] रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ "सर्वकाही दयाळूपणे पाहणारी" असा होतो, आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. [४]
+एका वर्षानंतर, त्यांना युरोपमध्ये त्यांच्या आजारी आईकडे जाण्यासाठी विद्यापीठ सोडावे लागले. [६] तेथे असे ठरले की इंदिरा या ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवतील. [६] [९] त्यांची आई मरण पावल्यानंतर, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी १९३७ मध्ये सोमरविले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी थोड्या काळासाठी बॅडमिंटन शाळेत प्रवेश घेतला. [४] इंदिरा यांना दोनदा प्रवेश परीक्षा द्यावी लागली, पहिल्याच प्रयत्नात त्यांना लॅटिन भाषेतील खराब कामगिरीमुळे अपयश आले. [४] ऑक्सफर्डमध्ये, त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात चांगली कामगिरी केली, परंतु एक अनिवार्य विषय असलेल्या लॅटिनमधील त्यांचे गुण कमीच राहिले. [१०] [६] तथापि इंदिरा गांधी यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी जीवनात सक्रिय भाग घेतला. त्या ऑक्सफर्ड मजलिस एशियन सोसायटीच्या सदस्य होत्या. [११]
+युरोपमध्ये असताना इंदिरा गांधी आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना सतत डॉक्टरांची भेट घ्यावी लागत असे. त्यांना बरे होण्यासाठी वारंवार स्वित्झर्लंडला जावे लागले, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला. 1940 मध्ये जेव्हा जर्मनीने वेगाने युरोप जिंकत होता तेव्हा त्यांच्यावर उपचार सुरू होते. इंदिरा यांनी पोर्तुगालमार्गे इंग्लंडला परतण्याचा प्रयत्न केला पण जवळपास दोन महिने त्या अडकल्या होत्या. १९४१ च्या सुरुवातीस त्या इंग्लंडमध्ये दाखल झाल्या आणि तिथून ऑक्सफर्डमध्ये शिक्षण पूर्ण न करता त्या भारतात परतल्या. नंतर विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली. २०१० मध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठातील दहा नामांकित आशियाई पदवीधरांपैकी एक असलेल्या ऑक्सशियन म्हणून त्यांची निवड करून गौरव केला. [१२] [१३]
+ब्रिटनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, इंदिरा गांधी वारंवार त्यांचे भावी पती फिरोज गांधी ( यांचा महात्मा गांधींशी काही संबंध नाही) यांना अनेकदा भेटत असत. त्यांना त्या अलाहाबादमधून ओळखत होत्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद येथे आदि धर्म रितीरिवाजांनुसार पार पडला, जरी फिरोज हे गुजरातच्या पारशी कुटुंबातील होते. [१४] या जोडप्याला राजीव गांधी (जन्म १९४४) आणि संजय गांधी (जन्म १९४६) ही दोन मुले होती. [१५] [१६]
+इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.
+इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.
+भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद :
+१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
+माहिती व नभोवाणी मंत्री :
+जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
+पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
+इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले.
+जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
+१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
+"I am alive today, I may not be there tomorrow ... I shall continue to serve until my last breath and when I die, I can say, that every drop of my blood will invigorate India and strengthen it ... Even if I died in the service of the nation, I would be proud of it. Every drop of my blood ... will contribute to the growth of this nation and to make it strong and dynamic."
+३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्या सेवा शस्त्रांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. [१९] दोन पुरुषांनी पहारा देत असलेल्या विकेट गेटमधून ती जात असताना गोळीबार झाला. ब्रिटिश चित्रपट निर्माते पीटर उस्टिनोव्ह यांची मुलाखत घेण्यात येणार होती, जो आयरिश टेलिव्हिजनसाठी माहितीपट चित्रित करत होता. [२०] बिअंटने त्याच्या बाजूच्या हाताने तिच्यावर तीन वेळा गोळी झाडली; सतवंतने 30 राउंड फायर केले. [२१] पुरुषांनी शस्त्रे टाकली आणि आत्मसमर्पण केले. त्यानंतर, त्यांना इतर रक्षकांनी एका बंद खोलीत नेले जेथे बेअंटची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. केहर सिंगला नंतर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सतवंत आणि केहर या दोघांनाही दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. [२२]
+इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.
+२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.[२३]
+१९७१ मध्ये, बांगलादेश मुक्ती युद्धात भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर, राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. [२४] [२५] [२६]
+२०११ मध्ये, इंदिरा गांधींना बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील त्यांच्या "उत्कृष्ट योगदानासाठी" बांग्लादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला. [२७]
+अमेरिकन दबाव असताना देखील पाकिस्तानला पराभूत करून पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र बांगलादेशात रूपांतर करणे हा इंदिरा गांधींचा मुख्य वारसा खंबीरपणे उभा आहे. [२८] इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारत हा अण्वस्त्रधारी देशांच्या गटात सामील होऊ शकला. [२९]
+भारत हा अधिकृतपणे अलिप्ततावादी चळवळीचा भाग असूनही, त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला सोव्हिएत गटाकडे झुकवले. [३०] १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात "वुमन ऑफ द मिलेनियम" असा इंदिरा गांधींचा गौरव केला गेला.[३१] २०१२ मध्ये, आउटलुक इंडियाच्या महान भारतीयांच्या सर्वेक्षणात त्या सातव्या क्रमांकावर होत्या. [३२]
+अनेक दशकांपासून भारतीय राजकारणात आघाडीवर राहून, गांधींनी भारतीय राजकारणावर एक शक्तिशाली परंतु वादग्रस्त वारसा ठेवला. त्यांच्या राजवटीचा मुख्य वारसा काँग्रेस पक्षातील अंतर्गत पक्षीय लोकशाही नष्ट करत होता. त्यांचे विरोधक त्यांच्यावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कमकुवत करून त्याद्वारे संघराज्य संरचना कमकुवत केल्याचा, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कमकुवत केल्याचा आणि सचिवालयात स्वतःला आणि त्यांच्या मुलांना अधिकार देऊन त्यांचे मंत्रिमंडळ कमकुवत केल्याचा आरोप करतात. [३३] गांधी भारतीय राजकारणात आणि भारताच्या संस्थांमध्ये घराणेशाहीची संस्कृती वाढवण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. [३४] आणीबाणीच्या काळात आणि परिणामतः भारतीय लोकशाहीतील अंधकारमय कालखंडाशी देखील त्यांचा जवळजवळ एकच संबंध आहे. [३५]
+भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्ष ही ‘ब्रॉड चर्च’ मानली जात होती; तथापि, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या कुटुंबाने नियंत्रित केलेल्या कौटुंबिक फर्ममध्ये काँग्रेसचे रूपांतर होऊ लागले. ही कुटुंबाप्रती निष्ठा नंतर गांधी कुटुंबातील सदस्यांच्या वंशपरंपरागत सत्तेत बदलत गेली. [३६]
+इंदिरा गांधी यांच्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे कार्यकारिणीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत भारताच्या सरकारच्या सर्व भागांमध्ये पद्धतशीर भ्रष्टाचार हा देखील त्यांचा वारसा असल्याचे काही लोक टीका करतात. [३७] आणीबाणीच्या काळात स्वीकारण्यात आलेली भारतीय राज्यघटनेची ४२वी घटनादुरुस्ती देखील इंदिरा गांधी यांच्या वारशाचा भाग मानली जाऊ शकते. न्यायालयीन आव्हाने आणि बिगरकाँग्रेस सरकारने या दुरुस्तीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी ही दुरुस्ती अजूनही कायम आहे. [३८]
+मारुती उद्योग कंपनीची स्थापना इंदिरा यांचे पुत्र संजय गांधी यांनी प्रथम केली असली, तरी इंदिरांच्या काळात ही राष्ट्रीयीकृत कंपनी प्रसिद्ध झाली. [३९]
+भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या त्या एकमेव महिला आहेत. [४०] २०२० मध्ये, गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. [४१] [४२] दिल्ली येथील शक्तीस्थळ ज्याचे नाव शब्दशः ताकदीच्या ठिकाणी अनुवादित केले जाते, हे त्यांचे स्मारक आहे.
+भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांद्वारे इंदिरा गांधींचे चित्रण सामान्यतः टाळले जात असताना, चित्रपट निर्माते इंदिरा गांधी यांच्या पात्राची छाप देण्यासाठी बॅक-शॉट्स, सिल्हूट आणि व्हॉईसओव्हर वापरत असायचे. या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ, धोरणे किंवा हत्येभोवती अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. [४३]
+अशा चित्रपटांत गुलजारचा आंधी (१९७५), अमृत नाहटाचा किस्सा कुर्सी का (१९७५), आय.एस. जोहरचा नसबंदी (१९७८), गुलजारचाच माचीस (१९९६), सुधीर मिश्राचा हजारों ख्वाइशें ऐसी (२००३), अमोतजी मन यांचा हवाएं (२००३), मनोज पुंज यांचा देस होया परदेस (२००४), शशी कुमारचा काया तरण (२००४), शोनाली बोस द्वारेअमू (२००५), रविंदर रवीद्वारे कौम दे हीरे (२०१४), राजीव शर्माद्वारे ४७ ते ८४ (२०१४), अनुराग सिंगचा पंजाब १९८४ (२०१४), गुरविंदर सिंग द्वारे फोर्थ डिरेक्शन (२०१५), नरेश एस. गर्गचा धर्मयुद्ध मोर्चा (२०१६), शिवाजी लोटन पाटील यांचा ३१ऑक्टोबर (२०१६), मिलन लुथरिया यांचा बादशाहो (२०१७), बगल सिंग यांचा टू (२०१७), अभिषेक चौबेकडून सोनचिरिया (२०१९), बिष्णू देव हलदर द्वारे शुक्रानू (२०२०) इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. [४३] आंधी, किस्सा कुर्सी का आणि नसबंदी हे इंदिराजींच्या हयातीत प्रदर्शित झाल्यामुळे प्रसिद्ध आहेत. हे चित्रपट आणीबाणीच्या काळात प्रदर्शनावर सेन्सॉरशिपच्या अधीन होते. [४३]
+इंडस व्हॅली टू इंदिरा गांधी हा एस. कृष्णस्वामी यांचा १९७० चा दोन भागांचा डॉक्युमेंटरी चित्रपट आहे जो सिंधू संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतो. [४४] फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाने अवर इंदिरा ची निर्मिती केली. १९७३ मध्ये एसएनएस शास्त्री यांनी दिग्दर्शित केलेला हा लघु डॉक्युमेंटरी चित्रपट पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांच्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात आणि स्टॉकहोम परिषदेतील त्यांची भाषणे दर्शवतो. [४५]
+प्रधानमंत्री ही २०१३ ची भारतीय माहितीपट टेलिव्हिजन मालिका एबीपी न्यूजवर प्रसारित झाली. यामध्ये भारतीय पंतप्रधानांची विविध धोरणे आणि राजकीय कार्यकाळ चित्रित केला गेला आहे. प्रधानमंत्री मालिकेत "इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या", "काँग्रेस पक्षात फूट", "१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वीची गोष्ट", "१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशचा जन्म", "१९७५-७७ मधील भारतात आणीबाणीची स्थिती", आणि "इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून परत आल्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार" या भागांमध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचा समावेश आहे. नवनी परिहार यांनी या मालिकेत गांधींची भूमिका साकारली आहे. [४६] परिहार यांनी २०२१ चा भारतीय चित्रपट भुज: द प्राइड ऑफ इंडियामध्ये देखील इंदिराजींची भूमिका केली आहे जो, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. [४७]
+भारतीय चित्रपटसृष्टीतील इंदिराजींच्या चित्रणाच्या सभोवतालची निषिद्धता अलिकडच्या वर्षांत चित्रपटांमध्ये अभिनेत्यांद्वारे नष्ट होऊ लागली आहे. उल्लेखनीय चित्रणांचा समावेश आहे: मिडनाइट्स चिल्ड्रन (२०१२) मधील सरिता चौधरी; जय जवान जय किसान (२०१५) मधील मनदीप कोहली; इंदू सरकार (२०१७), NTR: कथानायकुडू / NTR: महानायकुडू (२०१९) आणि यशवंतराव चव्हाण – बखर एका वादाची (२०१४) मध्ये सुप्रिया विनोद; रेड (२०१८), थलायवी (२०२१) आणि राधे श्याम (२०२२) मध्ये फ्लोरा जेकब, पीएम नरेंद्र मोदी (२०१९) मध्ये किशोरी शहाणे, ठाकरे (२०१९) आणि ८३ (२०२१) मध्ये अवंतिका आकेरकर, मैं मुलायम सिंह यादव ( २०२१) मध्ये सुप्रिया कर्णिक, बेल बॉटममध्ये लारा दत्ता (२०२१). [४८] [४९]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7598.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7598.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b7cde452dd772e851d5e2085991d9df9dfbafc3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7598.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ इंदिरानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7599.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7599.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c52b7c447327d3f445a8d3c10765ea372dbb1ef8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7599.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंदिरानगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_762.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_762.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..232e44f83b51482670ad99aec9722d74e17db14a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_762.txt
@@ -0,0 +1 @@
+अंगणेवाडी (आंगणेवाडी) हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव असून येथे दरवर्षी भरणाऱ्या जत्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7622.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7622.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f1bde0dc5d6a3ab91ed8acebe409db69d756b29
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7622.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+इंदुमती पाटणकर (इंदुताई) ह्या एक स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या कासेगाव, महाराष्ट्र इथल्या होत्या. त्यांचे वडील दिनकरराव निकम हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये १९३० च्या दरम्यान होते, व सत्याग्रहासाठी कैदेत असताना व्ही. डी. चितळेंना वगैरेंना भेटून ते साम्यवादी झाले. इंदुताईने १०-१२ वर्षाच्या असतानाच 'वोल्गा ते गंगा' सारखी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. तेव्हाच त्यांनी काँग्रेसच्या प्रभात फेरींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, व स्वातंत्र्यता आंदोलनातील नेत्यांची मदत केली. त्यांनी राष्ट्र सेवा दल येथे जायला सुरुवात केली.[१]
+१९४२ रोजी इंदुताईने वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे घर सोडले व स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांनी महिलांना संघटित केले व राष्ट्र सेवादलाचा प्रसार केला. त्यांने १९४३ मध्ये 'प्रति सरकार'च्या गुप्त आंदोलनात भाग घेतला व सेनानींना दारुगोळा पोचवण्याचे काम केले. इंदुताईने १ जानेवारी १९४६ला क्रांतिवीर बाबूजी पाटणकर, जे नाना पाटील यांच्या 'प्रति सरकार'च्या आंदोलनात सहभागी होते, त्यांच्याशी लग्न केले. दोघेही प्रति सरकारचे अग्रगण्य कार्यकर्ते होते. बाबूजी व इंदुताईंनी कासेगाव शिक्षण संस्थेचे व कासेगावमधली पहिली शाळा, आझाद विद्यालय ह्याची स्थापना केली. त्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनींपैकी एक होत्या व पुढे त्याच शाळेवर शिकवायला लागल्या.[२]
+इंदुताई व बाबूजी हे दोघेही सोशालिस्ट पक्षाचे सदस्य झाले. पक्षातील वैचारिक व राजनैतिक मतभेदामुळे ते अरुणा असफ अली यांचा सोशालिस्ट पक्ष (मार्क्सवादी - लेनिनवादी) ह्यामध्ये सामील झाले. १९५२ साली ते दोघे साम्यवादी झाले. बाबूजींच्या हत्येनंतर इंदुताईने एकटीने कुटुंब व त्यांच्या मुलगा भारत ह्याला सांभाळले. साम्यवादी पक्षाच्या कामांमध्येपण त्या सक्रिय होत्या. इंदोली सारखेच आता कासेगावही साम्यवादी चळवळीचे केंद्रस्थान झाले होते. तिने सतत महिला, शेतकरी व कामगाराच्या अधिकारांसाठी चळवळी चालवल्या. तिने परित्यक्त महिलांच्या संघर्षाला आघाडी दिली. ती चळवळ १९८८ पासून सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सुरू आहे.
+त्यांचा मुलगा भारत पाटणकर व सून गेल ऑम्वेट हे दोघे श्रमिक मुक्ती दल ह्या कामगार अधिकाराच्या चळवळीत सक्रिय आहेत. इंदुताईने दलित नेतृत्व चळवळीलापण नेतृत्व दिले. त्यांची सून गेल ही त्यांना पहिल्यांदा दलित चळवळीबाबत भेटण्यासाठीच कासेगाव येथे आली होती.[३]
+१५ जुलै २०१७ रोजी इंदुताई ह्यांचे थोड्या आजारीपणानंतर निधन झाले. मृत्यूवेळी त्यांचे वय ९१ होते.[४][५]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7633.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..073fd4d3761d8bb495871fccbf81a1976edccc79
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7633.txt
@@ -0,0 +1,5 @@
+२०९११/२०९१२ इंदूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील २३वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे जी मध्य प्रदेशातील इंदूर शहराला महाराष्ट्रातील नागपूर शहराशी जोडते. [१] या ट्रेनला पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२३ रोजी हिरवा झेंडा दाखवला तेव्हा या गाडीची सेवा इंदूर जंक्शन ते भोपाळ जंक्शनपर्यंत होती. [२] ९ ९ऑक्टोबर २०२३ पासून या सेवेचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात आली. [१]
+ही ट्रेन भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते, जी इंदूर जंक्शन, उज्जैन जंक्शन, भोपाळ जंक्शन, इटारसी जंक्शन आणि नागपूर जंक्शनला जोडते . ही ट्रेन ठवड्यातून ६ दिवस चालते. [३] सुरुवातीला ही सेवा इंदूर जंक्शन ते भोपाळ जंक्शनपर्यंत असून [२] ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या ट्रेनचा नागपूरपर्यंत विस्तार करण्यात आला, ज्यामुळे या प्रदेशात वर्धित कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली. [२]
+मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत पेरांबूर, चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्याद्वारेसंकल्पित आणि निर्मित केलेली ही नववी मिनी वंदे भारत 2.0 एक्सप्रेस ट्रेन आहे. [४]
+२०९११/२०९१२ इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ७ वातानुकुलीत खुर्ची यान (एसी चेअर कार) आणि १ कार्यकारी खुर्ची यान (एक्झिक्युटिव्ह चेअर कार) डब्बे आहेत. ॲक्वा रंगातील वातानुकुलीत खुर्ची यान दर्शवतात आणि गुलाबी रंगातील डबे कार्यकारी खुर्ची यान दर्शवतात.
+या २०९११/२०९१२ इंदूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे:-
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7638.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7638.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c323f0fc3f92d95752bcf8503704c8342c4f2e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7638.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंदूर जंक्शन हे मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. इंदूर संस्थानाच्या होळकरांनी हे स्थानक १९व्या शतकात बांधले व इंदूर-खंडवा रेल्वे चालू केली.
+सध्या इंदूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7639.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7639.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81c11b31f065ab682ddc3656afec6028c9c9dcea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7639.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा लेख इंदूर जिल्ह्याविषयी आहे. इंदूर शहराविषयीचा लेख येथे आहे.
+इंदूर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7671.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7671.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..65572c4940b65d33b209e6d3f20725804f45c8bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7671.txt
@@ -0,0 +1 @@
+(९७३-९८२) हा शेवटचा राष्ट्रकूट शासक होता आणि तलकडच्या पश्चिम गंगा राजवंशाच्या सरंजामशाही राजाचा पुतण्या होता. गंगा राजा मरसिम्हा द्वितीयने माळव्याच्या परमारांच्या विश्वासघात आणि आक्रमणानंतर ढासळत चाललेले राष्ट्रकूट साम्राज्य अबाधित ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. मरासिम्हा II ने 975 मध्ये सल्लेखाना केली आणि इंद्र IV ने 982 मध्ये श्रवणबेलागोला येथे त्याचे अनुसरण केले. त्यामुळे राष्ट्रकूटांचे घराणे इतिहासात नाहीसे झाले. तथापि, मन्याखेता साम्राज्याच्या शाही विस्तारादरम्यान भारताच्या विविध भागांमध्ये अनेक संबंधित कुटुंबे सत्तेवर आली होती. ही राज्ये जसे की लट्टलुरा आणि सौंदत्ती शाखांनी अनेक शतके राज्य केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7688.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7688.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7e44710a0951aa84218b50cfaa09ce0242f2bd29
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7688.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ इंद्रठाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7692.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7692.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ebbb44ffdd6a42b249cc44da1ee993e308c9479a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7692.txt
@@ -0,0 +1,10 @@
+इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु ही पर्यायी नावे आहेत. इंद्राच्या ध्वजास अथवा इंद्राच्या सन्मानार्थ ध्वजाचा मान देऊन पूजन केल्या जाणाऱ्या सुशोभित काठीस इंद्रध्वज असे म्हणतात. या काठीपूजन उत्सवास शक्रोत्सव असे संबोधले जात असे.
+रामायणात ध्वजाचे स्वरूप पताकेप्रमाणे असावे, असा संकेत रामाने त्याची घडी करून डोक्याखाली घेतलेल्या त्याच्या भुजाच्या वर्णनावरून मिळतो. कालिदासाच्या रघुवंशावर ‘शिशुहितैषिणी‘ नामक टीका लिहिणाऱ्या चरित्रवर्धनाने ध्वजस्तंभ हत्तीच्या आकाराप्रमाणे (म्हणजेच भव्य) चौकोनी स्तंभ असल्याचे सूचित केले आहे.[१] तो म्हणतो "गजाकारं चतुःस्तंभं पुरद्वारे प्रतिष्ठितं। पौराः कुर्वन्ति शरदि पुरुहूत महोत्सवं॥". इंद्रध्वजाच्या सहाव्या शतकातील स्वरूपाची माहिती मुख्यत्वे वराहमिहिराच्या बृहत्संहितेतून येते. प्राचीन भारतातील इंद्रध्वज महोत्सव लेखाच्या लेखिका नीला कोर्डे यांच्या उद्धृतांनुसार मम्मटाच्या ‘काव्यप्रकाश‘ या काव्यशास्त्रविषयक ग्रंथातील द्वितीय उल्लासात ‘‘इन्द्रार्था स्थूणा इन्द्रः‘‘ (इंद्रारासाठी असलेला स्तंभ म्हणजेच इंद्र) असा उल्लेख आहे. नगरद्वारात किंवा राजद्वारात हा ध्वजदंड उभारला जाई. तो शत्रूच्या दिशेने झुकविण्यात येत असे, ध्वज उभारताना त्याला आधार देण्यासाठी आठ दिशांना आठ दोऱ्या बांधण्यात येत. या ध्वजाला सात छोट्या ध्वजा बांधण्यात येत. त्या नंदा, उपननंदा, जया, विजया, दोन वसुंधरा व शक्रमाता अश्या एकूण सात असत.[१] वराहमिहिरानुसार हा ध्वज इंद्रास विष्णूकडून प्राप्त झाला; तो इंद्राने त्या ध्वजाला माळा, घुंगरू, घंटा, छत्र व रत्नादी आभूषणांनी सुशोभित करून तो युद्धात त्याच्या ८ चाकांच्या रथावर उभारला, त्याचा ध्वज तेजस्वी, सूर्याप्रमाणे देदीप्यमान दिसत होता.[१]
+इंद्रध्वजासाठी लागणारा वृक्ष अरण्यातून आणावा लागे. वराहमिहिर म्हणतो - उद्यान देवतालय पितृवन वल्मीकमार्ग चितिजाताः।कुब्जोर्ध्वशुष्क कण्टकिवल्लीवन्दाक युक्ताश्च ॥१३॥ बहुविहगालय कोटरपवनानल पीडिताश्च ये तरवः। येच स्युः स्त्रीसंज्ञा न ते शुभाः शक्रकेत्वर्थे ॥१४॥ वराहमिहिरानुसार उद्यान, मंदिर, श्मशान (पितृवन), मातीचा ढिगारा (वल्मीक), रस्ता (मार्ग), यज्ञभूमी (चिति) येथे उत्पन्न झालेले, ठेंगणे (कुब्ज), वर सुकलेले (ऊर्ध्वशुष्क) काटेरी वेलींनी (कण्टकिवल्ली) वेढलेले, ज्या वृक्षांच्या ताण्यातून स्वतंत्र वृक्षाचा अंकुर फुटला आहे (वन्दाक) असे, अनेक पक्ष्यांचे निवासस्थान (बहु विहग + आलय) व घरटी (कोटर) असलेले, वारा व अग्नीने पीडित (पवन + अनलपीडिताः) तसेच स्त्रीलिंगी नावे (स्त्रीसंज्ञा- उदा. कदली बदरी) असलेले वृक्ष शक्रकेतु म्हणजे इंद्रध्वज बनविण्यास अशुभ आहेत.[१]
+मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड प्रभागाच्या सागर जिल्ह्यातील एरण येथे उत्खननात मिळालेल्या नाण्यात इंद्रध्वजाची चित्र असलेल्या नाण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात भाजे येथील लेण्यांमध्ये हत्तीवर बसलेल्या व्यक्तीच्या साहाय्यकाच्या हातात एक ध्वज दर्शविला आहे आणि तो इंद्रध्वज असल्याचा काही इतिहास तज्ज्ञांचा कयास आहे.
+महाभारतात आदिपर्वात शक्रोत्सव साजरा करण्यासाठी इंद्र चेदी राज उपरिचरास सुचवतो असे वर्णन आहे. राजा आपल्या तपोबलाने इंद्रपद प्राप्त करील, अशी इंद्रास भीती वाटली. म्हणून इंद्राने उपरिचराला चेदी देश, वैजयंतीमाला व साधूंच्या रक्षाणार्थ वेळूची काठी दिली. इंद्राच्या या उपकाराचे स्मरण म्हणून वर्षप्रतिपदेच्या दिवशी उपरिचराने त्या काठीला वस्त्र वेढून गंध-पुष्प इत्यादिकांनी तिची पूजा केली. तेव्हापासून हा उत्सव राजे व इतर लोक साजरा करतात. असा उल्लेख महाभारतातील आदिपर्वात येतो.[२][३] तर खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे इंद्राला राग येऊन तो गोकुळावर पावसाची अतिवृष्टी करतो. गोवर्धन पर्वताचा आसरा घेऊन कृष्ण गोकुळातील प्रजेला आणि गोधनाला वाचवतो, असा उल्लेख आहे. कृष्ण त्यानंतर तेथे गोकुलोत्सव सुरू करतो.[४]
+बृहदसंहितेनुसार इंद्रध्वज महोत्सवात राजाबरोबरच सर्व प्रजाजनही उत्साहाने भाग घेत. इंद्रध्वजाची यष्टी (दंड) नगरात आणली जात असता नगर पताकांनी व तोरणांनी सजवावे, आनंदित जन तिथे असावेत आणि चौकात नट, नर्तक व गायक यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करावे, असे म्हटले आहे.[१]
+महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्षप्रतिपदेस करण्याचे सुचवले गेले आहे तर इतर ग्रंथातून उत्सव मुख्यत्वे भाद्रपद ते चैत्र या कालावधीत साजरा केला जात असल्याचे संकेत मिळतात. बृहत्संहितेत भाद्रपद शुक्ल अष्टमीला इंद्रध्वजाची यष्टी नगरात आणावी असे म्हटले आहे. परंतु त्याचा पूजनविधी मात्र द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत सांगितला आहे आणि पाचव्या दिवशी म्हणजे कृष्ण प्रतिपदेला विधिपूर्वक पूजन करून ध्वज विसर्जित करावा असे सांगितले आहे. बृहत्संहितेत भाद्रपदात इंद्रध्वज महोत्सव होत असल्याचे सांगितले असले तरी महाभारताचे ‘खिल‘ (Supplement) मानल्या गेलेल्या हरिवंशाच्या ‘विष्णूपर्व‘ नामक अध्यायात मात्र हा उत्सव शरद ऋतूत होत असल्याचा उल्लेख पुढील श्लोकात आढळतो- तयोः प्रवृत्तयोरेवं कृष्णस्यच बलस्य च।वने विचरतो मासौ व्यतियातौ स्म वार्षिकौ ॥१॥व्रजमाजग्मतुस्तौ तु व्रजे शुश्रुवतुस्तदा। प्राप्तं शक्रमहं वीरौ गोषांश्चोत्सवलालसान् ॥२॥ अर्थ- (वैशंपायन म्हणतो) ‘‘अशा प्रकारे वनविहार करणाऱ्या कृष्णाचे आणि बलरामाचे वर्षाऋतूतील दोन महिने (म्हणजेच श्रावण आणि भाद्रपद) निघून गेले. नंतर ते दोघेजण व्रजात (गोकुळात) आले. त्या वेळी ‘इंद्राचा महोत्सव आहे,‘ असे त्या दोघा वीरांनी ऐकले. सर्व गोपाळ उत्सवाविषयी उत्सुक असलेले त्यांना दिसले. कालिदासाच्या रघुवंशावर ‘शिशुहितैषिणी‘ नामक टीका लिहिणाऱ्या चरित्रवर्धनाने रघुवंशातील ‘पुरुहूतध्वज‘ (पुरुहूत = इंद्र) या शब्दाचे स्पष्टीकरण करताना इन्द्र महोत्सव शरदऋतूत साजरा होत असल्याचा उल्लेख केला आहे.[१]
+जैन-ग्रंथांमध्ये इंद्रध्वज पूजा नमूद केलेली दिसते, परंतु ही इंद्रध्वज पूजा जनसामान्य करताना नव्हे तर उत्सवादरम्यान इंद्रादि देवता नंदीश्वरास जाऊन जैन प्रतिमांचे पूजन करतात असा उल्लेख येतो.[५]
+वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांडात आकाशातून उड्डाण करणाऱ्या हनुमानाच्या शेपटीस "लाङ्गलंच समाविद्धं प्लवमानस्य शोभते | अम्बरे वायुपुत्रस्य शक्रध्वज इवोच्छ्रितः" या श्लोकातून इंद्रध्वजाची उपमा दिली आहे.[६] नीला_कोर्डे यांच्या माहितीनुसार अश्वघोषाच्या ‘बुद्धचरित‘ या महाकाव्यात सर्वार्थसिद्धीने म्हणजेच सिद्धार्थाने (गौतम बुद्धाने) राज्यत्याग केल्याचे ऐकून शोक अनावर होऊन भूमीवर कोसळणाऱ्या शुद्धोदन राजाला उत्सवानंतर खाली उतरवण्यात आलेल्या इंद्रध्वजाची उपमा दिली आहे. (बुद्धचरित, सर्ग (श्लोक क्र. ७३). रघुवंशात दिलीपाचा पुत्र रघू गादीवर आलेला पाहून प्रजाजनांना इंद्रध्वज दर्शनाचा आनंद झाल्याचे म्हटले आहे. (रघुवंश सर्ग ४ श्लोक क्र. ३) भासाच्या ‘मध्यमव्यायोग‘ या नाटकात भीमाला हिडिंबेकडे बळी म्हणून नेताना घटोत्कचाने त्याला पाशांनी बांधले असता तो ‘‘दोऱ्यांनी गच्च बांधलेल्या इंद्रध्वजाप्रमाणे शोभून दिसत होता‘‘ (अंक १, श्लो. क्र. ४७) असे म्हटले आहे. शूद्रकाच्या ‘मृच्छकटिकम्‘ या नाटकात तर या महोत्सवाचा दोन वेळा उल्लेख आला आहे. या नाटकातील चेट विदूषक मैत्रेयाला ‘इन्द्रमहकामुक काक‘ म्हणजे ‘‘इंद्रध्वज महोत्सवात बळी मिळण्याची इच्छा करणारा कावळा‘‘ म्हणतो. (मृच्छकटिक अंक ५) याच नाटकाच्या दहाव्या अंकात चारुदत्ताला वधस्तंभाकडे नेणारे चांडाल ‘‘इंद्रध्वज विसर्जनासाठी नेला असता पाहू नये,‘‘ असे विधान करतात. (मृच्छ. अंक १० श्लो. क्र. ७) [१]
+वर्षप्रतिपदेस उज्जैन येथे विक्रमोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यादरम्यान इंद्रध्वजाचेही पूजन केले जाते.[७]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7697.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19f361944e181923127308654b4327324c386e7a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7697.txt
@@ -0,0 +1,32 @@
+[25 एकर शहरी]
+
+
+
+इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था -दिल्ली भारत जागतिक स्वायत्त विद्यापीठ आहे. हे एआयसीटीई राष्ट्रीय महत्त्व संस्था घोषणा केली आहे.[१][२]
+आयआयआयटी-दिल्ली दिल्ली सरकारने एक कायदा करून NSIT आवारात लायब्ररी करण्यात येत होता .
+हे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तर संशोधन-देणारं संस्था आहे .
+राष्ट्रीय महत्त्व संस्था घोषणा केली आहे .
+आयआयआयटी-दिल्ली (आयआयआयटी-दिल्ली कायदा, 2007) करणी स्थापन केले आहे राज्य विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले.[३] [४] हे पदवीपूर्व आणि पदवीधर पातळीवरील संशोधन-देणारं विद्यापीठाचे संशोधन वर आधारीत आहे. राष्ट्रीय महत्त्व संस्था घोषणा केली आहे.[५]
+आयआयआयटी- दिल्ली, त्याच्या कायम आवारात जुलै 2012 पासून गोविन्दपुरी मेट्रो रेल्वे स्थानक, ओखला तिसरा टप्पा, नवी दिल्ली, भारत जवळ आहे .[६] 25 एकरांवर पसरलेला आहे आणि संस्थेत अंदाजे 30,000 चौरस मीटर इमारत आहे परिसर, वर स्थित आहे .तो, मनोरंजन केंद्र, मुले आणि एक मुलींची, वसतिगृह प्राध्यापकांची आणि संशोधन केंद्र अनेक व्याख्यान हॉलमध्ये आहे .
+शैक्षणिक आयआयआयटी-दिल्ली कार्यक्रम[७]
+संचालक कार्यालय, प्रशासकीय आणि वित्त विभाग कार्यालय, कॉन्फरन्स कक्ष, एक बोर्ड खोली, एक औपचारिक चर्चा खोली, कल्पना देवाण-घेवाण खोली, प्रदेश आणि कार्यक्षमता कार्यालये शैक्षणिक विभाग आहेत. कार्यक्षमता आणि संशोधन खोल्या पीएचडी आणि MTech विंग आहेत.
+वसतिगृहात सुविधा,
+लायब्ररी,
+प्रयोगशाळा,
+इंटरनेट सुविधा,
+संगणक केंद्र,
+वैद्यकीय सुविधा,
+क्रीडा सुविधा
+कॅंटीन.
+ग्रंथालयातील माहिती केंद्र कार्यक्षमता, डॉक्टरेट, संशोधन केंद्र आणि विद्यार्थी गरज वेगळ्या इमारत आहे. लायब्ररी RFID तंत्रज्ञान आणि EM सुरक्षा प्रणाली समावेश स्वयंचलित आहे.[८]
+आयआयआयटी-दिल्ली तांत्रिक शाळा एक 2015 मध्ये केलेल्या Dataquest एका सर्वेक्षणानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये भारत 7 क्रमांकाचे स्थानावर आहे.[९]
+2014 मध्ये आयोजित सन Aglasem सर्वेक्षण संस्था भारतीय अभियांत्रिकी संस्था नवव्या स्थानावर आहेत.
+वर्ष 2014-15 मध्ये घेण्यात एजू-रैंड सर्वेक्षण, संस्था भारतीय अभियांत्रिकी संस्था 44 स्थानावर आहेत.
+सिलिकॉन भारतात सर्वेक्षण 2014 मध्ये भारतीय अभियांत्रिकी संस्था इन्स्टिट्यूट ऑफ येथे अभियांत्रिकी वर्ष 35 स्थानावर आहेत.[१०]
+आयआयआयटी-दिल्ली मे 2015 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय आकलन आणि प्रमाणन परिषदेने एक 'ए' ग्रेड देण्यात आली.[११]
+आयआयआयटी-दिल्ली तंत्र शिक्षण भारत सरकारच्या अखिल भारतीय परिषदेने एक "राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था" मानले जाते.[१२]
+जेवणाचे खोली पहिल्या मजल्यावर आहे.
+संस्था इमारत दुसरा मजला मनोरंजन केंद्र, संगीत खोली आणि व्यायामशाळा सुविधा आहे. IIIT- दिल्ली मे क्लब अभ्यासेतर उपक्रम आहे. की डी क्लब, समुदाय क्लब, नृत्य क्लब, बांधकाम क्लब आहे, नैतिक हॅक क्लब, क्लब एक चित्रपट, संगीत क्लब, रोबोटिक्स क्लब, दौरा आणि (नेहमी) क्लब, स्पोर्ट्स क्लब, क्विझ क्लब, वेब डिझाइन आणि विकास दिल्ली वारसा करा ई-सेल क्लब, साहित्य क्लब इ.[१३]
+आयआयआयटी-दिल्ली संशोधन गटाचे शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि संगणक विज्ञान, माहिती सुरक्षा आणि इंटरनेट गोपनीयता डेटा विश्लेषण, प्रतिमा विश्लेषण, मोबाइल आणि सर्वव्यापी कम्प्युटिंग, आणि हार्डवेर आर्कीटेक्चर आणि सॉफ्टवेर अभियांत्रिकी संबंधित विविध भागात विस्तृत केवळ संचालन फार मजबूत विद्याशाखा आहेत. हे फक्त डॉक्टरेट पदवीधर प्राध्यापकांची भारतातील काही महाविद्यालय आहे.[१४]
+आयआयआयटी-दिल्ली विशिष्ट भागात एकवटलेला आणि संशोधन काही डोमेन भागात संशोधन कार्यक्षमता आणि संशोधन कर्मचारी चालू भागात सूचीबद्ध आहेत. इ, बायोमे शेतात कमी किमतीच्या मोबाइल फोन, संगणक फसवणूक आणि सायबर गुन्हेगारी, सॉफ्टवेर गुणवत्ता, सॉफ्टवेर संशोधन, संगणक आणि प्रणाली रचना, हार्डवेर रचना आणि ऑप्टिमायझेशन, उदयोन्मुख नॅनो-तंत्रज्ञान, संशोधन म्हणून काही डोमेन क्षेत्र कार्य केंद्रीत आहे.[१५]
+[१६]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_772.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_772.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dd04d90c5399848200a7cc5d319dd1b62448db57
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_772.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अंगापूर तर्फे तारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे. साताऱ्यातील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7746.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7746.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ac9535d580260fe3893ea318e57f40da6f80eba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7746.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ भारत
+ आझाद हिंद फौज
+इंफाळची लढाई ही मार्च १९४१ ते जुलै १९४१ दरम्यान भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ शहराच्या आसपास लढली गेलेली लढाई होती. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन मध्यात घडलेल्या या लढाईत ब्रिटिश व भारतीय सेनेने जपान व जपानकडून लढणाऱ्या आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला. कोहिमाची लढाई व या लढाईनंतर जपान्यांनी भारतावर चाल करून येण्याची योजना आखडती घेतली व परत ब्रम्हदेश व सिंगापूरकडे माघार घेतली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7753.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7753.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90f4e9143bf57be941ff586055509564b1a37838
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7753.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंसानियत हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7756.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7756.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0651ed471e3acf4e135194140deb5021c290980e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7756.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इंसाफ की पुकार हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7758.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7758.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b32f64f921e7b34a30bc711a3282a5014f34845
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7758.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इंसाफ कौन करेगा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7777.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7777.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef1161530580e4a0656d988a9cfd3df1c12493c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7777.txt
@@ -0,0 +1,4 @@
+क.सा. पदार्पण: ३ डिसेंबर, २००१
+शेवटचा क.सा.: ३ डिसेंबर, २००१
+दुवा: [१]
+इक्बाल रशिद सिद्दिकी (डिसेंबर २६, इ.स. १९७४:औरंगाबाद - ) हा महाराष्ट्राचा द्रुतगती गोलंदाज व उपयोगी फलंदाज आहे. सिद्दिकीचे प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण १९९२-९३ च्या मौसमात महाराष्ट्राकडून रणजी संघात झाले. महाराष्ट्र रणजी संघा शिवाय इक्बाल सिद्दिकी हैदराबाद संघाकडूनही रणजी सामने खेळला आहे. भारतीय संघासाठी २००१ मधे इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इक्बाल सिद्दिकी ने पदार्पण केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7793.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7793.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9db5e09a496fecf0313a868292feb629ad1b41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7793.txt
@@ -0,0 +1 @@
+इकॅटेरिना येवगेन्येव्ना अलेक्झांड्रोव्हा (रशियन:Екатерина Евгеньевна Александрова; १५ नोव्हेंबर, १९९४:चेल्याबिन्स्क, रशिया - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7794.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7794.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8aba37ec76a4eccb22fddfa35dbaa2e8faa154df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7794.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+येकातेरिना बिचकोव्हा (रशियन: Екатерина Андреевна Бычкова; ५ जून, इ.स. १९८५:मॉस्को, रशिया - ) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7811.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7811.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a571a9089300ff7286eb7aa8a3934550a7961e6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7811.txt
@@ -0,0 +1,30 @@
+१० ऑक्टोबर, इ.स. २०११
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+१४ गंभीर •
+९ तिवारी •
+१६ मॉर्गन •
+६३ दास •
+३ कालिस •
+६ शुक्ला •
+२२ भाटीया •
+२७ डोशेटे •
+२८ पठाण •
+७५ हसन •
+-- जानी •
+२४ हॅडीन •
+३६ बिल्सा •
+४२ मॅककुलम •
+-- सॅम्सोन •
+१ लड्डा •
+४ पॅटींसन •
+१४ अहमद •
+१७ संगवान •
+२१ अब्दुल्ला •
+५५ बालाजी •
+५८ ली •
+७४ नारायण •
+९० लांगे •
+९९ उनादकट •
+-- सक्सेना •
+प्रशिक्षक बेलिस
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7812.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7812.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a571a9089300ff7286eb7aa8a3934550a7961e6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7812.txt
@@ -0,0 +1,30 @@
+१० ऑक्टोबर, इ.स. २०११
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+१४ गंभीर •
+९ तिवारी •
+१६ मॉर्गन •
+६३ दास •
+३ कालिस •
+६ शुक्ला •
+२२ भाटीया •
+२७ डोशेटे •
+२८ पठाण •
+७५ हसन •
+-- जानी •
+२४ हॅडीन •
+३६ बिल्सा •
+४२ मॅककुलम •
+-- सॅम्सोन •
+१ लड्डा •
+४ पॅटींसन •
+१४ अहमद •
+१७ संगवान •
+२१ अब्दुल्ला •
+५५ बालाजी •
+५८ ली •
+७४ नारायण •
+९० लांगे •
+९९ उनादकट •
+-- सक्सेना •
+प्रशिक्षक बेलिस
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7816.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7816.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3a138072cf8218fcc58215f4ac560c92bf16ab15
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7816.txt
@@ -0,0 +1 @@
+डॉ. इक्बाल सिंह (४ जून, १९४५:लाहोर, पाकिस्तान - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे २००९ ते २०१३ दरम्यान पुडुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे राज्यसभेचे सभासदही होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7909.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7909.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29cd5812ca7d011fbd7802f5a6cab28f2c8b105f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7909.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इजाजत (अर्थ: परवानगी) हा गुलजार दिग्दर्शित १९८७ चा भारतीय हिंदी-भाषेतील संगीतमय प्रणय चित्रपट आहे, जो सुबोध घोष यांच्या जातुगृह या बंगाली कथेवर आधारित आहे.[१] रेखा, नसीरुद्दीन शाह आणि अनुराधा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हा चित्रपट विभक्त झालेल्या जोडप्याच्या कथेचे अनुसरण करतो आणि जे चुकून रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये भेटतात. हा चित्रपट पॅरलल सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील आर्ट-हाऊस प्रकारातील आहे आणि त्याने संगीत श्रेणीमध्ये दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत. हा चित्रपट १९६४ च्या बंगाली चित्रपट जातुगृहावर आधारित आहे.[२][३][४]
+पाकिस्तानी लेखिका मीरा हाश्मी यांचे चित्रपटावर आधारित पुस्तक "गुलजारस् इजाजत: इनसाइट्स इन द फिल्म" जून २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आले.[५]
+या चित्रपटात चार गाणी आहेत, ती सर्व आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत आणि आशा भोसले यांनी गायली आहेत . बर्मन यांचे चित्रपटातील संगीतासाठी सर्वत्र कौतुक झाले आणि " मेरा कुछ सामान " हे गाणे खूप गाजले आणि कालांतराने त्याला उत्कृष्टतेचा दर्जा मिळाला. गाण्याने लेखिका आणि गायिका दोघांनाही अनेक पुरस्कार मिळवून दिले आणि आशा भोसले यांना त्यासाठी त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका मुलाखतीत आशा भोसले यांनी नमूद केले की जेव्हा आर.डी. बर्मन यांना " मेरा कुछ सामान " हे गाणे सादर केले गेले तेव्हा त्यांनी ते गाणे फेकून दिले. गाणे लिहिणारे आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही करणारे गुलजार घाबरून एका कोपऱ्यात बसले. तिने स्वतः गाणे गुणगुणायला सुरुवात केली ज्यामुळे बर्मनच्या मनात चाल निर्माण झाली आणि त्याने १५ मिनिटांत गाणे तयार केले.[६][७]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7917.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7917.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80ac7e705fd434493a3a377b54a71c3be4050c1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7917.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इजाज बट (१० मार्च, १९३८:सियालकोट, ब्रिटिश भारत - ३ ऑगस्ट, २०२३) हा पाकिस्तानकडून १९५९ ते १९६२ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
+हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7945.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7945.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e0eb21343213621a8770385e8c39c86d5c707ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7945.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इझतगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_795.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_795.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..54c1348f9206147c6968fd090a851517e40031fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_795.txt
@@ -0,0 +1,5 @@
+गुणक: 39°52′N 32°52′E / 39.867°N 32.867°E / 39.867; 32.867
+
+अंकारा तुर्कस्तानची राजधानी व प्रमुख शहर आहे. हे शहर तुर्कस्थानमधील इस्तंबुल नंतरचे द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. ते ९३८ मीटर उंचीवर वसलेले आहे.[१] २००८ मध्ये या शहराची लोकसंख्या ४,५००,००० होती. ख्रिस्तपूर्व १३०० मध्ये त्याचे नाव अंकुवश होते. अंगोरा जातीच्या लोकरीवरून शहाराचे नाव पडले अशाही कथा प्रचलित आहेत.
+इ.स.पू. एक हजार च्या सुमारास या भागावर एक प्रसिद्ध राजा मिडास याच्या जमातीचा अंमल सुरू झाला. त्यानंतर काही वर्षे पर्शियन (आजचा इराण) राजांनी शहरावर राज्य केले. त्यानंतर इ.स.पू. ३३३ मध्ये अलक्षेंद्र याने या राजांचा पराभव करून शहर घेतले. पण हे फार टिकले नाही. इ.स.पू. २५ मध्ये रोमन साम्राज्याचा राजा ऑगस्टस याने शहर काबीज करून आपल्या साम्राज्यात सामील केले.नजिक च्या इतिहासात मुस्तफा पाशा यांच्या नेतृत्वाखाली तुर्की सैन्याने आक्रमकांचा पराभव करून इ.स १९२३ मध्ये युद्ध जिंकले. मुस्तफा केमाल पाशा स्वतंत्र तुर्कस्थानचे अध्यक्ष अंकरा येथे बनले.
+अंकरा शहराची लोकसंख्या तुर्कस्थानातील द्वितिय क्रमांकाची आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7972.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a02a5030e3f78dec246385c58affd145161ffc0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7972.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इटगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7981.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7981.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a562c76ba4365726213183d89dce1a8c215ef82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_7981.txt
@@ -0,0 +1,6 @@
+इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२ व २००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम व २००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.
+इटली संघाचे सर्व कपडे[१]
+(२८ जून २०१२ पर्यंत)
+ठळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.
+(२८ जून २०१२ पर्यंत)
+ठळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8009.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8009.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b71422e938dfce9506cd21010faabe52167b7e0e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8009.txt
@@ -0,0 +1 @@
+रेजिया मरिना हे इटलीच्या राज्यतंत्राचे आरमार होते. याची रचना १८६१मध्ये झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेसह याचे रुपांतर मरिना मिलितारेमध्ये झाले.[१][२][३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8042.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8042.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e7896eaea5507683e3878a60b9361a9bfeeead0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8042.txt
@@ -0,0 +1,2 @@
+(Y) (अणुक्रमांक ३९) धातूरूप रासायनिक पदार्थ.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8066.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8066.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1608c6923a18fe8491b1bb03f1c92840692e896b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8066.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इडुक्की जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पैनाव येथे आहे.
+या जिल्ह्याची रचना २६ जानेवारी, १९७२ रोजी झाली होती. इडुक्की हा केरळमधील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मल्याळम आणि इंग्रजी या जिल्ह्यातील दोन अधिकृत प्रशासकीय भाषा आहेत.
+२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,०८,९७४ इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8070.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8070.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fcd411248116f6584f1c3d7537ac22d81c43b43b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8070.txt
@@ -0,0 +1,5 @@
+इडो किल्ला (江戸城), तथा चियोदा किल्ला (城 田 城) हा जपानमधील एक भुईकोट किल्ला आहे. याची रचना १४५७ मध्ये एता दाकानने केली होती. हा किल्ला आता तोक्यो शाही महालाचा एक भाग आहे. सध्याच्या मुयोशी प्रांताच्या तोशिमा जिल्हा, चियोदा गावाजवळ अशलेल्या या किल्ल्याला आधी इदो म्हणून ओळखले जात असे.[१] तोकुगावा इयेआसू यांनी येथे तोकुगावा शोगुनतीची स्थापना केली. हे शोगुनचे निवासस्थान आणि शोगुनतीचे मुख्यालय होते आणि जपानी इतिहासाच्या इदो काळात लष्करी राजधानी म्हणून देखील कार्यरत होती. शोगुनच्या राजीनाम्यानंतर आणि मेजीच्या पुनर्स्थापनेनंतर या किल्ल्याचे रूपांतर शाही निवासस्थानात केले गेले. किल्ल्याचे काही खंदके, भिंती आणि तटबंदी अजूनही तशाच आहेत. इदो कालावधीत हा किल्ला अधिक मोठा होता. सध्याचे तोक्यो स्थानक आणि तोक्यो शहराचा मारुनुची विभाग सर्वात बाह्य खंदक मध्ये बनविलेला आहे. तसेच यात कितानोमारू पार्क, निप्पॉन बुडोकान हॉल आणि आसपासच्या परिसरातील इतर खुणादेखील आहेत.[२]
+हियन कालावधीच्या शेवटी किंवा कामाकुराच्या काळाच्या सुरुवातीस, योद्धा इडो शिगेत्सुगुने आपले निवास इडो केल्ल्याच्या होनमारू आणि निनोमारू भागात बनवले. १५ व्या शतकात कॅंटो प्रदेशातील बंडखोरीमुळे इडो कुळाने हा भाग सोडला. ओगीगायत्सु उईसुगी घराण्याचा सांभाळ करणाऱ्या एटा डेकन यांनी १४५७ मध्ये इडो किल्ला बांधला. १५२४ मध्ये इडो किल्ल्याला वेढ्या घालून आणि जिंकून हा किल्ला होजो कुळाच्या ताब्यात आला.[३] १५९० मध्ये ओडवाराच्या वेढ्यामुळे हा किल्ला रिकामा झाला होता. टोयोटोमी हिडेयोशीने पूर्वोत्तर आठ प्रांताचा ताबा दिल्यानंतर टोकुगावा इयेआसूने इडो किल्ल्याला स्वतःची लष्करी छावणी बनवली.[१] नंतर त्यांनी १६१५ मध्ये ओसाकाचा वेढा घालून हियोयोशीचा मुलगा टोयोटोमी हिडेयोरीचा पराभव केला आणि ते जपानचे राजकीय नेते म्हणून उदयास आले. १६०३ मध्ये टोकुगावा इयेआसू यांना सेई-आय तायशगुन ही पदवी मिळाली आणि इडो टोकुगावाच्या कारभाराचे मुख्य केंद्र बनले.
+सुरुवातीला या परिसरातील काही भाग पाण्याखाली होता. इडो किल्ल्याच्या सध्याच्या निशिनोमारू भागात समुद्र पोहोचला होता आणि हिबिया एक समुद्र किनारा होता. [स्पष्टीकरण हवे] किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी याची रचना बदलण्यात आली.[४] याचे बहुतेक बांधकाम १५९३ मध्ये सुरू झाले आणि १६३६ मध्ये इयेआसूचे नातू तोकुगावा इमिट्सू यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. यावेळी, इडोची लोकसंख्या १,५०,००० पोहचली होती.[५]
+सध्याचे होन्नारू, निनोमारू आणि सन्नोमारू भाग निशिनोमारू, निशिनोमारू-शित, फुकिएज आणि कितानोमारू भागांना जोडण्यात आले होते. किल्ल्याचा परिघ १६ किमी होता.
+या किल्ल्याच्या बांधकामाची सामग्री आणि पैसा सुभेदार (डॅम्योज्) कडून घेण्यात येत असे, याद्वारे शॅमगुनेट सुभेदारांवर वचक ठेवत असे. मोठे ग्रेनाइट दगड लांब अंतरावरून आणले गेले, या दगडांचे आकार आणि संख्या सुभेदारांनी दिलेल्या संपत्तीवर अवलंबून असे. श्रीमंत सुभेदारांना अधिक जास्त योगदान द्यावे लागत असे. ज्यांनी अशा दगडांचा पुरवठा केला नाही त्यांना मोठे खंदक खोदणे आणि टेकड्यांच्या सपाटीकरणासाठी कामगार पुरवणे आवश्यक होते. खंदकांतून काढलेली माती समुद्रात भर टाकण्यासाठी किंवा जमिन सपाट करण्यासाठी वापरली जात होती. अशाप्रकारे इडो किल्ल्याच्या बांधकामामुळे शहराच्या अशा काही भागाची पायाभरणी झाली जिथे नंतर व्यापारी स्थायिक होऊ शकले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8071.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8071.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee74334038adfef0a75232f4b14df290bc85c98f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8071.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इतग्याल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8081.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72e68ce7ef7b6a0e08971fa5f3ddfa2a2209486a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8081.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईतवारी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक व जंक्शन आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले ईतवारी रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. येथे ६ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे ८ गाड्या थांबतात.येथून १० रेल्वे गाड्यांची सुरुवात होते व १० रेल्वे गाड्या येथे टर्मिनेट होतात.हे रेल्वेचे नागपूर नागभीड नॅरो गेज मार्गावरील एक स्थानकही आहे. येथून कोराडीला एक फाटा जातो.[१]
+नागपूर शहरातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या या स्थानकातून इतवारी टाटानगर पॅसेंजर गाडी निघते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8087.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8087.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2cc78757dd566d6a6bcd466f5fd5bca1950b2dae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8087.txt
@@ -0,0 +1,11 @@
+एतिहाद एरवेझ ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एरवेझ एमिरेट्स अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
+२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान बैरूतकडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी गल्फ एर ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति सध्या जगातील एक आघाडीची विमानकंपनी समजली जाते. एतिहादने एर बर्लिन, अलिटालिया, एर सेशेल्स, एर लिंगस, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया इत्यादी अनेक परदेशी विमानकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी एतिहादने सर्बियाच्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी याट एरवेझमध्ये ४९ टक्के गुंतवणूक केली. एतिहादच्या मदतीने सर्बिया सरकारने याटची पुनर्रचना करून एर सर्बियाची निर्मिती केली. भारतामधील जेट एरवेझमध्ये देखील एतिहादने २४ टक्के गुंतवणूक केली आहे.
+या कंपनीची स्थापना शेख खलिफा बिन झायेद अल नाहयन याने ५० कोटी दिनार भाग भांडवल गुंतवून सुरू केली.[१] १२ नोव्हेंबर २००३ रोजी या कंपनीने अबुधाबी ते बैरुत अशी सेवा चालू केली. त्यापूर्वी गल्फ एर ही कंपनी अबुधाबीतून सेवा पुरवायची.
+जून २००४ मध्ये या कंपनीने ८ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या विमान खरेदीच्या मागण्या नोंदवल्या. त्यात ५ ७७७-३००ईआर, आणि एरबस ३८० सह २४ एरबस विमानांचा समावेश होता. डिसेंबर २०१४ मध्ये एतिहादने आपल्या पहिल्या ए३८० विमानाचा ताबा घेतला. फेब्रुवारी २०१३ च्या सुमारास एतिहाद आपल्या अबु धाबी तळावरून जगभरातील ८६ ठिकाणी प्रवाशी आणि माल वाहतूक विमान सेवा देत होती.
+२०११मध्ये एतिहादला १ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलरचा फायदा झाला.[२] डिसेंबर २०११मध्ये एतिहादने युरोपची ६ क्रमांकाची सर्वात मोठी विमानकंपनी एर बर्लिनचे २९.२१% भाग खरेदी केल्याची घोषणा केली[३] आणि जेम्स होगन यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. यानंतर एदिहादने एर सेशेल्स (४०%), एर लिंगस (२.९८७%), व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, इ. कंपन्यांतही भाग खरेदी केले.[४]
+१ ऑगस्ट २०१३ रोजी इतिहादचे उपाध्यक्ष जेम्स होगन यांनी सर्बियाचे पहिले उपपंतप्रधान अलेक्झांडर वुकिकशी बेलग्रेड येथे सर्बियाची राष्ट्रीय विमानकंपनी याट एरवेझ आणि एर सर्बियाचे ४९% भाग खरेदीकरारावर सही केली. त्यानंतर त्या सरकारकडे ५१% भाग शिल्लक राहीले. या नवीन कंपनीला एर सर्बिया नाव दिले. २०१३मध्ये एतिहादने स्वित्झर्लंडच्या डार्विन एरलाइन्सचे ३३.३३% भाग खरेदी केले आणि त्याचे नाव बदलून एतिहाद रिजनल एसे केले. १ ऑगस्ट २०१४ रोजी एतिहादने इटलीची प्रमुख विमानवाहतूक कंपनी अलिटालियाचे ४९% भाग ५६ कोटी पाउंडला विकत घेण्याचा करार केला.
+सप्टेंबर २०१३ अखेर एतिहाद आपल्या ११६ प्रवासी व मालवाहतुक विमानांकरवे आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील शहरांना अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानातळावरून विमान सेवा देते.[५] इतिहाद एर चायना, ब्रिटिश एरवेझ, डेल्टा एर लाइन्स, एमिरेट्स, कोरियन एर, क्वांटास, कतार एरवेझ, सिंगापूर एरलाइन्स, साऊथ आफ्रिकन एरवेझ आणि युनायटेड एरलाइन्स यांच्या सहयोगाने ६ उपखंडाना विमान सेवा पुरविते.
+इतिहाद एरवेझने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.
+इतिहाद विमान सेवा २००३ पासून सुरू झाली तेव्हापासून या कंपनीला ३० आवार्ड मिळाले. त्यात महत्त्वाचे म्हणजे :
+दि.९ जून २०१४ रोजी इतिहादने स्कायट्रॅक्स मधून बाहेर पडत आहे असी घोषणा केली तरीसुद्दा स्कायट्रक्सने २०१५ या वर्षात जगातील पहिल्या ६ विमान सेवेतील इतिहाद कंपनी म्हणून अवॉर्ड दिला.
+३ डिसेंबर २०१५ रोजी न्यू यॉर्क शहरात इतिहादची A380 विमानाची विमान सेवा सुरू करताना “एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड’स २०१६ एयर लाइन ऑफ द एर” ही घोषणा केली.[६]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_809.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da49a48182efafa256624c3aa126e4d9fa404551
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_809.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२१° ०९′ ५४.५८″ N, ७७° १८′ ३२.७६″ E
+अंजनगाव सुर्जी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक मोठी आणि पहिली नगरपालिका आहे तसेच तालुका, व तालुक्याचे शहर आहे.
+येथे ३० डिसेंबर १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होेता, हा तह इतिहासात 'अंजनगावसुर्जी तह' म्हणून प्रसिद्ध आहे.
+पैठणमधील सुप्रसिद्ध सत्पुरुष थोर संत श्री एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील श्री देवनाथ महाराज (यांचा जन्म अंजनगाव येथेच झाला होता) यांनी येथे १७५४ साली श्री देवनाथ मठ स्थापन केला. त्याच परंपरेतील १८ वे महापुरुष श्री मनोहरनाथ महाराज ( कार्यकाळ - इ.स. १९६० ते इ.स. २०००) यांनी स्वतःच्या कारकीर्दीत हिंदू धर्माची ध्वजा फडकती ठेवली. सर्वश्री दत्तात्रेय तथा नृसिंहसरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंद, कृष्णनाथ, विश्वंनाथ, मुरारनाथ, रंगनाथ, गोपाळनाथ, गोविंदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरुपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ , मनोहरनाथ विद्यमान पीठाधीश श्री जितेन्द्रनाथ, ही शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची शिष्यपरंपरा. [१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8090.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..135fd02962d16343f9be69fe4f0a4438cd5eeaf5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8090.txt
@@ -0,0 +1 @@
+इतिहास घडवणार्या वनस्पती (पुस्तक) हे महत्त्वाच्या वनस्पतींची माहिती देणारे मराठी पुस्तक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8091.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8091.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..135fd02962d16343f9be69fe4f0a4438cd5eeaf5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8091.txt
@@ -0,0 +1 @@
+इतिहास घडवणार्या वनस्पती (पुस्तक) हे महत्त्वाच्या वनस्पतींची माहिती देणारे मराठी पुस्तक आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_81.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_81.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3b057914a4c74165ad39022a4d8dc47e4b08618
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_81.txt
@@ -0,0 +1,86 @@
+मराठी विकिपीडियावर लेखन/संपादन करू इच्छिणाऱ्या नव्या योगदानकर्त्यांना साहाय्य देण्याकरता हे मदत केंद्र आहे. मराठी विकिपीडिया विकिपीडिया मदत मुख्यालय त्यांच्या करता खूप उपयूक्त असू शकते. अनामिक योगदानकर्त्यांनी खाते तयार करावे . हे सुद्धा पहा: नेहमीचे प्रश्न
+(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार:
+प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा
+स्थापना___
+काही निवडक चर्चा
+जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --
+
+
+विकिपीडिया:चावडी(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+
+विक्शनरी:चावडी
+प्रस्तावित प्रकल्प
+विकिबुक्स चावडी
+विकिक्वोट्स चावडी
+Talk:मुखपृष्ठ
+प्रस्तावित प्रकल्प
+Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
+मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प
+
+महादेव राऊत
+फोटो कसा टाकायचा.
+
+Can you please fix them?☆★संजीव कुमार (बातें) ०१:४१, २९ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
+
+नमस्कार मंडळी, कृपया स्त्रोत आणि संदर्भ कसा जोडायचा ते सांगावं.
+'गूगल इनपुट प्रणाली' मध्ये देवनागरी लिपीत लेखन केल्यास चालू शकेल काय?
+
+पारोळा हे झाशीच्या राणीचे माहेर घर म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याचे वंशज आजही पारोळा येथे स्थायिक आहेत.पारोळा ह्याचे पूर्वीचे नाव पारोळे असून या गावात पारांच्या ओळी (पार म्हणजे हनुमानाचे मंदिर व वडवृक्षाचे झाड ओळीत होते व आजही आहेत आणि म्हणून पारोळी व त्यांचे अपभ्रन्श होऊन पारोळे व आता पारोळा झाले आहे.
+Can someone please take a look at this page and see if its notable उन्मेष_बागवे
+
+I have created a Marathi Wikipedia page which is in my sandbox. However, I am unable to publish it and make the final Wikipedia page live. What can be the possible reason? Can someone check if I am a confirmed user? Because publish button isn't appearing in my sandbox version. All I am able to do is publish the changes on sandbox. There's no option to even send my draft for review. How do I go about it?
+Here's the link
+https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Lorde1801/sandbox Lorde1801 (चर्चा) १२:४७, १२ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]
+Hey,
+I am new Wikipedia editor. In order to add to the credibility of my profile, I am voluntarily creating this page. It would be great if you could help me out. Lorde1801 (चर्चा) १५:५८, १६ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]
+ झाले. Answered on Usertalkpage --Tiven2240 (चर्चा) १६:१६, १६ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]
+वर्ग:ग्रंथ येथे चुकून झालेली नोंद कशी काढावी?
+पण आता मला ते सापडत नाही .मला त्याची सद्यस्थिती माहित नाही?
+कोणी मदत करू शकेल?
+ही माझी पहिली चाचणी आहे.Prachi.chopade (चर्चा) ०७:३१, २० जून २०२० (IST)[reply]
+
+
+~~
+तयार केलेल्या लेख पडताळणी साठी कसे पाठवावे
+
+
+नमस्कार,
+मला लेखाच्या शेवटी, वर्ग दर्शवन्याकरीता जी चोउकट वपरली जाते किंवा एकदा साचा वपरला जातो. तो वर्गाचा साचा कसा तयार केला जातो याविषयी मार्गदर्शन करावे.
+उदा. मला एका गावाच्या लेखाच्या शेवटी वर्ग : अबक तालुक्यातिल गावे किंवा अबक जिल्ल्ह्यातिल गावे अशी माहिती द्यावयाची आहे.
+आपला
+या प्रजाती चौकट टेम्पलेटचे निराकरण करण्यात काही जण मदत करू शकतात हे टेम्पलेट विकृत आहे आणि मशीनमधून भाषांतरित झाल्यासारखे दिसते.Ratnahastin (चर्चा) ११:२७, १८ जुलै २०२१ (IST)[reply]
+@Ratnahastin: त्याऐवजी कृपया जीवचौकट हा साचा वापरावा.- संतोष गोरे ( 💬 ) ११:१२, ५ एप्रिल २०२२ (IST)[reply]
+इंग्रजी विकिपीडियावरील 2021–22 Pro Kabaddi League season ह्या पानावरील साच्याचा संदर्भ घ्यावा
+नितीन कुंजीर (चर्चा) २०:१५, २८ जानेवारी २०२२ (IST)[reply]
+२०२२ भारतीय प्रीमियर लीग या पानावरील मैदाने विभागात इंग्रजीतील 2022 Indian Premier League ह्या प्रमाणे नकाशा टाकण्यास मदत हवी आहे
+नितीन कुंजीर (चर्चा) १७:४२, १ मार्च २०२२ (IST)[reply]
+सदर साच्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी मदत हवी आहे..
+जसे संदर्भासाठी हंपी हा लेख पहावा
+नितीन कुंजीर (चर्चा) २०:४७, १८ मार्च २०२२ (IST)[reply]
+चित्रपट महोत्सव चा पान तयार करण्यासाठी माहिती चौकट मी खूप शोधलं आहे पण मला मिळालेल्या नाही. त्याच्यासाठी इंग्रजी विकिपीडिया Infobox वापर केलं तर चालेल का?
+@Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
+हंपी हा लेख लिहून/भाषांतरित करून पूर्ण झाला आहे. कृपया वाचून आपले अभिप्राय द्यावेत. तसेच शुद्धलेखनाच्या किंवा इतर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून लेख अधिक चांगला करण्यासाठी सहाय्य करावे ही विनंती
+नितीन कुंजीर (चर्चा) २१:०५, ११ एप्रिल २०२२ (IST)[reply]
+ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा ही नवी नोंद आज केली तिथे मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल असा इशारा दिसू लागला व त्यावर उपाय योजना काय याचा उलगडा होत झाला नाही . मुख्य म्हणजे हे उत्तर (इशारा ) नॉन ह्युमन इंटरफेस ने केला असावा अशी शंका येते . कारण: सराव पान हे समजले नाही पण कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील हे वाचून चर्चा पानावर असे नोंदवले आहे : कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी पूर्वी केलेली नोंद विना अडथळा प्रकाशित झाली पण आज एक नवी नोंद करताना धक्का दिला आहे
+
+१ हे पान का काढावे वाटते ते कळले नाही ? अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजीत नोंद आहे पहा https://en.wikipedia.org/wiki/Alcoholics_Anonymous Suneelji (चर्चा) २२:४९, १० ऑक्टोबर २०२२ (IST) २ तसेच कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी केलेली नोंद बघावी https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95 ३ अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजी नोंद जिथे आहे त्याचा HTMLवर पोस्त केला आहे . त्यामुळे या जगभर १८२ देशात पसरलेल्या फेलोशिप्चाय मराठी नोंदी अतिशय आवश्यक आहेत व त्यात काय संशयास्पद आहे ते कळले नाहे[reply]
+आता याचे उत्तर मिळेल का कसलीही संधी न देता ही नोंद उडवली जाईल Suneelji (चर्चा) २३:२१, १० ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
+@Suneelji: नमस्कार, आपण एकाच विषयावर, दोन ठिकाणी प्रश्न मांडले आहेत. कृपया आपण चर्चा समंधित लेखपानावर करावी.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:३३, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
+@Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहनGabbar13 (चर्चा) ११:४३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)
+मी हिंदी विकिपीडियावरील पोस्टर मराठीत त्याच पानावर कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे - कांतारा (२०२२ चित्रपट) पाहा, पण पोस्टर प्रदर्शित होत नाही. - Gabbar13 (चर्चा) ११:१३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
+नमस्कार, माहितीचौकटीत काही fields ची नव्याने भर घालायची आहे. ती कोठे व कशी घालावी?
+उदा. माहितीचौकट पुस्तक यामध्ये मला 'संपादक', 'मलपृष्ठ' या fields ची भर घालायची आहे, ते कसे करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.
+धन्यवाद!!
+Ketaki Modak (चर्चा) २२:०८, २९ एप्रिल २०२३ (IST)[reply]
+┌────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────┘ इथे सहज लक्ष गेल म्हणून सर्वांचे लक्ष साचा:विकिडेटा माहितीचौकट कडे आणतो. हा साचा वापरून जर Wikidata वर त्या विषयाची नोंद असेल तर तेथील सर्व माहीती ह्या माहितीचौकटीत येते. उदाहरणासाठी हा साचा ह्या लेखांमध्ये वापरला आहे: लेख. धर्माध्यक्ष (चर्चा) २३:१९, ६ मे २०२३ (IST)[reply]
+सर मी तुम्हाला डिस्कशन बॉक्स मधे सगळी माहिती देतो सर मी देवाच्या कामासाठी एक देवाचे दास ह्यांची माहिती मला विकिपीडिया आर्टिकल पेज बनवायचे आहे सर प्लीज़ मदत करा आमची
+मला NordVPN पृष्ठावर लोगो जोडण्यात समस्या आहे. लोगो विकिमीडियावर उपलब्ध आहे, परंतु या पानावर लोड होत नाही.
+फाइल:NordVPNhorizontal.svg
+पृष्ठ:https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8
+नमस्कार, साच्याच्या खाली अशी सूचना दिसते.
+Ketaki Modak (चर्चा) १६:१२, ६ मार्च २०२४ (IST)[reply]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8111.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8111.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1394f07f9b798d78e2154ced4d9ff0c71086dfb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8111.txt
@@ -0,0 +1,12 @@
+ईथरनेट हे संगणक नेटवर्क तंत्रज्ञानाचे एक कुटुंब आहे. हे कुटुंब सामान्यत: स्थानिक क्षेत्र नेटवर्क (लॅन), महानगर क्षेत्र नेटवर्क (मॅन) आणि वाईड क्षेत्र नेटवर्क (वॅन) यांमध्ये वापरले जाते.[१] हे व्यावसायिकपणे १९८० मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर ईथरनेटने बॅकवर्ड सुसंगततेचा व्यवहार कायम ठेवला आहे. कालांतराने, ईथरनेटने मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धी वायर्ड लॅन तंत्रज्ञानाच्या टोकन रिंग, एफडीडीआय (Fiber Distributed Data Interface) आणि एआरसीनेट (Attached Resource Computer Network) यांची जागा घेतली.
+मुख्य ईथरनेट एक समाईक माध्यम म्हणून कॉ-ॲक्सियल केबल वापरते, तर ईथरनेटची नवी रूपे ट्विस्टेड ऑप्टिकल फायबर आणि स्विचपोर्ट असे जोडीने वापरतात.
+ईथरनेटचा सेवा हस्तांतरणाचा मुळातला वेग प्रतिसेकंद २.९४ मेगाबिट होता.(M bit/s) [२] वाढत वाढत तो नवीनतम वेग प्रति सेकंद ४०० गिगाबिटपर्यंत (G bit/sपर्यंत) झाला आहे. ईथरनेट वापरात ओएसआय (Open Systems Interconnection model) फिजिकल लेयरची अनेक वायरिंग आणि सिग्नलिंग रूपे आहेत.
+ईथरनेटवर संप्रेषण करणाऱ्या प्रणाली डेटाच्या प्रवाहास लहान तुकड्यांमध्ये विभाजित करतात. त्यांना फ्रेम म्हणतात. प्रत्येक फ्रेममध्ये स्रोत आणि त्रुटी तपासणी डेटा असतो, त्यामुळे खराब झालेले फ्रेम्स शोधून काढले जाऊ शकतात; बऱ्याचदा, उच्च-स्तरीय प्रोटोकॉल गमावलेल्या फ्रेम्सचे पुनःप्रसारण ट्रिगर करतात. ओएसआय मॉडेलनुसार, ईथरनेट दुवा थरापर्यंत सेवा प्रदान करते. ईथरनेटसाठी ४८ बिट मॅक पत्ता आयईईई ८०२ वाय-फाय व एफडीडीआयसह इतर आयईईई ८०२.११ नेटवर्किंग मानदंडांद्वारे स्वीकारले गेले. अशी ईथरटाइप मूल्ये सबनेटवर्क प्रोटोकॉल (एसएनएपी) शीर्षलेखांमध्ये देखील वापरली जातात.
+ईथरनेट १९७३ ते १९७४ च्या दरम्यान झेरॉक्स पीएआरसी येथे विकसित केले गेले. रॉबर्ट मेटकॅफे यांनी तेत्यांच्या पीएचडी प्रबंधाचा भाग म्हणून अभ्यासलेल्या अलोहानेटद्वारे प्रेरित केले होते. २२ मे १९७३ रोजी मेकॅल्फेने लिहिलेल्या एका संक्षेपामध्ये या कल्पनेची नोंद सर्वप्रथम नोंदविली गेली होती. तेथे त्यांनी "इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या प्रसारासाठी सर्वव्यापी, पूर्णपणे निष्क्रिय माध्यम म्हणून अस्तित्वात असलेल्या ल्युमिनिफेरस एथरच्या नावावर हे नाव ठेवले होते. १९७६ मध्ये, सिस्टम पीएआरसी येथे तैनात झाल्यानंतर, मेटकॅफे आणि बोग्स यांनी एक अखेरचा पेपर प्रकाशित केला.[३] [अ] योगेन दलाल,[४] रॉन क्रेन, बॉब गार्नर आणि रॉय ओगस यांनी १९८० मध्ये बाजारात सुरुवातीला आलेल्या मुख्य ईथरनेटच्या दर सेकंदी २.९४ एमबीटी प्रोटोकोलपासून सुधारणा करत ते सेकंदी दहा एमबीटी इतके केले.
+फेब्रुवारी १९८० मध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्स (आयईईई) ने लोकल एरिया नेटवर्क (लॅन) प्रमाणित करण्यासाठी ८०२ प्रकल्प सुरू केले. गॅरी रॉबिन्सन (डीईसी), फिल आर्स्ट (इंटेल), आणि बॉब प्रिंटिस (झेरॉक्स) यांच्यासह "डीआयएक्स-ग्रुप" ने लॅन तपशीलसाठी उमेदवार म्हणून तथाकथित "ब्लू बुक" सीएसएमए / सीडी तपशील सादर केला.[५] प्रस्तावांमध्ये प्रतिस्पर्धा आणि व्यापक व्याज प्रमाणीकरण करावे यावर तीव्र मतभेद निर्माण झाले.
+झेरॉक्स स्टार वर्कस्टेशन आणि ३कॉमच्या ईथरनेट लॅन उत्पादनांचा बाजारातील परिचय विलंबामुळे व्यवसायातील परिणाम लक्षात घेऊन डेव्हिड लिडल (जनरल मॅनेजर, झेरॉक्स ऑफिस सिस्टम्स) आणि मेटकॅफ (३ कॉम) यांनी फ्रिट्ज रॅशेसनच्या प्रस्तावाला जोरदार समर्थन दिले. आयईईई ८०२ चेसीमेन्सचे प्रतिनिधी इंग्रिड फ्रॉम यांनी इथर्नेटला युरोपियन मानके संस्था ईसीएमए टीसी २४ अंतर्गत प्रतिस्पर्धी टास्क ग्रुप "लोकल नेटवर्क्स"ची स्थापना केली. मार्च १९८२ रोजी, ईसीएमए टीसी २४ ने आपल्या कॉर्पोरेट सदस्यांसह सीईएसएमए / सीडीसाठी आयईईई 802 मसुद्याच्या आधारे करार केला: कारण डीआयएक्स प्रस्ताव सर्वात तांत्रिकदृष्ट्या पूर्ण आणि निर्णायकपणे एसीएमएने घेतलेल्या वेगवान कारवाईमुळे आयईईई ८०२.३ सीएसएमए / सीडी मानक डिसेंबर १९८२ मध्ये मंजूर झाला.
+मुख्य लेख: ईथरनेट फ्रेम
+आयईईई ८०२.३ मध्ये डेटाग्रामला पॅकेट किंवा फ्रेम म्हणतात. पॅकेटचा वापर संपूर्ण ट्रान्समिशन युनिटचे वर्णन करण्यासाठी केला जातो आणि त्यात प्रीमॅबल, स्टार्ट फ्रेम डेलिमिटर (एसएफडी) आणि कॅरियर एक्सटेंशन (उपस्थित असल्यास) समाविष्ट आहे. स्रोत, एमएसी पत्ते आणि ईथरटाइप फील्डसह पेलोड प्रोटोकॉल प्रकार किंवा पेलोडची लांबी देणारी फ्रेम शीर्षलेख असलेल्या फ्रेम डिलिमिटरनंतर फ्रेम सुरू होते. फ्रेमच्या मध्यम विभागात फ्रेममध्ये असलेल्या इतर प्रोटोकॉल (उदाहरणार्थ, इंटरनेट प्रोटोकॉल)च्या कोणत्याही शीर्षलेखांसह पेलोड डेटा असतो.
+मुख्य लेख: ऑटोनेगोटीएशन
+
+ऑटोनेगोटीएशन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे दोन कनेक्ट केलेले डिव्हाइस सामान्य ट्रांसमिशन पॅरामीटर्स निवडतात, उदा. वेग आणि दुहेरी मोड. सुरुवातीला ऑटोनॅगोटीएशन हे एक पर्यायी वैशिष्ट्य होते, ज्यास प्रथम १०० बीएसई-टीएक्स सह सादर केले होते. १००० बीएसई-टी आणि वेगवानसाठी स्वयंचलित करार अनिवार्य आहे.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8112.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8112.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46569c2a7b540bb9b2e3dac5575fbfe7bd1bcd02
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8112.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इथळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_812.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_812.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1461ded7a0062fc81579500d9dc162bbf549c4f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_812.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अंजनवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8120.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8120.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d2cb5b142421c160f05d110736632d8ec9aece3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8120.txt
@@ -0,0 +1,5 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केन्या, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
+इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.
+इथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8136.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8136.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c42ce11ab2ec9e7419559773494600e31857f800
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8136.txt
@@ -0,0 +1 @@
+फॅसिलिदेस (गीझ भाषा:ፋሲልደስ) (इ.स. १६०३ - ऑक्टोबर १८, इ.स. १६६७) हा इथियोपियाचा नेगुसा नागास्त होता. हा सम्राट सुसेन्योसचा मुलगा होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8139.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8139.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8210.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8210.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b29ecb50ad3720ba5a5f02a5caabe91f3249eb9f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8210.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इन्द्रजीत हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8231.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e1f2bca0aca6291e37038e62653cd6d5db165e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8231.txt
@@ -0,0 +1,12 @@
+विमा (इंग्लिश: insurance) म्हणजे संभाव्य नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा, म्हणजेच जोखीम व्यवस्थापनाचा, उपाय होय. विमा हे आर्थिक नुकसानापासून संरक्षणाचे एक साधन आहे ज्यामध्ये, फीच्या बदल्यात, पक्ष विशिष्ट नुकसान, नुकसान किंवा दुखापत झाल्यास दुस-या पक्षाला भरपाई देण्यास सहमत आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने एखाद्या आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो.
+विमा प्रदान करणारी संस्था विमा कंपनी, विमा कंपनी, विमा वाहक किंवा अंडरराइटर म्हणून ओळखली जाते. विमा खरेदी करणारी व्यक्ती किंवा संस्था पॉलिसीधारक म्हणून ओळखली जाते, तर पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेली व्यक्ती किंवा संस्था विमाधारक म्हणून ओळखली जाते. विमा व्यवहारामध्ये पॉलिसीधारकाने विमाधारकाला विमा कंपनीला देयकाच्या रूपात हमी दिलेले, ज्ञात आणि तुलनेने लहान नुकसान गृहीत धरले जाते (एक प्रीमियम) विमा कंपनीने कव्हर केलेले नुकसान झाल्यास विमाधारकाला भरपाई देण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात. तोटा आर्थिक असेल किंवा नसेल, परंतु तो आर्थिक अटींनुसार कमी करता येण्याजोगा असला पाहिजे. शिवाय, यामध्ये सहसा असे काहीतरी समाविष्ट असते ज्यामध्ये विमाधारकास मालकी, ताबा किंवा पूर्व-अस्तित्वात असलेल्या संबंधांद्वारे स्थापित विमा करण्यायोग्य व्याज असते.
+विमाधारकाला एक करार प्राप्त होतो, ज्याला विमा पॉलिसी म्हणतात, ज्यात विमाधारक विमाधारक किंवा त्यांचे नियुक्त लाभार्थी किंवा नियुक्त केलेल्या अटी आणि परिस्थितींचा तपशील देते. विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कव्हरेजसाठी विमा कंपनीकडून पॉलिसीधारकाकडून आकारलेल्या रकमेला प्रीमियम म्हणतात. विमाधारकाला विमा पॉलिसीद्वारे संभाव्यत: कव्हर केलेले नुकसान अनुभवल्यास, विमाधारक दावा समायोजकाद्वारे प्रक्रिया करण्यासाठी विमा कंपनीकडे दावा सादर करतो. विमा कंपनीने दावा भरण्यापूर्वी विमा पॉलिसीसाठी आवश्यक असलेला अनिवार्य खर्च वजावट (किंवा आरोग्य विमा पॉलिसीद्वारे आवश्यक असल्यास, सह-पेमेंट) असे म्हणतात. विमाकर्ता पुनर्विमा घेऊन स्वतःची जोखीम हेज करू शकतो, ज्याद्वारे दुसरी विमा कंपनी काही जोखीम उचलण्यास सहमती दर्शवते, विशेषतः जर प्राथमिक विमा कंपनीला जोखीम उचलण्यासाठी खूप मोठी वाटत असेल.
+विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे.[१] इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली.जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे जहाज बुडाले, लुटले गेले तरी सर्वनाश होत नसे. इसवीसन पूर्व १७५६ मध्ये बॅबिलोनियन व्यापाऱ्यांनीच हमुरबी कोड नावाची पद्धत सुरू केली त्यावेळी जहाजातून माल नेण्याकरिता व्यापाऱ्यांना कर्ज काढावे लागत असे. हमुरबी कोडप्रमाणे जर या सफरीत ते जहाज चोरीला गेले/बुडाले तर काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्याला माफ करण्यात येई, परंतु व्यापार करून ते जहाज सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्ज देणाऱ्याला कर्जापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागे.
+भारतात विम्याची कल्पना खूप पूर्वीच्या लिखाणात वाचायला मिळते. मनुस्मृती, याज्ञव्यल्क्य स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकांत विम्याचा उल्लेख सापडतो. योगक्षमं वहाम्यहम् हे भारतीय जीवन विमा निगमचे घोषवाक्य मनुस्मृतीमधूनच घेतले आहे. सगळ्यांनी मिळून विम्याचे हप्ते भरायचे आणि ज्याचे नुकसान असेल/ज्याला गरज असेल त्याला त्यांतला थोधा वाटा द्यायचा अशी ही कल्पना होती.
+साधारणतः इसवी सन पूर्व १७५० च्या सुमारास ऱ्होडच्या व्यापाऱ्यांनी एक पद्धत काढली. अनेक व्यापारी वस्तूंची जहाजांतून वाहतूक करीत असतील तर सगळे थोडे थोडे पैसे भरत. यातून एक निधी (fund)तयार होई जर एखाद्याचे जहाज बुडाले/चोरीला गेले तर त्याला तो सर्व निधी दिला जाई. इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास रोमन लोकांनी आयुर्विम्याची पद्धत सुरू केली. यात प्रत्येकाने काही premium(हप्ता) भरायचा आणि त्यातून कोणी मेला तर त्या निधीतून त्या व्यक्तीच्या दफनाचा खर्च केला जायचा, तसेच त्याच्या कुटुंबालाही काही पैसे दिले जायचे.
+इसवी सन १६६६ मध्ये लंडनला एक मोठी आग लागली त्यामध्ये १३,२०० घरे जाळून खाक झाली त्यावरून बोध घेऊन इसवी सन १६८०मध्ये निकोलस बर्बोन यांनी इंग्लंड मध्ये दि फायर ऑफिस नावाची विम्याची पहिली आग विमा कंपनी सुरू केली.
+भारतात विम्याचा उद्योग इसवी सन १८१८मध्ये अनिता भावसार या व्यक्तीने सुरू केला. कलकत्ता येथे ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. परंतु १८३४ मध्ये ती कंपनी बुडाली. १८७१ मध्ये म्युच्युअल आणि १८७४मध्ये ओरिएंटल व १८९७ मध्ये एम्पायर ऑफ इंडिया या कंपन्या सुरू झाल्या. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यापैकी सर्वात जुनी कंपनी नॅशनल इन्सुरन्स कंपनी १९०६ मध्ये सुरू झाली आहे.
+आगीचा विमा इमारतींना आणि आतील वस्तूंना संरक्षण पुरवतो. अग्निविमा विमेदाराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण . ज्या मालमत्तेचा आगीपासून नुकसान होऊ शकते अशा मालमत्तेचा अग्निविमा उतरविला जाऊ शकतो. आग, वीज आणि स्फोट यांपासून होणाऱ्या नुकसानीस अग्निविमा संरक्षण देते. अग्निविमा विमेदराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण देतो.
+कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध आयुर्विमा हे संरक्षण असते. मृत्यूपश्चात कुटुंबप्रमुखावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन बिघडणार नाही याची खात्री करणे यासाठी आयुर्विमा आवश्यक असतो. कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास आयुर्विमा कंपनी ठरलेली रक्कम देऊन भविष्यातील उत्पन्नाचा ओघ सुरू ठेवते किंवा इतर देय जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करते.
+आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपचाराचा खर्च फार वाढत आहे देव न करो पण जर कदाचित भविष्यामध्ये आपण खूप आजारी पडला तर स्वास्थ विमा पॉलिसी या आपल्या उपचाराचा सर्व खर्च कव्हर करते. स्वास्थ विमा ( Health Insurance) पॉलिसी नुसार या विमा कंपन्या आपल्या कोणत्याही बिमारीवर होणाऱ्या खर्चाचा मोबदला देते. लक्षात घ्या कि बिमारीवर खर्च होणाऱ्या या पैशांची सीमा हे आपल्या विमा पॉलिसी कंपनीवर निर्भर राहील.
+अपघात विमा[२] घेतल्यावर विमाधारकास अपघाती मृत्यू आल्यास ठरलेली रक्कम विमाधारकाच्या वारसाला मिळते. अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार विमाधारकाला पैसे मिळतात. या शिवाय तात्पुरत्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास काही रक्कम देणाऱ्या अपघात विमा योजनाही असतात. अशा विम्याचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8257.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8257.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7aea239bb868739e54dad4120f8ae734c7df8791
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8257.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इन्सॅट-४ब हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.
+भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो Archived 2014-10-31 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_827.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_827.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6eadc6d92d513be292a594aafed3ab8197d82ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_827.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ अंजरुण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8270.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8270.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..643883edff5dc1ffe03a0ee32091cf43dc434b18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8270.txt
@@ -0,0 +1,9 @@
+'इन्स्टिटयूशनस, रिलेशन्स ॲन्ड आउटकमस'[१] हे नायला कबीर[२] आणि रम्या सुब्रमनियम संपादित पुस्तक काली फॉर वुमेन, नवी दिल्ली यांनी १९९९ मध्ये प्रकाशित केले आहे. विकासाची धोरणे आखताना लिंगभाव विषयक जाणीव धोरण कर्त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे हे पुस्तक त्यासंदर्भात विश्लेषणात्मक चौकट आणि तंत्र यावर भर देते. जेणेकरून धोरणकर्ते आणि प्रशिक्षणकर्ते यांच्या लक्षात येईल की, त्यांच्या कामाच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिंगभाव महत्त्वाचा घटक आहे.[३]
+या पुस्तकामधून समाजामध्ये असलेल्या सामाजिक संस्थामधून निर्माण झालेल्या उतरंडीचे आकृतीबंध समजण्यास मदत होते की जिथे सत्ता निर्माण होते आणि त्याचा वापर केला जातो. ज्याचा लिंगभावात्मक परिणाम संस्थात्मक पातळीवरील व्यवहारांमध्ये होतो. संस्थात्मक पातळीवरील नियम, सांस्कृतिक मूल्य आणि व्यवहार की ज्यामुळे समाजात अशाप्रकारच्या असमानता टिकून राहतात या प्रकारच्या लिंगभाव असमानता संस्थात्मक दृष्टीकोनातून समजून घेतल्यामुळे यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध समजण्यास मदत होते. या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या विचारवंतानी लिहिलेले वेगवेगळे लेख आहेत. हे लेख तीन विभागांमध्ये विभागलेले आहेत.
+पहिल्या भागामध्ये हे पुस्तक संस्थात्मक चौकटीचे मूळ घटक यावर भर देते. कबीर यांच्या लेखामधून संस्थात्मक चौकट बनविण्यासाठी लागणाऱ्या मुख्य संकल्पनांची ओळख करून दिलेली आहे. त्याचबरोबर भारताच्या संदर्भात लिंगभाव, जात, आणि वर्ग यांमधून येणाऱ्या सामाजिक असमानता, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमार्फत निर्माण झालेल्या असमानता, आणि नियम, स्रोत, व्यवहार आणि सत्ता यांच्यातील संबंध दर्शवितो. या प्रकरणामधून व्यक्तीच्या लिंगाविषयक जैवशास्त्राने केलेला फरक याचाच परिणाम वेगवेगळ्या समाजामध्ये लिंगभाव विषयक सामाजिक असमानता निर्माण होण्यामध्ये कसा होतो यावर लक्ष वेधले आहे. दुसरे प्रकरण घरदार आणि नातेसंबंध हे लिंगभाव असमानता घडविण्याच्या प्रक्रियेतील मुख्य क्षेत्र आहे आणि ते वर्ग, जात आणि प्रदेश यानूसार बदलते यावर भर देते. तिसऱ्या प्रकरणामध्ये करिन कपाडिया त्यांच्या ग्रामीण तामिळनाडूमधील क्षेत्र अभ्यासामधून दाखवून देतात की कशाप्रकारे श्रमाच्या बाजारपेठेमधील मागणी आणि पुरवठा या तत्त्वामुळे लिंगभाव असमानता निर्माण होतात.
+ठाकूर त्यांच्या प्रकरणामधून सरकारी संस्थांच्या नियम आणि कायद्यांमधून लिंगभाव असमानता पूर्नउत्पादित होते यावर भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे घर या कार्यक्षेत्रातून येणारे नियम नोकरशाही या कार्यक्षेत्रात ही कशाप्रकारे येतात आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुद्धा लिंगाधारित श्रमविभागणी दिसून येते याविषयी भाष्य करतात. मुखोपाध्याय पाचव्या प्रकरणामध्ये कशाप्रकारे राज्यसंस्था स्त्रियांना नागरिक म्हणून न बघता अवलंबून असलेला घटक (dependent) म्हणून बघते हे दाखवून देतात. स्त्रियांकडे बघण्याचा हा दृष्टीकोन कायद्यांमध्येही असलेला दिसून येतो यावरही भाष्य करतात.
+दुसऱ्या विभागामध्ये कबीर आणि सुब्रमनियम लिखित प्रकरणामधून विकासाच्या वेगवेगळ्या विश्लेषणामध्ये मध्यस्ती करण्याकरिता संस्थात्मक चौकट यावर भाष्य केलेले आहे. तर इतर प्रकरणामधून वेगवेगळ्या व्यष्टी अध्यनामधून संस्थात्मक विश्लेषणामुळे वेगवेगळी धोरणे आणि कार्यक्रमातील लिंगभाव असमानतेचे पैलू समजून घेण्यास मदत होते यावर भर देण्यात आला आहे. विकासाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक असमानतेच्या बांधणीमध्ये सामाजिक नियम, स्रोत, व्यवहार आणि सत्ता एकमेकांशी कशाप्रकारे संवाद साधतात याविषयक मांडणी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून ह्या विभागामध्ये केली आहे.
+धोरणांच्या आखणीमध्ये फक्त लिंगभाव जाणीव न राहता धोरण प्रक्रियांमध्ये निः पक्षपाती लिंगभाव (gender equity) महत्त्वपूर्ण अट असली पाहिजे. पहिल्या विभागात दिलेल्या संस्थात्मक चौकटीतून स्पष्ट होते की कशाप्रकारे विकासाची धोरणे ही लिंगभाव प्रश्नाची उकल करण्यापेक्षा त्या धोरणांमधूनच समस्या निर्माण होत आहेत आणि म्हणून पुस्तकाच्या तिसऱ्या विभागातील लेखांमधून लिंगभाव प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी चर्चा केलेली आहे.
+थोडक्यात प्रस्तुत पुस्तक आपल्या दैनंदिन जीवनातील आणि धोरण प्रक्रियांमधील लिंगभाव असमानता दर्शविण्यासाठी एक प्रकारचे पद्धतीशास्त्र मिळवून देते.[४]
+द एच. आय. व्ही. चॅलेंज टू एजुकेशन: अ कलेक्शन ऑफ एस्सेज या कॅरोल कुंबे संपादित पुस्तकामध्ये पाचव्या प्रकरणामध्ये सामाजिक भांडवलावरील अनेक लिखाण लिंगभाव समानतेविषयक मांडणी करण्यामध्ये अपयशी ठरतात हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सदर पुस्तकाचा संदर्भ घेण्यात आला आहे.[५]
+लिंगभाव, जात, वर्ग, लिंगाधारित श्रमविभागणी, राज्यसंस्था
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8280.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8280.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..469fb6a70b2d4c2b8d0a7110283639fa6d9cfd1e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8280.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इन्स्पेक्टर गणेश व्ही. घोटे हे एच.आर.एफ. कीटिंगच्या कादंबऱ्यांतून आढळणारे सत्यान्वेशी पात्र आहे.
+घोटे मुंबई पोलिसात निरीक्षकपदावर आहे.
+कीटिंग कधीही मुंबई किंवा भारतात आला नव्हता तरीही त्याने मुंबईच्या वर्णनांवरून या कादंबऱ्यांतील देखावे रचले आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8304.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8304.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a53c1e2d6e529d7f792f6309e5bffa659f25447f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8304.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आयबेरिया (स्पॅनिश: Iberia, Líneas Aéreas de España, S.A. Operadora, Sociedad Unipersonal) ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन व कॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.
+२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.
+आयबेरियाच्या विमान ताफ्यामधील सर्व विमाने एरबस कंपनीने बनवलेली आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8330.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8330.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..48a06da4b433310cf148a1ce54650290946013d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8330.txt
@@ -0,0 +1 @@
+इब्राहिम झद्रान (१२ डिसेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8333.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8333.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70da8b318afcde8b56978600ec661f69f28fd138
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8333.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इब्राहीम सुलेमान माका.
+जुलै ८, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8350.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8350.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e7061278d5f1e54f1fd534e2579ca8530716c2e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8350.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ इब्राहीमपट्टण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8353.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8353.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3f6f3c5941ed93a129b8fddd28eed2264ec082e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8353.txt
@@ -0,0 +1,5 @@
+इमटेक अरेना (जर्मन: Imtech Arena) हे जर्मनी देशाच्या हांबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हांबुर्गर एस.फाउ. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. २००१ सालापर्यंत हे स्टेडियम फोल्क्सपार्कस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे.
+१९७४ व २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९८८ ह्या स्पर्धांमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा युरोपा लीगच्या २०१० हंगामामधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.
+
+२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8357.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8357.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0475672f859e4c10c2b5b4a2d125f62c28ccf0b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8357.txt
@@ -0,0 +1 @@
+इमरान खान (लेखनभेद: इम्रान खान; १३ जानेवारी १९८३) हा एक भारतीय अभिनेता आहे. अमेरिकेमध्ये जन्मलेल्या इम्रान खानने कयामत से कयामत तक व जो जीता वही सिकंदर ह्या हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकाराचे काम केले होते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये नायकाच्या स्वरूपात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8393.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c106844eb315e263f160521f43a0435ba13163c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8393.txt
@@ -0,0 +1 @@
+एमिल विल्यम आयव्हनहो हेस्की (जानेवारी ११, इ.स. १९७८:लीस्टर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा अनेक क्लबतर्फे ६३३ सामने खेळला व त्यात त्याने १३० गोल केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8400.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8400.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af2790253a42a2afd73135169cf0402438878e34
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8400.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इमॅन्युएल मॅक्राँ ( २१ डिसेंबर १९७७ (1977-12-21), अमियॉं) हे फ्रान्स देशातील एक राजकारणी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. ते माजी नागरी अधिकारी आणि गुंतवणूक बँकर आहेत. २०१७ च्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीत त्यांनी मरीन ले पेन यांचा पराभव केला.
+३९व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेले मॅक्रॉं फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत आणि नेपोलियन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण फ्रान्सचे प्रमुख आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_841.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_841.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6c86b18bb1584b08f8f5146a3002daeefecf014d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_841.txt
@@ -0,0 +1,9 @@
+अंजली पवार-काटे या बाल हक्क स्वयंसेवी संस्था सखी च्या संचालक आहेत आणि आणि पुण्यात बाल तस्करीविरूद्ध स्वयंसेवी संस्थेत सल्लागार आहेत, जे बाल संरक्षण समस्येच्या क्षेत्रात काम करतात. तिच्या कारकीर्दीत, पवार यांनी बाल हक्कांच्या समस्यांसाठी वकिली केली आणि दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या जैविक कुटुंबांसह पुन्हा एकत्र करण्याचे काम केले आहे.
+२०१० मध्ये, पवारांनी अरुण डोहलेला त्याच्या जैविक आईशी पुन्हा एकत्र येण्यास मदत केली.[१] डोहलेला जर्मन पालकांनी शिशु म्हणून दत्तक घेतले होते, परंतु तो प्रौढ म्हणून भारतात परतला आणि त्याने त्याच्या दत्तकविरोधात न्यायालयात लढा दिला, ज्यामध्ये त्याला त्याच्या आईच्या संमतीशिवाय दत्तक घेतल्याच्या आरोपही लावले.[२]
+२०१२ मध्ये पवारांनी सरकारी अधिकाऱ्यांची खंडणी, ब्लॅकमेल, धमक्या आणि लाचखोरीद्वारे मुलांच्या खरेदीच्या सविस्तर चौकशीची बाजू मांडली, तिच्या एनजीओ सखीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर कायदेशीर संरक्षण लागू होईपर्यंत सर्व आंतरदेशीय दत्तक घेण्यावर स्थगिती मागितली.[३] अनाथाश्रमांमधील मुलांची परिस्थिती तपासण्याची मंग सुद्धा करण्यात आली होती.[४] पवार म्हणाले की, भारतातील आंतर-देशी दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा अर्धाहून अधिक आहे आणि दत्तक एजन्सींविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यांचा उल्लेख केला आहे ज्यांना दत्तक घेण्यासाठी आर्थिक भरपाईची मागणी करण्यात आली होती.[५]
+२०१५ मध्ये, पवारांनी बाल हक्क संरक्षण आयोगाकडे (एमपीसीआरसी) एक याचिका दाखल केली, ज्यात त्यांना यूकेच्या नागरिकाने कथितरित्या घेतल्यानंतर त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडले जावे.[६]
+२०१६ मध्ये, एनजीओ सखीचे संचालक आणि बाल तस्करीविरूद्ध स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार म्हणून, पवारांना टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या देशांतर्गत दत्तक घेतलेल्या मुलांवर, विशेषतः अपंग मुलांवर होणाऱ्या परिणामांविषयीच्या चिंतांसाठी उद्धृत केले होते.[७] २०१६ पर्यंत, बाल तस्करीच्या विरोधातील स्वयंसेवी संस्थेने अंदाज केला की त्यांचे कार्य सुमारे ४० दत्तक घेतलेल्यांना त्यांच्या जैविक कुटुंबासह पुन्हा एकत्र केले आहे
+२०१७ मध्ये, बाल तस्करीविरूद्ध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून, पवारने जेसिकाला (तिच्या भारतीय नावाने देखील ओळखले जाते) लिन्धरला तिच्या जैविक आई-वडिलांच्या शोधासाठी मुंबई पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांना मदत केली.[८] लिंडरला लहान मूल म्हणून सोडून देण्यात आले होते आणि १९८२ मध्ये स्वीडिश पालकांनी दत्तक घेतले होते आणि तिच्या जैविक पालकांना शोधण्याच्या आशेने अनेक वेळा भारतात परतले होते.
+२०१७ मध्ये पवारांनी १२ वर्षांच्या मुलीला संशयास्पद गैरवर्तन आणि सक्तीच्या नोकरीपासून वाचवण्यासाठी एनजीओ सखी च्या एका टीमचे नेतृत्व केले.[९][१०]
+२०१८ मध्ये, पवार दत्तक घेण्यापासून न्यायालयीन देखरेख काढून टाकण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात बोलले.[११]
+२००८ मध्ये अमेरिकेतून भारतात हद्दपार झालेल्या जेनिफर हेन्सला पवारांनी तिच्या आई-वडिलांना शोधण्यास मदत केली.[१२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8419.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8419.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b25a78dca2f33ad99737addc717537b0d5d54fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8419.txt
@@ -0,0 +1 @@
+इम्तियाझ अहमद ( मार्च १, इ.स. १९१२) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील गिरिदीह लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_843.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_843.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06406e2c03ec52eee255f9345b84d0a083035563
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_843.txt
@@ -0,0 +1,2 @@
+अंजली पाटील ( २६ सप्टेंबर १९८७) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, सिंहली आणि इंग्रजी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने २०११ मध्ये दिल्ली इन ए डे हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली, ज्यात तिने रोहिणी नावाच्या मुलीची भूमिका साकारली. दिल्ली इन ए डे, चक्रव्यूह, न्यूटन तसेच सिंहली भाषेतील विथ यु विदाऊट यु या चित्रपटातील तिच्या भूमिका प्रसंशनिय ठरल्या. तर तेलुगू चित्रपट ना बंगारु तल्ली साठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दक्षिणेतील उत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा नंदिनी पुरस्कार देखील मिळाला.[१][२][३]
+अंजली पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. तिचे बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक येथे झाले. तिने आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि तसे आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिनयाच्या शिक्षणासाठी पाठवले.[४][५]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8445.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8445.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d87174d15a790d54cc1d6c6521a103e439e705f0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8445.txt
@@ -0,0 +1,10 @@
+२६ ऑक्टोबर, इ.स. २००७
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+इम्रान अहमद खान नियाझी (जन्म :५ ऑक्टोबर, १९५२) हे एक पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडू आणि राजकारणी आहेत, ज्यांनी ऑगस्ट २०१८ ते एप्रिल २०२२ पर्यंत पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून काम केले. ते पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[१]
+लाहोर, पाकिस्तान मधील नियाझी पश्तून कुटुंबात जन्मलेल्या खानने केबल कॉलेज, ऑक्सफर्डमधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात १९७१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून केली. खान १९९२ पर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघातर्फे खेळत होता. इ.स. १९८२ ते १९९२ दरम्यान अधूनमधून ते क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून निवडल्या गेले होते. इ.स. १९९२ चा क्रिकेट विश्वचषक त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जिंकला होता. क्रिकेटच्या प्रमुख अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाणारे, खान नंतर आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये सामील झाले. १९९६ मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ची स्थापना करून, खान यांनी एक जागा जिंकली. २००२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नॅशनल असेंब्ली, मियांवली येथून विरोधी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पक्षाने ने २००८ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला आणि २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकप्रिय मतांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफ हा नॅशनल असेंब्लीमधील सर्वात मोठा पक्ष बनला आणि खान यांनी पंतप्रधान म्हणून अपक्षांसह युतीचे सरकार स्थापन केले.
+इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या परिणामी, इस्लामाबाद पोलीस आणि लाहोर पोलिसांनी १४ मार्च २०२३ रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली.[२] अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात त्याच्या कथित भूमिकेबद्दल ९ मे
+रोजी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयात निमलष्करी दलांनी अटक केली होती.[३][४] ज्यानंतर पीटीआय-पक्षाच्या सदस्यांनी फोन केला होता. देशव्यापी निषेधांसाठी. [३८५] [३८६] [९४] या अटकेमुळे देशव्यापी निषेध आणि दंगल देखील उसळली. ही अटक नंतर सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केली. १२ मे रोजी, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अटक बेकायदेशीर घोषित केली आणि खानची तात्काळ सुटका करण्यास सांगितले.[५]
+६ ऑगस्ट २०२३ रोजी खानला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. इस्लामाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्या विरुद्ध चाललेल्या भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात खान दोषी आढळले. सरकारी तिजोरीतून तोशाखाना मधून काही भेटवस्तू २.५ कोटी रुपयांत खरेदी करून त्या २० कोटी रुपयांत विकल्या आणि हिशोबत मात्र केवळ ५.८ कोटी रुपये दाखवले होते. यात त्यांना ३ वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख पाकिस्तानी रुपयाचा दंड देखील ठोठावण्यात आला. ६ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना अटक देखील करण्यात आली.[१] २९ ऑगस्ट २०२३ रोजी, पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने खानची भ्रष्टाचाराची शिक्षा आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा निलंबित केली आणि त्यांना परत जामीन मंजूर केला.[६]
+तोशाखाना प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच खान यांना परत त्याच दिवशी एफ आय ए ने सिफर या गुप्त राजकीय कागदपत्र प्रकरणात अटक केली.[७] या प्रकरणात खान यांना २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत उच्च न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करत सुरक्षेच्या कारणास्तव रावळपिंडी येथील कारागृहात स्थानांतरित केले.[८]
+साचा:अष्टपैलू क्रिकेट खेळाडूंचे डबल
+साचा:अष्टपैलू क्रिकेट खेळाडूंचे ट्रिपल
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_850.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_850.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdce568fea2c0d4e749b04e25443af11695f93ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_850.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+अंजली भागवत (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - ) ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. २००३ मध्ये मिलान येथे पैकी ३९९ गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ओलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोचली होती. कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एर रायफल आणि स्पोर्ट्स रायफल ३ पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज बनून इतिहास निरमिला.
+अंजली भागवत हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १३ नवे विक्रम प्रस्थापित केले, आणि ५५ सुवर्ण, ३५ रौप्य व १६ कांस्य पदके जिंकली. भारतातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या नावावर ८ नवे विक्रम नोंदले गेले.
+राजीव गांधी खेळ-रत्न (२००३)
+अर्जुन पुरस्कार (२०००)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8522.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8522.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8522.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल १७, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8523.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8523.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81bc07de89fdaa29a03ad570436351553daa1f16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8523.txt
@@ -0,0 +1 @@
+मॅथियस क्रिस्चियान इयान व्हान झिल (एप्रिल ६, इ.स. १९८० - ) हा नामिबियाकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. हा क्वचित यष्टीरक्षणही करतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8524.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8524.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..326f10fcac6bf762c8be8c364043767c664f50f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8524.txt
@@ -0,0 +1,4 @@
+इयान शॉ बिलक्लिफ (ऑक्टोबर २६, इ.स. १९७२ - ) हा कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8528.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8528.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3307793d604ced64d38c5aa7692dbefd50988eec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8528.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विव्हियन इयान स्मिथ (फेब्रुवारी २३, इ.स. १९२५:दर्बान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - २५ ऑगस्ट, इ.स. २०१५) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ ते १९५७ दरम्यान नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_854.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_854.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b87979a521207933b9704bf94922aa611a854fca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_854.txt
@@ -0,0 +1 @@
+केशवराजुगरी अंजली सरवाणी (जन्म २८ जुलै १९९७) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.[१] ती देशांतर्गत सामन्यांमध्ये रेल्वेकडून खेळते.[२] ९ डिसेंबर २०२२ रोजी तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी महिला टी२०आ पदार्पण केले.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8577.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8577.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a4202f05a52b009fd0eeeb8ceb5b2abff500571
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8577.txt
@@ -0,0 +1,6 @@
+५ डिसेंबर, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+ सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन •
+८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल •
+ सिमॉन्स
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8606.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8606.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7661e16f0a9a16d79942e5e9db68d7b41cdf9a0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8606.txt
@@ -0,0 +1,4 @@
+इराचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. या गावामध्ये प्रेक्षणीय स्थळ आहेत जसे की, श्री तुळजाभवानी मंदिर , हनुमान मंदिर.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
+गावामध्ये CSC केंद्र आहे.
+ईट,भुम,पाथरुड, इ.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8621.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8621.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e9f602357c8a1989de77c8c952e78c4d81e2e09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8621.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इराणचे आखात ऊर्फ पर्शियन आखात हा मध्यपूर्वेतील इराणला अरबी द्वीपकल्पापासून वेगळा करणारा हिंदी महासागराचा एक भाग आहे. ह्या आखाताला कधीकधी अरबी आखात असेही संबोधले जाते. होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या आखाताला ओमानचे आखात व अरबी समुद्राशी जोडते.
+इराणच्या आखाताच्या भोवताली इराण, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहरैन, कुवेत व इराक हे देश आहेत. ९८९ किमी लांबीच्या ह्या आखाताच्या पूर्व टोकाला होर्मुझची सामुद्रधुनी तर पश्चिम टोकाला युफ्रेटिस व तैग्रिस ह्या नद्यांच्या संगमामधून निर्माण झालेला त्रिभुज प्रदेश आहे.
+१९८०-८८ दरम्यान झालेल्या इराण–इराक युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून इराणच्या आखातातील शत्रूंच्या तेलवाहू जहाजांवर बॉंबहल्ले केले गेले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8631.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8631.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e9f602357c8a1989de77c8c952e78c4d81e2e09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8631.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इराणचे आखात ऊर्फ पर्शियन आखात हा मध्यपूर्वेतील इराणला अरबी द्वीपकल्पापासून वेगळा करणारा हिंदी महासागराचा एक भाग आहे. ह्या आखाताला कधीकधी अरबी आखात असेही संबोधले जाते. होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या आखाताला ओमानचे आखात व अरबी समुद्राशी जोडते.
+इराणच्या आखाताच्या भोवताली इराण, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहरैन, कुवेत व इराक हे देश आहेत. ९८९ किमी लांबीच्या ह्या आखाताच्या पूर्व टोकाला होर्मुझची सामुद्रधुनी तर पश्चिम टोकाला युफ्रेटिस व तैग्रिस ह्या नद्यांच्या संगमामधून निर्माण झालेला त्रिभुज प्रदेश आहे.
+१९८०-८८ दरम्यान झालेल्या इराण–इराक युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून इराणच्या आखातातील शत्रूंच्या तेलवाहू जहाजांवर बॉंबहल्ले केले गेले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8634.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8634.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34315a2ea0c1f6525dea9e7a6a8fa9bd8d4412c1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8634.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+इराणी ही संज्ञा इराणमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा इराणाशी संबंधित वस्तूंना अथवा गोष्टींना उद्देशून वापरली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8665.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8665.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c2cc474a3e88fb041e22881cf2614965377f3cd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8665.txt
@@ -0,0 +1 @@
+इरिट्रिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: ERI) हा पूर्व आफ्रिकामधील इरिट्रिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इरिट्रिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये २०३व्या स्थानावर आहे. आजवर इरिट्रिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8672.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8672.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1eabdf3f86fc95c9c7d2e6dcfc3e693fe8b2db7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8672.txt
@@ -0,0 +1,6 @@
+प्रा. इरिना पेट्रोव्हना ग्लुश्कोव्हा (९ ऑगस्ट, इ.स. १९५२ - ) या महाराष्ट्राच्या रशियातील सांस्कृतिक दूत (ब्रॅंड अॅम्बेसिडर) आहेत. ही नियुक्ती १५ जुलै २०१६ रोजी करण्यात आली.[१][२]
+प्रा. ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून काम करीत असून त्यांचा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांचा अभ्यास आहे. १९७० पासून त्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी संबंधित आहेत.
+महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठ्ठलावर त्यांचे विशेष संशोधन आहे. प्रा. ग्लुश्कोव्हा यांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेविषयी वाटणाऱ्या आस्थेमुळे आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या पालखी परंपरेचा सखोल अभ्यास केला आहे. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यास करण्याकरिता त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.[२]
+भारतविद्येच्या अभ्यासक ग्लुश्कोव्हा या काही काळ मॉस्को विद्यापीठामध्ये हिंदीच्या प्राध्यापिका होत्या. संत तुकारामांच्या अभंगांचा अनुवाद करण्यासाठी १९८५ मध्ये त्या काही दिवस पुण्यात राहिल्या. या काळामध्ये त्या मराठी बोलायला शिकल्या. मॉरिशस येथील मराठी मंडळामध्ये १९८९ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव केला होता.[१]
+स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.
+एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8673.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8673.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1eabdf3f86fc95c9c7d2e6dcfc3e693fe8b2db7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8673.txt
@@ -0,0 +1,6 @@
+प्रा. इरिना पेट्रोव्हना ग्लुश्कोव्हा (९ ऑगस्ट, इ.स. १९५२ - ) या महाराष्ट्राच्या रशियातील सांस्कृतिक दूत (ब्रॅंड अॅम्बेसिडर) आहेत. ही नियुक्ती १५ जुलै २०१६ रोजी करण्यात आली.[१][२]
+प्रा. ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून काम करीत असून त्यांचा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांचा अभ्यास आहे. १९७० पासून त्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी संबंधित आहेत.
+महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठ्ठलावर त्यांचे विशेष संशोधन आहे. प्रा. ग्लुश्कोव्हा यांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेविषयी वाटणाऱ्या आस्थेमुळे आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या पालखी परंपरेचा सखोल अभ्यास केला आहे. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यास करण्याकरिता त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.[२]
+भारतविद्येच्या अभ्यासक ग्लुश्कोव्हा या काही काळ मॉस्को विद्यापीठामध्ये हिंदीच्या प्राध्यापिका होत्या. संत तुकारामांच्या अभंगांचा अनुवाद करण्यासाठी १९८५ मध्ये त्या काही दिवस पुण्यात राहिल्या. या काळामध्ये त्या मराठी बोलायला शिकल्या. मॉरिशस येथील मराठी मंडळामध्ये १९८९ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव केला होता.[१]
+स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.
+एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_87.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_87.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98e10cf7a68e5eff22cc6e49528957e868e25afa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_87.txt
@@ -0,0 +1,14 @@
+इंडियन एरलाइन्स IC ८१४ विमानाचे अपहरण : इंडियन एरलाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचे, काठमांडू (नेपाळ) ते दिल्ली (भारत) या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून २४ डिसेंबर १९९९ रोजी १७८ प्रवाशांसोबत अपहरण करण्यात आले.
+आयसी ८१४ हे एरबस ए-३०० जातीचे विमान होते. २४ डिसेंबर १९९९ रोजी ते नेपाळची राजधानी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाहून, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले. भारतीय प्रमाणवेळ १७:३० च्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला. दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी विमानाला अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहार येथे उतरवले. दरम्यान दहशतवाद्यांनी एका प्रवाशाची हत्या केली तर काही जणांना जखमी केले. अफगाणिस्तानात त्यावेळी तालिबानची सत्ता होती. यामुळे भारताला अपहरणकर्त्यांसोबत वाटाघाटींदरम्यान अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय सशस्त्र दलांनी काही कारवाई करू नये यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी विमानाला घेराव घातला. अखेर ७ दिवसांनी भारतातर्फे ३ दहशतवाद्यांना सोडून दिल्यावर हे अपहरण नाट्य संपले. भारताने सोडून दिलेले ३ दहशतवादी पुढील प्रमाणे - मुश्ताक अहमद झरगर, अहमद ओमार शेख, आणि मौलाना मसूद अझहर.
+आयसी ८१४ हे विमान डिसेंबर २४ १९९९ला नेपाळहून भारताच्या प्रवासास निघाले होते. विमानात प्रामुख्याने भारतीय असणारे १७८ प्रवासी होते. भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यावर थोड्याच वेळात साधारण १७:३० च्या सुमारास ५ दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले. अनिल शर्मा जे IC ८१४ चे मुख्य फ्लाइट अटेन्डंट होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेहऱ्यावर मास्क आणि चष्मा असणारया दहशतवाद्याने कॅप्टन देवी शरण यांना विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली व पश्चिमेला उडत राहण्यास सांगितले. भारताने या ५ दहशतवाद्यांची दिलेली माहिती पुढील प्रमाणे.
+हे दहशतवादी एकमेकांना शेफ, बर्गर, डॉक्टर, शंकर, भोला या नावांनी संबोधित होते.(Chief, Burger, Doctor, Shankar and Bhola). पुढे दहशतवाद्यांनी कॅप्टन देवी शरण यांना लखनौ वरून विमान वळवून पाकिस्तानच्या लाहोर शहराकडे नेण्यास सांगितले. पण देवी शरण यांनी विमानात लाहोर पर्यंत जाण्याचे इंधन नाही या असे सांगुन भारतातच अमृतसर येथे उतरण्यास दहशतवाद्यांना तयार केले.
+अमृतसर विमानतळावर कॅप्टन देवी शरण यांनी (पर्यायाने दहशतवाद्यांनी) विमानात इंधन भरण्याची मागणी केली. पंजाब पोलीस दलाने सशस्त्र कारवाईची तयारी केली. पण त्यांना दिल्लीकडून परवानगी मिळाली नाही. तर दिल्लीहून एन एस जी कमांडोंचे पथक येई पर्यंत विमानास उड्डाण करण्यास आडकाठी करण्यास, वेळकाढू धोरण घेण्यास सांगण्यात आले. त्यासाठी इंधनाचा टँकर विमानासमोर धावपट्टी वरच उभा करण्याची योजना होती. पण विमानाकडे येणारा इंधनाचा टँकर अचानक थांबल्याचे पाहून दहशतवाद्यांचा संशय बळावला. त्यांनी कॅप्टन देवी शरण यांना विमान आहे त्याच स्थितीत उडवण्यास धमकाविले.दरम्यान अतिरेक्यांनी रुपीन कत्याल नावाच्या तरुणाला भोसकून जखमी केले. टँकर धावपट्टीवर उभा असल्याने धावपट्टी अपुरी होती. अखेर उड्डाणाची परवानगी न घेताच, टँकर धावपट्टीत उभा असतानाच कॅप्टन देवी शरण यांना अपुऱ्या धावपट्टी वरून विमान उडविले. यावेळी टँकर व विमान यांची टक्कर काही फूटांनीच टळली. अखेर दहशतवाद्यांनी विमान त्यांच्या योजनेप्रमाणेच लाहोर येथे नेण्यात सांगितले.
+लाहोर विमानतळावर उतरण्याची परवानगी पाकिस्तानने सरळ दिली नाही. सुरुवातीस त्यांनी नकार दिला आणि विमान दुसरीकडे घेऊन जाण्यास सांगितले. पण आता विमानातील इंधन खरच कमी झाले होते. कॅप्टन देवी शरण यांनी लाहोरला उतरण्याची परवानगी मागितली. पण विमानतळावरील नियंत्रकाकडून प्रतिसाद मिळणे बंद झाले. तसेच त्यांनी विमानतळावरील हवाई वाहतूक बंद करून सर्व दिवे बंद केले. ज्यायोगे विमानास उतरण्यास धावपट्टी दिसणार नाही. या प्रकारापासून अनभिन्न कॅप्टन देवी शरण यांनी विमानतळावरील नियंत्रकाकडुन प्रतिसाद मिळत नाही तर स्वतः दिव्यांचा मागोवा घेत उतरण्याचा प्रयत्न केला. पण विमान खाली आणल्यावर त्यांना समजले की ज्याला ते विमानतळाची धावपट्टी समजुन उतरण्याचा प्रयत्न करत आहेत तो शहरातील रस्ता होता. विमानाचा हा प्रकार पाहून विमानतळ नियंत्रकाने त्यांना विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली. त्यानंतर मात्र विमानाला इंधन पुरवठा ही करण्यात आला व पुन्हा उड्डाण भरण्यास परवानगी ही मिळाली. कॅप्टन देवी शरण यांनी काही महिला व मुलांना लाहोर मध्येच उतरु देण्याची मागणी केली. ही मागणी पाक अधिकाऱ्यांनी फेटाळली. यानंतर अतिरेक्यांनी विमान दुबई कडे वळवले.
+दुबई मध्ये दहशतवाद्यांनी विमानातील २७ प्रवाशांना सोडून दिले. तसेच या वेळेदरम्यान अतिरेक्यांनी रुपीन कत्याल नावाच्या तरुणाला भोसकून जखमी केले होते तो मरण पावला होता, त्याचे प्रेत सोडण्यात आले. यानंतर अतिरेक्यांनी विमान कंदहारकडे नेण्यास सांगितले.
+कंदाहार आणि अफगाणिस्तानातल्या बराचश्या भागावर तेव्हा तालिबानचा प्रभाव होता. अपहृत विमान कंदहारला पोहोचताच तालिबानने वाटाघाटीत मध्यस्ताची भूमिका घेतल्याचे भासवले. पण प्रत्यक्षात त्यांनी भारताने प्रवाशांना सोडवण्याचे लष्करी प्रयत्न करू नयेत यासाठी हत्यारबंद तालिबानी सैनिकांचा विमानाला वेढा घातला. याबाबत मात्र, अतिरेक्यांनी आणखी प्रवाशांना मारु नये यासाठी हे उपाय असल्याचे स्पष्टीकरण दिले. तालिबानच्या अशा भूमिकेमुळे भारताला पुढील वाटाघाटी ही जड गेल्या.
+अपहरण करणाऱ्या अतिरेक्यांनी प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात भारतात अटकेत असलेल्या ३५ इस्लामी अतिरेकी यांची सुटका आणि रोख २० कोटी डॉलर रक्कम देण्याची मागणी केली. भारताकडून ही मागणी मान्य होने शक्य नव्हते. त्यामुळे वाटाघाटी चालूच राहिल्या. तालिबानच्या अस्तित्वामुळे भारताला जास्त कणखर भूमिका घेता येत नव्हती.
+२७ डिसेंबरलाच भारताचे पथक वाटाघाटी करण्यासाठी कंदहारला पोहोचले. या पथक विमानाच्या खालील भागात एन.एस.जी. कमांडो लपवुन आणण्यात आले होते. संधी साधुन सशस्त्र कारवाई करत प्रवाशांना सोडवण्याचीच भारताची भूमिका होती. पण कंदाहार विमानतळावरील परिस्थिती पाहून ही योजना गुंडाळावी लागली. भारताच्या वाटाघाटी पथकातले अजित देवल याबाबतीत म्हणतात. -- " कंदाहारला उतरताच आम्हाला लक्षात आले की आपण तालिबान्यांकडून घेरलेलो आहोत. त्यांच्याकडे विविध प्रकारची शस्त्रे होती. त्यांनी घेतलेली पोझिशन्स विमानाच्या रक्षणासाठी घेतली जाणारी नव्हती, ती जणु हल्ल्याच्या प्रतिकारासाठी असल्यासारखे भासत होते."
+"Immediately after we landed there, we found that we were surrounded by Taliban irregulars - shabbily dressed people carrying various types of weapons. They had taken positions in such a way that is not the conventional tactical positions for protection of an aircraft. It was almost like offensive positions," remembers Ajit Doval, the key negotiator for the Indian team.
+या वाटाघाटी ५ दिवस चालल्या. इकडे भारतात सरकारवरचा दबाव वाढत होता. विमान कुठल्याही मदतीविना, देखभालीशिवाय कंदहार मधे उभे होते. १६२ प्रवासी आत कोंडलेल्या अवस्थेत होते. आतील वातावरण कोंदट बनून प्रवाशांना त्रास होत होता. विमानातले स्वच्छतागृह भरून वाहत होते त्याचा वास संपूर्ण विमानात पसरला होता.
+विमानाच्या अपहरणाचे प्रकरण प्रसारमाध्यमांकडून ज्याप्रकारे हाताळले गेले त्याबाबत वेगवेगळ्या भूमिका आहेत. लांब चाललेल्या वाटाघाटी बघुन भारत सरकार काहीच करत नसल्याचा भास निर्माण झाला. अपहृत प्रवाशांच्या नातेवाईकांचे आक्रोश प्रसार माध्यमांतून वारंवार दाखवले जात होते. रुपीन कत्याल मरण पावला असून त्याची नववधू अजून विमानातच आहे सुद्धा बातमी त्यातच अचानक अपहृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत घुसून गोंधळ घातला. हे सर्व सरकारवरचा दबाव वाढवत होते. अखेर पंतप्रधान वाजपेयींनी घोषणा केली की नवीन वर्षात कोणीही (अपहृत) बंदी असणार नाही,यावेळी नवीन वर्षाला केवळ काही दिवस बाकी होते. अखेर ३१ डिसेंबरला भारताने ३ दहशत वादी सोडण्याची घोषणा करत हे अपहरण नाट्य संपले. मुश्ताक अहमद झरगर, ओमार शेख आणि मौलाना मसूद अझहर या तिघांना घेउन भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग कंदहारला गेले. हे तीनही अतिरेकी तेथून लवकरच गायब होऊन काही दिवसातच पाकिस्तानातच वावरु लागले.
+भारताने जे ३ दहशतवादी सोडले त्यांनी त्यांच्या दहशतवादी कारवाया लवकरच सुरू केल्या व जगाच्या इतिहासात ठळक पणे नोंदलेल्या दहशतवादी कारवाया घडवल्या.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_870.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_870.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c01b6573e72c767e600db417613d465cb7585ef2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_870.txt
@@ -0,0 +1 @@
+अंजू जैन (११ ऑगस्ट, १९७४:दिल्ली, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००५ दरम्यान ८ महिला कसोटी आणि ६५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8702.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8702.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..091aec74a097f5e6cdccdc036c41992379f78089
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8702.txt
@@ -0,0 +1,3 @@
+इर्जिक म्हणजे शेतीत सगळ्यांनी मिळून मिसळून दिवसभर कष्ट केल्यानंतर एकत्र केलेले जेवण.
+भारतात लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.शेतकरी जीवनात खरीप हंगाम फार महत्त्वाचा असतो. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी तयारी करावी लागते. शेतकरी जीवनात राब, वाफसा, नांगरणी, वखरणी,पेरणी, आवणी, कोळपणी,निंदणी, खुरपणी, काढणी, कापणी, बांधणी,झोडणी,मळणी,उफणणी, उडवी,वारा देणे,सावड, इर्जिक इत्यादी शब्दांना फार महत्त्व आहे.शेतकऱ्यांना मशागतीपासून पेरणीपर्यंत आणि खुरपणीपासून काढणी, मळणी पर्यंत सगळे वेळेत झाले तरच मनासारखे पीक येते.शेतकामाचे दिवस चालू झाले की शेतकऱ्यांना बिलकुल उसंत नसते.शेती करताना वस्तू आणि कष्टाची देवाणघेवाण अपरिहार्य असते.एक शेतकरी दुसऱ्याच्या शेतात काम करतो त्याबदल्यात दुसरा शेतकरी पहिल्या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असतो.एकमेकांना बैलजोडी आणि अवजारेसुद्धा वापरायला दिली जातात.त्यामुळे गावात एकोपा टिकून राहत असे. पूर्वी गावात भरपूर इर्जिकी होत.शेतीची कामे रात्री उशिरापर्यंत होत असत.भल्लरी दादा भल्लरी सारखी शेतकरी गीत गात, एकमेकांची चेष्टा मस्करी करत भरपूर माणसे शेतात राबत असत. दुपारी झुणका किंवा कालवण भाकरीचा बेत असे आणि रात्री पंगत बसत असे.शेतात तीन दगड ठेवून चूल बनवली जात असे आणि त्या चुलीवर भगुल्यात शिजवलेल्या मटणाचा फर्मास बेत करीत किंवा पुरणपोळी किंवा लापशी सारखे गोडधोड केले जात असे.हे दिवसभर केलेल्या कष्टानंतरचे जेवण जास्तच चवदार लागत असे.ह्या जेवणालाच इर्जिक म्हटले जाते.
+[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8786.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8786.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e265cd5cf5a94f77ed6e491ca8aa64b64c2025c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8786.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स (इंग्लिश: Electronics ;) ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञान व तंत्रज्ञानाची शाखा आहे. इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे प्रवाह सहसा सूक्ष्म दाबाचे असतात.
+यातील उपकरणांत विविध विद्युत सर्किट्स (जोडण्या) असतात. या सर्किट्समध्ये चालू इलेक्ट्रीकल घटक जसे की निर्वात नळी, ट्रांझीस्टर, डायोड, आय.सी, ऑप्टोइलेक्ट्रोनिक्स, आणि संवेदक (सेन्सर) असतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_882.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_882.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f5f787d9823644a2184e5238389125bc71bf8b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_882.txt
@@ -0,0 +1 @@
+अंजुम चोप्रा (२० मे, इ.स. १९७७:नवी दिल्ली, भारत - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. १२ फेब्रुवारी १९९५ रोजी न्यूझीलंडविरूद्ध क्राइस्टचर्च येथे आणि १७ नोव्हेंबर १९९५ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथे तिथे अनुक्रमे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण केले. ती डावखुरी फलंदाज असून उजव्या हाताने मध्यम-द्रुतगती मारा करते. ती आजवर १२ कसोट्या आणि ११६ एकदिवसीय सामने खेळलेली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8838.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8838.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8838.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8839.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fec4e5de49c333132412483ce8961b9facb3ab51
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8839.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इवानोवो ओब्लास्त (रशियन: Ивановская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे.
+मॉस्को • सेंट पीटर्सबर्ग
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8860.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8860.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c812c78c6ec716cf48147c312569a3ddebc7e46
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8860.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इव्हनिंग स्टँडर्ड, द स्टँडर्ड तथा लंडन इव्हनिंग स्टँडर्ड हे इंग्लंडच्या लंडन शहरातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक आहे. हे सोमवार ते शुक्रवार प्रकाशित होते. ऑक्टोबर २००९मध्ये रशियन उद्योगपती अलेक्झांडर लेबेदेव्हने हे नियकालिक विकत घेतल्यानंतर हे विनामूल्य दिले जाऊ लागले.
+याचे पहिले प्रकाशन १८२७मध्ये झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8892.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8892.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..01b1bc9d6b1e999a5b1ccfc8c46ac213b7fce18f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8892.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इव्हॅन्जेलिन अँडरसन राजकुमार ही स्त्रीवादी कार्यकर्ती आहे. ती ख्रिश्चन धर्मातील सर्व पंथांना एकत्र करणाऱ्या (एकुमेनिकल थिओलॉजियन) गटाची सदस्या आहे. ती सेरामपूर कॉलेज, सेरामपूर (१९९० - १९९४) युनायटेड थिओलॉजिकल कॉलेज, बंगलोर, (१९९९ - २०१४) येथे शिकवते. १७९२ मध्ये भारतात आल्यावर विल्यम केरी याने स्थापन केलेल्या प्रसिद्ध सेरामपूर कॉलेजच्या धर्मशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करणाऱी ती पहिली स्थायी महिला प्राध्यापक होती. २००६ मध्ये भारतातील युनायटेड इव्हँजेलिकल लुथेरन चर्चच्या पहिली उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱी ती पहिली लुथरन महिला होती. ती धर्मशास्त्रज्ञांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. तिच्या कुटुंबात १७ लोक आहेत, तिचे वडील, आठ भावंडे आणि कुटुंबात लग्न करून आलेले सात मुली. इव्हॅन्जेलिन अँडरसन-राजकुमार हीने असोसिएशन ऑफ थिओलॉजिकल ट्रेन्ड वुमन ऑफ इंडियाची अध्यक्षा म्हणून काम केले आहे आणि बॉडी थिओलॉजी वर शोधलेली संसाधन व्यक्ती आहे.
+इव्हँजेलिन अँडरसन-राजकुमार हीचा जन्म १९ मार्च १९६३ रोजी बंगळुरू येथे झाला. आठ भावंडांच्या कुटुंबातील ती तिसरी मुलगी आहे, (सहा बहिणी + दोन भाऊ) आणि सर्व आठ भावंडांनी त्यांचे धर्मशास्त्रीय शिक्षण पूर्ण केले. विविध प्रकारच्या मंत्रालयात प्रवेश केला. प्रेषितांची कृत्ये १:८ "माझे साक्षीदार व्हा" हे बायबलमधील एक श्लोक आहे जे संपूर्ण कुटुंबाला एका प्रेमळ आणि दयाळू त्रिगुण देवाचे साक्षीदार होण्यास प्रवृत्त करते ज्याने त्यांना कठीण आणि निराशेच्या दिवसांत टिकवले. म्हणून देवावरील विश्वास हे कुटुंबाला दिलेले सर्वात श्रीमंत स्रोत आहे. यांच्या मान्यतेनुसार हिने उर्वरित जगाला हे सांगितले की देव हा जिवंत आणि सदैव उपस्थित असलेला देव आहे. जो प्रत्येकाच्या जीवनात इतिहासात सक्रिय आहे. इव्हॅन्जेलिन जिथे राहत होती ते शेजारी (जेरेमिया रोड नेबरहुड) हे आणखी एक मोठे कुटुंब आहे ज्यात किमान वीस कुटुंबे आहेत, ज्यात सर्व धर्म आहेत: हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन आणि जे भिन्न संस्कृती, जात, रंग आणि विश्वास प्रवृत्तीचे होते. तीस-चाळीस वर्षांनंतरही ही मैत्री आणि सोबती आजही जिवंत आणि चैतन्यशील आहे, हे त्या शेजारच्या समाजात जोपासलेल्या नातेसंबंधाच्या गुणवत्तेचे बोलते. ती गुडविल्स गर्ल्स स्कूलमध्ये गेली आणि नंतर माउंट कार्मेल कॉलेज, बंगलोरमध्ये दाखल झाली जिथे तिने १९८३ मध्ये बीएससी पदवी प्राप्त केली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8914.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8914.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f90111525c5e77227eb895aad9ab140ef349db49
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8914.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ इशरामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8926.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8926.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec1155ce1875774fadbaa0b6f2c953a825aab0d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8926.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२१ नोव्हेंबर, इ.स. २००९
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8933.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8933.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e2b8305c9dbbda1d0de9db077db1677827d72ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8933.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इशानी वघेला (७ जानेवारी, २००६: - ) ही अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
+हिचा भाऊ वत्सल वाघेला सुद्धा अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8935.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8935.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6d814adfbbbb35b4e24ce480fcfbeed010a62e82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8935.txt
@@ -0,0 +1 @@
+ईशान्य किंवा उत्तर-पूर्व ही उत्तर व पूर्व ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8942.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8942.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1af266b3a3fdec33ae6258f3adca68781d3da293
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8942.txt
@@ -0,0 +1,5 @@
+इशिता राज शर्मा (१२ जुलै, १९९० - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा २ आणि सोनू के टीटू की स्वीटी मधील तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.[१]
+इशिताने दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड, नवी दिल्ली येथे शिक्षण घेतले आणि नंतर तिचे बी. कॉम पूर्ण केले. गार्गी कॉलेज (दिल्ली विद्यापीठ), नवी दिल्ली येथून. त्यानंतर व्यवसायात मोठे काम करण्यासाठी ती इंग्लंडला गेली.[२]
+इशिताने वाईड फ्रेम पिक्चर्स निर्मित प्यार का पंचनामा (२०११) मध्ये काम केले ज्यामध्ये तिने चारू नावाच्या तीन मुलींपैकी एकाची भूमिका केली. हा चित्रपट प्रमुख भूमिकेत नवोदित कलाकारांसह स्लीपर हिट ठरला. याने तरुणांमध्ये एक पंथाचा दर्जा प्राप्त केला आहे. इशिता शर्माने २०१५ मध्ये मेरुथिया गँगस्टर्समध्येही काम केले होते.[३]
+इशिता लव रंजनच्या प्यार का पंचनामा २ मध्ये होती, ज्यामध्ये ती ओंकार कपूरसोबत जोडली गेली होती, २०१८ मध्ये, तिने सोनू के टीटू की स्वीटी[9] मध्ये दाखवली होती, ज्याने भारतात ₹१०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
+इशिता राज शर्मा आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8959.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8959.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c383c97109f6a52a9374ce0925a0be13f8434865
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8959.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इष्टलिंग वीरशैव अथवा लिंगायत समाजातील पुरुषांचे पूजास्थान आहे.
+प्रत्येक वीरशैव अथवा लिंगायत व्यक्ति गळ्यात एका चांदीच्या छोट्या पेटीमध्ये एक शिवलिंग ठेवून, सकाळी उठल्यावर प्रथम त्याची पूजा करून नंतरच पाणी घेतात
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8997.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8997.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87f531f2ba0d888a32fc2b63ed052141bb8f8030
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8997.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ इसापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8999.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..74fbcb6673cfbc12d3d8078e71c5caf724cd2292
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_8999.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इसापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9015.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9015.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff7a444ca4c8e60d003ab4ecb5c0a8be57e62621
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9015.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इसाबेला काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9017.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..860176155af1ca1484b306aed49ad9aa3e655f28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9017.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+इसाबेला मेरी बीटन (१२ मार्च १८३६ - फेब्रुवारी ६, इ.स. १८५०) ही एक इंग्लिश महिला पत्रकार, संपादक आणि लेखिका होती. 'मिसेस बीटन्स बुक ऑफ हाउसहोल्ड मॅनेजमेन्ट' या पुस्तकाने तिला प्रसिद्धीच्या झोतात आणले. हे तिचे पहिले पुस्तक १८६१ साली प्रसिद्ध झाले. तिचे पती सॅम्युएल ओरचार्ट बीटन हे महत्त्वाकांक्षी प्रकाशक आणि संपादक होते.इसाबेला मेरी बीटनचे पूर्वाश्रमीचे नाव मेसन असे होते. तिचा जन्म लंडन येथे झाला. प्राथमिक शिक्षण उत्तरी लंडनमधील इस्लिंगटन उपनगरात झाले आणि उच्च शिक्षण जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झाले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9031.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9031.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61e54f327d5701ee57d555b4f6f56cae4667770a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9031.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इशिम नदी (रशियन:Иши́м; कझाक: Есіл) ही रशिया आणि कझाकस्तानमधून वाहणारी नदी आहे. कझाकस्तानची राजधानी अस्ताना पासून जवळ उगम पावून ही नदी वायव्येस वाहते व नंतर ईशान्येकडे वाहत इर्तिश नदीला मिळते. या नदीची एकूण लांबी २,४५० किमी आहे.
+या नदीतील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इर्तिश नदीतून पाणी आणले जाते. हे पाणी इर्तिश-कारागंदा कालव्यातून आणि कूपनलिकेतून वाहिले जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_907.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_907.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d12a20f4a2fd02566369b629e05411e5f207427c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_907.txt
@@ -0,0 +1,3 @@
+प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. बीजांडनिर्मिती करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून इस्ट्रोजेन (Estrogen) व प्रोजेस्टेरॉन (Progesterone) ही संप्रेरकेही स्रवत असल्याने अंतःस्रावी ग्रंथी म्हणूनही ते काम करतात.
+बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होते. हे संप्रेरक मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पोष ग्रंथीत (पिट्युटरी ग्रंथी - Pituitary gland) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन - Ovulation) असे म्हणतात.
+मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा ऱ्हास होतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9079.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9079.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b203e4dd2a85ef85c3ceb10ffb57f2096df1ee1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9079.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAW, आप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे.
+१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9080.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9080.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b203e4dd2a85ef85c3ceb10ffb57f2096df1ee1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9080.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAW, आप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे.
+१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9100.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9100.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6fb61fc14b8d0357cd42f7aa0efc54a572d1e31b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9100.txt
@@ -0,0 +1,9 @@
+इस्माइल उमर गुलेह (जन्म: २७ नोव्हेंबर १९४७) हे ८ मे १९९९ पासून जिबूतीचे सध्याचे राष्ट्रपती आहेत.
+१९७७ मध्ये स्वातंत्र्यानंतर जिबूतीवर राज्य करणाऱ्या आपल्या काका हसन गोलेड अप्टिडॉन यांनी गुलेहला उत्तराधिकारी म्हणून निवडले. इ. स. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. २००५, २०११ आणि पुन्हा २०१६ मध्ये पुन्हा गुलेह निवडून आले. २०११ च्या निवडणुकीत व्यापक अनियमिततेच्या तक्रारींवरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला होता. गुलेह एक हुकूमशहा म्हणून वैशिष्ट्यीकृत आहेत, आणि त्यांच्या नियमांवर काही मानवी हक्कांच्या गटांनी टीका केली आहे.
+येमेनमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित बाहेर काढण्याच्या भूमिकेबद्दल २०१९ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[१]
+गुलेह यांचा जन्म दिर इसा कुळातील राजकीयदृष्ट्या शक्तिशाली मामासन उपकुळामध्ये १७ नोव्हेंबर १९४७ला झाला. इथिओपियातील डायर दावा हे त्यांचे जन्मगाव आहे. गुलेह लहान असताना त्यांनी पारंपारिक इस्लामिक शाळेत शिक्षण घेतले. १९६० च्या उत्तरार्धात, गुलेह हायस्कूल शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी जिबूती येथे गेले. नंतर ते कनिष्ठ नॉन-कमिश्ड अधिकारी बनून पोलिसात रुजू झाला. १९६८ मध्ये त्यांनी सेवेत प्रवेश केला. जिबूती स्वतंत्र झाल्यानंतर, ते काका हसन गोलेड अप्टिडॉन यांच्या सरकारमध्ये गुप्त पोलीस प्रमुख आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख झाले. त्यांनी सोमाली राष्ट्रीय सुरक्षा सेवेचे आणि त्यानंतर फ्रेंच सिक्रेट सर्व्हिस कडून प्रशिक्षण घेतले. ते काकांचे वारसदार होणार असे गृहित धरले होते.
+४ फेब्रुवारी १९९९ रोजी, राष्ट्रपती हसन गोलेड अप्टिडॉन यांनी घोषणा केली की ते पुढील निवडणुकीच्या वेळी निवृत्त होतील आणि त्यांच्या पक्षाच्या एका असाधारण काँग्रेस बैठकीने, सत्तारूढ पीपल्स रॅली फॉर प्रोग्रेस (आरपीपी) यांनी गुलेह यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले. आरपीपीचे आणि फ्रंट फौर रिस्टोरेशन ऑफ युनिटी अँड डेमोक्रसी (एफआरयूडी)च्या मोर्च्याचे संयुक्त उमेदवार म्हणून, ९ एप्रिल १९९९ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत गुलेह यांनी आपला एकमेव प्रतिस्पर्धी, स्वतंत्र उमेदवार (मौसा अहमद इद्रीस) पराभूत करून ७४.०२% मताधिक्याने जिंकला. ८ मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.
+पुढे, सशस्त्र दलाचे मनोबल धोक्यात आणल्याबद्दल पुढील सप्टेंबर १९९९ मध्ये मौसा अहमद इद्रीस यांना अटक करण्यात आली आणि अज्ञातस्थानावर ताब्यात घेण्यात आले. डिसेंबर २००० मध्ये, गुलेहने राष्ट्रीय पोलीस दलातील प्रमुख, यासिन याबेह यांना काढून टाकले. यासिनच्या निष्ठावान पोलिसांनी त्याला काढून टाकल्यानंतर अयशस्वी बंडखोरी केली.
+गुलेह यांना ७ ऑक्टोबर २००४ रोजी आरपीपीने दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. पक्षाच्या एका असाधारण काँग्रेस बैठकीमध्ये हा ठराव झाला. त्यांना इतर अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. ८ एप्रिल २००५ रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते एकमेव उमेदवार होते. प्रतिस्पर्धी नसतांना त्यांनी १००% मत जिंकले आणि दुसऱ्या सहा वर्षाच्या कार्यकाळात शपथ घेतली. ७ मे २००५ रोजी ते म्हाणाले की हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ असेल.
+तथापि, २०१० मध्ये, गुलेह यांनी जिबूतीच्या नॅशनल असेंब्लीला देशाच्या घटनेत बदल करण्यास भाग पाडले आणि ते तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले.[२] २०११ च्या जिबूतीच्या निवडणुकीत मतदानावर आपले नाव ठेवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. २०१० मध्ये अरब देशातील लोकशाहीच्या मोठ्या चळवळीप्रमाणेच येथे पण मोठ्या निषेधांचे प्रतिसाद उठले. पण हा निषेध त्वरीत खाली दाबण्यात आला. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात केवळ एक अल्पज्ञात उमेदवार मतपेटीवर सोडून निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गुलेह जवळजवळ ८०% मते जिंकली.[३] मतदानापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांना दोनदा तुरूंगात डांबले गेले असेल तर ही निवडणूक रास्त म्हणता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
+गुलेहयांनी पुन्हा सांगितले की आपण परत पदासाठी निवडणूक लढणार नाही. पण २०१६ च्या निवडणुकीत जवळपास ८७% लोकप्रिय मताधिक्याने गुलेह जिंकले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9145.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23a6b38ff02d1ebade2bc9a14b18af392d55e8ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9145.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशिष्ट सुविधांचे जाळे आहे. जमिनीवर असलेल्या या सुविधा उपग्रह आणि ते अंतराळात पोचविणाऱ्या यानांना माहिती पुरविण्याचे आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्याची काम करतात.
+या सुविधांचे नियंत्रण बंगळूर येथून होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9146.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9146.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23a6b38ff02d1ebade2bc9a14b18af392d55e8ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9146.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशिष्ट सुविधांचे जाळे आहे. जमिनीवर असलेल्या या सुविधा उपग्रह आणि ते अंतराळात पोचविणाऱ्या यानांना माहिती पुरविण्याचे आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्याची काम करतात.
+या सुविधांचे नियंत्रण बंगळूर येथून होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9148.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9148.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23a6b38ff02d1ebade2bc9a14b18af392d55e8ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9148.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशिष्ट सुविधांचे जाळे आहे. जमिनीवर असलेल्या या सुविधा उपग्रह आणि ते अंतराळात पोचविणाऱ्या यानांना माहिती पुरविण्याचे आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्याची काम करतात.
+या सुविधांचे नियंत्रण बंगळूर येथून होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9150.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23a6b38ff02d1ebade2bc9a14b18af392d55e8ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9150.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशिष्ट सुविधांचे जाळे आहे. जमिनीवर असलेल्या या सुविधा उपग्रह आणि ते अंतराळात पोचविणाऱ्या यानांना माहिती पुरविण्याचे आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्याची काम करतात.
+या सुविधांचे नियंत्रण बंगळूर येथून होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9151.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9151.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23a6b38ff02d1ebade2bc9a14b18af392d55e8ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9151.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विशिष्ट सुविधांचे जाळे आहे. जमिनीवर असलेल्या या सुविधा उपग्रह आणि ते अंतराळात पोचविणाऱ्या यानांना माहिती पुरविण्याचे आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्याची काम करतात.
+या सुविधांचे नियंत्रण बंगळूर येथून होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9205.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9205.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3cd5c904fc9053944c23ef059a6abc3fdd07d00
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9205.txt
@@ -0,0 +1 @@
+इस्वाटिनी क्रिकेट संघ हा इस्वाटिनी देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इस्वाटिनी संघाने १६ ऑक्टोबर २०२१ रोजी लेसोथोविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9228.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9228.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f7debc47df94477a57ea46e56e26a3352ef7e53
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9228.txt
@@ -0,0 +1,5 @@
+ई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर. या प्रकारच्या पुस्तकात मजकूर, चित्रे किंंवा दोन्ही असू शकते, जे संगणक किंवा मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारज वाचले जाते.[१]
+
+जरी याला पुस्तकाचे "डिजीटल रूपांतर" म्हटले जात असले, तरी काही पुस्तके ही फक्त ई-पुस्तके म्हणूनच प्रकाशित केली जातात. ई-पुस्तके ई-बुक रीडर या खास वाचण्यासाठी तयार केलेल्या उपकरणावर वाचली जाऊ शकतात, त्यासोबतच संगणक, टॅब्लेट्स, लॅपटॉप किंंवा मोबाईल फोनद्वारे वाचता येतात.
+
+पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररूपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.[२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9249.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9249.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a9e428a6e1d621083ecbebf0639fd746f484549
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9249.txt
@@ -0,0 +1 @@
+एंगलगुप्पे सीतारामैया वेंकटरामैया (१८ डिसेंबर, इ.स. १९२४ - २४ सप्टेंबर, इ.स. १९९७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १९ जून, इ.स. १९८९ ते १७ डिसेंबर, इ.स. १९८९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9250.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9250.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ae51b48c5486d7e178a20a8c1a7eac2d64440a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9250.txt
@@ -0,0 +1 @@
+एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन ( १९४६) हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याचे २ जून २०१४ ते ७ सप्टेंबर २०१९ पर्यंतचे प्रथम राज्यपाल होते. ह्या पूर्वी ते छत्तीसगढ राज्याचे राज्यपाल होते. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9253.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9253.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b545e96e69370b0867dcd69ac0c9dd65bd08e623
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9253.txt
@@ -0,0 +1 @@
+एरांबला कृष्णन नयनार ((मल्याळम: ഏറമ്പാല കൃഷ്ണ൯ നായനാ൪), डिसेंबर ९, इ.स. १९१९ - मे १९, इ.स. २००४) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.सर्वप्रथम ते इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यातील पालघाट मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.तसेच ते इ.स. १९८० ते इ.स. १९८१, इ.स. १९८७ ते इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६ ते इ.स. २००१ या काळात केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9297.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9297.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9297.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_931.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_931.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17be52bd832bb42c1a6d35b24e4ea3de5ce2a480
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_931.txt
@@ -0,0 +1 @@
+मापनः कुठल्याही भौतिक राशीचे, जसे लांबी,काळ, तापमान इत्यादी, मापनाच्या एककाशी असलेले प्रमाण तपासून पाहणे म्हणजे मापन होय.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9314.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9314.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6242a7e9f844209d429613a454cd95ea6dae7763
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9314.txt
@@ -0,0 +1,82 @@
+कसोटी किट
+वनडे किट
+टी२०आ किट
+इंग्लंडचा पुरुष क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो.
+(known as the "ICC Knockout" in 1998 and 2000)
+Table correct २९ August २०१०
+ऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड
+बर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड
+आर्जेन्टीना ·
+डेन्मार्क ·
+नामिबियन ·
+युगांडा ·
+बेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया
+ ऑस्ट्रीया ·
+ बहामास ·
+ बहरैन ·
+ बेलिझ ·
+ भुतान ·
+ ब्राझिल ·
+ब्रुनै ·
+ चिली ·
+ चीन ·
+कूक आयलंड ·
+ कोस्टा रिका ·
+क्रोएशिया ·
+ क्युबा ·
+ सायप्रस ·
+झेक प्रजासत्ताक ·
+फ़िनलंड ·
+ गांबिया ·
+ घाना ·
+ग्रीस ·
+गुर्नसी ·
+इंडोनेशिया ·
+इराण ·
+ आइल ऑफ मान ·
+ जर्सी ·
+लेसोथो ·
+ लक्झेंबर्ग ·
+मलावी ·
+ मालदीव ·
+माली ·
+ माल्टा ·
+मेक्सिको ·
+मोरोक्को ·
+मोझांबिक ·
+ म्यानमार ·
+ नॉर्वे ·
+ ओमान ·
+पनामा ·
+ फिलिपाईन्स ·
+ पोर्तुगाल ·
+ र्वांडा ·
+ कतार ·
+ सामोआ ·
+ सौदी अरब ·
+ सियेरा लिओन ·
+ स्लोव्हेनिया ·
+ दक्षिण कोरिया ·
+ स्पेन ·
+सेंट हेलन ·
+ सुरिनम ·
+स्विडन ·
+ स्विझर्लंड ·
+ टोंगा ·
+ तुर्क आणि कैकोस द्विपे ·
+वनुतु ·
+पूर्व आफ्रिका ·
+पूर्व आणि मध्य आफ्रिका ·
+पश्चिम आफ्रिका
+बेलारूस ·
+बल्गेरिया ·
+एस्टोनिया ·
+आइसलँड ·
+लात्व्हिया ·
+न्यू कॅलिडोनिया ·
+पोलंड ·
+रशिया ·
+स्लोव्हेकिया ·
+तुर्कस्तान ·
+युक्रेन ·
+उरुग्वे
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9318.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9318.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa648d5e53f789da4597fe34526ef896b3921442
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9318.txt
@@ -0,0 +1,14 @@
+इंडिगो (IndiGo) ही भारत देशामधील एक कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३% इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. रोज ५३४ उड्डाणांद्वारे ३६ विमानताळांवर या कंपनीची ए३२० प्रकारची ८४ विमाने ये-जा करतात.
+इंटरग्लोब एन्टरप्राइझेसच्या राहुल भाटिया आणि अमेरिकास्थित अनिवासी भारतीय राकेश गंगवाल या दोघांनी मिळून २००६ च्या सुरुवातीस ही कंपनी उभी केली. इंडिगोमध्ये इंटरग्लोबची ५१.१२% आणि गंगवालच्या व्हर्जिनियास्थित कॅलम इन्व्हेस्टमेंट कंपनीची ४८% गुंतवणूक आहे.[१] २००६ च्या मध्यापर्यंत विमान सेवा सुरू करण्याच्या इराद्याने जून २००५ मध्ये या कपंनीने १०० एरबस ए ३२०-२०० विमानांची मागणी नोंदविली. जवळजवळ वर्षभरानंतर २८ जुलै २००६ रोजी इंडिगोला ही विमाने मिळाली. ४ ऑगस्ट २००६ रोजी नवी दिल्ली ते गुवाहाटीमार्फत इंफाळपर्यंत पहिले उड्डाण झाले. २००६ च्या अखेरीस इंडिगोकडे सहा विमाने आली होती.[२] २०१२ पर्यंत इंडिगोच्या ताफयात ५० विमाने सामील झाली.
+यानंतर इंडिगोने दरवर्षी प्रवासीसंख्या वाढवत नेली. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत इंडिगोने प्रवाशांना दिलेल्या स्वस्त दरातील सेवेमुळे किंगफिशर, जेट एअरवेज यांसारख्या कंपन्यासुद्धा स्पर्धेत मागे पडल्या.जानेवारी २०१३मध्ये जगामध्ये इंडोनेशियातील लायन एअरनंतर इंडिगो दुसऱ्या क्रमांकावर असलेली विमान कंपनी होती.[३] एअरबस ए३२०-२०० जातीची विमाने वापरून इंधनवापरात बचत करणारी ही पहिली भारतीय कंपनी होती.[४]
+इंडिगोची विमाने भारतात आणि भारताबाहेर रोजच्या ४५९ फेऱ्यांद्वारे ३६ शहरांकडे ये-जा करतात.[५] पाच वर्षे देशांतर्गत सेवा केल्यानंतर जानेवारी २०११ मध्ये इंडिगोला आंतरराष्ट्रीय सेवा पुरविण्यास परवानगी मिळाली. १ सप्टेंबर, २०११ रोजी इंडिगोचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी दिल्ली ते दुबई दरम्यान झाले आहे.[६] नंतर काही दिवसांमध्ये ही सेवा नवी दिल्ली आणि मुंबईपासून बँकॉक, सिंगापूर, मस्कत आणि काठमांडूपर्यंत वाढविण्यात आली.[७]
+व्हीलचेरने प्रवास करणाऱ्या अपंग, विकलांग प्रवाशांना रॅम्पद्वारे विमानात विनासायास प्रवेश करता येणे हे फक्त इंडिगोच्या विमांनामध्ये शक्य आहे. संपूर्ण जगामध्ये अशी सुविधा देणारी ही एकमेव विमानवाहतूक कंपनी आहे.
+इंडिगोची विमाने भारतातील ८५ व जगातीलइतर ३३ शहरांना जातात. रोज २,०००पेक्षा जास्त उड्डाणे होतात यांत आठवड्यात १७४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतात.[८][९][१०] दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंडिगोचे मुख्य ठाणे आहे.[११] याशिवाय बेंगलुरु[१२], चेन्नई, हैदराबाद[१३], कोलकाता, मुंबई आणि कोच्ची[१४] येथेही इंडिगोची ठाणी आहेत.
+२०२४ च्या सुमारास इंडिगोकडे एअरबस कंपनीची ए३२०-२००, ए३२१ आणि एटीआर ७२ प्रकारची ३४१ विमाने आहेत. याशिवाय कंपनीने ९६३ विमानांची मागणी नोंदवलेली आहे.
+२०१० पर्यंत इंडिगोकडे ४० विमाने होती आणि २०१५-२०१६ ही संख्या १०० पर्यंत जाईल. फेब्रुवारी, २०१२ मध्ये पन्नासावे विमान कंपनीच्या ताफ्यात सामील झाले. व्हीटी-आयएफएच या नावाने नोंदणीकृत झालेले एरोप्लेन नावाचे विमान इंडिगोचे बासष्टावे विमान आहे.[१७] याशिवाय इंडिगोने ए३२० नियो प्रकारची विमाने २०१६ ते २०२५ च्या दरम्यान विकत घेण्याचा करार केलेला आहे.[१८]
+२००५ मध्ये पॅरिस एर शेा मध्ये इंडिगोने १०० एअरबस ए३२० प्रकारच्या विमानांची मागणी नोंदविली. पूर्ण शोमध्ये ६ अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या रकमेची केलेली ही मागणी विमानांच्या व्यवहारामधील विक्रम ठरली.[१९][२०] ११ जानेवारी, २०११ रोजी एअरबस ए३२०ची १८० व न्यू इंजिन ऑप्शनच्या (नियो) १५० विमानांसाठीचा करार करण्यात आला. व्यापारी वाहतुकीच्या इतिहासामधील ही सर्वांत मोठी मागणी म्हणून नोंदविली गेलेली आहे. इंडिगो एअबस ए३२०निओ प्रकारची विमाने उडविणारी पहिली कंपनी आहे. या कराराची एकूण किंमत १५ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे.[२१][२२]
+६ वर्षापेक्षा जास्त जुनी झालेली विमाने इंडिगोमधून बाद केली जातात. ९३ विमानांपैकी अशी १६ विमाने लीझिंग कंपनीला[मराठी शब्द सुचवा] दिलेली आहेत.[२३]
+इंडिगोची सर्व विमाने जांभळया आणि पांढऱ्या रंगाने रंगविलेली आहेत. विमानाचा तळभाग जांभळया रंगाने रंगविलेला असून शेपटीखाली निळसर रंगाचे पट्टे असतात. विमानाच्या पांढऱ्या पृष्ठभागावर इंडिगोचे इंग्लिश नांव मोठया अक्षरांमध्ये लिहिलेले दिसते. विमानाच्या नाकाकडील भागावर बिंदूंचे नक्षीकाम केलेले असून इंजिनावर जांभळया रंगांमध्ये गोइंडिया.इन असे वेबसाईटचे नांव ठळक अक्षरामध्ये लिहिलेले असते.
+इंडिगोच्या विमानांत फक्त इकॉनॉमी वर्ग असतो. यांत खाद्यपदार्थ/मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत.
+११ जानेवारी, २०११ रोजी विमान क्र.३३३ च्या कॅप्टन परमिंदर गुलाटीकडून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चुकीच्या पद्धतीने विमान उतरविले गेले.
+इंडिगोला मिळालेले सन्मान खालीलप्रमाणे आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9320.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9320.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..adea4c38b403f2f6d515cd8025c40e8d7994d4d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9320.txt
@@ -0,0 +1,30 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+इंडोनेशिया (अधिकृत नाव: Republik Indonesia; इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..
+हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
+जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
+इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.
+जीवाश्म अवशेषांवरून काढलेल्या निष्कर्षानुसार येथे पाच लाख वर्षांपूर्वीचा आदिमानव सापडतो. याला जावा पुरुष (इंग्रजी: Java Man) म्हणून ओळखले जाते.
+सुमारे २००० वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे तैवानमधून लोक आले व त्यांनी हा भागा ताब्यात घेतला, असे मानणारा एक प्रवाह आहे.. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कलाकौशल्ये मिळवली. भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर व प्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. मजापहित हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळूहळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरुवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.
+इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्यानंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले.
+दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्यानंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागतीनंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदरलॅंड्सने आपला अंमल कायम ठेवण्याची धडपड सोडली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९ मध्ये इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.
+इंडिया व एशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया. यास पूर्वी इंडोचायना असेही म्हणत.(?)
+इंडोनेशिया देश हा हिंदी महासागरातील १७,५०८ बेटांचा एक द्वीपसमूह आहे.
+इंडोनेशियाच्या पूर्व तिमोर, मलेशिया व पापुआ न्यू गिनी ह्या देशांसोबत जमिनीवरील सीमा तर भारत (अंदमान निकोबार बेटे), फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया व सिंगापूर ह्या देशांसोबत सागरी सीमा आहेत.
+इंडोनेशिया देश एकूण ३४ प्रांतांमध्ये विभागला गेला आहे.
+२००० सालच्या जनगणनेनुसार इंडोनेशियातील ८६.१% नागरिक मुस्लिम होते,[३] ८.७% नागरिक ख्रिश्चन,[४] ३% हिंदू होते तर १.८% बौद्ध वा इतर धर्मीय होते.
+उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे पण तरीही अनेक धनवान विद्यार्थी अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी जातात.
+भारतीय व चिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हा देश एक हिंदू देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोकांना धर्मांतराने मुसलमान करण्यात आले व हा देश मुसलमान गणला जायला लागला.[ संदर्भ हवा ] आजही इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक हिंदू आहेत. हिंदू धर्माला येथे आगम हिंदू धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, बहुतेक मंदिरे चंडी देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरांनादेखील चंडी नावाने ओळखले जाते.
+फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. आचे बंडा हा मुस्लिम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे.
+तिमोर प्रांत फुटून ईस्ट तिमोर हा ख्रिश्चनबहुल भाग फुटून वेगळा निघाला आहे.
+इ.स. १९९८ मधील आर्थिक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. या मंदीमध्ये जागतिक बँकेचा यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र त्सुनामी लाटा व भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.
+ ब्रुनेई
+ मलेशिया
+ म्यानमार
+ फिलिपाईन्स
+ कंबोडिया
+ सिंगापूर
+ थायलंड
+ इंडोनेशिया
+ लाओस
+ व्हिएतनाम
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9325.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9325.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b09880e8e99715d201d75b20c039024e7f2eaa7d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9325.txt
@@ -0,0 +1,3 @@
+एर फ्रांस रिजनल विमानकंपनीचे ईआरजे १४५
+एम्ब्राएर ईआरजे १४५ हे आखूड पल्ल्याचे मध्यम प्रवासीक्षमतेचे जेट विमान आहे. या विमानाचे उत्पादन एम्ब्राएर ही ब्राझिलची कंपनी करते.
+ईआरजे १३५ आणि ईआरजे १४० हे याचे उपप्रकार आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_933.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_933.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ba72069cdbd6c7fc2721894a737dec79d4b4993
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_933.txt
@@ -0,0 +1,3 @@
+आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (इंग्लिश: International Air Transport Association; संक्षेप: आय.ए.टी.ए., IATA) ही कॅनडाच्या मॉंत्रियाल येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे. जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. सध्या १२६ देशांमधील २४३ विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
+जगातील प्रत्येक वापरात असलेल्या विमानतळासाठी आय.ए.टी.ए.ने तीन अक्षरी संक्षेप ठरवले आहेत. उदा. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी BOM तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी DEL हा कोड वापरात आहे. अनेकदा ह्या संक्षेपांमध्ये शहराचे किंवा विमानतळाच्या नावाचा वापर केला जातो. उदा. लंडन-हीथ्रो LHR तर शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ORD ह्या संक्षेपांनी ओळखले जातात. परंतु काही विमानतळांचे संक्षेप पूर्णपणे वेगळेच ठरवले गेले आहेत, उदा. वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ - IAD.
+आयएटीए संकेतस्थळ Archived 1999-11-28 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9331.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9331.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c76c36156668696b3123f706ff59fb45d5580d09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9331.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईएस्पीएन क्रिक्इन्फो (पूर्वीचे क्रिक्इन्फो) हे फक्त क्रिकेटसंबंधी बातम्या देणारे एक संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळावर बातम्या, लेख, क्रिकेट सामन्यांचे थेट वार्तांकन (लाइव्हब्लॉग्स आणि धावफलकासहित) आणि स्टॅट्सगुरू म्हणजेच १८ व्या शतकापासून आतापर्यंतच्या सर्व ऐतिहासिक सामने आणि खेळाडू यांचा डेटाबेस, यांचा भरणा आहे. त्याचे संपादन संबीत बाल करतात.
+डॉ. सायमन किंग यांची वर्ल्ड वाईड वेबच्या अगोदरची मूळ संकल्पना असलेले हे संकेतस्थळ २००२ मध्ये विस्डेन ग्रुपने विकत घेतले. विस्डेन ग्रुपच्या नंतर झालेल्या विभागणीचा परिणाम म्हणून सदर संकेतस्थळ ईएस्पीएनला २००७ मध्ये विकले गेले, जे द वॉल्ट डिझने कंपनी आणि हर्स्ट कॉर्पोरेशन हे संयुक्त मालकीचे आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_934.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_934.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97a60092eed85ca35c17aee6a610b29b8a21cb6d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_934.txt
@@ -0,0 +1,26 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५५७७८७ असलेले अंतरवली हे गाव, अहमदनगर या जिल्ह्यातील ५८१.६६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ४३७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २०७२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर अहमदनगर हे ७५ किलोमीटर अंतरावर आहे.
+== शैक्षणिक सुविधा == गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-५. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१.
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही
+५ ते १० किमी अंतरावर : काही नाही
+१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा भेंडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा भेंडा येथे आहे. पदवी महाविद्यालय भेंडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय नेवासा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अहमदनगर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अहमदनगर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अहमदनगर येथे आहे.
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१
+नसलेल्या सुविधा - बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा- न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा - उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर.
+तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर.
+गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9349.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..63f787bc07cbbdbb7c7210da7bbffcad06d17d68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9349.txt
@@ -0,0 +1,17 @@
+
+ईगलनेस्ट अभयारण्य हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक संरक्षित क्षेत्र आहे. हे ईशान्येस सेसा ऑर्किड अभयारण्य आणि पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडील पाके व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. हे अभयारण्य कामेंग हत्ती प्रकल्पाचा एक भाग आहे. हे अभयारण्य समुद्रसपाटीपासून ५०० मीटर (१,६४० फूट) ते ३,२५० मीटर (१०,६३३ फूट) इतक्या उंचीवर आहे.
+ईगलनेस्ट अभयारण्य तिथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक विलक्षण प्रजाती, त्यांच्या संख्या व त्यांना पाहता येण्याची सुलभता यामुळे अतिशय महत्त्वाचे पक्षी निरीक्षणाचे स्थळ आहे.
+भारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला १९५० मध्ये या प्रदेशात तैनात करण्यात आले होते, त्यावरून याचे नाव ईगलनेस्ट असे पडले.[१]
+ईगलनेस्ट अभयारण्याची उत्तर सीमा ईगलनेस्ट डोंगररांग आणि बुगुन जमातीच्या राखीव जंगलांपर्यंत (लामा कॅम्पचा भाग) आहे. भालुकपोंग-बोमडिला महामार्ग त्याची पूर्व सीमा आहे. त्याची दक्षिण सीमा अंदाजे २७° उत्तर अक्षांश आहे, तर भूतानच्या सीमेपर्यंत त्याची पश्चिम सीमा ठरवणारी निश्चित भौगोलिक वैशिष्ट्ये नाहीत. ईगलनेस्ट आणि सेसा डोंगररांगांची समुद्रसपाटीपासूनची उंची अनुक्रमे ३२५० मीटर (१०,६६३ फूट) आणि ३१५० मीटर (१०,३३५ फूट) आहे. आसामच्या पठारावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना त्यांच्या उत्तरेकडील प्रवासात या डोंगररांगांमुळे पहिला अडथळा निर्माण होतो. या डोंगररांगांच्या दक्षिण उतारावर ३००० मिलीमीटरपेक्षा (१२० इंच) जास्त पाऊस पडतो, तर उत्तरेकडील उतारावर साधारणपणे १५०० मिलीमीटर (५९ इंच) पाऊस पडतो.
+ईगलनेस्ट आणि सेसा अभयारण्यांच्या पूर्वेकडील भागातून टिप्पी नाला (टिप्पी नदी) वाहतो. तो पुढे भालुकपोंग-बोमडिला महामार्गावर टिप्पी या गावी कामेंग नदीला जाऊन मिळतो. पश्चिम भागामध्ये बुहिरी नदी, दिहुंग नदी आणि इतर लहान ओढे वाहात जाऊन पुढे स्वतंत्रपणे ब्रम्हपुत्रा नदीला मिळतात.[२]
+ईगलनेस्ट हा कामेंग प्रोटेक्टेड एरिआ कॉम्प्लेक्सचा (केपीएसी) भाग आहे. केपीएसी अरुणाचल प्रदेशमधील सलग बंदिस्त वनछत्राचा सर्वात मोठा भूभाग आहे. ह्यामध्ये ईगलनेस्ट, सेसा, पाके, नामेरी, सोनाई रूपाई अभयारण्ये आणि त्यांच्याशी निगडित अनेक वन भूभागांचा समावेश होतो. या कॉम्प्लेक्सचे क्षेत्रफळ ३५०० चौरस किमी आहे आणि त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०० मीटर (३२८ फूट) ते ३३०० मीटर (१०,८२७ फूट) यादरम्यान आहे.
+ईगलनेस्टमध्ये त्याच्या पायथ्यापासून लामा कॅम्प, ईगलनेस्ट पास (उंची २८०० मीटर), बोम्पू कॅम्प व सेसनी या त्याच्या दक्षिण सीमेजवळील भागापर्यंत कच्चा रस्ता आहे. त्यामुळे त्याचा बराचसा भाग वैज्ञानिक, सैन्य आणि पर्यटकांना वापरायला उपलब्ध होतो.
+ईगलनेस्ट अभयारण्य जैवविविधतेने संपन्न आहे. या भागामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी आढळतात जे जगामध्ये इतर कुठेही आढळत नाहीत.
+ईगलनेस्ट पक्षी निरीक्षणाचे ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जवळपास ५२५ पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यांमध्ये ३ प्रकारचे पाणकावळे, ५ प्रकारचे बगळे, काळा करकोचा, काळ्या डोक्याचा शराटी (black-headed ibis), ४ बदक, २० ससाणे (hawks), गरुड, घार, भोवत्या (harrier) आणि गिधाडे, ३ फाल्कन (ससाणे), १० फेजंट, रानकोंबडी, बटलावा, मोर, काळ्या गळ्याचा क्रौंच, ३ पाणकोंबड्या, ६ चिखल्या, डॉटेरेल (Charadrius morinellus), आणि टिटव्या, ७ वेडर, आयबिसबिल, स्टोन-कर्ल्यू (युरेशियन थिक-नी), स्मॉल प्रॅंटिकोल, २ कुरव (gulls), १४ पारवे, ३ पोपट, १५ कोकीळ, १० घुबडे, २ रातवे, ४ पाकोळ्या (swifts), २ कर्णा (trogon), ७ धीवर (kingfishers), २ राघू (bee-eaters), २ नीलपंख (rollers), हुदहुद, ४ धनेश, ६ बार्बेट, १४ सुतारपक्षी, २ ब्रॉडबिल, २ पिट्टा, २ चंडोल (larks), ६ पंकोळी (martins), ७ धोबी (wagtails), ९ खाटिक (shrikes), ९ बुलबुल, ४ फेअरी-ब्ल्यूबर्ड, ब्राऊन डिपर, ३ ॲक्सेंटर, ४६ थ्रश, ६५ माशीमार, ६ पॅरटबिल, ३१ वटवट्ये, १० रामगंगा (tits), ५ शिलींध्री (nuthatches), ३ ट्रीक्रीपर, ५ फूलचुख्या, ८ शिंजीर (sunbirds), कोळीखाऊ, चष्मेवाला (oriental white-eye), ३ भारीट (bunting), १४ फिंच, २ मनोली (munia), ३ चिमण्या, ५ मैना, २ हळद्ये (orioles), ७ प्रकारचे कोतवाल (drongos), राखी रानपाकोळी (ashy woodswallow) आणि ९ अन्य पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे.[३]
+ईगलनेस्टमध्ये रमणा आत्रेय यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा बुगुन लिओसिकला या पक्ष्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आणि २००६ मध्ये त्याचे पुन्हा निरीक्षण करून सखोल वर्णन केले.[४] ही भारतात शेवटच्या ५० वर्षात शोध लागलेली पक्ष्यांची पहिली नवीन प्रजाती आहे.[५] २००६ सालापर्यंत या पक्ष्याच्या फक्त ३ नर-माद्यांच्या जोड्या आढळून आल्या होत्या आणि हा पक्षी ईगलनेस्ट खोऱ्याव्यतिरिक्त (लामा कॅम्प समोरील भाग) जगात इतर कुठेही आढळत नाही.
+ईगलनेस्टमध्ये अनेक प्रकारचे भूजलचर आणि सरपटणारे प्राणी आढळतात. तिथे उभयचरांच्या किमान ३४ प्रजाती, सापांच्या २४ प्रजाती आणि पाली व सरड्यांच्या १० प्रजाती आहेत ज्यामध्ये ३ गेको, ३ ॲगॅमिड आणि ४ स्किंक प्रजातींचा समावेश आहे. अबॉर हिल्स अगामा या सरड्याच्या प्रजातीचा १२५ वर्षांनंतर ईगलनेस्टमध्ये पुन्हा शोध लागला. इतर दुर्मिळ प्रजातींमध्ये दार्जिलिंग फॉल्स-वुल्फस्नेक ही सापाची प्रजाती आहे ज्याचे फक्त पाच साप सापडले आहेत. त्याचबरोबर अँडरसन्स माऊंटन लिझार्ड आणि गुंथर्स कुक्री स्नेक, कॉमन स्लग स्नेक आणि कीलबॅक स्नेक या प्रजातींच्या सापांची खात्रीशीरपणे ओळख पटवण्यात आलेली नाही.
+ईगलनेस्टमध्ये कमीत कमी १६५ प्रजातींची फुलपाखरे आढळतात ज्यामध्ये भूतान ग्लोरी, ग्रे ॲडमिरल, स्कार्स रेड-फॉरेस्टर, डस्की लॅबिरिंथ, टायगरब्राऊन, जंगल क्वीन, व्हाईट एज्ड बुश-ब्राऊन, आणि व्हाईट आऊल यांचा समावेश होतो.[३]
+ईगलनेस्टमध्ये सस्तन प्राण्यांच्या कमीत कमी १५ प्रजाती आढळतात ज्यामध्ये कॅप्ड लंगूर ही धोक्यात असलेली प्रजाती, भारतीय वाघ, आशियाई हत्ती, लाल पांडा, आशियाई काळे अस्वल, असुरक्षित अरुणाचल मकाक आणि रानगवा यांचा समावेश आहे. डॉ. अन्वरुद्दिन चौधरी यांनी १९९७ साली इथे नवीन वानर प्रजातीचा शोध लावला.[६] २००४ साली या प्रजातीचे वर्णन करून त्याला अरुणाचल मकाक असे नाव देण्यात आले.[७]
+ईगलनेस्ट अभयारण्याचा अधिवास विविधतापूर्ण आहे. अभयारण्याच्या उंचीमधील फरकामुळे येथे उष्णकटिबंधीय जंगलांपासून उंच ठिकाणच्या ढगाळ वातावरणातील जंगलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जंगले आहेत. येथे अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. दक्षिण उतारांवर जमिनीवर फर्न वनस्पती वाढतात. या प्रदेशात बांबूची झाडेही आढळतात. त्याचबरोबर एलिफंट नेटल किंवा स्थानिक भाषेमध्ये खुजली नावाचे झुडूप आढळते जी विषारी वनस्पती आहे. याचा त्वचेला स्पर्श झाल्यास अतिशय तीव्र खाज येते, त्वचा जळाल्यासारख्या वेदना होतात, अंगावर काटे येतात आणि काही वेळा ताप येऊ शकतो. ईगलनेस्टमधून जाणाऱ्या रस्त्याचा बाजूंना जंगली स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीची झुडूपे अनेक ठिकाणी आढळतात.
+ईगलनेस्ट त्याच्या विलगतेमुळे आणि त्याच्यामधून जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शिकाऱ्यांपासून आणि लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्यांपासून संरक्षित आहे. ईगलनेस्टमध्ये कोणतीही मानवी वस्ती किंवा गाव नसल्यामुळे सुद्धा तिथे शिकारीचा प्रश्न गंभीर नाही. हे अभयारण्य विभागीय वन अधिकारी, शेरगाव वन विभाग, रूपा (मिल्लो तासेर, आयएफएस) यांच्या कार्यकक्षेत येते.
+हा भाग आशियाई हत्तींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हत्ती दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आसामच्या मैदानातून ईगलनेस्ट अभयारण्यात ३२०० मी उंचीपर्यंत चढाई करतात. पण ईगलनेस्ट अभयारण्याच्या दक्षिण सीमेजवळ आसाममधील मैदानी भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदेशीर जंगलतोड आणि अतिक्रमणामुळे हत्ती आणि माणसातील संघर्षामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे हत्तींना जास्त काळ ईगलनेस्ट अभयारण्यामध्ये रहावे लागत आहे. हत्तींच्या वाढीव वास्तव्यामुळे त्यांच्या चरण्याचा दर वनस्पतींच्या पुनःनिर्मितीच्या दरापेक्षा जास्त झाला तर जंगलांचे आणि पर्यायाने हत्तींचेही नुकसान होऊ शकते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9360.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9360.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2a209c64dbf78765174a321ff3574300578ef97
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9360.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9375.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9375.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff039facf5371f564e577ef1c49a9a5fb75c769e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9375.txt
@@ -0,0 +1 @@
+ईडर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9377.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9377.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c62b43d84deef12edcd9390e2b353f68370da05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9377.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एडरसी धरण हे जर्मनीच्या मध्य भागातील हेसेन राज्यातील मोठे धरण आहे. इडर नदीवरील हे धरण १९०८ ते १९१४ दरम्यान बांधले गेले होते. हे मोठे जलविद्युत केंद्र आहे तसेच इडर आणि वेसेर नद्यांमधील नौकानयनासाठी पाण्याची पातळी राखण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. या धरणाची क्षमता १९,९३,००,००० मी३ इतकी आहे
+दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे ७० व्यक्ति मृत्यू पावले होते.[१] हा पूर २०-२६ फूट उंचीच्या पाण्याच्या लाटेच्या स्वरूपात होता व हे पाणी ताशी २०-२५ किमी वेगाने खोऱ्यातून गेले. या पाण्याच्या लोंढ्याने खोऱ्यातील माती हेक्टरी १६० मी३ दराने समुद्राकडे वाहून गेली. जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9379.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9379.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e3643b6f70b41951ea65f708e6333b230ad0299
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9379.txt
@@ -0,0 +1 @@
+इडलीपात्र हे साचे असलेले स्वयंपाकघरात वापरायचे पदार्थ उकडण्याचे उपकरण आहे. यातल्या साच्यात आंबवलेली उडदाची डाळ आणि आंबवलेले तांदूळ यांच्या मिश्रणाचा सैलसर लगदा घालून तो उकडून इडल्या तयार केल्या जातात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9385.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9385.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7d27d03b01e10ed5b5823775890793a3bd7db57
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9385.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईड्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. कायोवा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६७२ होती.[२]
+या गावाचे पूर्वीचे नाव डेटन होते.[३]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9391.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9391.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3e8feda99f9066e2328b359f9fc958c9a27de3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9391.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लंगालीबालेले ईथन दुबे (७ सप्टेंबर, १९७०:माटाबेलेलँड, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाबेचा क्रिकेट खेळाडू आहे.
+दुबे माटाबेलेलँडकडून एकूण १० प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9400.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9400.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0d5e9747732a4ab3b6fa565904d76773a1381ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9400.txt
@@ -0,0 +1,5 @@
+मुसलमान तीन प्रकारची ईद साजरी करतात. ईद ए मिलाद, रमझान ईद (ईद उल फित्र) आणि बकरी ईद (ईद उल अजहा)
+
+ईदची नमाज तथा सलात-अल-ईद (अरबी: صلاة العيد) असेही संबोधले जाते, या इस्लामिक परंपरेतील पवित्र सुट्टीच्या प्रार्थना आहेत. अरबी भाषेतील "ईद" या शब्दाचे शाब्दिक भाषांतर म्हणजे "उत्सव" किंवा "मेजवानी" आणि असा काळ आहे जेव्हा मुस्लिम कुटुंबासह आणि मोठ्या मुस्लिम समुदायासह एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. [१]
+ईदी (उच्चार [ˈiːdi], अरबी: عيدية, रोमनीकृत: Eidiyah, Eidiyya) याला सलामी ("सलाम", बांगला: সালাম या शब्दापासून व्युत्पन्न) म्हणून ओळखले जाणारे एक भेटवस्तू आहे जी मोठ्या नातेवाईकांनी किंवा कुटुंबातील मित्रांकडून मुलांना दिली जाते. दोन मुस्लिम सुट्ट्यांचा उत्सव: ईद-अल-फितर आणि ईद-अल-अधा. पैसे सामान्यतः दिले जातात, परंतु इतर भेटवस्तू देखील दिल्या जातात.[२] [३] [४]
+हे सहसा दिले जाते:
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9407.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d9abf1c956dae5eaf37b5e64a4bd908bb8772d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9407.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+ईमान किंवा शहादा हा इस्लामचा पाया आहे. यालाच "कलिमा शहादत" या नावाने सुध्हा ओळखले जाते.
+अरबी मधे "ला-इलाह-इलल्लाहु मोहम्मदन रसुलिल्लाहि". याचा अर्थ असा की अल्लाह किंवा ईश्वर फ़क्त एकच असून महमंद स. हे त्यांचे प्रेषित आहे.
+इस्लामचे एकेश्वरवादी स्वरूप यामधून स्पष्ट होते. एकमेव ईश्वरीय अस्तित्व सोडून इतर कोणाचीही पूजा करने योग्य नाहीं असा याचा अर्थ होतो.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9416.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9416.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..932852f550aa61ffb4e3d0b5e916bef5a550af3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9416.txt
@@ -0,0 +1 @@
+ईयर ऑफ हेल हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9440.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e6dde562ec35fe3bce6633d6ed7362a7db2943e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9440.txt
@@ -0,0 +1,10 @@
+ईल (वांब) हा ॲंग्विलिडी मत्स्यकुलातील ॲंग्विला वंशाचा मासा आहे. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात. यूरोपीय जातीचे नाव ॲंग्विला आहे.
+ॲंग्विला आणि भारतीय जातीचे ॲंग्विला बेंगालेन्सिस असे आहे. भारतीय ईलचे मराठी नाव अहीर आहे. याचे शरीर सापासारखे असून लांबी १.५ सेंमी. पर्यंत असते. श्रोणि-पक्ष (ढुंगणावर असणारे पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त त्वचेच्या स्नायुमय घड्या) नसतात. बहुतेक जातींत लांब पृष्ठ-पक्ष आणि गुद-पक्ष शेपटाच्या टोकावर एकमेकांना मिळून एक अखंड पक्ष तयार होतो. शरीरावर खवले नसून त्वचा बुळबुळीत असते. ईल मांसाहारी आहे. ईल माशाचे जीवनवृत्त असामान्य आहे.
+डेन्मार्कमधील जीवशास्त्रज्ञ योहान्नेस श्मिट यांनी १६ वर्षे संशोधन करून यूरोपीय ईलच्या जीवनवृत्ताचा उलगडा केला आहे. यूरोपीय ईलची पैदास वसंतऋतूत सरगॅसो समुद्रात वेस्ट इंडीजच्या ईशान्येस होते. शेकडो किलोमीटरांचा प्रवास करून नदीतून हे मासे पैदास-क्षेत्रात जातात व अंडी घातल्यावर मरतात. अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या डिंभांना (डिंभ म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी पूर्वावस्था) लेप्टो-सेफॅलस म्हणतात. ते चपटे व पारदर्शक असून त्यांची लांबी सु. ६ मिमी. असते. येथून हे डिंभ गल्फ स्ट्रीमच्या साहाय्याने आइसलॅंड, यूरोप आणि उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्याचप्रमाणे भूमध्य समुद्रात जातात. किनाऱ्यावर पोहोचण्याच्या सुमारास ते तीन वर्षांचे आणि ७ – ८ सेंमी. लांब असतात.
+या ठिकाणी त्यांचे रूपांतर होऊन शरीर दंडगोलाकार होते, पण ते पारदर्शकच असते. या अवस्थेला एल्व्हर किंवा काच-ईल म्हणतात. यानंतर वसंतऋतूत एल्व्हर नदीमुखातून नदीत शिरतात. यावेळी त्यांचे शरीर वर्णकित (रंगीत) होते आणि ते लहान ईल माशांसारखे दिसतात. नर नदीमुखाच्या जवळपासच्या टप्प्यातच राहतात, पण माद्या नदीत फार दूरवर जातात काही ओढे आणि तलावात शिरतात. या ठिकाणी त्यांची पूर्ण वाढ होते. त्यांचा रंग पिवळसर-करडा असतो. माद्या गोड्या पाण्यात ९–१९ वर्षे राहतात. या काळाच्या अखेरीस त्यांचा रंग रुपेरी होतो, डोळे मोठे होतात, त्या अन्न खात नाहीत आणि समुद्रातील पैदास-क्षेत्राकडे जाऊ लागतात. नर ७–१२ वर्षे गोड्या पाण्यात राहिल्यावर रुपेरी होतात आणि नंतर समुद्रात जातात.
+विद्युत् ईल
+हा खऱ्या ईल माशासारखा जरी दिसत असला तरी याचा त्याच्याशी काही संबंध नाही. इलेक्ट्रोफोरिडी मत्स्यकुलातील इलेक्ट्रोफोरस वंशातील हा मासा असून त्याचे शास्त्रीय नाव इलेक्ट्रोफोरस इलेक्ट्रिकस असे आहे. हा गोड्या पाण्यात राहणारा असून दक्षिण अमेरिकेत आढळतो.
+याचे शरीर दंडगोलाकार असून लांबी ९० सेंमी. पेक्षा जास्त असते. २.४ मी. लांबीचे विद्युत् ईल देखील आढळले आहेत. शरीराचा ४/५ भाग शेपटीने व्यापलेला असतो. पृष्ठ-पक्ष आणि श्रोणि-पक्ष नसतात. पुच्छ-पक्ष लांब व गुद-पक्षाशी सलग असतो. खवले नसतात. गुदद्वार गळ्याच्या अधर (खालच्या) पृष्ठावर असते. रंग हिरवा-तपकिरी प्रौढाच्या डोक्याची खालची बाजू आणि गळा चकचकीत नारिंगी रंगाचा असतो.
+शेपटीच्या दोन्ही बाजूंना तिच्या लांबीभर एकेक विद्युत् अंग (वीज उत्पन्न करणारे इंद्रिय) असते. ते ‘इलेक्ट्रोब्लास्ट’ (विद्युत् उत्पादक) या घटकांचे बनलेले असून त्यांची मांडणी शुष्क विद्युत् घटमालेच्या विद्युत् घटांसारखी असते. या माशाला स्पर्श केल्याबरोबर जोराचा धक्का बसतो. मासे, उभयचर (पाण्यात व जमिनीवर संचार करणारे प्राणी) आणि घोड्यासारखे मोठे सस्तन प्राणी याने दिलेल्या विजेच्या धक्क्याने मूर्च्छित होतात किंवा मरतात. मनुष्य हा धक्का फारच थोडा वेळ सहन करू शकतो. हा धक्का सु. ३०० व्होल्टइतक्या विद्युत् दाबाचा असतो. हा मासा भक्ष्याला मूर्च्छित करण्याकरिताच विद्युत् धक्क्यांचा उपयोग करतो.
+वाम (बाले). या माशाचा समावेश अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरीनिसॉसिडी कुलात करतात. या कुलातीलम्युरिनीसॉक्स सिनेरिअस व म्यु. टॅलॅबोनॉयडीस या दोन जाती वाम या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा प्रसार तांबडा समुद्र, भारतात नदीमुखे व समुद्रात, मलयाद्वीपसमूह व ऑस्ट्रेलिया येथे आहे. तसेच भारताच्या सागरी, नदीमुखखाड्यांत व द्वीपकल्पीय भागात गोड्या पाण्यात तो सर्रास आढळतो. याचे शरीर सापासारखे खूपच लांब असते. पाठीवरील, शेपटीवरील व गुदाजवळील पर (हालचालींस व तोल सांभाळण्यास उपयुक्त स्नानुमय घड्या) एकत्र जुळून झालर तयार झालेली असते आणि शेपटी चापट असते. सामान्यतः लांबी ७५ सेंमी. असते पण १५२ सेंमी. पर्यंत लांबीचे मासेही आढळतात. मुस्कट लांबट असते. तोंड मोठे असून डोळ्यांच्या मागे गेलेले असते. दात मोठे व बळकट असतात. त्याचा रंग रुपेरी असून पोटावर तो पांढरा होत जातो. उभा पक्ष (पर) पिवळसर असतो व त्याच्या कडा काळ्या असतात. अंसपक्ष (छातीवरील पर) पिवळा किंवा काळा असतो. म्यु. टॅलॅबोनॉयडीस या जातीचा अंसपक्ष लहान असतो, हे तिचे वैशिष्ट्य होय.
+महाराष्ट्रात याच्या चार कुलांतील सहा जाती आढळतात. व्यापारी दृष्ट्या म्यु. टॅलॅबोनॉयडीस ही जाती महत्त्वाची असून ती किनाऱ्यापासून आत समुद्रतळाला राहणारी आहे. तिची दर वर्षी सु. ५,००० टन मासेमारी होते. इतर वाम मासे (यांना इंग्रजीत मोरे म्हणतात) समुद्रकिनारी प्रदेशात, विशेषतः खडकांतील किंवा दगडांतील कपारींत आढळतात. जगभरच्या जलजीवालयांत ते ठेवलेले असतात. ऑफिक्थिइडी कुलातील पिसोडोनोफीस बोरो ही एकच जाती नदीमुखात आढळते व ती बहुधा वाळूमध्ये सापडते. वाम माशाचे मांस खाण्याच्या दृष्टीने उत्तम असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_946.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_946.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a126f65a26a8cfed8005a01a0d4b961c204efb1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_946.txt
@@ -0,0 +1 @@
+कोमिसिओन नासिओनाल दे आक्तिविदादेस एस्पासिआलेस (स्पॅनिश:Comisión Nacional de Actividades Espaciales (CONAE); राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रम मंडळ) ही आर्जेन्टिनाचा अंतराळ कार्यक्रम हाताळणारी सरकारी संस्था आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9474.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9474.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b15db5a33bb5de3a8461157771ed8c05eb5f74bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9474.txt
@@ -0,0 +1 @@
+ईशान चंद्रनाथ पोरेल (५ सप्टेंबर, १९९८:हूगळी, भारत - हयात) हा भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये अभिमन्यू बंगालकडून खेळतो. तर २०२१ मध्ये त्याने पंजाब किंग्जसाठी राजस्थान रॉयल्स विरुद्ध २१ सप्टेंबर २०२१ रोजी आयपीएल पदार्पण केले.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9476.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9476.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09a64f0745427279b075cf531cf6a0f86476bbef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9476.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एशानी लोकुसुरियागे तथा एशानी कौशल्या (१ जून, इ.स. १९८४:पानादुरा, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
+लोकुसुरियागे आणि अमा कंचना यांनी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील आठव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी (३९ धावा)नोंदवली आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9479.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9479.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..48821b4686b6697690f14fe911921ec71e34d977
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9479.txt
@@ -0,0 +1 @@
+नैर्ऋत्य कोलकाता हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9482.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9482.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..734964954b858c892aaf535c36f01441064b0326
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9482.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईशान्य क्षेत्र (पुनर्रचना) कायदा, १९७१ ही भारताच्या ईशान्येकडील प्रदेशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीमांची एक मोठी सुधारणा होती.
+स्रोत:[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9485.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9485.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1234ab4d4232d88c3a2c3386ed025490cd5c96cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9485.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ईशान्य दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. याची रचना २००२मध्ये झाली.
+दिल्लीमधील बुरारी, तिमरपूर, सीमापुरी, रोहतास नगर, सीलमपूर, घोंदा, बाबरपूर, गोकलपूर, मुस्तफाबाद व करवलनगर हे १० विधानसभा मतदारसंघ ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.
+
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9494.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9494.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..981a6e56dbfc886f130614706b7e02532bf289f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9494.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईशान्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
+[१]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9514.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e85dd136d9098ff69faf155faffec927739a4003
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9514.txt
@@ -0,0 +1,25 @@
+युरोपीय अंतराळ संस्था (European Space Agency (ESA) (इसा)) ही संयुक्त युरोपीयन देशांनी एकत्र येऊन स्थापलेली अंतराळ संशोधन करणारी संस्था आहे.
+ चीन
+ रशिया
+ सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था)
+ अमेरिका
+इसा युरोप
+ भारत
+ इस्राईल
+ जपान
+ युक्रेन
+ आर्जेन्टिना
+ ब्राझील
+ कॅनडा
+ फ्रान्स
+ जर्मनी
+ इंडोनेशिया
+ इराण
+ इटली
+ दक्षिण कोरिया
+ मलेशिया
+ मेक्सिको
+ पाकिस्तान
+ तैवान
+ स्पेन
+ इंग्लंड
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9541.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9541.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ce609b3c1dad80f981a45c73d6b997e6d5c8ae26
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9541.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+ईस्ट ससेक्स (इंग्लिश: East Sussex) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ईस्ट ससेक्स ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे..
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9543.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9543.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db8a248cbd034c56ecf9f93995595e0fc7e7652b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9543.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईस्ट सेंट लुइस हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. सेंट लुइस शहरापासून जवळ मिसिसिपी नदीवर असलेले हे शहर सेंट लुइस महानगराचा भाग समजले जाते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,००६ होती. १९५० च्या तुलनेत ही संख्या १/३ होती. गेल्या ५०-६० वर्षांत ईस्ट सेंट लुइस व आसपासच्या भागातील कारखाने बंद पडून येथील रोजगारी कमी झाल्याने ही वस्तीघट झाली आहे.
+इंटरस्टेट ७०, इंटरस्टेट ५५ आणि इंटरस्टेट ६४ हे महामार्ग ईस्ट सेंट लुइसच्या हद्दीत एकमेकांस मिळतात.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9552.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9552.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b969e2a4974617db8a7f392448305b82248f4ee8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9552.txt
@@ -0,0 +1,4 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+ईस्टर द्वीप (रापा नुई) हे ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील चिले देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ईस्टर द्वीप दक्षिण प्रशांत महासागरात चिलेच्या ३,५१० किमी पश्चिमेला व पिटकेर्न द्वीपसमूहाच्या २,०७५ किमी पूर्वेला वसले आहे.
+येथे असलेल्या माउई ह्या अतिविशाल पुतळ्यांमुळे ईस्टर द्वीप हे एक जागतिक वारसा स्थान आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9555.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9555.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7023abe0ca3e3385df5b569d0cde7db33688ee4d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9555.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ईस्टर्न एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य ठाणे असलेली ही कंपनी १९२६मध्ये एडी रिकेनबाकरने स्थापन केली होती. या कंपनीने अमेरिकेच्या पूर्व भागातील विमानवाहतुकीवर वर्चस्व ठेवले होते. विशेषतः न्यू यॉर्क आणि फ्लोरिडादरम्यानच्या वाहतूकीवर १९५० च्या दशकापर्यंत ईस्टर्न एरलाइन्सचा जवळजवळ एकाधिकार होता व नंतरही या दोन ठिकाणांमधील बव्हंश वाहतूक ईस्टर्न एरलाइन्स करायची. १९८० च्या आसपासच्या काही वर्षांत या कंपनीचे नेतृत्व अंतराळवीर फ्रॅंक बोर्मनने केले. या काळात ईस्टर्न एरलाइन्समधील कामगारांनी केलेल्या चळवळीमुळे व संपामुळे, तसेच कर्जबोजा वाढल्याने कंपनी डबघाईला आली. १९८५मध्ये फ्रॅंक लॉरेंझोने ही कंपनी विकत घेऊन तिच्या बऱ्याचशा मालमत्ता कॉन्टिनेन्टल एरलाइन्स आणि टेक्सास एरकडे हस्तांतरित केल्या. १९८९मध्ये झालेल्या मोठ्या संपातून सावरता न आल्याने ईस्टर्न एरलाइन्सने १९९१मध्ये दिवाळे काढले.
+या कंपनीचे हक्क असलेले बरेचसे मार्ग अमेरिकन एरलाइन्सला मिळाले तर तिची लॉकहीड एल-१०११ विमाने डेल्टा एर लाइन्सने घेतली.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9583.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9583.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..12926ee6757d76ac2595ff1e56de7da6a6ba2007
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9583.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उंचाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9595.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9595.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d9d3cf1f796a3713201ce3829ae9a8b90fbd0dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9595.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऊ५ तथा ऊ फ्युंफ किंवा उंटरग्राउंडबाह्न फ्युंफ हा जर्मनीच्या बर्लिन शहरातील उ-बाह्न प्रणालीतील एक मार्ग आहे.
+हा मार्ग अलेक्झांडरप्लाट्झ पासून हॉनोउ स्थानकांपर्यंत आहे. एकूण २० स्थानके असलेला हा मार्ग शहराच्या मध्य भागापासून पूर्वेकडे धावतो. हा मार्ग बर्लिन हॉप्टबाह्नहॉफ आणि टेगेल विमानतळापर्यंत पुढे बांधला जाण्याचे बेत आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9629.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9629.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a977b85318b5cfd59f2f855518549a484d28da2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9629.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही पाणथळ जागी उगवते. हिची पाने उंदराच्या कानाप्रमाणे असतात म्हणून हिला हे नांव पडले आहे.
+|चित्र शीर्नी
+
+उंदीरकानी : (हिं. मुसकानी गु. उंदरकानी सं. मूषककर्णी लॅ. आयपोमिया रेनिफॉर्मिस, कुल-कॉन्व्हॉव्ल्ह्युलेसी). जमिनीवर पसरत वाढणाऱ्या या ओषधीय [→ ओषधि] वेलीचा प्रसार भारत (बंगाल, प. द्वीपकल्प), श्रीलंका, आग्नेय व उत्तर आफ्रिका इ. भागांत असून ती बहुधा पाणथळ जागी आढळते. हिच्या अनेक केसाळ फांद्यांपासून निघालेली आगंतुक मुळे जमिनीत जातात. पाने साधी, मूत्रपिंडाकृती व उंदराच्या कानासारखी खोलगट, हृदयाकृती व दातेरी फुले पानांच्या बगलेत, पिवळी, एकाकी (एकेकटी) किंवा दोन-तीन एकत्र अशी सप्टेंबर–ऑक्टोबरात येतात. हिची गोलसर व लवदार बोंडे केसाळ संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरील हिरवट मंडलाने) वेढलेली असून बी पिंगट असते. ही वनस्पती शरीरातील अवयवांच्या कार्यांतील अडथळे दूर करणारी, मूत्रल (लघवी साफ करणारी), त्वचादोषनाशक, आरोग्य पुनःस्थापक असून संधिवातावर व तंत्रिका शूलावर (मज्जातंतूच्या मार्गात अधूनमधून होणाऱ्या तीव्र वेदनेवर) गुणकारी असते. ⇨ अनंतमुळाबरोबर तयार केलेला हिचा फांट (काढा) सारक असतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9651.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9651.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c44c683b620445ac96ef243c08100dd09d0eafc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9651.txt
@@ -0,0 +1,22 @@
+२०° १२′ ००″ N, ७२° ४५′ ००″ E
+उमरगाम (उंबरगांव) (गुजराती: ઉમરગામ) हे वलसाड जिल्हा, गुजरात मधील एक नगर आहे. हे उमरगाम तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या गावाचे नाव घेतल्यास बहुतांश लोक आजही वृंदावन स्टुडिओ असलेले गाव असेच म्हणतील. इथली औद्योगिक वसाहत आणि समुद्रकिनारा देखील बहु परीचित आहेत. भारतातील नॅनो तंत्रज्ञानावर आधारित पहिला कारखाना इथल्या औद्योगिक वसाहतीत आहे [१].
+उमरगाम नगर परिषदेत समुद्राजवळील नागरी वसाहत तसेच लोह मार्ग स्थानकाजवळील औद्योगिक वसाहत ह्यांचा समावेश आहे.
+ह्या गावाचे मूळ नाव उंबरगांव असे आहे. गावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्रातील बहुतांश जनता अजून ह्याच नावाचा वापर करते. गुजरात मध्ये बोलीभाषेत ह्याचे नाव उमरगाम असे केले आहे. सरकारी कारभारात दोन्ही नावे वापरली जातात. खाली काही थोडी उदाहरणे दिली आहेत. अपेक्षित व्यवहाराप्रमाणे योग्य नावाचा वापर करावा.
+उंबरगांव
+उमरगाम
+मिश्र वापर
+१९६० मध्ये मुंबई इलाख्याच्या विभाजनाचे वेळी [११] हे गाव ठाणे जिल्ह्यातून सुरत जिल्ह्यात गेले. १ जून १९६४ रोजी वलसाड जिल्हा बनला त्या वेळेस हे गाव त्यात घेतले गेले.
+डांग, उंबरगाव, बेळगाव, कारवारचा आपल्या राज्याला झालेला विरह अण्णाभाऊ साठे ह्यांनी ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ या लावणीतून मांडला[१२].
+उमरगाम हे मूलतः समुद्र किनारी वसलेले गाव आहे. उमरगाम आणि नारगोल ह्या गावांमध्ये तुम्ब नदीची खाडी आहे. औद्योगिक वसाहत उमरगाम रोड ह्या लोह मार्ग स्थानकाजवळ स्थित आहे.
+इथे सीमा शुल्क खात्याचे कार्यालय आहे. काही शक्तीशाली नौका देखील तैनात असतात.
+इथला दिपस्तंभ समुद्र पातळीपासून ३५ मी. उंच असून प्रकाश दर १५ सेकंदाने फेकला जातो[१३].
+राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय गणनेच्या वार्षिक अहवालांमध्ये उमरगामची गणना मासेमारीच्या प्रमुख बंदरांमध्ये होते. येथील नावा “UBR” अशा मालिकेत नोंदणीकृत होतात.
+समुद्रा मुळे इथली आर्द्रता जास्त (४८% ते ८२%) असते[१४].
+उमरगाम नगरपालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३४,८३५ आहे. गावठाणची लोकसंख्या २७,८५९ असून त्यात १५,२१५ पुरुष आणि १२,६४४ महिला आहेत. औद्योगिक वसाहतीची लोकसंख्या ६,९७६ असून त्यात ३,७८८ पुरुष आणि ३,१८८ महिला आहेत[१५].
+येथील समुद्र किनारा प्रसिद्ध आहे.
+वृंदावन स्टुडिओला अनेक पर्यटक सहली आलेल्या आहेत. रामायण, महाभारत आणि इतर अनेक मालिकांचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण वृंदावन स्टुडिओ येथे झाले आहे. [१६].
+गावात गुजरात राज्य शैक्षणिक मंडळ तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाशी संलग्न अशा अनेक शाळा व कॉलेजेस आहेत.
+१९१९ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीने येथील मावजी माधवजी इंग्रजी शाळा चालवायला घेतली. ह्या शाळेला वासुदेव गोपाळ परांजपे ह्यांचे मोठे योगदान लाभले.
+दळणवळणाचे मुख्य साधन लोहमार्ग आहे. उमरगाम रोड (UBR) रेल्वे स्थानकावरून दोन्ही दिशांना जाणाऱ्या २८ गाड्या थांबतात. ह्या व्यतिरिक्त उमरगाम वलसाड मेमू (६९१५३) ह्या गाडीचे हे उगम स्थान आहे.
+राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ (तलासरी) गावठाण पासून साधारणतः २२ कि.मी. अंतरावर आहे. येथून रस्त्यानी इतर प्रमुख ठिकाणी जाता येते.
+गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस गुजरातेतील तसेच महाराष्ट्रातील गावांपर्यंत जातात. उमरगाम ते अंबाजी ह्या जवळपास ६०० कि.मी. अंतराच्या प्रवासासाठी देखील बसेस आहेत.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9684.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9684.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7fd26c9a14d811f33242c889166c1e4588bc0dc9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9684.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उंबरावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9690.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9690.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1923e6aba38f1d10f66ce0ba4294de63848cb1ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9690.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उंबरे नवलाख हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9692.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9692.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..604388669a14a5142d6cc3c3ba5fafbe264d8cba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9692.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उंबरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
+हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9695.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b48ae608d75c040fae53ff1d10f087723091858
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9695.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उमरोळीबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9760.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9760.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..235b8c5054c624cc2b5e638e4e0ec568062ce58b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9760.txt
@@ -0,0 +1,3 @@
+हा लेख उख्रुल जिल्ह्याविषयी आहे. उख्रुल शहराविषयीचा लेख येथे आहे.
+उख्रुल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. राज्याच्या ईशान्य कोपऱ्यात असलेला हा जिल्हा म्यानमारच्या सीमेवर आहे.
+याचे प्रशासकीय केंद्र उख्रुल येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9799.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9799.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ba6677f45413d9d9f34a541b5ab9eb8ff4b885b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9799.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब "पूर्व उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब "उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो.
+जे.एन.सी.७ (Seventh Report of the Joint National Committee on Prevention, Detection,. Evaluation, and Treatment of High Blood. Pressure)नुसार रक्तदाबप्रमाणाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते.
+शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हातापायांच्या लहानलहान रक्तवाहिन्यांच्या भिंतींलगत जमा होतात. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. यास रक्तदाब विकार म्हणतात. हा विकार होण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.
+ही प्रमुख कारणे असली तरी इतर कारणेही असू शकतात. उदा०
+वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो, तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच अर्धांगवायू (लकवा) असे म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब लकवा निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.[१]
+उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणारा आहे. या विकारात चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, डोकेदुखी, दृष्टिदोष, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटणे, पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे अशी ही लक्षणे दिसून येतात.
+रक्तदाब वाढल्याचे दिसून आल्यास रुग्णाच्या तपासण्या करणे गरजेचे असते.
+रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात. रक्तदाबाची औषधे एकदा सुरू केल्यास ती मनाने बंद करता येत नाहीत. रक्तदाबाची वारंवार तपासणी करून औषधाची मात्रा ठरवावी लागते. ही औषधे बहुधा आयुष्यभर घ्यावी लागतात.[५]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_985.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_985.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16a6a7a629c7163045d4bea35a988a8f2b797827
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_985.txt
@@ -0,0 +1 @@
+अंतिम मगर थापा (११ मार्च, १९९१:रुपांदेही, नेपाळ - ) हा नेपाळचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो २००८ मध्ये नेपाळतर्फे खेळणारा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडूही होता.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9865.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a2ae02cb24e90fd80c2a893bbd9f4c9945d84cf4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9865.txt
@@ -0,0 +1,22 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+उझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक ; उझ्बेक: O‘zbekiston Respublikasi, Ўзбекистон Республикаси, ओझबेकिस्तॉन रेस्पुब्लिकासी ) हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
+एकेकाळी इराणातील सामानी साम्राज्याचा व नंतर तिमूरी साम्राज्याचा हिस्सा असलेला हा भूभाग इ.स.च्या १६व्या शतकात पौर्वात्य तुर्की भाषाकुळातली उझबेक भाषा बोलणाऱ्या भटक्यांनी व्यापला. आधुनिक उझबेकिस्तानातील बहुसंख्य प्रजा उझबेकवंशीय आहे.
+इ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हिएत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.
+उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्था कापूस, सोने, युरेनियम, पोटॅशियम, नैसर्गिक वायू इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादनावर आधारित आहे. बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे अधिकृत जाहीर धोरण असूनही अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय शासनाची घट्ट पकड आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही बाब उत्साहवर्धक नसली, तरीही इ.स. १९९५ सालापासून उदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियंत्रित वाटचाल करणाऱ्या शासकीय यंत्रणेने केलेले आर्थिक पुनरुज्जीवन आश्वासक आहे. देशांतर्गत व्यवस्थेतील मानवाधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची स्थिती मात्र विवादास्पद राहिली असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनांकडून उझबेकिस्तानावर टीकाही झाली आहे[४].
+ज्ञात इतिहासानुसार ताम्रयुगापासून तारिम खोऱ्याच्या परिसरात मानवी वस्तीस सुरुवात झाली. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात इराणी भटक्यांचे मोठ्या प्रमाणात मध्य आशियात स्थलांतर झाले. इराणी भाषाकुळातील भाषा बोलणारे हे लोक सध्याच्या उझबेकिस्तानाच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थिरावले. इ.स.पू. ५व्या शतकात बाख्तरी, सोग्दाई, तुखार राज्ये या प्रदेशात उदयास आली. बुखारा व समरकंद ही शहरेदेखील सांस्कृतिक व राजकीय केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली. रेशीम मार्गाद्वारे पश्चिमेकडील प्रदेशांशी व्यापारसंबंध वाढवायला चीनने जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली. विशेषकरून सोग्दाई व्यापाऱ्यांनी वर्तमान उझबेकिस्तानातील मावाराननाहर प्रदेशापासून वर्तमान चिनी जनता-प्रजासत्ताकातील शिंच्यांग उय्गूर स्वायत्त प्रदेशापर्यंत पसरलेल्या इराणी वस्त्या-नगरांच्या जाळ्याच्या आधारावर भरपूर ऐश्वर्य कमवले. रेशीम मार्गावरील व्यापारामुळे बुखारा व समरकंद ही नगरे वैभवसंपन्न बनली.
+इ.स.पू. ३२७च्या सुमारास महान अलेक्झांडराने सोग्दा व बाख्तरावर आक्रमण करून हा भूभाग जिंकला. त्याने रोक्साना नामक बाख्तरी राजकुमारीशी विवाह केला. मात्र ग्रीकांचे हे यश नीटसे स्थिरावू शकले नाही. कालांतराने अलेक्झांडराचे सैन्य स्थनिकांनी चालू ठेवलेल्या प्रतिकारापुढे नामोहरम झाले. पुढे अनेक वर्षे वर्तमान उझबेकिस्तानाच्या भूभागावर पार्थियन व सासानी इत्यादी इराणी साम्राज्यांची सत्ता होती. इ.स.च्या ८व्या शतकात अमूदर्या व सिरदर्या नद्यांमधील ट्रान्सऑक्सियाना दुआबाचा भाग अरबांनी जिंकला. इ.स.च्या ९व्या व १०व्या शतकांत हा भाग सामानी साम्राज्यास जोडला गेला.
+इ.स.च्या १३व्या शतकात चंगीझ खानाच्या नेतृत्वाखालील मंगोल फौजांचे आक्रमण या प्रदेशाच्या इतिहासास कलाटणी दिली. मंगोल आक्रमणात झालेल्या क्रूर कत्तलींमुळे येथील मूळच्या इंडो-पारसिक सिथियनांचा वंशसंहार घडला. सिथियनांचा सांस्कृतिक वारसा खंडित होऊन पुढील काळात येथे येऊन वसलेल्या मंगोल-तुर्क लोकांच्या संस्कृतीने मूळ धरले.
+इ.स. १२२७मध्ये चंगीझ खानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार पुत्रांमध्ये व अन्य कुटुंबीयांमध्ये विभागण्यात आले. उत्तराधिकारी ठरवण्याची प्रक्रिया मंगोल कायद्यांनुसार अनुसरल्यामुळे वारसाहक्कावरून राज्याची शकले न पडता शासनकर्त्यांची अभंग परंपरा मंगोलांना लाभली. रेशीम मार्गामुळे वैभवसंपन्न बनलेल्या मावाराननाहर प्रदेशाची सत्ता चंगीझ खानाचा दुसरा पुत्र चगताय खान याच्या वंशजांकडे राहिली. शासकांच्या अभंग परंपरेमुळे चगाताय खानतीस स्थैर्य व सुबत्ता लाभली; तसेच मंगोल साम्राज्यदेखील एकजूट, अभंग राहिले.
+इ.स.च्या १४व्या शतकात मात्र मंगोलांचे विशाल साम्राज्य भंगण्यास सुरुवात झाली. चगाताय खानतीच्या प्रदेशातही सत्तासंघर्ष उद्भवला व अनेक छोट्या-छोट्या टोळ्यांचे प्रमुख सत्ता काबीज करण्यासाठी परस्परांत लढू लागले. या सत्तासंघर्षातून तिमूर (तैमूरलंग) नावाचा टोळीप्रमुख इ.स. १३८०च्या सुमारास मावाराननाहर प्रदेशातला प्रबळ सत्ताधीश बनला. चंगीझ खानाचा वंशज नसलेल्या तिमूराने मध्य आशियाचा पश्चिमेकडील भाग, इराण, आशिया मायनर, अरल समुद्राच्या उत्तरेस असलेला स्टेप प्रदेशाचा दक्षिण भाग जिंकत राज्य विस्तारले. त्याने रशिया व भारतीय उपखंडावरही आक्रमणे केली. चीनवरील आक्रमणादरम्यान इ.स. १४०५ साली त्याचा मृत्यू झाला. तिमूराच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेस पोचला व राज्याची शकले पडण्यास आरंभ झाला. ही संधी हेरून अरल समुद्राच्या उत्तरेस राहणाऱ्या भटक्या उझबेक टोळ्यांनी मावाराननाहरावर चढाया करण्यास सुरुवात केली व हा भाग व्यापला.
+इ.स.च्या १९व्या शतकात रशियन साम्राज्याने मध्य आशियात राज्यविस्तार करण्यास आरंभले. इ.स. १८१३पासून इ.स. १९०७मधील ॲंग्लो-रशियन बैठकींपर्यंतचा मोठी शिकार म्हणून ओळखला जाणाऱ्या या काळात उझबेकिस्तानातील रशियन प्रभाव वाढत गेला. इ.स. १९१२मध्ये उझबेकिस्तानात २,१०,३०६ रशियन राहत होते[५]. रशियातील इ.स. १९१७मधल्या बोल्शेविक क्रांतीनंतर बोल्शेविक लोण मध्य आशियातही जाऊन थडकले. बोल्शेविकांना झालेल्या सुरुवातीच्या प्रतिकारानंतर उझबेकिस्तान व उर्वरित मध्य आशिया सोव्हिएत संघात सामील झाला. २७ ऑक्टोबर, इ.स. १९२४ रोजी सोव्हिएत संघांतर्गत उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक निर्मिण्यात आले. ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी उझबेकिस्तानाने सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. १ सप्टेंबर हा दिवस उझबेकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.
+मध्य आशियात वसलेला उझबेकिस्तान ३७° उ. ते ४६° उ. अक्षांशांदरम्यान आणि ५६° पू. ते ७४° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. त्याची पूर्व-पश्चिम कमाल रुंदी १,४२५ किलोमीटर (८८५ मैल) असून दक्षिणोत्तर कमाल अंतर ९३० किलोमीटर (५८० मैल) आहे. नदीखोऱ्यांमुळे व मरूद्यानांमुळे ओलिताखाली असलेला भूप्रदेश एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १० % असून उरलेला मुलूख वाळवंटांनी व डोंगरदऱ्यांनी व्यापला आहे.
+उझबेकिस्तानातील हवामान खंडीय हवामानप्रकारात मोडणारे आहे - येथे वर्षातून अल्प, म्हणजे १००-२०० मिलिमीटर (३.९-७.९ इंच) वृष्टी होते. उन्हाळ्यात कमाल तापमानाची सरासरी पातळी ४०° से. (१०४° फा.) असते, तर हिवाळ्यातील किमान तापमानाची सरासरी पातळी -२३° से. (-९° फा.) आहे.
+आंदिजान, राजधानी ताश्केंत, नामांगान, बुखारा, समरकंद ही उझबेकिस्तानातील मोठी शहरे आहेत.
+इ.स. १९९४ साली १६व्या सर्वोच्च सोव्हिएतीच्या ठरावानुसार औलिय मज्लिस (संसद) स्थापण्यात आली. तेव्हापासून सर्वोच्च सोव्हिएतीची जागा औलिय मज्लिसेने घेतली आहे. इ.स. १९९४ साली संसद ६९ सदस्यांची होती. इ.स. २००४ सालापर्यंत संसदेचे एकच सभागृह होते. इ.स. २००४ साली संसदेची संरचना विस्तारून दोन सभागृहे करण्यात आली व सदस्यसंख्या १२०पर्यंत वाढवण्यात आली. इ.स. २००९सालच्या तिसऱ्या संसदीय निवडणुकींत संसदेतील दोन्ही सभागृहांची एकत्रित सदस्यसंख्या १५०पर्यंत वाढवण्यात आली. इ.स. १९९४पासून उझबेकिस्तानात अध्यक्षीय व संसदीय निवडणुकी नियमितपणे पार पडल्या असल्या, तरीही राजकारणात विरोधक उमेदवार किंवा विरोधक पक्ष जम बसवू शकले नाहीत[ संदर्भ हवा ].
+अध्यक्षास अधिक कार्यकारी अधिकार असल्यामुळे, तसेच कायदे करण्याच्या दृष्टीने संसदेची परिणामकारकता सीमित असल्यामुळे उझबेकिस्तानाच्या वर्तमान शासनव्यवस्थेत अध्यक्षाचे पद महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे. २७ डिसेंबर, इ.स. १९९५च्या सार्वमतानुसार इस्लाम कारीमव याच्या अध्यक्षपदाची पहिली मुदत वाढवण्यात आली. २७ जानेवारी, इ.स. २००२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सार्वमतानुसार अध्यक्षीय कार्यकाळाची ५ वर्षांची मुदत वाढवून ७ वर्षे करण्याची घटनात्मक तरतूद करण्यात आली.
+स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघातील अन्य देशांप्रमाणे उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्थाही स्वातंत्र्योत्तर संक्रमणकाळातील सुरुवातीची काही वर्षे अडचणीत होती. धोरणात्मक सुधारणांचे परिणाम इ.स. १९९५नंतर दिसू लागले. इ.स. १९९८ ते इ.स. २००३ या काळात उझबेक अर्थव्यवस्था वार्षिक ४% दराने वाढली; तर त्यापुढील वर्षांत ७%-८% वार्षिक दराने वाढत राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार (भाव स्थिर राहिल्याचे गृहीत धरता) इ.स. १९९५मधील सकल वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत इ.स. २००८ मधील उत्पन्न दुप्पट होते[६].
+उझबेकिस्तानाचे आर्थिक उत्पादन प्रामुख्याने वस्तूंच्या उत्पादनक्षेत्रात एकवटले आहे. कापसाच्या उत्पादनात उझबेकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाचा देश असून दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे[७]. सोन्याच्या उत्पादनात हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. प्रादेशिक स्तरावर नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे, तेल, चांदी व युरेनियम इत्यादी वस्तूंचा हा आघाडीचा उत्पादक देश आहे.
+रिपब्लिकन स्टॉक एक्सचेंज, 'ताश्केंत' हा रोखेबाजार[८] इ.स. १९९४ साली स्थापला गेला. यात सर्वसाधारण रोखेबाजार, स्थावर मालमत्तेचे व्यापारी, राष्ट्रीय गुंतवणूक निधी, राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान[९] इत्यादींचा समावेश होतो.
+ताश्कंद ह्या उझबेकिस्तानच्या राजधानीमध्ये सार्वजनिक वाहतूकीसाठी तीन मार्गांची जलद परिवहन सेवा कार्यरत आहे. भुयारी मेट्रो रेल्वे असलेला उझबेकिस्तान व कझाकस्तान हे मध्य आशियामधील केवळ दोनच देश आहेत. २०११ साली ताश्कंद-समरकंद द्रुतगती रेल्वेमार्ग चालू करण्यात आला. ही रेल्वे ३४४ किमी अंतर २ तासांमध्ये पार करते.
+उझबेकिस्तान एअरवेज ही उझबेकिस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी ताश्कंदच्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातील अनेक शहरांना तसेच मध्य आशिया, युरोप व आग्नेय आशियातील अनेक देशांना हवाई वाहतूक सेवा पुरवते.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9885.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9885.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0065cc92c3e7eccb690ad7a3e88aac65f98ca7e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9885.txt
@@ -0,0 +1 @@
+उटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9892.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9892.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da43e550c664ccf9390e881b6495b41189af131e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9892.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+उडता पंजाब हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. शाहिद कपूर, करीना कपूर व आलिया भट्ट यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.[१][२]
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9937.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9937.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b55c97c6d18e0b77d13514540d6fe44ae88489fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9937.txt
@@ -0,0 +1,2 @@
+उतिला तथा इस्ला दि उतिला हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून उत्तरेस असलेल्या या बेटावर पाण्यात बुड्या मारण्याचा व्यवसाय आहे.
+येथे इ.स. ६००पासून माणसांचा वावर असल्याचा अंदाज आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_994.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_994.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afc0593da72bee4d08f3e636dbdb0b14eb85226b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_994.txt
@@ -0,0 +1,11 @@
+अंतेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
+गोदावरी नदीच्या काठावर हे गाव आहे,
+येथे अंनंत ऋषी हे महादेवाचे श्रद्धा स्थान प्रसिद्ध आहे.येथे दर बुधवार व गुरुवार ची अमावस्या असेल तेव्हा लोक गोदावरी नदीवर अंघोळ करून दर्शन घेतात, व मनोकामना मागतात ती पूर्ण होते.
+==जवळपासची गावे== भारसवाडा ता. लोहां
+पिंपळगाव वाणी ता. पालम जिल्हा.परभणी
+गुंज ----------------,,--------
+दुटका --------------,,---------
+रहाटी --------------,,---------
+भोगावं -------------,,---------
+पेनुर मोठे, ता. लोहा , जि..नांदेड
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9946.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9946.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3014184853668c9de901572db2eba83961cfe37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9946.txt
@@ -0,0 +1 @@
+एखाद्या घन पदार्थाचा [१]उत्कलन बिंदू ज्या तापमानास द्रवाचे वाफेमध्ये रूपांतर होते त्या तापमानाला उत्कलन बिंदू म्हणतात. संपृक्तता तापमान म्हणजे उत्कलन बिंदू. संपृक्तता तापमान म्हणजे ज्या तापमानावर द्रव पदार्थ त्याच्या वाफ टप्प्यात उकळतो. द्रव थर्मल उर्जेने भरल्यावरही म्हटले जाऊ शकते. थर्मल एनर्जीच्या कोणत्याही जोडणीचा परिणाम फेज संक्रमणास होतो.प्रमाणित वातावरणीय दाब आणि कमी तापमानात उत्कलन उद्भवू शकत नाहीत आणि उष्णता हस्तांतरण दर नेहमीच्या सिंगल-फेज यंत्रणेद्वारे नियंत्रित केला जातो. पृष्ठभागाचे तापमान वाढत असताना, स्थानिक उत्कलन उद्भवते, आणि वाफेचे फुगे (bubbles) न्यूक्लीएट होतात, आसपासच्या थंड द्रव मध्ये वाढतात आणि मिसळतात. हे सब-कूल्ड न्यूक्लीएट उकळणे आहे, आणि ही एक अत्यंत कार्यक्षम उष्णता हस्तांतरण यंत्रणा आहे. उच्च बबल उत्पादन दरात, फुगे (bubbles) हस्तक्षेप करण्यास सुरुवात करतात आणि पृष्ठभागाच्या तपमानासह उष्णतेचा प्रवाह जास्त वेगाने वाढत नाही.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9984.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9984.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6d814adfbbbb35b4e24ce480fcfbeed010a62e82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9984.txt
@@ -0,0 +1 @@
+ईशान्य किंवा उत्तर-पूर्व ही उत्तर व पूर्व ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9987.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ebdfb37afb8ef9e9fde8a383d6cc010fedc0db82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9987.txt
@@ -0,0 +1 @@
+उत्तर अटलांटिक प्रवाह हा एक उत्तर अटलांटिक जायर मधील समुद्री प्रवाह आहे.
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9990.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9990.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64f3dbaa7c670cd81520857936e0c7f4df75dd8d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9990.txt
@@ -0,0 +1,65 @@
+उत्तर अमेरिका खंडात खालील देश आहेत.
+
+बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
+कॅनडा •
+अमेरिका •
+ग्रीनलँड (डेन्मार्क) •
+मेक्सिको •
+सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
+बेलीझ •
+कोस्टा रिका •
+ग्वातेमाला •
+होन्डुरास •
+निकाराग्वा •
+पनामा •
+एल साल्व्हाडोर
+अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
+अँटिगा आणि बार्बुडा •
+अरूबा (नेदरलँड्स) •
+बहामास •
+बार्बाडोस •
+केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+क्युबा •
+कुरसावो (नेदरलँड्स) •
+डॉमिनिकन प्रजासत्ताक •
+डॉमिनिका •
+ग्रेनेडा •
+ग्वादेलोप (फ्रान्स) •
+हैती •
+जमैका •
+मार्टिनिक (फ्रान्स) •
+माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
+नव्हासा द्वीप (अमेरिका) •
+पोर्तो रिको (अमेरिका) •
+सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
+सेंट किट्स आणि नेव्हिस •
+सेंट मार्टिन (फ्रान्स) •
+सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
+सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
+सेंट लुसिया •
+त्रिनिदाद व टोबॅगो •
+टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
+ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
+आर्जेन्टिना •
+बोलिव्हिया •
+ब्राझील •
+चिली •
+कोलंबिया •
+इक्वेडोर •
+साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+गयाना •
+फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
+फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+पेराग्वे •
+पेरू •
+सुरिनाम •
+उरुग्वे •
+व्हेनेझुएला
+
+ उत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)
+ उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन
+ ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया
+ पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य
+ पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण
+ अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी
diff --git a/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9999.txt b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d03833ce666e5998ef4d447faea172c5f9205ae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_1/batch_8/wiki_s1_9999.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+दिमो हसाओ जिल्हा (आसामी: ডিমা হাছাও জিলা; जुने नाव: उत्तर कचर हिल्स जिल्हा) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. २०११ साली केवळ २.१३ लाख लोकसंख्या असलेला दिमो हसाओ हा आसामचा सर्वात कमी लोकसंख्य्चेचा जिल्हा होता. ह्याचे प्रशासकीय केंद्र हाफलॉंग येथे आहे.
]