diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10e2bc5674fff4f26ee66f23f0f2dc0510b0d194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10.txt @@ -0,0 +1,61 @@ +स्नोबोर्डिंग हा खेळ १९९८ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. + +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10001.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e35714bfc99d8f147fb605fd1f396e1cdbcf478 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10001.txt @@ -0,0 +1 @@ +केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २००८ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10002.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1e80c921891117a975b32b79410268490a6f606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10002.txt @@ -0,0 +1 @@ +केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला होता. त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना आणि एक एकदिवसीय सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10006.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae58d6fc5d5ee3e415c35c1ee275cea2c8b35cc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10006.txt @@ -0,0 +1,2 @@ +२००७ केन्या ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही १ ते ४ सप्टेंबर २००७ या कालावधीत केन्या येथे आयोजित ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. बांगलादेश, केन्या, पाकिस्तान आणि युगांडा हे चार सहभागी संघ होते (युगांडाचे सामने टी२०आ सामने म्हणून वर्ग केले गेले नाहीत कारण संघाला असा दर्जा नव्हता). हे सर्व सामने नैरोबीच्या जिमखाना क्लब मैदानावर खेळवण्यात आले.[१] +बांगलादेश, केन्या आणि पाकिस्तानसाठी, ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० कपासाठी सरावाची होती.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10021.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39df09e9ac0c007a3617a478d53016bf4d49b434 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10021.txt @@ -0,0 +1,2 @@ +केनेडियन डॉलर हे इ.स. १८५८पासूनचे कॅनडाचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1004.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61914975ea5773bc926cba67142c70844da06acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1004.txt @@ -0,0 +1 @@ +ओटेरो काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटीपैकी एक आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,६९० होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र ला हंटा येथे आहे .[२] ओटेरो काउंटीलाला हंटा शहराच्या स्थापकांपैकी एक मिगेल अँटोनियो ओटेरोचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10056.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a51b126093931bd54504ee130003bfb40666cf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10056.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचा:Infobox academic +केनेथ रॉय नॉर्मन एफबीए (१९२५-२०२०) [1] हे ब्रिटिश भाषाशास्त्रज्ञ होते. ते केंब्रिज विद्यापीठाचे भारतीय प्राध्यपक होते, [4] आणि पाली आणि इतर मध्य इंडो-आर्यन भाषांचे प्रमुख अधिकारी होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10067.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50e14b8f749839e08c16d92db3a1c8e93aed73fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10067.txt @@ -0,0 +1 @@ +केनेथ सेसिल केन जेम्स (१२ मार्च, १९०४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - २१ ऑगस्ट, १९७६:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९३० ते १९३३ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1007.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e16a8d18dc248615e8dbfee2abf4cfefecffbdd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1007.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओटो काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10089.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..821f6d680d17453d1ee26d218655b696cff5d645 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10089.txt @@ -0,0 +1,3 @@ +केन्द्रीकृत बँकिंग प्रणाली ही एकाच ठिकाणी असलेल्या केन्द्रीय संगणकाद्वारे चालविलेली बँकिंग प्रणाली आहे. +यात बँकेच्या सर्व शाखा एका केंद्रीय संगणकाला जोडल्या जातात. सर्व ग्राहकांची माहिती या केंद्रीय संगणकात साठवलेली असते. त्यामुळे बँकेचा ग्राहक कुठल्याही शाखेत गेला तरी त्याच्या खात्याची माहिती उपलब्ध होते. ग्राहक आपली बँकेची कामे कुठल्याशी शाखेतून करू शकतो. संगणकीकृत केंद्रीय प्रणालीमुळे वेळेची बचत, त्वरित व्यवहार, व्यवहाराची अचूकता अशा अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. या प्रणालीमुळे बँकेच्या अंतर्गत व्यवहारांचे प्रमाणीकरण शक्य होते. +इन्फोसिसची फिनॅकल, ओरॅकलची फ्लेक्सक्यूब, टीसीएसची बँक्स, तेमेनोसची टी२४ हे केंद्रीकृत संगणक प्रणालींचे नमुने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10094.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be8eedfca7c54a79eae68bc57bc8ca46c2869ad0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10094.txt @@ -0,0 +1 @@ +अफगाणिस्तान आणि केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० सप्टेंबर २०१३ ते ९ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत संयुक्त अरब अमिराती दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमधील एक सामना, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचे दोन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10098.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a5f14e36c18321ff98e4d53eeab883c218130ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10098.txt @@ -0,0 +1,15 @@ +केन्या एरवेझ (इंग्लिश: Kenya Airways) ही आफ्रिकेच्या केन्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या केन्या एरवेझचे मुख्यालय नैरोबी येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ नैरोबीच्या जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. १९९६ साली खाजगीकरण झालेली केन्या एरवेझ ही आफ्रिकेमधील पहिलीच कंपनी होती. +प्रिल १९९५पर्यंत कंपनीची संपूर्ण मालकी सरकारकडे होती. १९९६मध्ये तिचे खाजगीकरण करण्यात आले जी पहिली अशी आफ्रिकन कंपनी होती जिचे खाजगीकरण यशस्वी झाले. केन्या एरवेझ सध्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर चालवली जाते. त्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा केन्या सरकारचा (२९.८%) असून त्यानंतर केएलएमचा (२६.७३%) आहे. उरलेले शेअर्स इतर खाजगी मालकांचे आहेत. २०१० सालापासून केन्या एरवेझ स्कायटीम समूहाचा सदस्य आहे. +जानेवारी २०१३ला केन्या एरवेझ सहारन क्षेत्रातील आघाडीची विमानवाहतूक कंपनी होती.[१] आफ्रिकन विमानकंपन्यांमध्ये आसन क्षमतेनुसार केन्या एरवेझचा चौथा क्रमांक लागत होता.[२] ही कंपनी जून २०१० मध्ये स्काय टीमची पूर्ण सभासद झाली तसेच १९७७ पासून ती आफ्रिकन एरलाईनची सभासद आहे.[३] +केन्या एरवेझची स्थापना केन्या सरकारने २२ जानेवारी १९७७ मध्ये केली होती.[४] ४ फेब्रुवारी १९७७[१५] मध्ये ब्रिटिश मिडलॅंड एरवेझ कंपनीकडून दोन बोईंग ७०७ विमाने भाड्याने घेऊन नैरोबी-फ्रॅंकफर्ट-लंडन या मार्गे सेवेला प्रारंभ करण्यात आला.[१६] १९७७ च्या उत्तरार्धात ३ बोईंग ७०७ विमाने नॉर्थवेस्ट ओरीएंट कडून घेण्यात आली.[१९] पुढच्या वर्षी कंपनीने एक चार्टर उपकंपनी सुरू केली जी मुख्य कंपनीकडून भाड्याने विमाने घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवासी तसेच मालाची वाहतूक करत होती. +जुलै १९८०मध्ये कंपनीचे २,१०० कर्मचारी , ३ बोईंग ७०७ मध्ये, १ बोईंग ७२०, १ डीसी ९-३० आणि ३ फोक्कर एफ-२७ होते. +१९८२मध्ये नैरोबी-मुंबई विना थांबा सेवा सुरू करण्यात आली.[५] एक वर्षानंतर कंपनीची टांझानियासाठीची सेवा सुरू झाली. +१९८६मध्ये केन्याच्या सरकारने देशाच्या आर्थिक विकास आणि वृद्धीची गरज व्यक्त केली. त्यावेळी सरकारने कंपनीचे हित खाजगीकरण करण्यातच असल्याचे सूचित केले आणि कंपनीच्या खाजगीकरणाचा पहिला प्रयत्न करण्यात आला. १९९३-१९९४ च्या वर्षी व्यापारीकरणानंतर पहिल्यांदा कंपनीला नफा झाला.[३२] १९९४मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला खाजगीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आले.[३३] +जानेवारी २००० मध्ये, कंपनीने पहिला अपघात अनुभवला जेव्हा १९८६मध्ये नवीन विकत घेतलेले एरबस A३१० विमान अब्दिजानहून उड्डाण घेतल्यावर आयवरी कोस्ट येथे कोसळले.[६] २००० साली कंपनीचे २,७८० कर्मचारी होते. २००२ मध्ये अजून ३ बोईंग विमानांची ऑर्डर देण्यात आली. तसेच या प्रकारचे आणखी एक विमान नोव्हेंबर २००५मध्ये घेण्यात आले. मार्च २००६ मध्ये ६ बोईंग ७८७ विमाने घेण्यात आली.[४२] +जून २०१२मध्ये आणखी पैसा उभा करण्यासाठी कंपनीने २० बिलियन केनियन शिलिंग एवढ्या मूल्याचे मालकी हक्क विक्रीसाठी उपलब्ध केले.[४४][४५][४६] यातून झालेल्या शेअर्स विभागणी नंतर केएलएमचा हिस्सा २६% वरून २६.७३% वर आला, तसेच केनियन सरकारचा हिस्सा २३% वरून २९.८% होऊन ते सगळ्यात मोठे हिस्सेदार झाले.[७] +स्वस्त दराची सेवा देणारी जंबोजेट, जिची स्थापना २०१३ मध्ये झाली आणि आफ्रिकन कार्गो हॅंडलिंग लि. या केन्या एरवेझची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपन्या आहेत. +इतर कंपन्या ज्यात केन्या एरवेझची हिस्सेदारी आहे त्यात केन्या एरफ्रेट हॅंडलिंग लि.(५१%) आणि टांझानिअन कॅरिअर प्रेसिजन एर (४१.२३%)चा समावेश होतो.[८] +जुलै २०१६ नुसार, डेनिस अवोरी हे कंपनीचे चेरमन आहेत. +जुलै २०१७ नुसार, सेबेस्टीअन मिकोझ हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मिकोझ त्याआधी एलओटी पोलिश एरलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यांनी १ जून २०१७ला येथील कारभार हाती घेतला.[९] +एप्रिल २०१२मध्ये कंपनीने प्रोजेक्ट माविंगु नावाची योजना घोषित केली ज्यानुसार २०२१ पर्यंत २४ नवीन गंतव्यस्थाने सुरू करण्याचे उद्दिष्ट्य आहे. +ऑक्टोबर २०१३ मध्ये कंपनीने दरवर्षी ६ नवीन मार्ग सुरू करणार असल्याचे घोषित केले.[१०] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_101.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e889299d30ef4ffa71e91a21cd757f6a6880c50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_101.txt @@ -0,0 +1,214 @@ +न्यू झीलंड देश १९०८ सालापासून सर्व उन्हाळी व १९५२ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (१९५६ व १९६४चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ८७ पदके जिंकली आहेत. १९०८ व १९१२ च्या उन्हाळी स्पर्धांमध्ये न्यू झीलंड ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलेशिया ह्या संघाचा भाग होता. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10101.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eff6967985bdb0bbcfc4e055cbb6525fef5ca3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10101.txt @@ -0,0 +1,79 @@ +लिस्ट अ आणि टी२०आ किट +केन्या क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केन्या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केन्याने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७ व २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केन्याला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केन्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10107.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a508e3996fae70f009d7e0a4da86c381b6ac5faf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10107.txt @@ -0,0 +1,2 @@ +केन्याने फेब्रुवारी आणि मार्च २००६ मध्ये पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यापूर्वी, २००३ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्यापासून केन्याने फक्त पाच एकदिवसीय सामने खेळले होते, जे सर्व ते हरले होते. २००७ च्या विश्वचषकापूर्वी ते अधिक आंतरराष्ट्रीय अनुभव घेण्यास उत्सुक होते. झिम्बाब्वेला त्या देशातील सततच्या राजकीय संकटांदरम्यान खेळाडूंच्या विवादांची मालिका आणि खराब निकालांचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांना कसोटी क्रिकेटमधून स्वतः ला निलंबित करण्यात आले.[१] +मालिका २-२ ने बरोबरीत संपली आणि एक सामना रद्द झाला.[२] केन्याने यापूर्वी कधीही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका ड्रॉ किंवा जिंकली नव्हती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10115.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae58d6fc5d5ee3e415c35c1ee275cea2c8b35cc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10115.txt @@ -0,0 +1,2 @@ +२००७ केन्या ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही १ ते ४ सप्टेंबर २००७ या कालावधीत केन्या येथे आयोजित ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. बांगलादेश, केन्या, पाकिस्तान आणि युगांडा हे चार सहभागी संघ होते (युगांडाचे सामने टी२०आ सामने म्हणून वर्ग केले गेले नाहीत कारण संघाला असा दर्जा नव्हता). हे सर्व सामने नैरोबीच्या जिमखाना क्लब मैदानावर खेळवण्यात आले.[१] +बांगलादेश, केन्या आणि पाकिस्तानसाठी, ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० कपासाठी सरावाची होती.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10119.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eff6967985bdb0bbcfc4e055cbb6525fef5ca3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10119.txt @@ -0,0 +1,79 @@ +लिस्ट अ आणि टी२०आ किट +केन्या क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केन्या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केन्याने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७ व २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केन्याला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केन्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10130.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dacea73900b632584e4f23857d8139c459d11a11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10130.txt @@ -0,0 +1,3 @@ +केप जिरार्दू काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +केप जिरार्दू काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10135.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15aa62aca2a9eed066bd04b030b3124f348deea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10135.txt @@ -0,0 +1,12 @@ +केप टाउन स्टेडियम (आफ्रिकान्स: Kaapstad-stadion; कौसा: Inkundla yezemidlalo yaseKapa) हे दक्षिण आफ्रिका देशाच्या केप टाउन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. डिसेंबर २००९ मध्ये खुले करण्यात आलेले व ६४,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २०१० फिफा विश्वचषकासाठी वापरले गेले. + +केप टाउन मैदान (केप टाउन) • +इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) • +फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) • +लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) • +बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) • +मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) • +नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) • +पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) • +रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) • +सॉकर सिटी (जोहान्सबर्ग) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10170.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73a819f284d0160f2304bb9e8649abee0a6c4263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10170.txt @@ -0,0 +1,4 @@ +२५ जानेवारी, इ.स. २००६ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10188.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce6f87c93cb4e1aa8cf527f4393e422aaabf5b6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10188.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी केमन द्वीपसमूह क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. केमन द्वीपसमूहने १८ ऑगस्ट २०१९ रोजी कॅनडा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10195.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72e17e8046abdea07eb1596271508cc3270dce9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10195.txt @@ -0,0 +1,2 @@ +केमापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1021.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70258dab8eb67252b48f88533464535f781ad508 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1021.txt @@ -0,0 +1 @@ +ऑट्टो पहिला (२३ नोव्हेंबर ९१२ - मृत्यु: ७ मे ९७३ ) पारंपारिकरित्या ज्यास 'महान ऑट्टो पहिला' म्हणून ओळखल्या जात असे,हा सन ९३६ पासून असलेला एक जर्मन सम्राट होता. २ फेब्रुवारी, इ.स. ९६२ ते मृत्युपर्यंत, तो पवित्र रोमन राज्याचा सम्राट होता.तो हेन्री पहिला याचा ज्येष्ठ पुत्र होता.त्याचे वडिलांचा सन ९३६ मध्ये मृत्यु झाल्यावर, सॅक्सनीची डची व जर्मनीचे राज्य त्याला वारश्याने मिळाले.त्याने त्याच्या वडिलांचे, सर्व जर्मन जमातींना एकत्र करून एक राज्य बनविण्याचे काम पुढे सुरू ठेवले. त्याने मोठ्या घराण्यातील लोकांचे खर्चाने,राजाचे अधिकार फारच वाढविलेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10233.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd4124699fa8e5b14c52f6089229cb714e3c1bac --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10233.txt @@ -0,0 +1 @@ +केयरटेकर ही स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक पात्र आहे. played by Basil Langton. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10238.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fcd23306745510264ce82c34b656b53e0b8218f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10238.txt @@ -0,0 +1,3 @@ +केरळ उच्च न्यायालय हे केरळ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधील एक उच्च न्यायालय आहे. ते कोची येथे असून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये आपले अधिकार वापरते. +सध्या केरळ उच्च न्यायालयाचे मंजूर न्यायाधीश संख्या मुख्य न्यायाधीश आणि 12 अतिरिक्त न्यायाधीशांसह 35 स्थायी न्यायाधीश आहेत. निर्णय घेण्याच्या प्रश्नाचे महत्त्व आणि स्वरूप यावर अवलंबून, न्यायाधीश एकल (एक न्यायाधीश), विभागीय (दोन न्यायाधीश), पूर्ण (तीन न्यायाधीश) किंवा अशा मोठ्या ताकदीचे इतर खंडपीठ म्हणून बसतात. +आता केरळ उच्च न्यायालयाच्या नवीन बहुमजली इमारतीची पायाभरणी 14 मार्च 1994 रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश एम. एन. व्यंकटचलिया यांच्या हस्ते करण्यात आली. बांधकामाचा अंदाजे खर्च 10 कोटी रुपये होता. बांधकाम 2005 मध्ये 85 कोटी रुपयाच्या खर्चाने पूर्ण झाले. पूर्ण झालेल्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती वाय.के. सभरवाल यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी 2006 रोजी करण्यात आले. नवीन उच्च न्यायालयाची इमारत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, वातानुकूलित कोर्टरूम, इंटरनेट, ऑर्डरच्या प्रती पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि प्रकाशनाच्या सुविधांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही इमारत 5 एकर (20,000 m2) जमिनीवर बांधली गेली आहे आणि तिचे नऊ मजल्यांवर 550,000 चौरस फूट (51,000 m2) क्षेत्रफळ आहे. इमारतीमध्ये पोस्ट ऑफिस, बँक, मेडिकल क्लिनिक, लायब्ररी, कॅन्टीन आणि अशा इतर अत्यंत आवश्यक सुविधा आणि सेवा आहेत. केरळचे उच्च न्यायालय त्याच्या उद्घाटनाच्या तारखेपासून त्याच्या नवीन इमारतीत, शेजारच्या राजवाड्यातून, जिथे ते कार्यरत होते, तिथे गेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10240.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfd6325963bfcefdac5cfc48c89dc79a382e767f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10240.txt @@ -0,0 +1 @@ +केरळ काँग्रेस (मणी) किंवा केरळ काँग्रेस मणि ग्रुप किंवा केरळ काँग्रेस (म) हा भारताच्या केरळ राज्यातील एक राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. केरळ काँग्रेसमधून फुटल्यानंतर १९७९ मध्ये के.एम. मणी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यांचे पुत्र जोस के. मणी हे पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष ऑक्टोबर २०२० पासून डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) भाग आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10241.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfd6325963bfcefdac5cfc48c89dc79a382e767f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10241.txt @@ -0,0 +1 @@ +केरळ काँग्रेस (मणी) किंवा केरळ काँग्रेस मणि ग्रुप किंवा केरळ काँग्रेस (म) हा भारताच्या केरळ राज्यातील एक राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. केरळ काँग्रेसमधून फुटल्यानंतर १९७९ मध्ये के.एम. मणी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यांचे पुत्र जोस के. मणी हे पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष ऑक्टोबर २०२० पासून डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) भाग आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10274.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..057036df25f230ba45c3fc33f4e7df69ef7a414b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10274.txt @@ -0,0 +1,2 @@ +केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान हे फिनलंडच्या केरावा शहरातील एक मैदान आहे. +१७ ऑगस्ट २०१९ रोजी फिनलंड आणि स्पेन या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10277.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..862ab7976d697a8c5268c55173096075b826d8ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10277.txt @@ -0,0 +1 @@ +करिया तथा केरिया हे प्राचीन तुर्कस्तानातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिम अनातोलियामध्ये आयोनियाच्या मध्यापासून लिसिया आणि फ्रिजियापर्यंत पसरलेला होता.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10289.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba9d4f135c5936284cda7eefb3a8a014e9d05b46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10289.txt @@ -0,0 +1,12 @@ +विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे (जन्म : नागाव, १६ मे १८२५; - १९ मार्च १८८४) हे प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर ह्यांचे ते गुरू होते. +केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्याने त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्यांकडे यावे लागले. त्यांच्यामुळेच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली. +गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रांत त्यांना पुढं जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो. आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घेतली की, पुढे त्यांनी अध्यापन कौशल्य दाखवले आणि सरकारदरबारी त्यांना मिळालेल्या मानाच्या जागा मिळवल्या. +मुंबईस कुलाब्याच्या दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी इ.स. १८४० मध्ये प्रो. आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० वर्षे जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. पुढील आयुष्यात कोणतेही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारीत नसत, याचे मूळ या नोकरीत आढळते. +इ.स. १८५१ पासून त्यांच्या बदल्या पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, व्हर्नेक्युलर कॉलेज (याचे नाव पुढे ट्रेनिंग कॉलेज झाले.) आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजीनिअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली.. मात्र १८६५ पासून सेवानिवृत्तीपर्यंत केरुनाना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही- कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत. +चिपळूणकर- आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रांत व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेख आलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे, पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते म्हणून एक नाटक लिहून ते, ती उभी करणार असल्याचे कळल्यावर केरुनानांनी त्यांनी अर्धवट लिहिलेल्या नाटकाचे कागद काढून घेऊन त्यांची फी भरून टाकली. +मेजर कँडीच्या मराठीतून शालेय पुस्तके तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तके लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयाबरोबर प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे. +शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत १८४८ साली स्थापन झालेल्या, ‘ज्ञान प्रसारक सभे’च्या व्यासपीठावरून केरोपंतांनी ‘हवा’, भरतीओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध असे विविध विषयांवर १७ निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवले आहे. +केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असे लक्षात आलं की, परंपरागत पंचांगात केलेले अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळे ऋतुकाल तसेच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही. तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्यासाठी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो. टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्याने राजकारणाच्या धकाधकीतही गुरूऋण जाणून व स्वतःस त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढे नेली. +केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते. +अशा गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वतः पियानो वाजवण्याचीही आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचे जाणेयेणे होते. नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकाने नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केले आहे. +केरुनाना दिवंगत झाल्यावर, टाइम्स ऑफ इंडियाने वाहिलेल्या श्रद्धांजलीत, ‘‘जर प्रो. छत्रे यांना जर युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळाले असते तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते’’ असे म्हटले होते. त्यावरून त्यांचा मोठेपणा ध्यानात येईल. असा हा थोर व्यासंगी पुरुष १९ मार्च १८८४ रोजी निधन पावला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10292.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d5dd44b24cdbb29a3d876b3e8882b6a0d89591b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10292.txt @@ -0,0 +1,2 @@ +केरूपाटीलनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10312.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..756aa3da3392daf65d6dda4707741c589c3853a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10312.txt @@ -0,0 +1,3 @@ +जाने, इ.स. २०१४ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) +काईल कोएट्झर ( १४ एप्रिल १९८४) हा एक स्कॉटिश क्रिकेट खेळाडू व स्कॉटलंड क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10328.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1b9f86bcaf15082b8c8ddba5936c4ad07e9abc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10328.txt @@ -0,0 +1,4 @@ +केलुचरण मोहपात्रा (जन्म : ८ जानेवारी १९२६; - ७ एप्रिल २००४ ) हे अभिजात भारतीय ओडिसी नर्तक आणि गुरू होते. [१] त्यांनी विसाव्या शतकात ओडिसी नृत्य कलेचे पुनरुज्जीवन केले.[२] पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे ते ओरिसातील पहिली व्यक्ती आहेत.[३] +भगवान जगन्नाथाला प्रसन्न करण्यासाठी सादर केला जाणारा गोतीपुआ हा ओरिसातील पारंपरिक नृत्यप्रकार गुरू केलुचरण मोहपात्रा यांनी तरुणपणीच सादर केला. यात स्त्रियांची वेशभूषा करून पुरुष नृत्य करीत असत. +नंतरच्या आयुष्यात त्यांनी गोतीपुआ व माहारी या नृत्य प्रकारांत संशोधन केले, व त्यांतून त्यांनी एकूणच ओडिसी नृत्याची पुनर्बांधणी केली.[४]गुरू केलुचरण मोहपात्रा हे तालवाद्यवादनात कुशल होते. मृदंग, पखवाज व तबला ह्यांतील त्यांचे कौशल्य त्यांनी केलेल्या नृत्यरचनांतून दिसून येते. पारंपरिक पट्टचित्रकला प्रकारातही ते प्रवीण होते. +गुरू केलुचरण मोहपात्रा, त्यांच्या पत्नी लक्ष्मीप्रिया व मुलगा रतिकांत ह्यांनी सन १९९३मध्ये सृजन ही नृत्यसंस्था स्थापन केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10337.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa8af516efaffbb6a73318e4d401a2bb4da8b4a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10337.txt @@ -0,0 +1,4 @@ +केल्विन हे तापमान मोजण्याचे एकक आहे. केल्विन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिकदृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरनहाइट असलेले एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे सोईस्कर असते. केल्विन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते. +तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्विनची वाढ परंतु ० केल्विन = –२७३ अंश सेल्सियस म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन +अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्विनमध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात. +केल्विन = अंश सेल्सियस + २७३ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10338.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83f146184eee886722740e1f194f9fa184c279d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10338.txt @@ -0,0 +1,3 @@ +केल्विन अभिषेक (जन्म १३ मे १९९४ - बेंगलोर, भारत) हा एक भारतीय फुटबॉल खेळाडू आहे जो एआरए एफसीसाठी गोलकीपर म्हणून खेळतो.[१] +२०१६ मध्ये केल्विनने एसएआय आणि बेंगलुरू एफसी युवा संघांकडून खेळल्यानंतर बेंगळुरू एफसीमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०१६ एएफसी कप फायनलमध्ये तो क्लबसाठी खंडपीठावर होता. फेडरेशन कपमध्ये त्याने क्लबच्या खंडपीठावरही काम केले.२३ जुलै २०१७ रोजी आयएसएल ड्राफ्टमध्ये बेंगलुरू एफसीने २०१७-१८ च्या हंगामात पुन्हा करार केला.[२] +२०१८-१९ मध्ये अभिषेकने नवीन आय-लीग २ प्रभाग क्लब, एआरए एफ.सी. त्याने १६ जानेवारी २०१९ रोजी हिंदुस्तान एफसी विरुद्ध व्यावसायिक पदार्पण केले diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10366.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..493e6d6396ffc4a94a311809c08b71dad36c8fe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10366.txt @@ -0,0 +1,2 @@ +केळपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10369.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2e5ed6c5c4286586429a591614e072c4a97b5e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10369.txt @@ -0,0 +1 @@ +केळवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10405.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab75177f71ec0d10e9dc1eb6bf9e3b753b82153d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10405.txt @@ -0,0 +1,2 @@ +केळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10414.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..257893fe02fe00dd3829524bede06bf83b013d68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10414.txt @@ -0,0 +1,19 @@ + +‎ +मूसा जातिच्या झाडांना आणि त्याच्या फळास केळी असे म्हणतात.केळीचे मूळस्थान दक्षिण पूर्व आशिया मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठीच याची लागवड करण्यात येते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर पानाची लांबी ही साडेतीन मीटर असू शकते. केळीची लागवड कंदापासून केली जाते. केळाच्या झाडाची उंची २ ते ८ मीटर तर याच्या पानाची लांबी ही साडेतीन मीटर असू शकते. केळीला येणारी फळे ही घडामध्ये येतात याला लोंगर असे म्हणतात. एक घडामध्ये साधारणत: १० फण्या असतात तर एका फणीस १६-१८ केळी असतात. याचे फुल/फुलोरा हे तपकिरी रंगाचे असते. कच्ची फळे हिरवी तर पिकलेली पिवळी किंवा लालसर दिसतात. [1] याला शास्त्रीय नाव मुसा इंडिका (Musa indica ) केळी ही वनस्पती वृक्ष असून सुद्धा तिला खोड नाही. केळी या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये रंभा असे नाव आहे.या वनस्पतीचा जीवाश्म मध्येसुद्धा संदर्भ दिसतो .अतिशय जलद गतीने ऊर्जा देणारे उत्साहवर्धक महत्त्वाचे फळ आहे. +केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे; परंतु त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत. +केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांडय़ाच्या अग्रभागी लाल रंगाची फुले येतात व त्यांचे रूपांतर केळीत होते. केळ्याच्या एका घडात ३०० ते ४०० केळी तयार होतात. चंपाकदली, अमृतकदली, मर्त्यकदली, माणिक्यर कदली, लोटण, वेलची केळी, चंपाचिनी इत्यादी केळीच्या मुख्य जाती आढळतात. याशिवाय रंगभेदावरूनही केळीच्या जाती ठरतात. ७०-८० केळ्यांचा फणा ज्यातून निर्माण होतो ते केळफूल फुलासारखं दिसतच नाही. केळफुलाच्या वरची गुलाबी, लाल रंगाची जाड पानं उलगडत गेली की, आत पिवळसर फुलांचे केळ्याच्या घडासारखे घड दिसतात. केळफुलात कोलेस्टोरॉल नाही, साखर नाही, पण भरपूर चोथा आणि कॅल्शियम असतं. सोडियमने समृद्ध असलेल्या या केळफुलात चांगल्या प्रतीची प्रथिनं असतात, तसेच मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरही असतं. केळफुलाचा अर्क साखर नियंत्रणात ठेवतो, शरीरातल्या जंतूंची वाढ रोखतो. +केळफुलाची भाजी निवडायला किचकट. कारण, त्यातल्या प्रत्येक फुलातला कडक दांडा आणि पातळ पापुद्रा काढावा लागतो. पण, ती अतिशय पौष्टिक असल्याने जरूर खावी. चिरल्यानंतर भाजी ताक किंवा लिंबू घातलेल्या पाण्यात घालावी, नाही तर काळी पडते. केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताज्या स्वरूपाचे निवडायचे असते. केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. मोठय़ा केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात. +केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते. केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून निमियामध्ये उपयुक्त. इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते. केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्र्वण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रवाचा जास्त त्रास होत नाही. जास्त रक्तस्रव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो. केळफुलात जीवनसत्त्व ‘क’ ‘अ’, ‘ब,’ ‘के’ फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी पडते. स्तनपान देणा-या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे. भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही. आतडय़ांचा, स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आहारात केळफूल घ्यावे. केळफुलाचा केशरयुक्त भाग कापून त्यात मिरपूड भरून ठेवावी व सकाळी ते केळफूल तुपात तळून खावे. त्याने श्वानसविकार लवकर बरा होतो, असे वर्णन आयुर्वेदात केले आहे. सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम.यापासून मुख्यत्वे भाजी तसेच किसमूर(गोवेकरी पदार्थ), कबाब, कटलेट इ. पदार्थ तयार केले जातात. बलवृद्धीसाठी उपयुक्त. +क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे. केळी उत्‍पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्‍यापारी दृष्‍टीने किंवा परप्रांतात विक्रीच्‍या दृष्‍टीने होणा-या उत्‍पादनात महाराष्‍ट्राचा पहिला क्रमांक लागतो. उत्‍पादनापैकी सुमारे ५० टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्रात होते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली असून त्‍यापैकी निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्‍हयांत आहे. म्‍हणून जळगांव जिल्‍हाला केळीचे आगार मानले जाते. मुख्‍यतः उत्‍तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठविली जाते. त्‍याचप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्‍यापासून मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्‍त होते. केळीच्‍या ८६ टक्‍केहून अधिक उपयोग खाण्‍याकरीता होतो. पिकलेली केळी उत्‍तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्‍ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्‍बा, टॉफी, जेली इत्‍यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्‍या पानाचा उपयोग आच्‍छादनासाठी करतात. केळीच्‍या खोडाची व कंदाचे तुकडे करून ते जनावरांचा चारा म्‍हणून उपयोगात आणतात. केळीच्‍या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्‍ह म्‍हणून उपयोग केला जातो. +केळीच्‍या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामानाचा परिणाम केळीच्‍या वाढीवर, फळे लागण्‍यास व तयार होण्‍यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्‍हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्‍या सुरुवातीस सुरू होतो. यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्‍ये लागवड केलेल्या बागेस मृगबाग म्‍हणतात. सप्‍टेबर ते जानेवारी पर्यंत होणा-या लागवडीस कांदेबाग म्‍हणतात. जून जुलै लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्‍ये केलेल्या लागवडीपासून अधिक उत्‍पन्‍न मिळते. या लागवडी मुळे केळी १८ महिन्‍याऐवजी १५ महिन्‍यात काढणे योग्‍य होतात. +लागवड करताना ०.५*०.५*०.५ मीटर आकाराचे खड्डे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता १.२५ किंवा १.५० मीटर असते. +या झाडाची मुळे उथळ असतात. त्‍यांची अन्‍नद्रव्‍यांची मागणी जास्‍त असते. त्‍यामुळे वाढीच्‍या सुरुवातीच्‍या काळात (पहिले चार महिने) नत्रयुक्‍त जोरखताचा हप्‍ता देणे महत्‍वाचे ठरते. प्रत्‍येक झाडास २०० ग्रॅम नत्र तीन समान हप्‍त्‍यात लावणीपासून दुस-या, तिस-या व चौथ्‍या महिन्‍यात द्यावे. प्रत्‍येक झाडास प्रत्‍येक वेळी ५०० ते ७०० ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखताबरोबर ४०० ग्रॅम ओमोनियम सल्‍फेट प्रत्‍येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्‍त ठरते. +दर हजार झाडास १०० कि. नत्र ४० कि. स्‍फूरद व १०० कि. पालांश ( प्रत्‍येक खोडास) १०० ग्रॅम नत्र ४० ग्रॅम स्‍फूरद, ४० ग्रॅम पालाश म्‍हणजेच हेक्‍टरी ४४० कि. नत्र १७५ कि. स्‍फूरद आणि ४४० कि. पालाश द्यावे. +केळीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर भारत प्रथम आणि भारतात महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होते तर भारतातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात २५ टक्के उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व यावल ही तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहे. +बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, लाल केळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमिशेल, पिसांग लिलीन, जायंट गव्हर्नर, कॅव्हेन्डीशी, ग्रॅन्ड नैन, राजापुरी, बनकेळ, भुरकेळ, मुधेली, राजेळी, इ. +पूर्वीपासून केळी फळाचा मुख्य उपयोग खाण्यासाठी केला जातो. सध्या केळी पासून केळीचे वेफर्स, केळीचा जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीची प्युरी, सुकेळी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रॅन्डी, शिरका, केळी बिस्कीट असे कितीतरी पदार्थ बनवले जातात.केळफूलापासून देखील कित्येक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.केळफूल स्वच्छ करणे थोडे किचकट/क्लिष्ट काम असते.केळफूलाची भाजी व कटलेट हे पदार्थ लोकप्रिय आहेत. +कच्च्या केळीची भाजी पूर्वीपासूनचा बनवतात. केळीच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. केळीच्या पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही होतो. तसेच वाळलेली पाने इंधन म्हणून वापरता येते. केळी हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि याचा वापर नेहमी आहारात समावेश केल्यास आपले आरोग्य चांगले राहते. कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी, स्टार्च तसेच अ‍ॅन्टिऑक्सिडेंट्स असतात. +हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला, आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते. आपण हे सुद्धा अनेकदा आपण एकले असेल ही ज्या मुलांचे विवाह जुळत नाही त्या वेळेस ही याच झाडाची पूजा आपणास करावयास सांगितली जाते. की आपण जेव्हा केळीच्या पानावर गरम गरम वाढतो. तेव्हा पानमधील असलेले पोषक तत्त्वे अन्नात मिसळतात जे आपल्या शरीरासाठी योग्य असतातत. यामुळे आपल्या शरीरावर खाज, डाग, पुरळफोड अशा समस्या दूर होततात. केळीच्या पानामध्ये “एपिगोलो गट्लेत’’आणि ईजेसीजी सारखे पायलिफिलोस अँटी ऑक्सिडंट आढळतता. याच पणामुळे अँटी ऑक्सिडंट आपणास मिळतात. या मुळे आपल्याला त्वचेवर दीर्घकाळ तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. मेंदूला होणारा रकतस्राव सुरळीत चालू शकतो. केळीच्या पानावर जेवण केल्यास अन्नपचन पण सोपे होते. केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून ते पण त्वचेवर गुंडाळून लावल्यास त्वचेचा आजार ठीक होतो +५० टक्के पिकलेल्या केळीचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २० मिनिटे गरम करावा. तो गर गाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेिक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत मिश्रण शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से. असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. पेरूच्या जेलीपेक्षा केळीची जेली पारदर्शक व स्वादिष्ट असते. +कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७० डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावा. हा पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10419.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cf609e9a5514520bdb2d6f8a0a6c38416ea2d57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10419.txt @@ -0,0 +1,5 @@ + +केवडा (अन्य मराठी नावे: केतकी ; शास्त्रीय नाव: Pandanus Odoratissimus, पांदानस ओडोटिसिमस ; इंग्लिश: Screw Pine, स्क्रू पाइन ;) ही आग्नेय आशिया, दक्षिण आशिया या प्रदेशांत आढळणारी सुगंधी वनस्पती आहे. केवड्याची नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. याचे कणीस म्हणजे नरफूल २५-५० से.मी. लांब असते. त्यात ५-१० से.मी. लांब अनेक तुरे असतात व त्यावर पांढरट पिवळे सुगंधी आवरण असते, तर मादी फूल लहान असून (५ से. मी.) त्याचे पुढे पिवळे व पिकल्यानंतर लाल रंगाचे लंबगोल १५-२५ से. मी. लांबीचे फळ तयार होते. +लागवडीसाठी ३-४ इंच जाडीचे २/२.५ फूट लांबीच्या फुटव्यांची अथवा फांद्याची लागण करावी. याच्या खोडाला जमिनीपासून थोडय़ाशा अंतरावर आधारमुळे येतात. वाढणाऱ्या झाडास या हवेतील मुळांपासून आधार मिळतो. केवड्याची अभिवृद्धी जमिनीतून निघालेल्या फुटव्यांपासून अथवा जुन्या फांद्यांपासून करतात. सुगंधी कणसाकरिता नर झाडांची लागवड करतात. +भारतात केवडा आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओरिसा, गुजरात, अंदमान व कोकणात आढळतो. ओरिसामध्ये मोठय़ा प्रमाणावर याचे उत्पादन घेतले जाते. +केवडा ही बहुउपयोगी वनस्पती असून सुगंधी औषधी व इतर उत्पादनासाठी केवडय़ाचा उपयोग होतो. फुलांचा वापर केवडा अत्तर, केवडा तेल व केवडा पाणी यासाठी करतात. जल ऊर्ध्वपतनाने केवडा तेल व केवडा पाणी मिळते. केवड्याचे तेल काढताना केवड्याच्या कणीसापासून हिरवी पाने वेगळी करतात व कणसाचे ३-४ तुकडे करून स्टेनलेस स्टीलच्या ऊर्ध्वपतन यंत्रात पाण्यासह घालून गुलाबाप्रमाणेच ऊर्ध्वपतन प्रक्रिया करतात. केवड्याच्या तेलात सुमारे ७.५ टक्के मिथाईल बीटा फिनाईल इथाईल ईथर हे रासायनिक घटक द्रव्य असते. केवड्याच्या पाण्याचा वापर विविध प्रकारांच्या मिठायांत केला जातो. सरबते तयार करण्यासाठी देखील केवडा पाणीचा वापर केला जातो. केवडा तेलाचा वापर पान मसाल्यात, जर्दा तसेच उच्च प्रतीच्या सौंदर्यप्रसाधनात केला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10491.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3626f2c809ccfbc0f9d8f0e669c14aec2b67aff --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10491.txt @@ -0,0 +1,2 @@ +केशरी हा एक रंग आहे. हा रंग ९५.७ भाग तांबडा, ७६.९ भाग हिरवा आणि १८.८ भाग निळा यांच्या मिश्रणातून बनला आहे. +भारताच्या राष्ट्रध्वजाच्या वरील भागात केशरी रंगाचा आडवा पट्टा आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10498.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..673dee3e06814384ae5439344796351425d7bd6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10498.txt @@ -0,0 +1,2 @@ +केशवराव आंधळे (६ एप्रील १९५३) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. केशव आंधळेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधून झाली. २००४ सालच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून ऊसतोड मजुरांचे नेते केशवराव आंधळे यांना विजय मिळाला होता. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10514.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37f11a75f8abfe134879dd702b323117052b19a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10514.txt @@ -0,0 +1,5 @@ + +प्रा. के. वि. बेलसरे: (केशव विष्णू बेलसरे तथा 'बाबा बेलसरे') +( ८ फेब्रुवारी १९०९ - निधन: ३ जानेवारी १९९८) + +तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पौर्वात्य व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भारतीय अध्यात्म विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. ग्रंथ व प्रवचने यांच्या माध्यमातून नामस्मरणाचा प्रसार.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10517.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66e2ec8742f38e3a8da8d0141444b44be7f9856c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10517.txt @@ -0,0 +1,15 @@ + +केशव सखाराम देशमुख हे एक मराठी लेखक आणि कवी आहेत. ते मराठी भाषा हा विषय घेऊन एम.ए.पीएच.डी. झाले आहेत. बी.ए.च्या आणि एम.ए.च्या अंतिम परीक्षांत ते मराठवाडा विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. मेरतमध्ये आल्याबद्दल त्यांना विद्यापीठाची चौदा पारितोषिके प्राप्त झाली होती. पीएच.डी. झाल्यावर ते नांदेड विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि पुढे मराठी विभागाचे प्रमुख झाले. +१) कवी केशवसुत राज्य पुरस्कार, महाराष्ट्र पुरस्कार +२) महाराष्त्र सरकारचा बालकवी पुरस्कार +३) कोपरगावचा भी.ग.रोहमारे ग्रामीण पुरस्कार +४) येशवंत चव्हाण पुरस्कार, पुणे +५) शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद +६) ना.ध. देशपांडे पुरस्कार, मेहकर +७) नानासाहेब वैराळे पुरस्कार, अकोला +८) संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, अहमदनगर +९) विशाखा काव्य पुरस्कार, नाशिक. +१०) साहित्य साधना पुरस्कार, यवतमाळ. +११) सुजाता पाब्रेकर पुरस्कार, मुंबई. +१२) धोंडीबा माने पुरस्कार, औरंगाबाद +१३) साहित्य सेवा वाड्मय पुरस्कार, नाशिक रोड. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8da75a5623412ba865a6776950274e172948c365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10531.txt @@ -0,0 +1,3 @@ +केशवराव कोरटकर (इ.स. १८६७:वसमत, परभणी जिल्हा, महाराष्ट्र - २१ मे, इ.स. १९३२) हैदराबाद संस्थानचे मुख्य नायाधीश होते. +केशवरावांचा जन्म १८६७ साली पूरजळ, ता. वसमत, परभणी येथे झाला. घरची गरिबी असल्याने केशवरावांचे वडील संतुकराव यांनी केशवरावांना वयाच्या नवव्या वर्षी आपल्या मोठ्या मुलीच्या घरी गुलबर्ग्याला पाठवले. केशवरावांनी जेमतेम प्राथमिक शिक्षण घेऊन नोकरी पत्करली. पुढे केशवरावांनी स्वकष्टाने १८९० साली वकिलीची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर काही वर्षे गुलबर्ग्यात सत्र न्यायालयात वकिली केल्यानंतर १८९६ साली केशवरावांनी हैद्राबादेस स्थलांतर केले. पुढे पंचवीस वर्षे हैदराबाद हायकोर्टात वकिली करून केशवराव एक कर्तबगार वकील म्हणून नावाजले गेले. केशवरावांच्या गुणांना पारखून निजाम सरकारने १९२३ साली केशवरावांना न्यायमूर्तीपदी नियुक्त केले. पुढील पाच वर्षे केशवरावांनी न्यायमूर्तींच्या उच्चपदी काम केले. केशवरावांचा विवाह गीताबाईंशी झाला. दाम्पत्यापोटी तीन मुले आणि एक मुलगी जन्माला आली. तिन्ही मुलांनी विलायतेत उच्च शिक्षण घेऊन यशस्वी व्यावसायिक वाटचाल केली. +केशवरावांचे दोन दशकाहून अधिक काळ आर्यसमाज संघटनेशी घनिष्ट संबंध होते. त्यांच्या अंतापर्यंत केशवराव हैद्राबाद आर्यसमाजाचे अध्यक्ष होते. हैदराबाद सामाजिक सुधारणा संघाच्या स्थापनेत केशवरावांचा मोठा सहभाग होता. ते संस्थेचे प्रथम अध्यक्ष होते. केशवरावांच्या प्रयत्नाने हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकांच्या सोयीसाठी २५ ऑक्टोबर १९०७ रोजी विवेक वर्धिनी पाठशाळेची स्थापना करण्यात आली. केशवराव संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. त्याच सुमारास केशवरावांचे मित्र श्री विठ्ठलराव देऊळगावकर यांनी गुलबर्गा येथे नूतन विद्यालयाची स्थापना केली. शाळेच्या स्थापनेत केशवरावांचा सक्रिय सहभाग होता. १९१८ साली हैदराबादमध्ये इन्फ्लूएंझाचा सामना करण्यासाठी “सोशल सर्व्हिस लीग” सुरू करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या निस्वार्थ कार्यासाठी हैद्राबाद सरकारने त्यांचा विशेष गौरव केला. श्री लक्ष्मणराव फाटक यांनी १९२० मध्ये सुरू केलेल्या “निजाम विजय” या मराठी वृत्तपत्राला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. बळवंत गणेश खापर्डे यांनी १९२३ मध्ये सुरू केलेल्या “विदर्भ साहित्य संघ” याचे पहिले अध्यक्ष म्हणून केशवरावांची  निवड झाली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10550.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb51c458594b19747611c86125904655928d6fb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10550.txt @@ -0,0 +1 @@ +केशूभाई पटेल (२४ जुलै, १९२८ - ) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.त्यांनी १९९५ आणि १९९८ ते इ.स. २००१ या काळात गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10564.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb46ac1d0d947f95c7f094f54e5b944dee21cd3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10564.txt @@ -0,0 +1,26 @@ +केस हा त्वचेचा अविभाज्य घटक आहे. केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. +केस हा घटक विघटनक्षम आहे +केसांमधे गंधक हा घटक असतो.केसांचा रंग काळा किंवा लाल आसू शकतो . +केस(Hair) स्तनधारी प्राण्यांच्या बाह्य चर्मचे उद्वर्ध (outer growth) आहे. कीटकामध्ये शरीरावर जे तंतुमय उद्वर्ध असते, त्यांना ही केस म्हणतात. केस मऊ ते कडक, (जसे की सूअर) आणि टोकदार सुद्धा(जसे की साही चे) असते. प्रकृति ने थंड आणि गरम प्रभाव वाले क्षेत्रांमद्धे राहणारे जीवांना केस दिले आहे., जे थंडीत थंडी पासून रक्षा करतात आणि गर्मीत जास्त ताप ने डोक्याची रक्षा करते. जेव्हा शरीरात असहनशील गर्मी पडते, तेव्हा शरीरातून घाम वाहून बाहेर पडतो. +केसांचे स्थान मुलगा व मुलगी यांत वेगवेगळे असते. +मुलगा-मस्तक, गाल(दाढी),ओठांच्या वरील भाग (मिशी),छाती,काखा,हात, पाय,जांघा इ. +मुलगी-मस्तक, हात,पाय,काखा,जांघा इ. +केसांचा रंग शरीरातील मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर ठरतो. +केस लाल, काळ्या, सोनेरी व राखाडी रंगाचे असतात. त्यातील सोनेरी केस सर्वात जास्त जाडीचे असतात. काळे, राखाडी व लाल केस अनुक्रमे कमीकमी जाडीचे होत जातात. +कमी वयातच केस गळत असतील तर ते अनुवांशिक असते. याला अँड्रोजेनिक एलोपेसिया असेही म्हणतात. +त्याच बरोबर चुकीचा आहार, पर्यावरण प्रदूषण, औषधे या मुले ही केस गळती होऊ शकते. यावर काही घरगुती उपाय +१. जटामासी या वनस्पतीला नारळाच्या तेलामध्ये उकळा थंड झाल्यावर वापर करा.[ संदर्भ हवा ] +केसांची रचना: कातडीच्या बाहेर केसांचा जो अंश राहतो त्याला कांड (sheft) म्हणतात. कांडचे तीन भाग आहे. सर्वात बाहेर असणाऱ्या भागाला क्यूटिकल (cuticle) म्हणतात. क्यूटिकलच्या खाली एक कडक अस्तर असते, ज्याला वल्कुट (cortex) म्हणतात वल्कुटच्या खाली मध्य भागला मध्यांश (medulla) म्हणतात. कातडीच्या आत असणाऱ्या केसाच्या भागाला मूळ(root) म्हणतात. केस वाढल्या ने मूळ हळू हळू कांड मध्ये बदलते. भिन्न-भिन्न जंतू मध्ये केसांची वृद्धि भिन्न-भिन्न दर ने होते. +साधारणत: म्हणटले जाते की एका महिण्यात केसं अर्धा इंच, किंवा एका वर्षात पाच ते सहा इंच वाढतात. मूळ एका खड्डयात असते त्याला पुटक (follicle)म्हणतात. पुटक मधुनच केसं निघतात. एका पुटकातून एक केस, किंवा एकपेक्षा अधिक केसं निघुन शकतात. पुटक नासपातीच्या आकाराची पैपिला मध्ये बनलेला असतो. हे पैपिला चर्मचे बनलेले असते. पैपिला आणि पुटकच्या संगमावरच केस बनते. पैपिला रुधिरवाहिनी शी संबद्ध असते. या पासुनच मूळाला ते सर्व मिळते ज्या पासून केसांचे निर्माण होते व वाढ होते. जो पर्यंत पैपिला आणि पटक नष्ट नही होतात तो पर्यंत केसं वाढत राहतात. खोपड़ीचे केसं दोन ते सहा वर्षांपर्यंत जीवित राहतात. त्या नंतर ते गळतात आणि त्या जागी नवीन केसं येतात. हे क्रम वयस्क काळा पर्यंत चालू राहते. केस का गळतात वयस्कर मध्ये त्या जागी नवीन केस का नाही येत, याचे कारण अजून पर्यंत ठीक प्रकारे समझे नाही. काही जन खोपड़ीच्या रोगांमुळे गंजे होतात. +किरणन द्वारे ही काही लोकं बहुधा अस्थायी रूपेण गंजे होतात. अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात कमी, वंशागत कारण आणि जीर्णन मुळे ही केस झड़तात. अपौष्टिक आहारा मुळे केस शुष्क आणि द्युतिहीन (dull) होऊन काही प्रमाणात झडू शकतात, परंतु सामान्य गंजेपनाचे हे कारण नाही. +केसांचे रंग: वर्णकांमुळे केस काळे, भूरकट, किंवा लाल होउ शकतात. ते वर्णक वल्कुटच्या कोशिकांमध्ये निक्षिप्त असते. केस का पांढरे होतात याचे कारण ज्ञात नाही. हे संभव आहे की वय वाढते, रुग्णता, चिंता, शोक, आघात किंवा काही विटामिनच्या कमतरतेमुळे असे होउ शकते. डाक्टरांचे मत आहे की पांढरे केस होने हे वंशागत असते. +बाल प्रधानत: खालील प्रमाणे चार प्रकारची असतात: +1. आदिवासी (ऑस्ट्रेलिया और भारत के आदिवासी अपवाद हैं) आणि हबाशींचे केस छोटे-छोटे, कुंचित आणि कुरूळकर असतात. यांना लोकरीचे केसवाले पण म्हणतात. या केसांचे अनुप्रस्थ परिच्छेद दीर्घवृत्तीय, किंवा वृक्कनुमा आकार असते. या केसांचा रंग नेहमी काळा असतो. असे केस दोन प्रकारचे असतात. मेलानीशियाई आणि अधिकांश हबशींचे केस अपेक्षा लांब आणि त्यांचे घूँघर मोठे असतात. काही आदिवासी समाजातील लोकांचे हबशीचे केस छोटे आणि त्यांचे घूँघर छोटे असतात. +2. पीत जातीचे (चीनियों, मंगोलों) आणि अमरीकी इंडियनचे केस सरळ अकुंचित आणि रफ असतात यांच्या केसांचे अनुप्रस्थ परिच्छेद गोलाकार असतात आणि या केसांचा रंग पण बिना अपवाद काळा असतो. +3. यूरोपवाल्यांचे केस लहरदार, कुरूळे, चिकणे आणि रेशमा सारखे मऊसूत असतात केसांचे अनुप्रस्थ परिच्छेद अंडाभ होते. यात मध्यांश नलाकार असतो. यांचा रंग काळा, भूरकट, लाल, किंवा सनच्या रेशे या सारखे असते. भारतीयांचे केस ही याच प्रकाराचे असतात. +केस धुतल्यानंतर ते अतिशय हलक्या हाताने कोरडे करणे गरजेचे असते. जोर लावून केस पुसल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. पाणी शोषून घेईल असा अतिशय पातळ टॉवेल केस पुसण्यासाठी वापराल्यास केस तुटत नाहीत. अनेकींना केस जोरजोरात झटकण्याचीही सवय असते. हीहि सवय चुकीची आहे. त्यामुळे केस तुटू शकतात. तसेच ओले केस न विंचरता हातांनी हे केस तुम्ही सारखे केल्यास तुटण्याची शक्यता नसते. +केस असो या शरीराचा अन्य अवयव, मसाज हा चांगलाच असतो. केसांच्या मुळांशी योग्य पद्धतीने केलेला मसाज फायदेशीर असतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मुळांना मसाज केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये स्वतःच्या हाताने, कुटुंबातील व्यक्तीकडून, मैत्रिणींकडून किंवा पार्लरमध्ये मसाज करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. +केसांमध्ये नैसर्गिकरीत्या तेल तयार होत असते आणि हे तेल केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेकांना विशेषतः मुलींना केस चांगले दिसावेत यासाठी रोज केस धुण्याची सवय असते. परंतु ही सवय धोकादायक आहे .अशामुळे केसात निर्माण होणारे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केसांची गुणवत्ता खराब होते नैसर्गिक केस हेच उत्तम केस असतात. +शरीराच्या अवयवांप्रमाणेच केसांनाही योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय गरजेचे असते. केसांच्या मुळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषकद्रव्ये मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत राहतात. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करतात. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधतात. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होते. दोन तासांनी केस शाम्पूने धुऊन टाकणे. ह्या पद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते. +केस चांगले ठेवायचे असतील तर कंडिशनर वापरणे अतिशय आवश्यक असते. शाम्पू रोज वापरायचा नाही, परंतु कंडिशनरमुळे केसांत आर्द्रता राहण्यास मदत होते; प्रदूषण आणि धूळ यांपासून केसांचे रक्षण होते. स्वतःच्या केसांची गुणवत्ता लक्षात घेऊन योग्य तो शाम्पू आणि कंडिशनर यांची निवड करणे हेही महत्त्वाचे आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10569.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..392c0cac05b918b274737c5ee6257fe84ba8226d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10569.txt @@ -0,0 +1 @@ +हे कालामा, अशा (तत्त्वां)चा (सर्वथा) त्याग करा। diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10582.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f65fa899eebf5d4d4e837105f96d6099796650aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10582.txt @@ -0,0 +1,18 @@ +गायकवाडवाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या नारायण पेठेतील वाडा आहे. या वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे वास्तव्य होते. हा वाडा लोकमान्य टिळकांनी १९०५ साली विकत घेतला. केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात. +बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाळ गंगाधर टिळकांना हा वाडा विकत दिला. या वाड्यात येण्यापूर्वी लोकमान्य टिळक सरदार विंचूरकर वाड्यात वास्तव्य करत असत. +या वाड्यास जसा टिळकवाद्यांचा सहवास लाभला तसाच लोकमान्य टिळकांचे पुत्र हे सुधारणावादी आणि रविकिरण मंडळ यात आघाडीत असल्यामुळे सुधारणावादी चळवळी आणि काव्य वाचनांचाही लाभ झाला. +इ.स. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा गणेश उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. +इ.स. १९२५ नंतर लोकमान्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लोकमान्य टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर आंबेडकरांना भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत. +इ.स. १९२५ साली प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या पुण्यातील वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास बहुजनसमाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती. +श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल, इ.स. १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते. +समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां.ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तऱ्हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन आनंदाने पार पडले. +ब्राह्मणेतर मंडळींच्या पाठिंब्याने टिळकबंधू रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करत असल्यामुळे त्यांनी अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात आणू नये म्हणून वाड्याच्या ट्रस्टींनी दोन गोष्टी केल्या. पहिली ही अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारून त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला. +सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊनी बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राखून ठेव, असे धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसतातच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार? आला तसा निमूट परत गेला. +याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकऱ्यांकडे जाऊन बसण्यास सांगितले. वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत सबंध दिवस ठाकऱ्यांकडे बसलेले होते. +संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कॅंपात भोकरवाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवर आले. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता. +इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्याया सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५, १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती. +मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू (श्रीधपंत टिळक) आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलीस आणि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य गायनाला जोरात सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले गेले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटीशीचा कागद हातात घेतला आणि टराटरा फाडून टाकला. +मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्‍ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्‍ताहिकात सबंध पानभर हकीकत छापून वक्तशीरपणे बाहेर पडली. +लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या. +पुण्याच्या केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्थेचा गणपती इ.स. १८९४ पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. इ.स. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. या गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. हा पुण्यातील मानाच्या पाच गणपतीपैकी एक समजला जातो. इ.स. १९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. +या वास्तूत आता संग्रहालय आहे. वास्तूतील लोकमान्यांचा पुतळ्याचे अनावरण मोतीलाल नेहरूंच्या हस्ते झाले होते. हा पुतळा मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील टिळकांच्या पहिल्या पुतळ्याची प्रतिकृती आहे. (टिळकांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीतच वाघ स्टुडिओचे संस्थापक विनायकराव वाघ यांनी १९१६ साली लोकमान्यांच्या इच्छेनुसार समोर बसवून हा पुतळा बनवून घेतला होता.) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10593.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45bf9ba5c762be46fd3cf9c0f6434321ebadc9a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10593.txt @@ -0,0 +1 @@ +केसळापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10606.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42f6371dd512dc184d2c90518a72673cea5ce086 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10606.txt @@ -0,0 +1,2 @@ + +केसी डेलाका (इंग्लिश: Casey Dellacqua; जन्मः ११ फेब्रुवारी १९८५) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10615.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdd88bb6c29178d35d16cacc53434bd8ed4756c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10615.txt @@ -0,0 +1 @@ +केसोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10631.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb8b30f0f9b661f1ed143f41780fd049232ccf30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10631.txt @@ -0,0 +1,26 @@ +कै सीगबान हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10637.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7887a5c58e4bc9138f144400e93583c88340f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10637.txt @@ -0,0 +1,8 @@ +कैकाडी ही भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश गुजरात तेलगणा केरळ मध्यप्रदेश झारखंड उत्तर प्रदेश एकूण १४ राज्यात आढळते एक भटकी विमुक्त जात आहे. ते मुळचे आंध्र प्रदेशचे /तामीळनाडूचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र यांत आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तेथे त्यांना कोरवा म्हणतात. +मध्य महाराष्ट्रात जालना ,औरंगाबाद , बीड , येथे त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे, येथे दोन पोट जाती प्रामुख्याने आढळतात त्यात गावकैकाडी जे की शेतीसाठी / घरगुती कामासाठी लागणारे टोपल्या (डाल) धान्य साठवण्यासाठी कणींग इ. विणण्याचे काम करतात असत हा व्यवसाय आधुनिकीकरणाच्या काळात पूर्ण पणे बंद झाला असल्याने हे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. या पोट जातीत त्यांची नावे जाधव गायकवाड अशी आहेत. यांच्या मध्ये शिक्षणाचे प्रमाण हे चांगले आहे. त्या नंतर दुसरी पोट जात आहे धोंतले या मध्य त्यांची नावे आहेत पवार , जाधव, गायकवाड. माने यांचा व्यवसाय टोपली , ताटी, विनता होता,आता हळू हळू शैक्षणिक प्रगती होत असल्याने पूर्वीचे परंपरागत व्यवसाय सोडून हा समाज आता इतर व्यवसाय करत आहे.कश्यप, सातपाडी कवाडी मेंढरगुत्ती असे गोत्र आढळतात +गाव कैकाडी, कोरवी, कोंचीकोरवी, पामलोर, धोंतले, कैजी, माकडवाले, उर कैकाडी, वाईवसे या त्यांच्यात नऊ पोट जाती आहेत. यांपैकी महाराष्ट्रात गाव कैकाडी ऊर्फ कोरवा, पाल्मोर ऊर्फ धुंताळे व माकडवाले यांच्या तीन पोट जाती आढळतात. +गावात राहून आपला पूर्वापार टोपली विणण्याचा धंदा करणाऱ्या कैकाड्यांना गाव कैकाडी म्हणतात. पाल्मोर गारूड्याप्रमाणे सापांचा खेळ करून उदरनिर्वाह करतात. कुंची कोरवा जातीचे लोक विक्रीसाठी कुंचले वा कुंची तयार करतात. १९६१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या सु. ५०,००० पर्यंत होती. +त्यांच्या कुळींची नावे प्रामुख्याने जाधव, गायकवाड, पवार, माने, मधवंत, काळे,कत्राळे वगैरे आहेत. त्यांच्या भाषेला कैकाडी अथवा कुलू म्हणतात. +यांच्यात आते-मामे विवाह प्रचलित आहे. मावशीच्या मुलीबरोबर विवाह होऊ शकत नाही. बहुपत्नीकत्वाची प्रथा रूढ होती. वरपित्याने ५० ते १०० रु. वधूपित्यास द्यावे लागतात. वधूची मागणी वरपित्याकडून केली जात असे. विधवा-विवाह / पूनर्वीवाह होऊ शकतो. विधवेस दुसरा विवाह करताना पूर्वीच्या नवऱ्याकडील नातलगांस पहिल्या लग्नाचा खर्च द्यावा लागतो. बहुधा ही रक्कम तिचा दुसरा पती देतो. +मृताबाबत शोक पाच, नऊ, दहा अथवा बारा दिवस करतात. मृताला वाहून नेणाऱ्यास म्हणजे खांदे देणाऱ्यास ते पाच दिवस शिवत नाहीत. ते मृतास जाळतात. मृताबाबत टाक करून त्याची पूजा करतात. त्यांचा जादूटोणा, चेटूक, शकुन आणि अपशकून यांवर आता विश्वास नाही. +खानदेशातील कैकाड्यांमध्ये, मुल्हेरच्या दावल मलक या मुसलमान संताबद्दल आदर असून काही कुटुंबांत तर खंडोबाबरोबरच या साधूच्या हिरव्या काठीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांच्या प्रमुखाला ओकाम्या असे म्हणतात. कामाठी व कोल्हाट्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. जाती पंचायतीच्या वेळी ते त्यांना बोलावितात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10639.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4854cad85db83f1fcb273a846dd317c220a27a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10639.txt @@ -0,0 +1 @@ +कैकालुरू विधानसभा मतदारसंघ - ७३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. चिंतलपुडी हा विधानसभा मतदारसंघ एलुरु लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10644.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139673e8485b14bca9bed2d7ef15c2a62bed33b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10644.txt @@ -0,0 +1,4 @@ +केज विधानसभा मतदारसंघ - २३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, केज मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. केज तालुका, २. बीड तालुक्यातील नेकनूर महसूल मंडळ आणि ३. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगांव, अंबाजोगाई ही महसूल मंडळे आणि अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. केज हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे नमिता अक्षय मुंदडा हे केज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] +केज विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०१२ +[५] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10673.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17dbea77988efd98d1c36953a4f93120f3c8a70f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10673.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 30°03′N 31°22′E / 30.050°N 31.367°E / 30.050; 31.367 + +कैरो ही इजिप्तची राजधानी आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ते जगातील १६ वे मोठे शहर आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इ.स. ९६९ मध्ये वसवले गेले. १००० मिनारांचे शहर ह्या टोपण नावाने ओळखले जाणारे कैरो फार पूर्वीपासून आसपासच्या प्रदेशांचे राजकीय व सामाजिक केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_107.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..000989c1c2adafa8db1a4ce914188afa5177d0b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_107.txt @@ -0,0 +1,213 @@ + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10740.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86776301ac31ca2bb3acdd855ae76f5acbdfe11b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10740.txt @@ -0,0 +1,5 @@ +इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्र व काळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे. +या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टॅंटिनोपल या नावांनीही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४ व इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते. +सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. +इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तुर्की एरलाइन्स ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्ये आहे. +फुटबॉल हा इस्तंबूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. गालातसराय एस.के., बेसिक्टास जे.के. आणि फेनर्बाचे एस.के. हे तीन प्रमुख फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. येथील इस्तंबूल पार्कमध्ये २००५ ते २०११ दरम्यान तुर्की ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत भरवली गेली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10794.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c65aad3a4f694d38f33653eb17a0881025e9b080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10794.txt @@ -0,0 +1,4 @@ +गॅडिफॉर्मिस गणाच्या गॅडिडी कुलातील निरनिराळ्या जातींच्या माशांना एकत्रितपणे कॉड म्हणतात. हे सागरी मासे आहेत. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्र यात ते आढळतात. अटलांटिक महासागरात आढणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव गॅडस मोऱ्हुआ आहे. त्याची लांबी ७ सेंमी.पासून १८५ सेंमी.पर्यंत असते. वजन ३-१८ किग्रॅ. असून यापेक्षाही जास्त वजनाचे कॉड असल्याची नोंद आहे. कॉडचे डोके मोठे असून बाकीचे शरीर शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते. तोंड व डोळे मोठे असतात. वरचा जबडा खालच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो. पृष्ठपक्ष तीन व गुदपक्ष दोन असतात. शरीरावरील खवले लहान असतात. शरीराचा रंग हिरवा, तपकिरी किंवा तांबडा असतो. मादी एका वर्षात सरासरी ९० लाख अंडी घालते. अंडी लहान व पाण्यावर तरंगणारी असतात. १० ते १५ दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर पडून पोहू लागतात. अपृष्ठवंशीय प्राणी व लहान मासे हे कॉ़डचे भक्ष्य आहे. भारतात आढळणाऱ्या कॉडचे शास्त्रीय नाव ब्रेग्मॅसेरॉस मॅक्कलेलॅंडाय असे आहे. त्याची लांबी ७-८ सेंमी. असून वजन सु. ३ किग्रॅ. असते. +डोक्याचा वरचा भाग काळा व पाठीकडचा भाग हिरवा असतो. शरीराच्या दोन्ही बाजू रूपेरी रंगाच्या असतात. पश्चिम किनाऱ्यावर रत्‍नागिरीपासून भडोचपर्यंत अरबी समुद्रात हे मासे आढळतात. या भागात दरवर्षी हजारो टन कॉड पकडले जातात.कॉड हा मासा खाद्य आहे. याच्या ताज्या यकृतापासून औषधी तेल ‘कॉड लिव्हर ऑईल’ काढतात. या तेलामध्ये ओमेगा-३ मेदाम्ले आणि अ आणि ड ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. हे तेल बाजारात द्रवरूप आणि जिलेटीन वेष्टिन गोळ्यांच्या रूपात उपलब्ध असून ते तेल पूरक अन्न म्हणून बालकांना तसेच मुडदूस आणि क्षयरोग झालेल्या रुग्णांना देतात. हे तेल त्वचारोगावरही गुणकारी आहे. तसेच ते भाजल्यावर किंवा जखम झाल्यावर लावतात.कॉडच्या शरीरापासून मिळणारे तेल गुरे, डुकरे आणि कोंबड्यांना पूरक खाद्य म्हणून देतात. +साबण व ग्रीस तयार करण्यासाठी ते वापरतात. लिंबाच्या झाडावरील कवकांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. कॉडच्या वाताशयापासून जिलेटीन असलेला ‘आयसिंग्लास’ हा पदार्थ तयार करण्यात येतो. याचा उपयोग बिअर, मद्य व व्हिनेगार स्वच्छ करण्यासाठी होतो. वाताशयाच्या धाग्यापासून जर मिळते. ते कामासाठी वापरतात. कॉडच्या त्वचेपासून उत्तम सरस तयार करतात. त्वचा कमावून त्यापासून कातडे तयार करतात. हे कातडे बूट, चप्पल, पिशव्या, बटवे व चंच्या तयार करण्यासाठी उपयोगात आणतात. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10800.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c9d950d276857ef83578e487f2281d6d50ba06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10800.txt @@ -0,0 +1 @@ +कॉन्राड एमिल ब्लॉक (जानेवारी २१, इ.स. १९१२ - ऑक्टोबर १५, इ.स. २०००) हा जर्मन अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होता. ब्लॉकला फियोदोर लिनेनसह १९६४ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हे पारितोषिक फॅटी ऍसिड व कॉलेस्टेरॉलशी संबंधित संशोधनाबद्दल देण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10818.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c84010f6cf7dbd022ab75c33001bb92ac6d92fbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10818.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉन्ट्रा कोस्टा काउंटी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. सान फ्रान्सिस्को बे एरियामधील या काउंटीची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ११,६५,९२७ होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र मार्टिनेझ शहर आहे.[२][३] ही काउंटी ईस्ट बे प्रदेशाच्या साधारण मध्यात असून वॉलनट क्रीक, सान रमोन, डॅनव्हिल ही मोठी शहरे यात आहेत. +कॉन्ट्रा कोस्टाचा अर्थ स्पॅनिशमध्ये पल्याडचा काठ असा होतो. सान फ्रान्सिस्को शहरापासून खाडीपल्याड असल्यामुळे या प्रदेशाला हे नाव देण्यात आले.[४] ही काउंटी सान फ्रांसिस्को-ओकलंड-बर्कली महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10834.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7362324be41086580e8348cd97f2d3f4435504e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10834.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॉन्व्हर्स काउंटी, वायोमिंग ही अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कॉन्व्हर्स काउंटी, वायोमिंगची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10842.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10842.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10849.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c12def3f81652416315601413420bb257d6139b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10849.txt @@ -0,0 +1,11 @@ +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10851.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86776301ac31ca2bb3acdd855ae76f5acbdfe11b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10851.txt @@ -0,0 +1,5 @@ +इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्र व काळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे. +या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टॅंटिनोपल या नावांनीही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४ व इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते. +सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. +इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तुर्की एरलाइन्स ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्ये आहे. +फुटबॉल हा इस्तंबूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. गालातसराय एस.के., बेसिक्टास जे.के. आणि फेनर्बाचे एस.के. हे तीन प्रमुख फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. येथील इस्तंबूल पार्कमध्ये २००५ ते २०११ दरम्यान तुर्की ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत भरवली गेली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10884.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c55bf11f9526274fe9f2e06d16161e2ff95ac6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10884.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ किंवा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट नेशन्स ही भूतपूर्व सोव्हिएत राष्ट्रांची एक संघटना आहे. सोव्हियत संघाच्या विभाजनादरम्यान ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10898.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..569e72aec2b8226f8b056065200fd4c04e413821 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10898.txt @@ -0,0 +1 @@ +कॉमिक बुक किंवा कॉमिकबुक,ला कॉमिक मॅगझिन किंवा फक्त कॉमिक असेही म्हटले जाते, हे एक प्रकाशन आहे ज्यामध्ये कॉमिक आर्टमध्ये अनुक्रमिक जुळलेल पॅनल्सच्या स्वरूपात असते जे व्यक्तिगत दृश्यांना प्रतिनिधित्व करतात. पॅनेलला सहसा संक्षिप्त वर्णनात्मक गद्य आणि लिखित लेख दिले जाते, सहसा कॉमिक्स कला स्वरूपाच्या शब्दाशब्दाचा शब्द फुगेमध्ये समाविष्ट होता. १८ व्या शतकातील जपानमध्ये कॉमिक्सची उत्पत्ति झाली. १९३० च्या दशकात अमेरिकेत आणि युनायटेड किंग्डममध्ये कॉमिक पुस्तके लोकप्रिय झाली. पहिले आधुनिक कॉमिक पुस्तक, प्रसिद्ध फनिंझ, १९३३ साली अमेरिकेत प्रकाशित झाले होते आणि आधीच्या वृत्तपत्रातील विनोद कॉमिक स्ट्रिप्सचे पुनर्मुद्रण होते, ज्याने कॉमिक्समध्ये वापरण्यात येणारी अनेक कथा-सांगणारी साधने स्थापित केली होती. कॉमिक बुक हा अमेरिकन कॉमिक पुस्तकेतून आला आहे एकदा विनोदी स्वरांच्या कॉमिक स्ट्रिपचे संकलन होते. या सराव सर्व शैलीच्या कथा वैशिष्ट्यीकृत बदलले होते, टोन मध्ये सहसा विनोदी नव्हते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10919.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abebecd11883243c828003f99c4914484677693f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10919.txt @@ -0,0 +1 @@ +कॉरल समुद्र (इंग्लिश: Coral Sea ;), अर्थात प्रवाळ समुद्र, हा प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातील समुद्र आहे. याच्या ईशान्येस ऑस्ट्रेलिया, पूर्वेस व्हानुआतु व न्यू कॅलिडोनिया व उत्तरेस सॉलोमन द्वीपसमूह हे भूभाग आहेत. या समुद्राच्या दक्षिणेस तास्मान समुद्र, उत्तरेस सॉलोमन समुद्र, पश्चिमेस तोरेसची खाडी व अराफुरा समुद्र आणि पूर्वेस प्रशांत महासागर आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10942.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..622a460211c85b10a327717b2c390f13da17fd7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10942.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिगेडियर जनरल कॉर्नेलियस नेली वॅंडरबिल्ट तिसरा (५ सप्टेंबर, १८७३ - १ मार्च, १९४२) हा अमेरिकेचा लश्करी अधिकारी, संशोधक आणि अभियंता होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10962.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f37e92639e06098f58442967d79e5c847fd6b80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10962.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॉर्स (मराठी नामभेद: कॉर्सिका ; फ्रेंच: Corse; इटालियन: Corsica; कॉर्सिकन: Corsica) हे भूमध्य समुद्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट व फ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. ह्र बेट फ्रान्सच्या आग्नेयेला, इटलीच्या पश्चिमेला व सार्दिनिया ह्या इटालियन बेटाच्या उत्तरेस लिगुरियन समुद्रामध्ये स्थित आहे. कॉर्समधील अझाक्सियो हे शहर नेपोलियनचे जन्मस्थळ आहे. + +कॉर्स प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10969.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18451cfa8192c5a08a4df60db6fa41ad36faa824 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10969.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या कॉलिंगहॅम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +२६ जून १९८६ रोजी इंग्लंड आणि भारतीय महिला क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. आणि २१ जुलै १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या महिला क्रिकेट संघांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10973.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5413b84f50975a9152b11026ef9850cecd5e116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10973.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10975.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd132eabc70df95b761c6ada619ac0252a89dacd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10975.txt @@ -0,0 +1 @@ +कॉलिन अलेक्झांडर स्नेडन (७ जानेवारी, १९१८:ऑकलंड, न्यू झीलंड - २४ एप्रिल, २०११:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10988.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d8cfdb074ecd4f2863cd4aa533efa3d4df432d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10988.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +कॉलिन दि ग्रॅंडहॉम हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने कसोटी पदार्पणात ४१ धावात ६ बळी घेउन न्यू झीलँडसाठी विक्रम रचला diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10989.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d8cfdb074ecd4f2863cd4aa533efa3d4df432d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10989.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +कॉलिन दि ग्रॅंडहॉम हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने कसोटी पदार्पणात ४१ धावात ६ बळी घेउन न्यू झीलँडसाठी विक्रम रचला diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10992.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a164bc7ab487d0f059eab40e9b931eb85cf022cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10992.txt @@ -0,0 +1 @@ +कॉलिन निएल ॲकरमन (४ एप्रिल, १९९१:दक्षिण आफ्रिका - हयात) ही  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10998.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14191643dfdb74df1b7faa23ac5cde9b9ac88978 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_10998.txt @@ -0,0 +1 @@ +कॉलिन फ्रांसिस ब्लेड्स (१३ ऑगस्ट, १९४४:बार्बाडोस - हयात) हा  बर्म्युडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने बर्म्युडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11009.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11009.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1103.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e195a8b92df3283d388d8679c99bce6cdf6043d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1103.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 46°28′0″N 30°44′0″E / 46.46667°N 30.73333°E / 46.46667; 30.73333 + +ओदेसा (युक्रेनियन: Одеса; रशियन: Одесса) हे युक्रेन देशामधील एक प्रमुख शहर आहे व ओदेसा ओब्लास्तची राजधानी आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते युक्रेनमधील चौथ्या क्रमांकाचे शहर व प्रमुख बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11031.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b656feb647de5e0490353f7c1bfc1f33d374584 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11031.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +लष्करी यांत्रिकी महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (College of Military Engineering) ही भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनियर्स ह्या शाखेची एक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आहे. येथे भारतीय लष्करातील निवडक जवानांना यांत्रिकीचे प्रशिक्षण दिले जाते. +मुंबई–पुणे महामार्गावर पुणे महानगरातील खडकी लष्कर तळाजवळ हे कॉलेज आहे. कॉलेजचा परिसर मुळा नदीच्या काठावर ३,६०० एकर (१५ चौ. किमी) क्षेत्रावर पसरला असून येथे केवळ लष्करी अधिकाऱ्यांना व व लष्करातील नागरी कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11089.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d6facd2f4bf74f8a6f47945400b82fbd589b9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11089.txt @@ -0,0 +1,62 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. + +अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे. + +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11094.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ff80734c5bf7f49f9d9da00fd78d9c66cb1a4bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11094.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉस्टिया काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३,५२४ होती.[१] सान लुइस शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +कॉस्टिया काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. सुरुवातीय याचे प्रशासकीय केन्द्र सान मिगेल येथे होते. १८६३मध्ये प्रशासन सान लुइस येथे हलविण्यात आले. या काउंटीला येथून वाहणाऱ्या कॉस्टिया क्रीक या ओढ्याचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11100.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b700838acf6a58f7b530fd6917f71a51ac3a1b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11100.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू यॉर्क जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एर फ्रान्सचे कॉंकोर्ड विमान +कॉंकोर्ड (फ्रेंच: Concorde) हे एक ब्रिटिश-फ्रेंच स्वनातीत (सुपरसॉनिक;ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) जेट विमान होते. २,१८० किमी प्रति तास (१,३५० मैल/तास) इतका कमाल वेग असलेले व ९२ ते १२८ आसनक्षमता असलेल्या कॉंकोर्ड विमानाचे सर्वप्रथम उड्डाण १९६९ साली झाले. ब्रिटन व फ्रान्स देशांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाद्वारे ह्या विमानाची रचना ठरवण्यात आली. एकूण केवळ २० कॉंकोर्ड विमाने उत्पदित करण्यात आली व केवळ एर फ्रान्स व ब्रिटिश एरवेझ ह्या दोन विमान कंपन्यांच्या ताफ्यात कॉंकोर्ड विमाने होती. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळ व लंडनच्या हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून कॉंकोर्ड विमानांद्वारे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ व डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या विमानतळांसाठी प्रवासी विमानसेवा पुरवली जात असे. हा विमानप्रवास केवळ धनाढ्य प्रवाशांनाच परवडत असे. +२५ जुलै २००० रोजी एर फ्रान्स फ्लाइट ४५९० पॅरिसजवळ कोसळले ज्यामध्ये सर्व १०० प्रवाशांचा मृत्यू झाला. कॉंकोर्डच्या २७ वर्षांच्या इतिहासात हा एकमेव मोठा अपघात होता. ह्यानंतर २००३ साली कॉंकोर्ड विमाने वापरामधून पूर्णपणे काढून टाकण्यात आली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11102.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b700838acf6a58f7b530fd6917f71a51ac3a1b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11102.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू यॉर्क जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले एर फ्रान्सचे कॉंकोर्ड विमान +कॉंकोर्ड (फ्रेंच: Concorde) हे एक ब्रिटिश-फ्रेंच स्वनातीत (सुपरसॉनिक;ज्याचा कमाल वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे) जेट विमान होते. २,१८० किमी प्रति तास (१,३५० मैल/तास) इतका कमाल वेग असलेले व ९२ ते १२८ आसनक्षमता असलेल्या कॉंकोर्ड विमानाचे सर्वप्रथम उड्डाण १९६९ साली झाले. ब्रिटन व फ्रान्स देशांनी एकत्रितपणे केलेल्या संशोधनाद्वारे ह्या विमानाची रचना ठरवण्यात आली. एकूण केवळ २० कॉंकोर्ड विमाने उत्पदित करण्यात आली व केवळ एर फ्रान्स व ब्रिटिश एरवेझ ह्या दोन विमान कंपन्यांच्या ताफ्यात कॉंकोर्ड विमाने होती. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळ व लंडनच्या हीथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून कॉंकोर्ड विमानांद्वारे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ व डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या विमानतळांसाठी प्रवासी विमानसेवा पुरवली जात असे. हा विमानप्रवास केवळ धनाढ्य प्रवाशांनाच परवडत असे. +२५ जुलै २००० रोजी एर फ्रान्स फ्लाइट ४५९० पॅरिसजवळ कोसळले ज्यामध्ये सर्व १०० प्रवाशांचा मृत्यू झाला. कॉंकोर्डच्या २७ वर्षांच्या इतिहासात हा एकमेव मोठा अपघात होता. ह्यानंतर २००३ साली कॉंकोर्ड विमाने वापरामधून पूर्णपणे काढून टाकण्यात आली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11107.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00bf4578d2211bb03da960058547633cd31c9c95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11107.txt @@ -0,0 +1,14 @@ +गणितानुसार कोज्या (अन्य मराठी नावे: सहज्या, को-ज्या, कोज्या फल ; इंग्लिश: Cosine / Cosine function, कोसाइन, कोसाइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची कोज्या म्हणजे कोनालगतची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते. +समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची कोज्या, म्हणजेच + + + +cos +⁡ +A + + +{\displaystyle \cos A} + + खालील सूत्राने दर्शवली जाते : + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11113.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c57def0d6ed7a1cd6b19e5085651b91ebc4315a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11113.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या दापोली गावातील कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने १८ मे, इ.स. १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विदयापिठाचे नाव १२ फेब्रुवारी, इ.स. २००१ रोजी याचे पी.के. सावंत असे नामकरण केले गेले. +साचा:Template for discussion/dated \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11115.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e840f4bbe22db4321f0591451e1391c0706b43a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11115.txt @@ -0,0 +1,69 @@ +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ही भारतीय रेल्वेची एक पाल्य कंपनी आहे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यांच्या किनारपट्टी भागातून धावणाऱ्या कोकण रेल्वेचे कामकाज ही कंपनी बघते. १९९० साली स्थापन झालेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्यालय नवी मुंबई शहरामधील सी.बी.डी. बेलापूर येथे आहे. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11132.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbbda8bd8d25943bc7452af0868ad26d8b0a5edb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11132.txt @@ -0,0 +1,2 @@ + +इंमाकुलादा कोन्सेप्सियॉॅं "कोंचिता" मार्टिनेझ बर्नात (जन्म:एप्रिल १६, इ.स. १९७२ - ) ही स्पेनची टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11133.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19a73f8cb95e52db865f5054c43ee39960236ab1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11133.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंजावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11140.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..064242846307d56e8c47a714ae1774192df57669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11140.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंड आसुर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11143.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ea77ee25ca984269d79c7b973b7d3a4b7fb40c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11143.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंड करुळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11145.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a757e162fafa1b16801690e62957bd3905575f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11145.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंड दसूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11148.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68b8e53cefb77b73c8ccf50f06655c12a8a5a0de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11148.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंड भैरव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11168.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a245c103e4dd8f29c8e5b4a01fc2b6d812e69fad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11168.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंडमालुसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11171.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb21b3df86c7a2263f29674e338f6f0da309a93d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11171.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंडली विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11182.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b39198caec351b313689eff27f61e2723f72f77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11182.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंडसर बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11184.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1107dc1fbfea66ee90f57eb9d8bc3d06312a1e00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11184.txt @@ -0,0 +1,28 @@ +कोंडा भास्कर अरुण कार्तिक (१५ फेब्रुवारी १९८६, वालजापेट तमिळनाडू) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा सध्या आसाम क्रिकेट संघाकडून खेळतो.तो रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा सदस्यही होता. तो उजखोरा फलंदाज असून लेग-स्पीन गोलंदाजी करतो. तो सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा यष्टीरक्षक आहे. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11185.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba0871da463a22437ef10dc6e2cc83f3ffb6b865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11185.txt @@ -0,0 +1,5 @@ +कोंडा रेड्डी ही भारताच्या आंध्र प्रदेशातील डोंगरांत राहणारी एक जमात. तमिळनाडू व केरळ या राज्यांतूनही यांची वस्ती आढळते. यांची लोकसंख्या (१९६१ च्या जनगणनेनुसार) ३५,४५६ होती. +हे लोक काळे, मध्यम उंचीचे व मजबूत बांध्याचे असून यांची भाषा तेलुगू आहे. यांचा मुख्य व्यवसाय फिरती शेती हा आहे; पण नांगरणीची शेतीसुद्धा ते काही ठिकाणी करतात. +यांच्यामध्ये अनेक कुळी असून त्यांची एकमेकांत लग्ने होतात. गावपंचायतीच्या प्रमुखाला ‘पेद्दाकापू’ म्हणतात. हे प्रमुखत्व वंशपरंपरेने चालते व तो गावचा पुजारीही असतो. +त्यांच्यात अनेक ग्राम-देवता असून मुथियलम्मा ही मुख्य देवता आहे. उत्सवाच्या वेळी डुक्कर व कोंबडी यांना बळी देतात. पूर्वी माणसे बळी देण्याची प्रथा होती. त्यांचा भुताखेतांवर विश्वास नाही. मात्र ते दैवी शक्ती मानतात. वेजू हा भगत वैदू असतो. +पूर्वी मृताला पुरत, पण अलीकडे इतरांशी हळूहळू संपर्क आल्यामुळे जाळण्याची प्रथा अस्तित्वात येत आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11190.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16bccb24f7ddd4340f3f07f44ed02235cddd0d0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11190.txt @@ -0,0 +1,19 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +कोंडाजी फ़र्जंद हा शिवाजी महाराजांचा एक सरदार होता. +कोंडाजी फर्जंदने तो संभाजीशी फितूर झाल्याचे नाटक केले. तो जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटला. पण तो हे कारस्थान करताना त्याच्या १२ मावळ्यांसह तो पकडला गेला. त्याचा गळा चिरून त्याला मारले गेले. [ संदर्भ हवा ] +मुरुड जंजिरा वरील आक्रमण +ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. +जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले. +त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. +याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला.संभाजी राजांनी कोंडोजीच्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेऊन निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धीला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धीला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येऊन मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धीची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजीच्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजीचे मन मात्र शंभू राज्यांकडे होते. +War with Siddhis of Murud Janjira +संभाजी महाराजांनी कोंडाजीला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते. +दिवस ठरला, सुरूंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेऊन उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. +कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेऊन येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धीच्या दरबारा कडे गेली. सिद्धीला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले. +पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजीचा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजीचे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेऊन राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर. +मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरू झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरू होताच. +पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेऊन कल्याण-भिवंडीच्या मार्गे रायगडच्या दिशेने येवू लागला होता. +त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11195.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa80e36a154445cb1d88a399dd10bc8312903548 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11195.txt @@ -0,0 +1,12 @@ +कोंडाणा लेणी ता.कर्जत जि. रायगड येथील कोंदिवडे गावाजवळ आहे..[१] +[२] +इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात हे लेणे निर्माण झाले. +कोंडाणे लेण्यात एक चैत्यगृह, सात विहार आणि दोन गुहा आहेत. +विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात. +मुख्य लेख :: चैत्यगृह +अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे. +पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते. यापटातील काही नृत्यकलाकारांच्या हाती धनुष्य-बाण आदी आयुधे आहेत. या शिल्पांवर वस्त्रप्रावरणे, अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्याखालीच दोन्हीकडे यक्षांची भव्य शिल्पे कोरलेली असावीत. परंतु ती आता भग्नावस्थेत आहेत. +या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ‘कन्हस अंतेबासिन बलकेन कतं’ या लेखाचा अर्थ असा की, ‘कन्हाचा अंतेवासी (शिष्य) बालुक याने (हे काम) केले’. +कलते खांब, झुकत्या भिंती आणि खोदकामात केलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो. या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील २८ खांब येथे कोरलेले होते. अत्यंत प्रमाणबद्ध असलेले हे अष्टकोनी खांब इतिहासात आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात. चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे. या स्तूपाचा विध्वंस झालेला दिसतो. +गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत. कार्ले, भाजे येथील लेण्यातही असे वासे दिसून येतात. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11210.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd04a600493cc9c913d55147ad45b473a8a8a529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11210.txt @@ -0,0 +1,4 @@ +कोंडीवटी बौद्ध लेणी ही मुंबई शहरातील प्राचीन बौद्ध स्थापत्य शैलीतील बौद्ध लेणी आहेत. ही लेणी आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. डोंगरावरील ही लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. +महाकाली लेणीच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले सध्याचे हिंदू देवी महाकालीचे मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. येथे बौद्धांच्या लेण्या, भिक्खू निवास आहेत. यात बुद्धाची एकूण १९ लेणी असून विविध स्तूपही आहेत.[१] +अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11216.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c16b8dca4c018f62c3de1742db38a4ae73f1ab8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11216.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंडेसाखरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11219.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0f7aa7f04a84901f16de5ff0a0c26aac59c46b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11219.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंड्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11225.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f43fed74577f8d33f9870a87cb383a807c2951e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11225.txt @@ -0,0 +1,18 @@ +कोंढाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर राजा वडापाव, तोरणे इस्पात उद्योग कंपनी,ग्रीन मुव्हज् उद्योग कंपनी गेल्यानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४८२ कुटुंबे राहतात. एकूण २२६८ लोकसंख्येपैकी ११५३ पुरुष तर १११५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७६.१० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८३.५९ आहे तर स्त्री साक्षरता ६८.५६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २८९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.७४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +मुसर्णे, वाडवळीतर्फेपोळबार, सापरोंडे, मांगाठाणे, उसर, वारधा, उचाट, नारे, मेट, घोणसई, डाकीवळी ही जवळपासची गावे आहेत.कोंढाळे ग्रामपंचायतीमध्ये कोंढाळे आणि म्हासवळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1124.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d747376e05e7b4e57c5868731aab39cfe905af --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1124.txt @@ -0,0 +1 @@ +ओन्निचा कांचोम्पू (२५ डिसेंबर, १९९७:थायलंड - ) ही  थायलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11242.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57782f487e84db5cb72330f26edf3b2cbc0cac0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11242.txt @@ -0,0 +1,4 @@ +कोंढाळकरवाडी हे गाव तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. गावामध्ये कोंढाळकर आडनावाची लोक असल्यामुळे गावाला कोंढाळकरवाडी असे नाव पडले. +या गावामध्ये पाण्याच्या ३ विहिरी आहेत. यांतील एक विहीर ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने बांधली आहे.गावातील महिलांना विहिरी वरून पाणी आणावे लागते. गावाच्या पाठीमागे छोटीसी नदी आहे. त्या नदीचा उपयोग पावसाळ्यात होतो. +या गावात शौचालयाची सोय आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11258.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d0a2c6c449cd9ac0258ab069558295aae1e31b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11258.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंढुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1128.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da3a6f5b59190020c282daffb5ea843612fd58f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1128.txt @@ -0,0 +1 @@ +ओन्स जाब्युर (अरबी:س جابر‎‎;२८ ऑगस्ट, १९९४:क्सार हेलाल, ट्युनिसिया - ) ही ट्युनिसियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11280.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a763d6de45c253e96bff20076d55b34c7b97f733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11280.txt @@ -0,0 +1,3 @@ +अकोले शहराच्या उत्तरेला कोंभाळणे गाव वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० च्या आसपास आहे. याठिकाणी कोंभाळणे या प्रमुख गावासह आजूबाजूला ठाकरवाडी, बांबळेवाडी, पोपेरेवाडी आणि मानमोडी या प्रमुख वस्त्या आहेत. येथील लोकसंख्या ही ST (आदिवासी) SC(दलित) तसेच OBC (कानडी) आहे. या सर्व लोकांमध्ये एक कमालीचं साधर्म्य आहे.त्यामुळे येथे कोणतेही भांडण तंटे आणि जातीवाचक बाब अस्तित्वात नाही. या गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या गावच्या बहुतांश शेतजमिनीत पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प उभे राहिले आहेत. यादरम्यान संबंधित प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे हस्तांतरण करत असताना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची बाब सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. +या गावातील सर्वच 97% नागरिक हे शेती करत आहेत. परंतु, येथील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने येथील शेतकरी आजही खिन्न अवस्थेत आहे. त्यामुळेच येथील शेतकरी बांधव निव्वळ भातशेतीवर आपले जीवन जगत आहे. +राहीबाई पोपेरे[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11363.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f20e6abb678e42a798aef3a6f275280e4aae669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11363.txt @@ -0,0 +1,5 @@ +कोकणेर हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. पालघर रेल्वे स्थानकापासून मनोरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर वाघोबा खिंड सोडल्यानंतर डावीकडे फुटणाऱ्या फाट्यावर हे गाव १२ किमी अंतरावर आहे. +हे सूर्या नदीकाठी वसलेले ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. गावात पुरातन शंकराचे मंदिर आहे. गावातून वाहणाऱ्या सूर्या नदीच्या तीरावर गरम पाण्याचे झरे आहेत आणि त्याभोवती दगडी कुंडे बांधलेली आहेत.परंतु ही कुंडे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे साचलेल्या पाण्याखाली गेली आहेत. महाशिवरात्रीला आणि मकरसंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. येथे घरासाठी खोदकाम करताना पोलीस पाटील श्री. विलास गजानन पाटील ह्यांना प्राचीन धेनुगळ शिळा सापडली.आजतागायत धेनुगळ शिळा पालघर जिल्ह्यातील माहीम ऊर्फ महिकावती, केळवे,निर्मळ, डहाणू, तारापूर ह्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. +कोकणेरमध्ये मुख्यतः कुणबी व आदिवासी राहतात. शेती-बागायती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून ते भात,नागली, व काकडी, दुधी, ह्यांचे उत्पन्न घेतात; नदीत जाळी टाकून मासेमारी करतात. जंगल परिसरात अल्पप्रमाणात शेळी बकरी यांचे पालन केले जाते. येथील लोक फक्त घरगुती वापरासाठी कोंबड्या पाळतात. गावात पुरातन काळापासूनचे एक शंकराचे देऊळ आहे; सूर्या नदीच्या पात्रात गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +कोकणेरची ग्रामपंचायत ही सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा पुरवते. पालघर रेल्वे स्थानकापासून निघून मासवण, काटाळे, मनोर तसेच मनोरपुढे जाणाऱ्या एसटी बसेस कोकणेर फाट्यावर थांबतात. तेथून १ किमी पायी चालत कोकणेरला पोचता येते. महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेसाठी पालघर रेल्वे स्थानकापासून खास एसटी बसेसची सोय असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1141.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dec001c31e8ff7f86eec02d65d1120bfd9d7dc44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1141.txt @@ -0,0 +1,13 @@ +पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना किंवा ओपेक (इंग्लिश: Organization of the Petroleum Exporting Countries) हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांचा उत्पादक संघ (कार्टेल) आहे. अल्जीरिया, ॲंगोला, इक्वेडोर, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत. १९६५ सालापासून ओपेकचे मुख्यालय ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना येथे स्थित आहे. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते.2019 मध्ये इक्वेडोर हा देश ओपेकमधून बाहेर पडला.त्यामुळे सध्या ओपेकचे ११ सदस्य देश आहेत.ओपेकच्या सदस्य देशाकडुन होणारे तेल उत्पादन हे जगाच्या एकूण तेल उत्पन्नाच्या ४०%येवढे आहे.त्यामध्ये सर्वात जास्त तेल उत्पादन देश सौदी अरेबिया आहे. +३.ओपेक (OPEC) +(Organization Of Petroleum Exporting Countries) +पेट्रोलियम निर्यात करणार्या राष्ट्रांची संघटना +सर्वप्रथम १९४६ मध्ये व्हेनेझुएलाच्या डॉ. जॉन अल्फान्सो या +अर्थतज्ञाने ही खनिजतेलाच्या व्यापारासंबंधी एक कल्पना मांडली. +व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील एक तेल उत्पादक देश असून +याठिकाणी डॉ. अल्फान्सो यांनी असा एक विचार मांडला की, "एखाद्या +वस्तूला जागतिक महत्त्व असेल तर त्या वस्तूच्या व्यापारासंबंधी धोरण +ठरविण्यासाठी उत्पादक राष्ट्रांनी एकत्र यावे." या विचारावर अनेकवेळा +चर्चा झाली. देशाचे व्यापारी करार हे त्या देशातील सर्व वस्तूंबाबत होत +असत. डॉ. अल्फान्सो यांच्या सूचनेनुसार एखाद्या संबंधित वस्तूसाठी +व्यापारी संघटना निर्माण करण्याची ही कल्पना नवीनच होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11426.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a14e30ffb6a428c7232fdc6d69e3a58f9ca9a61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11426.txt @@ -0,0 +1,9 @@ +कोगानी हे टोकियो शहराच्या पश्चिम भागातील एक उपनगर आहे, ते जपानमधील ते केंटो प्रदेशात आहे. १ फेब्रुवारी २०१६ पर्यंत शहराची लोकसंख्या १,२१,५१६ होती आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला १०,७५० व्यक्ती इतकी होती. या शहराचे एकूण क्षेत्रफळ ११ चौरस किलोमीटर (४.३६ चौरस मी ????) आहे. +भौगोलिकदृष्ट्या हे उपनगर टोकियोच्या मध्यभागी असून, टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारचे मुख्यालय असलेल्या शिंजुकूच्या पश्चिमेस सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. हे शहरच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंस दोन मोठी उद्याने आहेत. उत्तर बाजूच्या उद्यानास कोगोनी पार्क म्हणतात. ह्या उद्यानात रिओगोकुमधील इंडो-टोकियो संग्रहालयाची एक शाखा असलेले 'इंडो-टोकियो ओपन एर आर्किटेक्चरल म्युझियमचा आहे. दक्षिण बाजूच्या उद्यानास नोगावा पार्क म्हणतात. या उद्यानात टामा स्मशानभूमी आहे. +सध्याचे कोगानी हे प्राचीन मुसाशी प्रांतचा एक भाग होते. २२ जुलै, १८७८ रोजी मीजी पुनर्संचयित केलेल्या कॅडम्यर्थ्रल सुधारणा नंतर, हे क्षेत्र कनागावा प्रीफेक्चरीत कितातामा जिल्ह्याचे भाग बनले. १ एप्रिल १८८९ रोजी नगरपालिकेच्या कायदा अंमलात आल्यावर कोगानी गावात म्युनिसिपालिटी आली. १ एप्रिल १८९३ रोजी किटकॅमा जिल्हा टोकियो महानगर प्रशासकीय नियंत्रणाकडे हस्तांतरित करण्यात आले. १९३८मध्ये कोगानीला नगराचा दर्जा मिळाला आणि १९५८मध्ये शहराचा. +केंद्रीय टोकियोसाठी कोगानी हे मुख्यत्वे शयनकौअरचा समुदाय आहे. गैनॅक्स आणि स्टुडिओ घिबली या कंपन्यांची मुख्यालये कोगानीमध्ये आहेत.[१][२] +या शहरात टोकियो गाकुजी विद्यापीठ नावाचे राष्ट्रीय विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शालेय आणि अल्पकालीन अभ्यासक्रम शिकवले जातात. शिवाय चांगले व्यावसायिक शिक्षक तयार व्हावेत म्हणून विद्यापीठाने बरेच कार्यक्रम विकसित केले आहेत. विद्यापीठात शिक्षणविषयक क्षेत्रांतील अनेक राष्ट्रीय संशोधन केंद्रेदेखील आहेत. शैक्षणिक धोरणाचा विकास, आणि शिक्षणाशी निगडित नवीन उपक्रम ह्या क्षेत्रांत या विद्यापीठाला एक विशेष प्रतिष्ठा आहे. +टोकियो मेट्रोपॉलिटन सरकार शिक्षण मंडळ कोगानी नॉर्थ हायस्कूल व कोगानी टेक्निकल हायस्कूल हे दोन सार्वजनिक उच्च शाळा चालवते. +कोगानीमध्ये चिओ युनिव्हर्सिटी हायस्कूल, आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठ हायस्कूल, आणि टोकियो डेन्की विद्यापीठ हायस्कूल अशा तीन खासगी उच्च शाळादेखील आहेत. +कोगानी म्युनिसिपल बोर्ड ऑफ एज्युकेशन सरकारी प्राथमिक शाळा चालवत नाही, परंतु एक खाजगी कनिष्ठ उच्च शाळा, एक खाजगी प्राथमिक शाळा व सहा सरकारी कनिष्ठ हायस्कूल्स चालवते. +कोगानी शहर हे कुठल्याही राष्ट्रीय महामार्गावर किंवा गतिमार्गावर नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11429.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d163f7c42dad011700c24583174e6b14be34856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11429.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट कोगोन (जपानी:光厳天皇 Kōgon-tennō) (ऑगस्ट ११, इ.स. १३१३[१] - ऑगस्ट ५, इ.स. १३६४[२]) हा इ.स. १३३२ ते १३३४ दरम्यान जपानचा सम्राट होता[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11432.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bc5a5767f32715f02448ca1f3a0b35a615cfe43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11432.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोचरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11433.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c1c7018c3be390b80ea70184e38225e0866d50c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11433.txt @@ -0,0 +1 @@ +कोचरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11449.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb2f3bcdedffe13d8104230cc48d7f9200b30787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11449.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोची (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. +गुणक: 34°16′N 133°57′E / 34.267°N 133.950°E / 34.267; 133.950 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11452.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fd177edf83f0d71464491a844059102910e9adb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11452.txt @@ -0,0 +1,209 @@ +कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ(मल्याळम: കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: COK, आप्रविको: VOCI) यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.[३] +भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.[४] + + + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11471.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f6e6ee6e7a6cc2aab41572de260e291252d3a19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11471.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില്‍ രാമന്‍ നാരായണന്‍) (फेब्रुवारी ४, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते. + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11481.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72645924c0f4328a363570b145ed9c261977cad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11481.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८५७७ असलेले कोजाबी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १५४.९१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २६८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ९४० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३१ किलोमीटर अंतरावर आहे. +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा: आहे. हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा: आहे. बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा: आहे. तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा: आहे. +उघडी गटारे नाहीत. सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11495.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff7a3b2c4c42189813c37fefbab33d4971a845db --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11495.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोझुमेल द्वीप मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्यावरील बेट आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस असलेले हे बेट प्लाया देल कार्मेन आणि कान्कुनपासून जवळ आहे. याचे मूळ युकातेक माया नाव आह कूत्सामिल पेतेन (चिमण्यांचे बेट) तथा कूत्समिल आहे. +येथील विमानतळ मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांशी जोडलेला आहे. +सान मिगेल हे या बेटावरील मोठे शहर असून बेट किंताना रू राज्यात मोडते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11504.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9374edd878a833aeef7fab814cfacee190a2d522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11504.txt @@ -0,0 +1 @@ +बहमनी राजाचा सूड घेऊन उध्वस्त करण्यासाठी ज्याने अविश्वासाचा प्रयत्न केला आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अहमद निजामशाह, आता मलिक अहमद म्हणून स्वतःला म्हणतात, त्याने दौलताबाद नष्ट करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरच्या 75 मैलांवर दक्षिण-पश्चिम असलेल्या दौलताबादच्या काही अंतरावर येण्यासाठी त्यांनी अहमदनगरला पुण्याजवळील जुन्नर येथून आपले मुख्यालय हलविले. 1494 मध्ये सिना नदीच्या डाव्या काठावर अहमदनगर शहराची स्थापना झाली. शहराच्या मध्यभागी बाग निजाम होता (विजयाची बाग). 1499 मध्ये, मलिक अहमदला त्याचा सूड त्यांनी दौलताबादच्या किल्ल्यावर कब्जा केला आणि बहामन साम्राज्याचा नाश केला. या दुसऱ्या विजयाची आठवण म्हणून त्यांनी बाग निजाम भोवतीची भिंत उभारली. बाग निजाम नंतर अहमदनगर किल्ला बनला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11510.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2d0a38f6d2372791b7d60367d6161c1f1359e48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11510.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटक लाइफ इन्शुअरन्स ही भारतातील आयुर्विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11519.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9da2fbe2d6f11ebdec704454925636c184e4a433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11519.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटग्याळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11520.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c2d47a7dd7ad513e8032cbea3e47ce428192649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11520.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटग्याळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..972b070e9a9fc69feb37b9b5439c5fcf280e8683 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11531.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटमगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11559.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6200b9bf6cfdce493bcb473688eb1d892a1b5f9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11559.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ जानेवारी, १९९० (वय ९३) +२० जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11573.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..459ee5a806a2058bce6e0095a6ec245cc2c8b822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11573.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटिज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11578.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08baf2dab02b1b8489fd6cfb64630324e01e6c7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11578.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटेकल्लुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11582.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3356dacee72f9fee5b9325bad1b6f8ff00784c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11582.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 9°35′24″N 76°31′30″E / 9.59000°N 76.52500°E / 9.59000; 76.52500 + +कोट्टयम (मल्याळम: കോട്ടയം) हे भारत देशाच्या केरळ राज्यामधील कोट्टयम जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख शहर आहे. कोट्टयम शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १४७ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६० किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली कोट्टयमची लोकसंख्या सुमारे ५५ हजार होती ज्यापैकी ३९ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय होते. साक्षरतेच्या बाबतीत कोट्टयमचा केरळमध्ये पहिला तर भारत देशात चौथा क्रमांक लागतो व येथील ९७.१ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. +कोट्टयम हे दक्षिण रेल्वेचे केरळमधील एक वर्दळीचे स्थानक असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी गाड्या सुटतात. हिमसागर एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस इत्यादी येथून जाणाऱ्या काही उल्लेखनीय रेल्वेगाड्या आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11601.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9c3745c7875478d48bde70c960cc5686ee7b592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11601.txt @@ -0,0 +1 @@ +कोठाजित सिंग खडांगबाम (१७ ऑगस्ट, इ.स. १९९२:इंफाळ, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11616.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b36766be9e69e86939528f20facd53cfa7e9c705 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11616.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोठाळातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11681.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfb4794023198b6dab25fba1a802986a0e354bfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11681.txt @@ -0,0 +1,21 @@ +कोडेक्स बर्बोनिकस हा एक अझ्टेक ग्रंथ असून तो अझ्टेक धर्मगुरूंकडून स्पॅनिशांनी मेक्सिको जिंकण्यापूर्वी किंवा नंतर लिहिलेला असावा. फ्रांसमधल्या पाले बुर्बोनच्या नावावरून ह्या ग्रंथाचे नामकरण करण्यात आले. २००४मध्ये मार्टिन यान्सन आणि गाबीना औरॉरा पेरेझ हिमेनेझ ह्यांनी कल्पना मांडली की चिवाकोआट्ल ह्या देवीवरून ह्या ग्रंथाचे मूळ नाव कोडेक्स चिवाकोआट्ल असावे.[१] +कोडेक्स बर्बोनिकस हा ग्रंथ अमाट्ल "कागद"चा एक तावच आहे. मूळात हा ताव ४० अकोर्डियनप्रमाणे (एक वाद्य) घड्या घातलेला असून पहिली दोन आणि शेवटची दोन पाने हरविलेली आहेत. आता हा ग्रंथ ४६.५ फ़ूट लांबीचा आहे. प्री-कोलंबियन संस्कृतीप्रमाणेच हाही ग्रंथ चित्रमय प्रकारात मोडणारा असून, त्यातील काही स्पॅनिश लेखन मागाहून घालण्यात आले. +कोडेक्स बर्बोनिकसचे तीन भाग आहेत: +पहिला भाग खूप गुंतागुंतीचा असून तो भविष्य, शुभशकून वर्तविणारी दिनदर्शिका (किंवा टोनालामाट्ल) आहे. प्रत्येक पाने २६०-दिवसांचे वर्ष (किंवा टोनाल्पोवाली), मधील २० त्रेचेनांपैकी (किंवा १३-दिवसांचा काळ), एक दर्शविते. बरीच पाने देव किंवा देवदेवतांच्या चित्राने भरलेली असून उरलेल्या भागात १३ दिवसांचे चिन्ह असलेले ट्रेक्ना आणि १३ इतर देवदेवतांची चित्रे आहेत. +ह्या २६ चिन्हांच्या साहाय्याने धर्मगुरूंस जन्मकुंडली आणि येणाऱ्या दिवसांतील शुभशकून वर्तविता येई. ह्या ग्रंथाची पहिली (मूळ २० पानांपैकी वाचलेली) १८ पाने शेवटच्या भागापेक्षा बरीचशी झिजलेली असून ते हा पहिला भाग वारंवार वापरला गेल्याचे दर्शविते. +ग्रंथाच्या दुसऱ्या भागातील कागदपत्रांत मेसोअमेरिकन ५२ वर्षचक्र, ह्या ५२ सौर वर्षातील पहिल्या दिवसांपासूनच्या तारखा क्रमवार दर्शविल्या आहेत. हे दिवस रात्रीचे नऊ देव ह्यांच्याची परस्परसंबंधित आहे. +तिसरा विभागात सण-उत्सव आणि धार्मिक विधी संदर्भात असून त्यात ५२-वर्ष चक्रानंतर जी नवीन आग पेटवायलाच हवी, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा विभाग अपूर्ण आहे. +कोडेक्स बर्बोनिकस - Codex Borbonicus +पाले बुर्बोन - Palais Bourbon +मार्टिन यान्सन - Maarten Jansen +गाबीना औरॉरा पेरेझ हिमेनेझ- Gabina Aurora Pérez Jiménez +चिवाकोआट्ल - Cihuacoatl +कोडेक्स चिवाकोआट्ल - Codex Cihuacoatl +अमाट्ल - Amatl +अकोर्डियन - Accordion +प्री-कोलंबियन - pre-Columbian +टोनालामाट्ल - Tonalamatl +टोनाल्पोवाली - Tonalpohualli +त्रेचेना - Trecena +५२ वर्षचक्र - 52 year cycle +नवीन आग - New Fire diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11686.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c33055a8e32962ee166ceaaf37e1485198b006e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11686.txt @@ -0,0 +1,17 @@ +कोडोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +अमृतलिंग महादेव मंदिर +जानाई मळाई मंदिर +मारुती मंदिर +गणेश जोतिबा मंदिर +महालक्ष्मी मंदिर +नागोबा मंदिर +दत्त मंदिर +खिंडवाडी, +काळोशी, +पांढरवाडी, +खोकडवाडी (सावंतनगर ) +धनगरवाडी (अहिल्यानगर ) +गोडोली +संभाजीनगर +कर्मवीर नगर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11699.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0ed473a4cfe65cbd13eb9c3f45d70106629036b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11699.txt @@ -0,0 +1,2 @@ + कोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11707.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eabf1b883b7a5b4c76b3af02165abb8f7ae3313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11707.txt @@ -0,0 +1,18 @@ +कोणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर राजा वडापाव नंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ५.५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३८० कुटुंबे राहतात. एकूण १५६४ लोकसंख्येपैकी ८२० पुरुष तर ७४४ महिला आहेत. गावाची साक्षरता ७९.३१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.०३ आहे तर स्त्री साक्षरता ६८.५४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २११ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.४९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +वरईखुर्द, कांबरे, आबितघर, सावरखांड, विजापूर, मालोंदा, गाटेसबुद्रुक, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर, बावळी ही जवळपासची गावे आहेत.कोणे ग्रामपंचायतीमध्ये कोणे आणि विजापूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11715.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66bfe6db160636af516770f766cfeacf2a2e2840 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11715.txt @@ -0,0 +1 @@ +कोत द'ईवोआर देशाचा ध्वज हिरव्या, पांढऱ्या व केशरी रंगांच्या तीन उभ्या पट्ट्यांनी बनला आहे. हेच तीन रंग भारत, नायजर व आयर्लंड ह्या देशांच्या ध्वजांमध्ये देखील वापरले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1172.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5be7b175637117e969c20a99bc1e012b2b48176 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1172.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओबेद हार्वे एग्बोमाडझी (जन्म १ जून १९९०) हा घानाचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] दक्षिण आफ्रिकेतील २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेसाठी घानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[२] तो ३ सप्टेंबर २०१७ रोजी जर्मनीविरुद्ध घानाच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला.[३] त्याने पाच सामन्यांमध्ये एकूण १५३ धावांसह घानासाठी स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या.[४] पाच सामन्यांत एकूण तेरा बादांसह त्याने घानासाठी सर्वाधिक बळीही घेतले.[५] +ऑगस्ट २०२१ मध्ये, रवांडा विरुद्धच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिकेसाठी घाना संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.[६] त्याने १८ ऑगस्ट २०२१ रोजी रवांडा विरुद्ध टी२०आ पदार्पण केले.[७] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11725.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5409363ab97286bb9cce0575e2aca985cfb1980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11725.txt @@ -0,0 +1,16 @@ +कोतवली हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ८६० हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +कोतवली हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ८६० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २७५ कुटुंबे व एकूण ११४६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर खेड २१ किलोमीटर अंतरावर आहे.यामध्ये ५५८ पुरुष आणि ५८८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १५ असून अनुसूचित जमातीचे दोन लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६५१४१[१] आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, तीन शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा लोटे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा घानेपूर येथे ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय चिपळूण येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय लवेल येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व पॉलिटेक्निक कराड येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा खेर्डी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा वेरळ येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +वैद्यकिय सुविधा उपलब्ध नाही. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे.गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे.सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +दाभोळ खाडीतील या गावात लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यातील रसायनांमुळे प्रदूषणाची समस्या गेली अनेक वर्षे नागरिकांना भेडसावत आहे.[२] आरोग्यावर दुष्परिणाम, मासेमृत्यू,[३] जनावरांचे मृत्यू अशा अनेक प्रसंगांना लोक सातत्याने सामोरे जात आहेत.[४] प्रशासन व लोकप्रतिनिधी याबाबत कारवाई करण्यात कमी पडत आहे.[५] +प्रतिदिवस २४ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +कोतवली ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11728.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67806b850d83f619c4fef364b5ebab92dac5ec63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11728.txt @@ -0,0 +1,2 @@ + कोतवाल खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11748.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b8bca7b7b5673ab6bd46abf7ada23bf358f23b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11748.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोथरूड विधानसभा मतदारसंघ - २१० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोथरूड मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४३ ते ५८, १६१ आणि १६२ यांचा समावेश होतो. कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1175.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dd473bca85efaaacd23973f09d0ab28807261eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1175.txt @@ -0,0 +1,6 @@ +ग्रँड हॉटेल तथा ओबेरॉय ग्रँड भारताच्या कलकत्ता शहरातील मध्यवर्ती भागात जवाहर नेहरू रोड (चौरिंगी रोड) वर आहे. ब्रिटिश शासनाच्या कालावधीत बांधकाम झालेली ही अतिशय शोभिवंत देखणी वास्तू आहे. याची मालकी ओबेरॉय संघटित हॉटेलची आहे. +१९व्या शतकात हे हॉटेल कर्नल ग्रँड यांच्या चौरिंगी मार्गावरील खाजगी निवासात सुरू झाले. त्याचा पत्ता १३ चौरिंगी रोड असा होता. नंतर मिसेस ॲनी मॉक यांनी त्याचे वसतिग्रहात रूपांतर केले. १४, १५, व १६ नंबरची घरेही या निवासाला जोडली. १६ नंबरच्या भूखंडावर अरथून स्टीफन या अमेरिकन माणसाच्या मालकीचे एक चित्रपटगृह होते. सन १९११ मध्ये ते चित्रपटगृह जळाले. मग मिसेस मॉक यांनी ती जागाही विकत घेतली आणि या सर्व भूखंडांवर मिळून सध्याचे आलेशान ग्रँड हॉटेल बांधले. [१] +मिसेस ॲनी मॉक यांनी या हॉटेलच्या बांधकामावर खूप पैसे खर्च करून ते अगदी नवीन शैलीचे केले. थोड्याच दिवसात हे हॉटेल कलकत्ता शहरातील इंग्लिश नागरिकांत लोकप्रिय झाले. नवीन वर्षारंभाच्या समारंभात हजर राहणाऱ्या ग्राहकांना विशिष्ट असी थंडगार शॅंपेन आणि उच्च प्रतीच्या भेट वस्तू दिल्या जाऊ लागल्या. त्या दिवशी डझनभर मोठी डुकरे मोकळी सोडायची, आणि जो कोणी त्यातल्या एखाद्याला पकडेल त्याचे ते झाले, असे कार्यक्रम होऊ लागले. [१] +सन १९३०मध्ये कलकत्ता शहरातये टायफॉइड रोगाची मोठी साथ आली आणि त्याचा परिणाम या हॉटेलमध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला. ड्रेनेज सिस्टिमबद्दल संशय निर्माण झाला आणि हॉटेल सन १९३७मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर मोमन सिंग ओबेरॉय यांनी ही मालमत्ता भाडे तत्त्वावर ताब्यात घेतली आणि सन १९३९मध्ये हॉटेल पुन्हा सुरू केले. सन १९४३ साली ही मालमत्ता त्यांनी खरेदी केली. [१][२] +दुसऱ्या जागतिक महायुद्धात ४००० सैनिक या हॉटेलात तळ ठोकून राहिले आणि वारंवार पार्टी, समारंभ होऊ लागले. त्याने या हॉटेलच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली आणि त्याचे चित्रच पालटले. अमेरिकन नौसैनिक देखील येथल्या युगुलनृत्याच्या कार्यक्रमांना वारंवार हजेरी लावू लागले. +हे हॉटेल म्हणजे विशाल असी शुभ्र रंगाची इमारत आहे. वरच्या मजल्यावर ऐसपैस व्हरांडा, बाल्कनी, असून हरएक गोष्ट नियोजनबद्ध आहे. प्रत्येक ब्लॉकला स्तंभांनी उचलून धरले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11750.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b8bca7b7b5673ab6bd46abf7ada23bf358f23b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11750.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोथरूड विधानसभा मतदारसंघ - २१० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोथरूड मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४३ ते ५८, १६१ आणि १६२ यांचा समावेश होतो. कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11762.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0238940ce9223306b4316a52933deaad50d215e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11762.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोथाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11769.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ede23f3d653abdf4eafdd2a241a48555d487ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11769.txt @@ -0,0 +1,2 @@ + कोथोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11814.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254fdd9c24157308d41f2d6323aa461a24781e04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11814.txt @@ -0,0 +1 @@ +कॉंटाई हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11820.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cc2dbb2db12d7ad1562736798260572319a6ddf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11820.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोन्राड आडेनाउअर (५ जानेवारी, इ.स. १८७६ - १९ एप्रिल, इ.स. १९७६) हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या पश्चिम जर्मनी देशाचा पहिला चान्सेलर होता. १९४९ ते १९६३ ह्या दरम्यान चान्सेलरपदावर असणाऱ्या आडेनाउअरने महायुद्धामध्ये बेचिराख झालेल्या जर्मनीला विकास व समृद्धीच्या वाटेवर आणले. त्याने फ्रान्स, अमेरिका इत्यादी पश्चिमी देशांसोबत अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले व युरोप व जगात पश्चिम जर्मनीला पुन्हा एकदा मान मिळवून दिला. +वयाच्या ७३व्या वर्षी चान्सेलरपदावर निवडून आलेला आडेनाउअर त्याच्या मेहनती जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11863.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad7c5bf78113e4a046094c15a9d2af692d544691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11863.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोपरी हा महाराष्ट्राच्या ठाणे शहराचा एक भाग आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वसलेला कोपरी प्रामुख्याने निवासी भाग असून येथील अनेक रहिवासी मुंबई क्षेत्रामध्ये चाकरमानी आहेत. तसेच येथे उच्च न्यायालय व इतर न्यायालयांमधील न्यायाधीशांचे बंगले आहेत. मराठी ही येथील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. +पूर्व द्रुतगती महामार्ग व ठाणे रेल्वे स्थानक यांच्याजवळ स्थित असल्यामुळे कोपरी निवासासाठी पसंत केला जातो. +गुणक: 31°17′N 77°25′E / 31.283°N 77.417°E / 31.283; 77.417 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11868.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4cdab6f7df64a558a5a4265aae8b7a96e951dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11868.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11882.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e816339a07d5c7a5c1de6d6069ca522b8b3a44bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11882.txt @@ -0,0 +1,3 @@ +निकोलस कोपर्निकस (जन्म - फेब्रुवारी १९,१४७३ - मृत्यु - मे २४,१५४३) हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला. +कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते. दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते. +कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांचे मामा धर्मगुरू व शिक्षणप्रेमी होते. समाजात त्यांना खुप मान होता. स्वाभाविकच, कोपर्निकसचे पालनपोषण सुसंस्कृत व धार्मिक वातावरणात झाले. त्यामुळे तरुण निकोलसने धर्मोपदेशक व्हायचे ठरवले आणि त्यानुसार त्यांनी आपले लक्ष त्या ध्येयावर केंद्रित केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11886.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09356586718d408da1545c51c83fcbcf87fe972a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11886.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कोपा आमेरिका (स्पॅनिश: Copa América) ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी होतात. कॉन्मेबॉल मंडळामध्ये केवळ दहाच सदस्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये बाहेरील २ संघांना आमंत्रित केले जाते. अमेरिका, कोस्टा रिका व मेक्सिको हे कॉन्मेबॉल बाहेरील संघ ही स्पर्धा अनेक वेळा खेळले आहेत. +कोपा आमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९१६ साली पहिली कोपा आमेरिका स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11937.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e0cb853ed213bd1a7dfda912caf826ed1fd39e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11937.txt @@ -0,0 +1 @@ +कोबे बीन ब्रायंट (इंग्लिश: Kobe Bean Bryant; २३ ऑगस्ट १९७८ - २६ जानेवारी २०२०) हे एक अमेरिकन बास्केटबॉलपटू होते. कोबे ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या लॉस एंजेल्स लेकर्स ह्या क्लबसाठी बास्केटबॉल खेळायचे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11967.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdb68da0a7e00a35133d76720b0dc65babc50d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11967.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोमायागुआ हे होन्डुरासमधील शहर आहे. कोमायागुआ प्रांताची राजधानी असलेले हे शहर देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून ८० किमी वायव्सेय आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५२,०५१ होती. येथील मध्यवर्ती भागात असलेल्या चर्चचे घड्याळ अमेरिकेमधील सगळ्यात जुने सार्वजनिक घड्याळ आहे. +या शहराची स्थापना ८ डिसेंबर, इ.स. १५३७ रोजी सांता मरिया दिला नुएव्हा व्हायादोलिद नावाने झाली. +कोमायागुआ जवळ सोतो कानो वायुसेना तळ आहे. येथे अमेरिकेची एक सैनिकी तुकडी तैनात आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1197.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfabcaf4bd49fe53ddcff77639e6fc7399f685bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1197.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओम बिर्ला भारतीय राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत.[१] राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.[२] संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[३] +ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि शकुंतला देवी यांच्या मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला. कोटा येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11993.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60e5e00291e11574e2b400cda4967c899329c219 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_11993.txt @@ -0,0 +1 @@ +कोमोरियन फ्रॅंक हे कोमोरोसचे अधिकृत चलन आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12011.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f84b3d85d802eb5897caf09bd6b0a6ed13435416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12011.txt @@ -0,0 +1,8 @@ + +इतिहास +वर नमूद केल्याप्रमाणे हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. कोयना नगर ते महाबळेश्वरच्या जवळील तापोळा या ६०-७० किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल आहे. ढोबळमानाने अभयारण्याचे तीन मुख्य विभाग पडतात महारखोरे, वासोटा व मेट इंदवली. त्यामध्ये इंदवळी, कुसावळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळुंग, वाघावळे, कुसापूर, तापोळा, कांदाटकी खोरे अशा गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो. शिवसागर तलावाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर येथील जंगल पाण्याखाली गेले. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांशी भाग येतो जो अतिशय घनदाट आहे. अभयारण्याच्या पश्चिमेकडे नदीच्या एका बाजूला सह्याद्रीची मुख्य रांग आहे व दुसऱ्या बाजूस सह्याद्रीची उपरांग आहे. या दोन्ही रागांमधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे तर पश्चिम बाजूला ९० अंशाचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच कडा जो बाबू कडा नावाने ओळखला जातो, तो येथे आहे. अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण वासोटा किल्ला आहे उंची साधारणपणे ११०० मीटर. +एकाबाजूला नैसर्गिक कडा व दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, यामुळे येथील जंगलाला एक प्रकारचे जंगलतोडीपासून अभय मिळाले आहे. कोयनेबरोबरच सोळशी व कांदाटी याही नद्या अभयारण्यात वाहतात. जून ते सप्टेंबर या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. एका वर्षाची पावसाची सरासरी अंदाजे ५००० मिमी इतकी आहे.[४] +येथील जंगलाचा समावेश दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात होतो. महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र केवळ महाबळेश्वर येथे आहे. जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारे वृक्ष कोयना जंगलात दिसून येतात. प्रचंड वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीच्या वनस्पती (कारवी, वाकटी या सारख्या), त्याखाली नेच्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी ४ स्तरातील वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे. तसेच विविध प्रकारच्या लहान, मोठ्या आणि अजस्र वेलींनी देखील येथील इंच न्‌ इंच व्यापला आहे. अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, ऐन, आंबा, भोमा, काटक, उंबर, जांभा, बिब्बा शिकेकाई, गारंबी, करवंदे, रानमिरी, तोरण, धायटी, कडीलिंब, मुरुडशेंग या येथे आढळणाऱ्या वनस्पती आहेत.[५] +पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे. जंगल अतिशय घनदाट व दुर्गम असल्याने वन्यप्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे. हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे,तरस, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर तसेच रात्रीच्या वेळात रानससे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, ट्रेकर्सना येथे | नेहमी अस्वल दृष्टीस पडते व आमनासामना होतो. वन्यप्राण्यांच्या भयापोटी पूर्वी बरेचसे ट्रेकर्स फटाके वाजवत फिरत, परंतु आता अभयारण्यात फटाके उडवण्यास बंदी आहे. बिबट्याचेही दर्शन नशीबवंताना होते. ठश्यांवरून व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजावरून या अभयारण्यात वाघ आहेत हे सिद्ध होते परंतु ते सहसा दिसत नाहीत. अजून येथील खास वैशिट्य म्हणजे येथील राक्षसी खारी. त्यांना मराठीत शेकरू म्हणतात. येथील शेकरू भीमाशंकर येथे आढळणाऱ्या शेकरूपेक्षा थोडीशी वेगळी आहे व गडद रंगात आहे. पक्ष्यांमध्ये येथे स्वर्गीय नर्तक, धनेश व इतर अनेक प्रकार पहायला मिळतात. +सापांच्या अनेक प्रजातीत नाग, फुरसे घोणस व मण्यार या चारही महत्त्वाच्या विषारी जाती येथे आढळतात. त्याच बरोबर चापडा ज्याला इंग्रजीत बांबू पिट वायपर म्हणतात तोही आढळतो. विनविषारी सापांमध्ये अजगर, धामण इत्यादी आढळतात.[४] सुमारे ५६ प्रकारचे सरीसृप येथे नोंद केले आहेत +अभयारण्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जंगलाचा अनुभव घ्यायला तसेच ट्रेकिंग करायला अनेक हौशी ट्रेकर्स या अभयारण्याला भेट देत असतात. काही ट्रेकर्स नुसतेच अभयारण्यातील जलाशयाच्या कडेकडेने वन्यजीवांच्या शोधात वाटा शोधत ट्रेकिंग करत असतात. अभयारण्यातील ट्रेकिंग करण्याजोगे किल्ले : diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12016.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cce9a8d2fb532f17db83b8a7c97ab0bd5052fe66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12016.txt @@ -0,0 +1,4 @@ + +सोळशी +कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कराड शहराजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते. पाटण येथे तिला केरा नदी मिळते. +या नदीचं लांबी १३० किलोमीटर इतकी आहे. कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. या नदीचा उगम महाबळेश्वर डोंगररांगांमध्ये सुमारे चार हजार फूट उंचीवर झाला आहे. कोयना नदी प्रकाशझोतामध्ये आली ती कोयना धरणाच्या बांधकामानंतरच. ही नदी महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून सर्वश्रुत आहे. ही नदी कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. कोयना नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यातून मुख्यत्वेकरून वाहते. या नदीला पाच उपनद्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे :   diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12017.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b0ea31d3daeed8a26024b6b2572e3f5271caa1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12017.txt @@ -0,0 +1 @@ +कोयना मित्रा (बंगाली: কোয়েনা মিত্র; ७ जानेवारी १९८४) ही भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12043.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65990017b2ab13e18a3114619afb6b1bf46fa0f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12043.txt @@ -0,0 +1,5 @@ +कोरची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक गाव आणि तालुका आहे. हे गावे मुंबईपासून सुमारे १,०१२ किलोमीटर (६२९ मैल) अंतरावर आहे. +आजूबाजूच्या इतर भागाच्या तुलनेत हे शहर त्याच्या कनेक्टिव्हिटी आणि सुविधांसाठी चांगले आहे. +हा कुरखेडा, कोरची तहसीलसह गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा उपविभागाचा एक भाग आहे. +स.न. २०११ च्या भारत सरकारच्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या ४२,८११ होती[१] . + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12090.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cad30978f615d869212e501be1a2ed9512e9ce0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12090.txt @@ -0,0 +1,5 @@ +कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. +कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात समाविष्ट आहे. +हे गाव नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वर आहे व नागपूर या शहरापासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर आहे. येथे औष्णिक [१] विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. येथे श्री महालक्ष्मी देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. नवरात्रादरम्यान येथे मोठी जत्रा भरते व अनेक लोक देवीच्या दर्शनाला येतात. +अनेक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थाने कोराडी येथे आहेत. कोराडी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र हे महाराष्ट्रातील प्रमुख वीजनिर्मिती केंद्रापैकी एक आहे येथे २४०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. +राज्याचा राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडीचे रहिवासी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12095.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7028ac35b7efb67bed69c4e6d8f17488be3b9e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12095.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरापुट हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12106.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdb4793c7b57a4355a9958410f85900ab013b00d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12106.txt @@ -0,0 +1,13 @@ +कोरियन कले मध्ये सुलेखन, संगीत, चित्रकला आणि कुंभारकामातील परंपरेचा समावेश आहे, बहुतेकदा नैसर्गिक प्रकार, पृष्ठभाग सजावट आणि ठळक रंग किंवा आवाज यांचा वापर करून गोष्टी चिन्हांकित केल्या जातात. +कोरियन कलेची सर्वात प्राचीन उदाहरणे ३००० ईसापूर्व काळातील पाषाणयुगाची आहेत .[१] यामध्ये प्रामुख्याने मातीयुक्त शिल्प आणि पेट्रोग्लिफचा समावेश आहे. +या सुरुवातीच्या काळात विविध कोरियन राज्ये आणि राजवंशांच्या कला शैली उदयास आल्या. कोरियन कलाकारांनी कधीकधी साध्या अभिजातपणा, उत्स्फूर्तपणा आणि निसर्गाच्या शुद्धतेबद्दल कौतुक असलेल्या मूळ परंपरासह चीनी परंपरा सुधारल्या. +गोरीयो राजवंश (९१८ ते १३९२) या काळात कोरियन कला मोठ्या प्रमाणात वृधिंगत झाली, विशेषतः कुंभारकामाची कलेसाठी हा कालावधी सहाय्यक ठरला. +कोरियन आर्ट मार्केट हे सोलच्या इंसाडॉंग जिल्ह्यात स्थित आहे. येथे ५०हून अधिक छोट्या छोट्या गॅलरींमधून कलेचे प्रदर्शन होत असतात. अधूनमधून अशा कलाकृतींचे लिलाव होत असतात. गॅलरी सहकार्याने चालवल्या जातात. लहान आणि बऱ्याचदा छान सजवलेले आणि बारीक डिझाइन असलेल्या गोष्टींचे प्रदर्शन भरवत असतात. प्रत्येक गावात त्यांच्या स्वतःच्या छोट्या प्रादेशिक गॅलरी असतात. यामध्ये स्थानिक कलाकार पारंपारिक आणि समकालीन माध्यमांमध्ये कलेचे प्रदर्शन करत असतात. आर्ट गॅलरीमध्ये सहसा माध्यमांचे मिश्रण असते. पश्चिमेकडील कला अधिक ठळकपणे आणण्याच्या प्रयत्नांना सहसा कोरियाबाहेर म्हणजे न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लंडन आणि पॅरिस येथे यश मिळते. +कलेच्या व्यावसायिकांनी कोरियाची स्वतःची अनोखी कला संस्कृती आत्मसात आणि तयार करण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वी केवळ चीनी संस्कृती प्रसारित होत होती. या व्यावसायिकांनी स्वतःची एक वेगळी संस्कृती आणि कोरियाची कलेच्या भूमिकेची ओळख पटविणे आणि त्यांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या राष्ट्रात जन्मलेली आणि विकसित झालेली कला ही त्या राष्ट्राची कला असते.[२] +मानवाने किमान ५०,००० बीसी पासून कोरियन द्वीपकल्प व्यापला आहे.[३][४] अंदाजे ७,००० बीसी मध्ये बनवेलेली मातीची भांडी सापडली आहेत. ही मातीची भांडी चिकणमातीपासून बनविली गेली होती आणि सुमारे ७०० अंश सेल्सियस तापमानात मोकळ्या किंवा अर्ध-खुल्या खड्ड्यांमधून बनवली असावित.[५] +७,००० इ.स.पू.च्या मातीच्या भांड्यांचे बुड सपाट होते. त्या यंगगी-मून शैलीचे आहेत. ही भांडी आडव्या रेषांनी सुशोभित केलेल्या होत्या तसेच इतर विविध प्रकारचे ठसे वापरले होते. +ज्युलमॉन- प्रकार मातीची भांडी, सामान्यत: शंकूच्या आकाराचे असते आणि कंगवाच्या पॅटर्नसहित तयार केलेली होती. पुरातत्त्व अभिलेखानुसार साधारणत: ६००० बीसी मध्ये बनवलेल्याचे आढळून आले. या भांड्यांचा प्रकार सायबेरियन शैलीसारखा आहे. +मुमुन- प्रकार मातीची भांडी अंदाजे २००० बीसी मध्ये उदयास आली. ही भांडी आकाराने मोठी आणि न-सजवलेली भांडी होते. ही मुख्यतः स्वयंपाक आणि सामान साठवण्यासाठी वापरली जात असत. +साधारण २००० ईसापूर्व आणि ३०० ईसापूर्व दरम्यान कोरियामध्ये कांस्य वस्तू आयात होण्यास आणि बनविण्यास सुरुवात झाली. इ.स.पू. सातव्या शतकापर्यंत कोरियामध्ये एक देशी कांस्य संस्कृतीची स्थापना झाली होती. कोरियन ब्राँझमध्ये जस्ताची ठराविक टक्केवारी होती.[५] यावेळी तयार केलेल्या वस्तूंमध्ये तलवारी, खंजीर आणि भाला अशी शस्त्रे होती. तसेच, आरसे, घंटा आणि रॅटल सारख्या विधीच्या वस्तू बनविल्या गेल्या. या वस्तू सांस्कृतिक मानल्या जाणाऱ्या डोल्मेन्समध्ये पुरल्या गेल्या होत्या. याव्यतिरिक्त, ६ व्या शतकाच्या आसपास लोह-युक्त लाल भांडी तयार होऊ लागली. स्वल्पविरामाच्या आकाराचे मणी, सहसा नेफ्राईटपासून बनविलेले, कोककोक म्हणून ओळखले जातात, हे देखील डॉल्मेन बुरियल्समध्ये आढळून आले आहेत. कोककोक बहुतेकदा अस्वलाच्या पंजाच्या डिझाईनने स्फुर्ती घेऊन बनवले असावेत. सायबेरियन कलेच्या एक्स-रे शैलीमध्ये "लाइफ लाइन" दर्शविणाऱ्या प्राण्यांच्या दगडातील रेखांकनांमध्ये देखील सायबेरियन प्रभाव दिसून येतो.[६] +कोरिया मध्ये इ.स.पू. ३०० च्या सुमारास लोह युग सुरू झाले. चीनी सैन्यदलांमध्ये आणि जपानमध्ये कोरियन लोखंडाला खूप महत्त्व प्राप्त झाले होते. कोरियन कुंभारकाम कुंभाराच्या चाकामुळी आणि चढत्या भट्टीच्या वापरामुळे फार प्रगत झाले होते. +या काळाचा कालावधी इ.स.पू. ५७ ते ६६८ इ.स. पर्यंत आहे. या काळात ३ राज्यकर्ते म्हणजे गोगुरिएओ, बाएकजे आणि सिल्ला यांनी या द्वीपकल्पात नियंत्रण मिळविले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12109.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19d92fc327849f52667c29bbb2e6b01b59d93549 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12109.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरियन द्वीपकल्प हा पूर्व आशियातील एक द्वीपकल्प आहे. आशिया खंडाच्या मुख्य भूमीपासून प्रशांत महासागरात १,१०० कि.मी. लांबीपर्यंत शिरलेला हा द्वीपकल्प पूर्वेस जपानाचा समुद्र, दक्षिणेस पूर्व चीन समुद्र, पश्चिमेस पिवळा समुद्र यांनी वेढला गेला आहे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे दोन्ही देश या द्वीपकल्पावर वसले आहेत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12147.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f4b82daa79d5b0e8231efae4577afbd563e42dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12147.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरी डालानेलो कॉलीमोर (डिसेंबर २१, इ.स. १९७७:बॉस्कोबेले, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +कॉलीमोर जलद-मध्यम गती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12153.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e7eb246472b6185811bba2a28f816a2adc6347a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12153.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरेगाव विधानसभा मतदारसंघ - २५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोरेगाव मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या १. खटाव तालुक्यातील पुसेगांव आणि खटाव ही महसूल मंडळे, २. कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड, किन्हई, कुमठे आणि कोरेगांव ही महसूल मंडळे आणि ३. सातारा तालुक्यातील बडुथ, खेड आणि तासगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12185.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e53b633d80668a0ea9f9097129d9e2de0d1b89e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12185.txt @@ -0,0 +1,2 @@ +एखाद्या विद्युत वाहक तारेच्या सभोवताल आयनीकृत द्रवामुळे व विद्युत क्षेत्र एका विशिष्ट मर्यादेबाहेर गेल्यामुळे तयार होणारा प्रभाव.कोरोनामुळे वाहकाचा आभासी व्यास वाढण्यास मदत होते. कोरोना प्रभाव हा स्किन इफेक्टमुळे होतो. ज्यामुळे वीज फक्त वाहकाच्या प्रुष्टभागावर वाहते.कोरोना प्रभाव मुख्यत्वेकरून उच्य विद्युतदाबाच्या High Voltage Alternating Current(HVAC) वहनामुळे होतो, म्हणजेच बदलणाऱ्या विजप्रवाहामुळे(AC).या उच्य विद्युतदाबामुळे वाहकाच्या भोवतीच्या हवेचे आयनीभवन होते त्यामुळे कोरोना तयार होतो. +जेव्हा विद्युतदाब ३३ KV/cm इतका किंवा त्यापेक्क्षा जास्त असतो तेव्हाच कोरोना प्रभाव दिसुन येतो. या कोरोनामुळे ओझोन गॅस तयार होतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12188.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4753ee0e2fb7e40e6564bd365fdf8f36164e3e79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12188.txt @@ -0,0 +1,34 @@ +कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल इंजेक्शने उपलब्ध आहेत.. +कोरोनाव्हायरस प्रथम १९६० च्या दशकात सापडले. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये (नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस २२ E ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी असे नाव देण्यात आले) होते. २००३ मध्ये सार्स-सीओव्ही, एचसीओव्ही एनएल २००४ मध्ये एचकेयू १, २०१९ मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एसएआरएस-कोव्ही -२ (पूर्वी 2019-एनसीओव्ही म्हणून ओळखले जाणारे) या कुटुंबातील अन्य सदस्यांची ओळख पटली आहे. यामध्ये गंभीर श्वसनमार्गाचे संक्रमण होते. + २०२० साली महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. १५ जून २०२० पर्यंत १,१०,७४४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ४,१२८ जणांचा मृत्यू झाला आणि ५६,०४९ जण पूर्ण बरे झाले.[१] +कोरोनाव्हायरस पहिल्यांदा १९३० च्या दशकात सापडले जेव्हा संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणूमुळे (आयबीव्ही) पाळीव कोंबड्यांचा तीव्र श्वसन संसर्ग झाल्याचे दिसून आले. १९४० च्या दशकात माऊस हेपेटायटिस व्हायरस (एमएचव्ही)[२] आणि ट्रान्समिसिसिबल गॅस्ट्रोएन्टेरिटिस व्हायरस (टीजीईव्ही)व आणखी दोन प्राणी कॉर्नोव्हायरसपासून अलग ठेवण्यात आले[३]. +१९६०[४]च्या दशकात मानवी कोरोनाव्हायरस सापडले. सर्वात आधी अभ्यास केलेला सामान्य सर्दी असलेल्या मानवी रुग्णांद्वारे होता, ज्याला नंतर मानवी कोरोनाव्हायरस २२९इ आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी ४३ओसी असे नाव देण्यात आले. माणसां मध्ये सार्स-सीओव्ही, २००३ मध्ये एचसीओव्ही एनएल ६३ २००४ मध्ये एचकेयू १, २०१२ मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एसएआरएस-कोव्ह -२ यासह इतर मानवी कोरोनव्हायरस ओळखले गेले. यापैकी बहुतेकांना श्वसनमार्गाच्या गंभीर आजाराचे संक्रमण होते. +कोरोना व्हायरस हे कंद आकाराच्या पृष्ठभागाचे अंदाजानुसार मोठे प्लीओफॉर्मिक गोलाकार कण आहेत. व्हायरस कणांचा व्यास सुमारे १२०एनएम (NM-Nanometer) आहे.[५]विद्युतपरमाणू सूक्ष्म आलेखामध्ये विषाणूंचा लिफाफा विद्युतपरमाणूची दाट कवच असलेली एक वेगळी जोडी म्हणून दिसून येते. +कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही.बहुतेक लोक (सुमारे ८०%) विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणाऱ्या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते.[१५] +२०१९मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे. +१३ मार्च २०२०अखेर जगात १,३२,७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हूबै प्रांतातील वूहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.[१६] +६ एप्रिल २०२०अखेर जगात एकूण १२,१०,९५६ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ६७,५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी युरोपीय देशांत ४९,४७९ तर अमेरिकेत ९,६८० मृत्यू झाले आहेत.[१७] +Jan +Jan +Feb +Feb +Mar +Mar +Apr +Apr +May +May +Jun +Jun +Last 15 days +Last 15 days +दिनांक २८ मार्च २०२०पर्यंत भारतातील कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा ९१८ इतका आहे.[१८] भारतात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. +६ एप्रिल २०२०अखेर भारतात कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा ४,०६७ इतका आहे. भारतात एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला.[१९] +महाराष्ट्रामध्ये दिनांक २८ मार्च २०२० पर्यंत १८१ कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रामध्ये दिनांक २३ मार्च २०२०पर्यंत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.[२०] महाराष्ट्रातील इतिहासात अत्यावश्यक सेवा व सामग्री सोडून प्रथमच सर्व महत्त्वाच्या संस्था व देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत. +महाराष्ट्र राज्यात १५ जून २०२०पर्यंत १,१०,७४४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ४,१२८ जणांचा मृत्यू झाला आणि ५६,०४९जण पूर्ण बरे झाले.[२१] +RTPCR = Reverse-transcriptase Polymerase chain reaction (PCR) +पाणी आणि साबणाने ४० सेकंद हात धुणे. जर एखादा अल्कोहोल असणारे हॅंड वाॅश वापरत असेल तर २० सेकंद पुरेसे आहेत. जर त्याचा हात अस्वच्छ असेल किंवा मातीमुळे खराब झाला असेल तर साबण आणि पाण्याचाच वापर केला पाहिजे. +खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवणे. रुमाल नसेल तर टिश्यू पेपरचा वापर करावा, अन्यथा हाताच्या कोपराने तोंड झाकावे. टिश्यू पेपरचा वापर केल्यावर तो तात्काळ बंद कचरापेटीत फेकून देणे. +कोरोना वायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो. नकळत एखाद्याचा हात त्या पृष्ठभागाला लागू शकतो. त्यामुळे तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करणे अनुचित. +समोरच्या व्यक्ती सोबत बोलत असताना त्याच्यापासून कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवा. (या अंतराला सोशल डिस्टन्सिंग म्हणतात.) +कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणं अत्यंत गरजेचे आहे.यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. [२२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12192.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..662794a19b3dce1728b90c788b58ed7cd670a7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12192.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +ही यादी २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकात रोगाच्या निदानासाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेद्वारा मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची आहे. + +शिवडी बस डेपो समोर, शिवरी पश्चिम, मुंबई 400015 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12210.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..834fe5df50d9dc6689bef475226487925321f72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12210.txt @@ -0,0 +1 @@ +कोर्टनी ऑस्वाल्ड ब्राउन (डिसेंबर ७, इ.स. १९७०:लॅंबेथ, इंग्लंड - ) हा  वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12215.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79ae89d9885365f140b8e93287a42c3e6092bfe5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12215.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोर्टलँड काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोर्टलँड शहर येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,८०९ इतकी होती.[२] +कोर्टलँड काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला न्यू यॉर्क राज्याचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर पिएर व्हान कोर्टलँड यांचे नाव दिलेले आहे. कोर्टलँड काउंटी इथाका-कोर्टलँड महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12237.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afb9fb3861c872a3cc6ef4f1301eb27bbe6ecccf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12237.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोर्दोबा हे आर्जेन्टिनामधील शहर आहे. आर्जेन्टीनाच्या भौगोलिक मध्याजवळ असलेले हे शहर सियेरास चिकास पर्वतांच्या पायथ्याशी सुकुइया नदीच्या काठी वसलेले आहे. +हे शहर कोर्दोबा प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12260.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee3381ae8ea0460b372c214732262e59c279e405 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12260.txt @@ -0,0 +1,12 @@ +कोर्लई मोरो कॅसल किंवा कॅसल कर्ल्यू (पोर्तुगीज: फोर्तोलेझा दो मोरो दि चाउल) हा महाराष्ट्रातील रेवदंडा जवळीस किल्ला आहे. +कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लई गावाजवळ कोर्लईचा किल्ला आहे. +मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोरलईपासून वसई पर्यंतच्या आपल्या प्रांताच्या रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्रलई खेड्यांच्या रहिवाशांच्या लुसो-इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो. +कोरलाई गाव हे अलिबाग - मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोर्लई गावाजवळून जातो. +इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरू केले. त्यांनी कोर्लईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. १३ सप्टेंबर इ.स. १५९४च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला. +कोर्लईचा किल्ला एका चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व हा डोंगर एका निमुळत्या भूशिराने जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जावू शकतील, असा गाडीमार्ग कोर्लई गावातून किल्ल्यापर्यत जातो. हे अंतर दोन कि.मी. आहे. +निमुळत्या टेकडीवर असलेला कोर्लई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण ३० मी. पेक्षा याची रुंदी जास्त नाही. ८० ते ९० मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. +दक्षिण टोकाकडील कोर्लई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडील तोंड असलेल्या दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हा भाग बालेकिल्ल्याचा आहे. कोर्लईचा हा सर्वोच्च असा हा माथा आहे. हा चारही बाजूने तटबंदीने बांधलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोर्लई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. सध्या याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याने हाती घेतले असून किल्ल्याच्या तटबंदीवर वाढलेली सर्व अनावश्यक झाडे तोडल्यामुळे किल्ल्याचे मूळ बांधकाम पाहण्यास अडथळा येत नाही. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर झाडे तोडल्यामुळे किल्ल्याचे मूळ बांधकाम पाहाण्यास अडथळा येत नाही. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरून पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या लाईट हाऊसला (दीपगृह) पाणी पुरवठा केला जातो. +बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नव्याने केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो. हा मार्ग सोडून आपण खाली उतरु लागतो. दोन दरवाजे ओलांडून आपण तळामध्ये पोहोचतो. तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत. +उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृश्य उत्तमपैकी दिसते. +कोरलाईच्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगिजांनी केलेली आहे. या किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. दियोगु लोपिष दि सिकैर या पोर्तुगिजांच्या गव्हर्नर याने हे बांधकाम निजामशाहीच्या काळात केलेले आहे. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोर्लईवर ताबा मिळवला होता. +कोर्लईची तटबंदी, त्याचे आठ-दहा दरवाजे, आजही जागोजागच्या बुरुजांवरून रोखलेल्या तोफा, सागराचे विशाल दर्शन आपल्याला मोहवून टाकते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12264.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85264878caaf144a8802ff67ecccd4b38ebfa732 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12264.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोर्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12273.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd96bb85e05c60f669652596adb955c92af7609 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12273.txt @@ -0,0 +1 @@ +कोल इंडिया लिमिटेड (बी.एस.ई.: 533278, एन.एस.ई.: COALINDIA) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे ८२ टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो. २०१२-१३ सालादरम्यान कोल इंडियाने ४५.२ कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन केले. सध्या कोल इंडियाच्या मालकीच्या ४५० खाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12280.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6b1dcc9a024cb3dda598db568ceb6386f83003 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12280.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कोलंबस ह्या नावाचे खालील लेख मराठी विकिपीडियावर आहेत: diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12282.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e87ef0e7f84e27ffb21c1747484995a9467bdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12282.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलंबस काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कोलंबस काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12296.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9ddaaddf9e649ba58851d46fba1303d160a2917 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12296.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोलंबिया काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12304.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aa3c79e3fc68b12b83b059ee574f59e1e6f87e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12304.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलंबिया काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हडसन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६१,५७० इतकी होती.[२] +कोलंबिया काउंटीची रचना १७८६मध्ये झाली. या काउंटीला क्रिस्टोफर कोलंबस नाव दिलेले आहे. कोलंबिया काउंटी आल्बनी महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12321.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e9ef08be10e9abc99091bc76d40f577341f7cf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12321.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कोलंबो हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ६९९[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कोलंबो जिल्ह्याची लोकसंख्या २२,५१,२७४[४] होती. + +कोलंबो जिल्हयात ५ महानगरपालिका, ३ नगरपालिका, ५[२] प्रदेश्य सभा आणि १३[१] विभाग सचिव आहेत. २० विभागांचे अजुन ५५७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12332.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40d7ccb5e3b9b2b99e7af87db2e2389864180013 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12332.txt @@ -0,0 +1 @@ +वायव्य कोलकाता हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ २००९मध्ये बरखास्त करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12339.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2df636f79b6468057792251f81182ba9f350bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12339.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCU, आप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे. +डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे. +कोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीन व ऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बॉंबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12363.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7867d8d7320412806c1ba09827297baf4bb889fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12363.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलमन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कोलमन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12368.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aac770f3e0ed846463e63d8e0fc621c77cf07476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12368.txt @@ -0,0 +1,17 @@ +कुलाबा दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीज या भागास कांदिल म्हणत तर १७व्या शतकात ब्रिटिशांनी याला कोलियो असे नाव दिले. +कुलाबा हा शब्द कोळीभाषेतील कोळभात ह्यावरून आलेला आहे.हे कोळी पोर्तुगीज येण्याआधीपासूनच येथे राहत असलेले मूळ रहिवासी आहेत. आता असलेले कुलाबा पूर्वी दोन विभागांत विभागलेले होते. ते म्हणजे कुलाबा आणि धाकटा कुलाबा. कुलाबा हे मुंबईच्या सात बेटांपैकी एक बेत असून ज्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलेले आहे. +संपूर्ण मुंबई हा प्रांत पोर्तुगीजांनी कथरीन ब्रेगांझा हिच्या लग्नात इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला आंदण म्हणून दिली. नंतर ह्या दुसऱ्या चार्ल्सने मुंबईला ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला काही नाममात्र वार्षिक भाडे करारानुसार दिली. गेराल्ड ओंगियर ह्या मुंबईच्या दुसऱ्या राज्यपालाने (१६७२) आणि सुरतमधून ब्रिटिशांचा राज्यकारभार पाहणाऱ्या अध्यक्षाने कुलाबा आणि ओल्ड वूमन्स आईसलंड ब्रिटिशांच्या वतीने काबीज केले(१६७२). +पोर्तुगीजांनी धाकट्या कुलाब्यावर ते १६७२ मध्ये त्याच्या हवाली करण्यापूर्वीपासून कित्येक शतके त्याच्यावर अंमल कायम ठेवून होते.गोव्यातील पोर्तुगीज सरकारने येथील सर्व घरे मुंबईतील पाद्रोआडो पार्टीचे प्रमुख बिशप ऑफ दमाओ ह्यांना भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिली.१७४३ मध्ये, ब्रिटिश कुलाबा रिचर्ड ब्रीटन यांच्याकडे वार्षिक २०० रुपये भाडेतत्त्वावर भाडेपट्टीवर देण्यात आले तसेच भाडेपट्टी १७६४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. +१७९६ पर्यंत कुलाबा एक लष्करी छावणी बनले होते. कुलाबा माशांच्या विविधतेसाठी जसे बॉोंबील (बॉम्बे डक), रावस, हलवा, कासव, खेकडे,कोळंबी व शेवंड( लाॅलॅबस्टर) प्रसिद्ध होते. +कुलाबा वेधशाळा, एक हवामानशाळा वेधशाळा १८२६ मध्ये ज्या भागात स्तःपण झाली त्याला अपर कोलाबा असे संबोधले जात होते. कुलाबा कॉजवे १८३८ मध्ये पूर्ण झाले, आणि अशा प्रकारे उर्वरित दोन बेटे इतरांना जोडण्यात आली.१८४४ मध्ये कॉटनग्रीन येथे कापूस एक्सचेंज उघडल्यानंतर, हळूहळू कुलाबा हे व्यावसायिक केंद्र बनले. सदर परिसरातील जागांच्या किंमती वाढू लागल्या . पुढे कुलाबा कॉजवे १८६१ आणि १८६३ मध्ये विस्तृत झाले. +कुलाबा १८७२ मध्ये एक स्वतंत्र नगरपालिका विभाग बनला. १९ व्या शतकात सिक बंगला (आता आयएनएसएस अश्विनी म्हणून ओळखले जाणारे) बांधण्यात आले.अँग्लिकन चर्चचे बांधकाम इ.स. १८३८ मधील पहिल्या अफगाण युद्धानंतर (अफगाण चर्च म्हणून ओळखले जाणारे) सेंट जॉन द इव्हॅजिएललिस्टचे बांधकाम १८४७ पासून सुरू झाले.१८५८मध्ये चर्च अधिकृतरीत्या पवित्र करून धार्मिक विधींसाठी खुले करण्यात आले. +१८७३ मध्ये अश्वचलित ट्राम-कार्स ह्यांची ओळख स्टर्न्स आणि कीटरेड्ज ह्यांनी करून दिली, त्यांचे कार्यालयही कॉजवेच्या पश्चिम बाजूला होते. तेथे आता इलेक्ट्रक हाऊस आहे. +प्रोंग हे दीपगृह १८७५ मध्ये ह्या बेटाच्या अगदी दक्षिण टोकाकडे बांधण्यात आले.अगदी असंच डेव्हिड ससून ह्यांनी ससून डॉक ह्याच वर्षी बांधले.बी बी आणि सीआय रेल्वेने कुलाबा रेल्वे स्थानक किंवा टर्मिनसची स्थापना केली. त्या जागी आता बधवार पार्क आहे. कुलाबाच्या विकासामुळे स्थानिक कोळी अगदी बेटाच्या किनाऱ्यावर फेकले गेले. +कुलाबाच्या पश्चिम किनारपट्टीवर ९०,००० चौरस फूट बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने पुन्हा मिळवले. जमीन सुधारणेमुळे जमीनच्या किंमतीवर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीमुळे मुंबईतील तत्कालीन प्रख्यात नागरिकांनी जसे की फिरोजशहा मेहता यांनी या कार्याचा विरोध केला. तरीही पुनःप्राप्तीचे काम चालू राहिले व १९०५ मध्ये पूर्ण करण्यात आले.जमीन किमतींमध्ये घसरण नव्हती. १९०६ मध्ये आताचे कफ परेड तयार झाले. + +वर्तमान +द गेटवे ऑफ इंडिया, आर्ट डेको स्टाईल रिगल थिएटर, कॅफे (कॅफे मोंन्गर, रॉयल आणि लिओपोल्ड कॅफे) आणि ताज महल पॅलेस अँड टॉवर हॉटेल, बॅडेमी रेस्टॉरन्ट आणि बगदादी रेस्टॉरंट, तसेच अनेक आधुनिक पब, रेस्टॉरंट्स आणि क्लब हे सर्व आज कुलाब्याच्या वातावारणाचा भाग आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12377.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57145c92c3fcbd8303f8bea797496296d8f2d5b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12377.txt @@ -0,0 +1 @@ +हा लेख कोलार जिल्ह्याविषयी आहे. कोलार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12384.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40eb02e5731ee5bc60c747db3c2e5afd9020caa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12384.txt @@ -0,0 +1 @@ +कोलारमेट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12386.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a9da01e8692bd66eb706956660b69990915243 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12386.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हाय धिस कोलावेरी डी (तमिळ: வொய் திஸ் கொலவெறி டி ; रोमन लिपी: Why This Kolaveri Di ;) हे इ.स. २०१२ साली प्रदर्शित होणाऱ्या ३ नावाच्या तमिळ चित्रपटातील गाणे आहे. तमिळ अभिनेता धनुष याने लिहिलेल्या व गायलेल्या या गाण्याला अनिरुद्ध रविचंदर याने संगीत दिले आहे. १६ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी अधिकृतरित्या प्रदर्शित झालेले हे गाणे त्यातील टँग्लिश, अर्थात तमिळ-इंग्लिश संमिश्र, शब्दरचनेमुळे आणि धिम्या ठेक्यातल्या लयदार चालीमुळे अत्यल्प कालावधीत लोकप्रिय झाले. या गाण्याच्या लोकप्रियतेची लाट पसरवण्यात सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा मोठा वाटा होता. +अनिरुद्ध रविचंदर याच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची निर्माती ऐश्वर्या रजनीकांत धनुष (तमिळ अभिनेता रजनीकांत याची कन्या आणि अभिनेता धनुष याची पत्नी) हिला निष्फळ ठरलेल्या प्रेमाविषयी एखादे हलक्या-फुलक्या ढंगातील गाणे हवे होते. रविचंदराने केवळ ५ मिनिटांत एक चाल बनवून दिली [१]. त्यानंतर धनुष याने चालीवर गीतरचना लिहायला घेतली आणि तीदेखील केवळ वीसेक मिनिटांच्या लिहिण्या-गुणगुणण्यातून तयार झाली [२]. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12404.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c8d7cae0ed77e0ca6862d6a1e8cf1db37844d13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12404.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोलिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1241.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e31336b0f8b8815a11b3dc73d0b5a3646f514bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1241.txt @@ -0,0 +1 @@ +ओमान क्रिकेट बोर्ड तथा ओमान क्रिकेट ही ओमानमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12411.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0c6edc84156a6ee8b26995116e81ebc0862adf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12411.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कोल्लूर हे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एक गाव आहे.या गावाजवळसह्याद्रीची (पश्चिमी घाट) कुटजाद्री पर्वतमाला आहे. हे गाव मुकाम्बिका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.हे ठिकाण कुंदनपूर या गावापासून सुमारे ३८ किमी.वर आहे.या मुकाम्बिका देवीस दुर्गा देवीचे एक रूप समजल्या जाते.या देवीने मुकासूर दैत्याचा वध केला म्हणून हिला हे नाव पडले.ही देवी कर्नाटक,केरळ व तमिळनाडूच्या अनेकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12415.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3ecebcdb99d4b1c3fa93ee69f2c6ebf1fcb41ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12415.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोलेगांव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12428.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60c1d25b8855287e0b74a6ac85b936bfed0095a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12428.txt @@ -0,0 +1 @@ +कोलोरिआंग हे भारताच्याअरुणाचल प्रदेश राज्यातील कुरुंग कुमे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर तिबेटच्या सीमेला लागून आहे आणि त्याची उंची १,००० मीटर (३,३०० फूट) आहे. [१] कोलोरिआंग चहूबाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेले असून [२] आणि सुबांसिरी नदीच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक असलेल्या कुरुंग नदीच्या उजव्या तीरावर आहे. येथील हवामान पावसाळी आणि उन्हाळ्यात उष्ण आणि हिवाळ्यात खूप थंड असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12433.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a4141f4208cb46f35e821750dc0b6972a566867 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12433.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +कोल्ड फायर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, दहावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सव्विस भाग आहे.. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12434.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6df45ee3e2e2b09a68f5206c2d3d3b3bf39cf9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12434.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्डप्ले हा एक ब्रिटिश ॲलटर्नेटिव रॉक बँड आहे जो १९९६ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये गायक क्रिस मार्टिन आणि गिटार वादक जॉनी बकलँड यांनी बनविला होता. क्रिस मार्टिन आणि जॉनी बकलॅंड ने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये असतांना पेक्टोरलझ नावाचा बॅण्ड बनवीवला. नंतर गाय बेरिमॅन या बँड मध्ये बॅसिस्ट म्हणून सामील झाले आणि त्या बँडचे नाव बदलून स्टारफिश ठेवले गेले . मग बँडचा शेवटचा सदस्य, विल चॅम्पियन, ड्रम वादक म्हणून बॅन्डमध्ये सामीलझाले त्यांचे पहिले तीन अल्बम रेकॉर्डिंग आणि रिलीझ करण्यापूर्वी, बँडने स्वतःचे नाव कोल्डप्ले ठेवले.[१] +कोल्डप्लेने त्यांच्या इतिहासात अमेरिकन संगीत पुरस्कारासह असंख्य संगीत पुरस्कार जिंकले आहेत. २००० साली रिलीज झालेल्या “येल्लो ”च्या रिलीजमुळे या बँडने जगभरात प्रशंसा मिळविली. या ब्रँडला नऊ ब्रिट अवॉर्ड्ससह विविध संगीत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डिसेंबर २००९ मध्ये, रोलिंग स्टोन मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात वाचकांनी कोल्डप्लेला २००० च्या दशकातील चौथे सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून मत दिले. [२] कोल्डप्लेला सहा एमटीव्ही व्हिडिओ संगीत पुरस्कार, सात एमटीव्ही युरोप संगीत पुरस्कार, तीन जागतिक संगीत पुरस्कार, सात बिलबोर्ड संगीत आणि २९ नामांकनांपैकी सात ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.[३] २००९ मध्ये ५१व्या ग्रॅमी सात ग्रॅमी नामांकनांपैकी ६ पुरस्कार प्राप्त केल्यामुळे हे त्यांचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले.[४] कोल्डप्लेने जगभरात १० कोटीहून अधिक रेकॉर्ड विकले आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12446.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a89ca684ceda7221dbe1c054a95d6c8d349dc2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12446.txt @@ -0,0 +1 @@ +कोल्लेगळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर मतदारसंघात असून चामराजनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1245.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c74677a04d4a43872d2bbab52730fc771d84918 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1245.txt @@ -0,0 +1,80 @@ +वनडे आणि टी२०आ किट +ओमान पुरुषांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ हा असा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ओमान देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि ओमान क्रिकेट द्वारे शासित आहे, जो २००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चा संलग्न सदस्य बनला आणि २०१४ मध्ये सहयोगी दर्जा प्राप्त केला. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12460.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5279d86f83c955032a8b0a20a478a3eef61d053f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12460.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. भटक्या विमुक्त जातीतील कोल्हाटी या समाजाचे वास्तव, व्यथा व रूढी यांचे प्रत्ययकारी दर्शन या पुस्तकातून होते. १९९४ साली ग्रंथाली प्रकाशन ने पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12475.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f03343148a1830a7cfb5e8f725e0d0d2ef8ef806 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12475.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12493.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..013a87c5c83c07bffe819b9a2a4ec9c123564626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12493.txt @@ -0,0 +1,5 @@ + +कोल्हापूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. कोल्हापूर संस्थान हे तत्कालीन मराठा संस्थानांतील एक प्रमुख संस्थान होते. +महाराणी ताराबाई यांनी १७०७ च्या सुमारास कोल्हापूर राज्याची स्थापना करून आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजी यांना गादिवर बसवले. +भारत स्वतंत्र झाल्यावर कोल्हापूरचे महाराजा छत्रपती शहाजी (द्वितीय)यांनी हे संस्थान भारतात विलीन केले. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12495.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83f6c74ae653b2d048774f49f4a27b4f2818998f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12495.txt @@ -0,0 +1,8 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +'== पार्श्वभूमी == +शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ्यानजीक पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी पोहोचला. +रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेतोजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते. +शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12512.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..478bd1731650c7c5422a4f4e08427944ca73fe22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12512.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्हा हा कॅनिडी कुळातील मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. याच्या बऱ्याच जाती आहेत. +पहा : प्राण्यांचे आवाज diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12562.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cf5b4275aae692bd2fe48e927689344dc29ef0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12562.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोळनूरपंदारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12596.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e5a643d5e9b155c455d7037e141539b665f06c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12596.txt @@ -0,0 +1,12 @@ +उष्णता देण्याच्या क्षमतेनुसार त्याचे पाच प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे +1) ॲन्थ्रोसाईट +2) बिटूमिनस +3) लिग्नाईट +4) पिट +5) कॅनल +1)अँथ्रासाइट: कोळशाचा सर्वोच्च दर्जा. हा एक कडक, ठिसूळ आणि काळा चमकदार कोळसा आहे, ज्याला बऱ्याचदा कठोर कोळसा म्हटले जाते, ज्यामध्ये स्थिर कार्बनची उच्च टक्केवारी आणि अस्थिर पदार्थांची कमी टक्केवारी असते. +2) बिटुमिनस: बिटुमिनस कोळसा हा सबबिट्युमिनस आणि अँथ्रासाइट यांच्यातील मध्यम दर्जाचा कोळसा आहे. बिटुमिनस कोळशाचे सामान्यत: उच्च तापविण्याचे (Btu) मूल्य असते आणि ते युनायटेड स्टेट्समध्ये वीज निर्मिती आणि पोलाद निर्मितीमध्ये वापरले जाते. बिटुमिनस कोळसा अवरोधित आहे आणि जेव्हा तुम्ही तो प्रथम पाहता तेव्हा तो चमकदार आणि गुळगुळीत दिसतो, परंतु जवळून पाहिल्यास तुम्हाला त्याचे पातळ, आलटून-पालटणारे, चमकदार आणि निस्तेज स्तर दिसतील. +3) सबबिट्युमिनस: सबबिट्युमिनस कोळसा काळा रंगाचा असतो आणि मुख्यतः निस्तेज (चमकदार नसतो). सबबिट्युमिनस कोळसा कमी-ते-मध्यम हीटिंग व्हॅल्यू आहे आणि मुख्यतः वीज निर्मितीमध्ये वापरला जातो. +4) लिग्नाइट: लिग्नाइट कोळसा, उर्फ ​​तपकिरी कोळसा, सर्वात कमी दर्जाचा कोळसा आहे ज्यामध्ये कार्बनचे प्रमाण कमी आहे. लिग्नाईटचे हीटिंग व्हॅल्यू कमी आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे आणि ते मुख्यतः वीज निर्मितीमध्ये वापरले जाते. +कोळसा हे एक प्रकारचे जीवाष्म इंधन आहे. जळाऊ लाकडे धुमसवून करतात त्या कोळशाला लोणारी कोळसा म्हणतात, तर खाणीत नैसर्गिकपणे बनलेल्या व सापडणाऱ्या कोळशाला दगडी कोळसा म्हणतात..लोणारी कोळशाच्या भुकटीपासून बनणाऱ्या कोळशाला कांडी कोळसा म्हणतात.दगडी कोळश्याचा वापर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केला जातो. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12605.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3306d35ddafef812ceeee2eaaad3e7b9c6fa6d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12605.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोळाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12611.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1daeb7825f1be75ff186f7480651e3bf7f29ada --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12611.txt @@ -0,0 +1,206 @@ +कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: CCJ, आप्रविको: VOCL) हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12615.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcafbdef155ed50a845a7945b9ff050f58302277 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12615.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख कोळिकोड जिल्ह्याविषयी आहे. कोळिकोड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +कोळिकोड जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कोळिकोड येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12616.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3c6173b90b9bff2459cc2a760bdca39c38e6e98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12616.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोळिसरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, रत्‍नागिरी जिल्ह्यातले गाव आहे. रत्‍नागिरी-जयगड रस्त्यापासून सुमारे ३.५ कि.मी. अंतरावर, रत्‍नागिरीपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर, शास्त्री नदीच्या काठी वसलेले हे एक निसर्गरम्य गाव आहे. +या गावात श्री लक्ष्मी-केशवाचे देवस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12622.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbe07634bbb4a979d49738b1c78c151c75d5ff12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12622.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12637.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d4e1133d829a1450b6ec4ba77c76876b137051f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12637.txt @@ -0,0 +1,18 @@ +कोळीमसरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन तिळसा मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या घाटलपाडा शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४५ कुटुंबे राहतात. एकूण २५० लोकसंख्येपैकी १११ पुरुष तर १३९ महिला आहेत. गावाची साक्षरता ५२.६८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६५.२२ आहे तर स्त्री साक्षरता ४२.४८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.०० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +ओगाडा,फणसगाव, खोदाडे, तिळमाळ,धाधरे, शेळे, धापड, कळंभोळी, बाळीवळी, कासघर, शिरसाड ही जवळपासची गावे आहेत.शेळे ग्रामपंचायतीमध्ये धाधरे, धापड, कोळीमसरोवर, शेळे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12670.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c985d5be1d71a209fd7009b16b57923a32aa18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12670.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोव्हिड ‑ १९ लस ही लस गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम कोरोनाव्हायरस (एसएआरएस-कोव्ह-२), कोरोनव्हायरस आजार उद्भवणारी व्हायरस विरुद्ध रोग प्रतिकारशक्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने लस आहे. कोव्हिड ‑ १९ पसरण्यापूर्वी, कोरोनाव्हायरसची रचना आणि कार्य याबद्दल गंभीर ज्ञान होते ज्यामुळे गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (एसएआरएस) आणि मध्य पूर्व श्वसन सिंड्रोम (एमईआरएस) सारख्या रोगांना कारणीभूत होते, ज्यामुळे २०२० च्या सुरुवातीस लस तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासास सक्षम केले गेले.[१] १० जानेवारी २०२० रोजी, एसएआरएस-कोव्ही -२ अनुवांशिक क्रम डेटा जीआयएसएआयडीद्वारे सामायिक केला गेला आणि १९ मार्च पर्यंत जागतिक औषधनिर्माण उद्योगाने कोव्हिड-१९ च्या संबंधीत प्रमुख बांधिलकी जाहीर केली.[२] +मार्च २०२१ पर्यंत ३०८ लसी उमेदवार विकासाच्या विविध टप्प्यात होते, ७३ क्लिनिकल रिसर्चमध्ये, फेज-१ च्या चाचण्यांमध्ये २४, फेज-२ च्या चाचणी मध्ये ३३ आणि फेज-३ च्या विकासात १६ उमेदवार होते.[३] तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये, कोव्हिड-१९ लसींमध्ये रोगसूचक संसर्ग रोखण्यासाठी कार्यक्षमता ९५% पर्यंत दर्शविली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12683.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81937ede6594a84631626155195ad9096cbc9e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12683.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोव्ह फोर्ट हे अमेरिकेच्या युटा राज्यातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी मॉर्मोन पंथाच्या लोकांनी १८६७मध्ये एक छोटा भुईकोट बांधला होता. त्यावेळच्या युटा प्रदेशाची राजधानी फिलमोर आणि बीव्हर शहरांच्या साधारण मध्यावर असलेला किल्ला या रस्त्यावरून जाणाऱ्या मॉर्मोन प्रवाशांचे रक्षण करीत असे. +हा किल्ला इंटरस्टेट ७०च्या पश्चिमेकडील शेवटापासूनचे सगळ्यात जवळचे वसतीस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12707.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6050ef7950cdc64f86e3ca49a503ccfd11c48d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12707.txt @@ -0,0 +1,26 @@ +मासातोशी कोशिबा हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12731.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3caebd49e6356e65d64f40515868faeacfdf9b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12731.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोसबी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12743.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffab82ce0d6f1cd069fd860dca4f8496103cc56c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12743.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोसळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12763.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d6facd2f4bf74f8a6f47945400b82fbd589b9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12763.txt @@ -0,0 +1,62 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. + +अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे. + +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12793.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69db0a57aee5c2cd3bdcad25cdbf419b3b8111c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12793.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोहकडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12816.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49cc6e29050b63023df59595643f146a98483de0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12816.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 25°39′25″N 94°6′10″E / 25.65694°N 94.10278°E / 25.65694; 94.10278 + +कोहिमा ही भारत देशाच्या नागालँड राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालँडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +राष्ट्रीय महामार्ग ३९, राष्ट्रीय महामार्ग ६१ व राष्ट्रीय महामार्ग १५० हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालँड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे. +कोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1282.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f74abcf70f3fcacee8ed0455cc1da2a837c3f1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1282.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओमोरी (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. +ओमोरी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. +गुणक: 40°44′N 140°53′E / 40.733°N 140.883°E / 40.733; 140.883 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12821.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c9ecc57885c58aa4b1fbc41f2e497127c7d1fec --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12821.txt @@ -0,0 +1,18 @@ +कोहिंदे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील १५६२ हेक्टर क्षेत्राचे एक गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर आळंदी ३८ किलोमीटर अंतरावर आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार कोहिंडे बु. ह्या गावात ३५४ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या १८७४ आहे. पैकी ९४१ पुरुष आणि ९३३ स्त्रिया आहेत. यामंध्ये अनुसूचित जातीचे लोक ५९ असून अनुसूचित जमातीचे २६७ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५७५६ [१] आहे. +ग्रामपंचायतमध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध आहे तसेच गावकऱ्यांसाठी शासनाकडून येणाऱ्या सामान्य सुविधा ग्रामपंचायततर्फे पुरवल्या जातात. गावकऱ्यांना विविध दाखले देणे, त्याच्याकडून विविध कर गोळा करणे ई. कामे ग्रामपंचायत मध्ये केली जातात. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, ३ शासकीय प्राथमिक शाळा, एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि एक शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (कडूस) ५ ते १० किलोमीटर अंतरावर, पदवी महाविद्यालय (खेड) १५ ते २० किलोमीटरहून जास्त अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, पॉलिटेक्निक (खेड) २० किलोमीटरहून जास्त अंतरावर, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (खेड) २० किलोमीटरहून जास्त अंतरावर आणि अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र), अंगणवाडी (पोषण आहार केंद्र), आशा स्वयंसेविका उपलब्ध आहेत. +गावापासून १० किलोमीटर अंतरावर (कडूस) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना आहे. +गावात एक खाजगी दवाखाना आहे. +कोहिंडे गावात मारुतीचे एक सुरेख मंदिर आहे. शिवाय गावात महादेवाचे, वनदेवाचे, तसेच मुक्ताई यांची मंदिरे आहे. कोहिंड्यात ७-८ मंदिरे आहेत. त्यामुळे याला देव कोहिंडे म्हणूनही ओळखले जाते. कुंडेश्वर डोंगरावरती महादेवाचे सुंदरसे मंदिर आहे. त्याला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. +गावात पोस्ट ऑफिस (४१२४०४), मोबाईल फोन सुविधा, शासकीय बस सेवा आहे. +गावात स्वयंसाहाय्य गट आणि रेशन दुकान आहे. सर्वात जवळील बँक सुविधा ही कडूस येथे १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, हातपंप, बोअरवेल इ. जलस्रोत आहेत. +सिंचनासाठी तलाव, धरण, नदी, विहीर, बोअरवेल इ. जलस्रोत आहेत. +गावात उघडी गटारे आहेत. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात घरगुती वापरासाठी १२ तास आणि शेतीच्या वापरासाठी १२ वीज उपलब्ध आहे. +कोहिंडे बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +कोहींडे बु. या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते - बटाटा , भुईमूग, ज्वारी, बाजरी, घेवडा, कांदा, भात, हरभरा, इ. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12835.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c62af4c1a3dd5526b54465b6e5ab3d95a1de7d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12835.txt @@ -0,0 +1,8 @@ + कौंधर कळसूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12848.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d6b1085e3b7ac71c57f2fd4349e4965fa3b44a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12848.txt @@ -0,0 +1,2 @@ +कौठा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12866.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48f87a82bbf8918b3b92fa443c2648002941e1f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12866.txt @@ -0,0 +1,2 @@ +कौडगाव तर्फे पूर्णा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12918.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..189ade9c125ee255ce206241a751493e711c7c4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12918.txt @@ -0,0 +1,4 @@ +कौशल जोशी (११ नोव्हेंबर १९९०  - मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय संगीत निर्माता आहे, ज्याला भूला दूंगा या गाण्याच्या निर्मिती साठी ओळखले जाते.[१] +जोशी यांनी मालाड वेस्टच्या नगींदस खंडवाला महाविद्यालयातून बी.कॉम पूर्ण केले. +जोशी यांनी वर्ष २०१३ मध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.[२] २०२१ मध्ये त्यांनी भूला दूंगा या संगीत गायिकाची निर्मिती केली ज्याचे दर्शन रावल यांनी गायले असून शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी अभिनय केला.[३] +कौशल जोशी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1292.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f080e1ba294b2e6208e75762d3d22feb1821d4d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1292.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 28°32′1″N 81°22′33″W / 28.53361°N 81.37583°W / 28.53361; -81.37583 + +ओरलॅंडो (इंग्लिश: Orlando) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक मोठे शहर आहे. मध्य फ्लोरिडामध्ये वसलेल्या ओरलॅंडो शहराची लोकसंख्या २.३८ लाख तर ओरलॅंडो महानगर क्षेत्राची लोकसंख्या २०,८२,६२८ इतकी आहे. ओरलॅंडो हे फ्लोरिडामधील पाचव्या तर अमेरिकेतील ८०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +ओरलॅंडो हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट, युनिव्हर्सल ओरलॅंडो रिसॉर्ट व सीवर्ल्ड ओरलॅंडो ही तीन अतिविशाल मनोरंजन उद्याने (थीम पार्क) ओरलॅंडोमध्ये स्थित आहेत. +ओरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. याशिवाय ओरलॅंडो सॅनफर्ड विमानतळ आणि ओरलॅंडो मेलबर्न विमानतळ या महानगराला विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12933.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d0b9225e364afbe4f3cbce9cdee99b65ec0dba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12933.txt @@ -0,0 +1 @@ +कौशिक नगिंदा अमालियान (७ एप्रिल, १९६५:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९८६ ते १९८८ दरम्यान २ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12944.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4986c5622ec9791e7536d93503ee69fd02497e64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12944.txt @@ -0,0 +1 @@ +कौसल्या गोरे या दादामहाराज सातारकर यांची नात व बाबा महाराज सातारकरांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्यांनी हरिपाठावर पुस्तक लिहिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12953.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c96cc41ed7b1335cd0b376cb7df84d14440dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12953.txt @@ -0,0 +1,6 @@ +देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले कौस्तुभ दुसरे रत्‍न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे. +हिंदू पुराणांनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्रमंथन केले, त्यावेळी एकापाठोपाठर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्‍नसमान वस्तू मिळाल्या. कौस्तुभमणी हा त्यांपैकी एक. +लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा । +गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥ +अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे । +रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12978.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a04877fac2b7b3737eb7e36c6d5c30e14aeb769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12978.txt @@ -0,0 +1 @@ +क्युकेनहॉफ नेदरलँड्स देशामधील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. हे येथील वसंत ऋतुमध्ये फुलणाऱ्या ट्युलिपच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12981.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..064326b35b9ebec4ed901770cbd99bb03f573d99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12981.txt @@ -0,0 +1,2 @@ +परिवर्तनीय पेसो हे क्युबाच्या दोन अधिकृत चलनांपैकी एक आहे. क्युबन पेसो हे क्युबाचे दुसरे चलन आहे. परिवर्तनीय पेसोचा वापर १९९४ पासून मर्यादित स्वरूपात होत आला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12986.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12986.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12989.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_12989.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4246f88c625779e678749e8e72c3c8e9aeaa24d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13.txt @@ -0,0 +1,63 @@ + +सांघिक हॅंडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हॅंडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला. + + +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13000.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..543eee9fda29d5b2e87cd4644e23e60546421b77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13000.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्युरिऑसिटी हे मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी नासा ने २६ नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी सकाळी १०.०२ पाठवलेल्या अंतराळयानाचे नाव आहे.[१] यालाच ‘मंगळ विज्ञान प्रयोगशाळा’ किंवा ‘मार्स सायन्स लॅबोरेटरी’ ऊर्फ ‘क्युरिऑसिटी’ असे नाव देण्यात आले. +क्युरिऑसिटी अंतराळयान अटलास व्ही-५४१ च्या सहाय्याने २६ नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी मंगळावर पाठविण्यात आले. या अंतराळयानाला ६ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी मंगळावरील ‘गेल कुंड’ नावाच्या भागात ते यशस्वीपणे उतरविण्यात आले. गेल कुंडाचा आकार एखाद्या टेकडीसारखा आहे. गेल कुंड १५४ किलोमीटर रुंद आहे, तर मध्यभागी ४.८ किलोमीटर उंच आहे. ‘क्युरिऑसिटी’मधील बग्गी येथे ९८ आठवडे कार्यरत राहील आणि मंगळावर जमा केलेली माहिती पाठवित राहील. +‘क्युरिऑसिटी’च्या बग्गीला सहा चाके आहेत. तिच्यावर अनेक वैज्ञानिक उपकरणे आहेत, कॅमेरे आहेत, हवामान तपासणी यंत्रे आहेत. कठीण दगडाचे वेधन करू शकेल असा यांत्रिक हात आहे. खडकापासून दूर राहूनही लेझर किरणाच्या सहाय्याने खडकाचे कपचे काढता येण्याची सोय या बग्गीत आहे. खडकांचे रासायनिक विश्लेषण करून त्यातील कर्ब, नत्र, स्फुरद, गंधक, ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्याची कामगिरी ही बग्गी करू शकेल. या रासायनिक विश्लेषणामुळे मंगळावरील मातीत सूक्ष्मजीव आहेत का किंवा त्यांचे जीवाश्म आढळतात का हे तपासले जाईल. मात्र, मंगळावर सूक्ष्मजीव असतील आणि यदाकदाचित ‘क्युरिऑसिटी’च्या सान्निध्यात आले तर त्यांना ओळखण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. याबाबत खात्री करून घेण्यासाठी मंगळावरील दगड- मातीचे नमुने पृथ्वीवर आणून त्या नमुन्यांचे सखोल परीक्षण करावे लागेल. मात्र या मोहिमेत ते शक्य नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13005.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a070dbf32f2e200843552dd3997b53b61508fe7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13005.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्युसेक हे वाहते पाणी मोजण्याचे एकक आहे. +१ क्युसेक (Cusec) म्हणजे  १ क्युबिक फिट /सेकंद +एका सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. याचा अर्थ एक सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते. (१ घनफूट = २८.३१ लिटर) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13027.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf11b7377634a61a8c175c935cc7755a6a87f882 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13027.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅल्शियम (Ca, अणुक्रमांक २०) हे पृथ्वीच्या आवरणात मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. याची गणना अल्कमृदा धातूंमधे होते.कॅल्शियम हे एक रासायनिक घटक आहे ज्याचे प्रतीक Ca आणि अणू क्रमांक 20 आहे .त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्याच्या जड होमोलॉग्स स्ट्रॉन्टीयम आणि बेरियमसारखेच असतात .लोह आणि अल्युमिनियम नंतर पृथ्वीच्या कवचातील हे पाचवे आणि विपुल धातूमधील तिसरे सर्वात विपुल घटक आहे . + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13041.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8337b761664ebaa3babeee805d9e4c164cf90ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13041.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्राकूफ ( Kraków (सहाय्य·माहिती); इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती. +हे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +क्राकोवने जगभरातील३६ शहरांशी संबंध स्थापित केले आहेत:[१][२][३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13049.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6532296f314e520dff38fba2ef91cf16662b5218 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13049.txt @@ -0,0 +1 @@ +क्रांजी हे सिंगापुराच्या वायव्येस वसलेले एक उपनगर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून हे उपनगर अंदाजे २२ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13050.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f1580817c049dbd1ff988f5ff6dc941406e9ef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13050.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह (ऑक्टोबर २०, इ.स. १९६२ - हयात) या मराठी कवयित्री व लेखिका आहेत. +क्रांति साडेकर यांनी एम. ए. पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13061.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5dbe0480a50ad320ef993ae7763784248802cae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13061.txt @@ -0,0 +1,2 @@ +खगोलीय विषुववृत्तापासून उत्तरेस किंवा दक्षिणेस हव्या असलेल्या बिंदूपर्यंतचा त्याच्या होरावृत्तावरील कोन म्हणजे डेक्लिनेशन किंवा क्रांती (Declination; लघुरूप: Dec; चिन्ह: δ) होय. खगोलशास्त्रामध्ये डेक्लिनेशन हा विषुववृत्तीय निर्देशांक पद्धतीमधील अंतराळातला एक निर्देशांक आहे. विषुवांश व डेक्लिनेशन मिळून खगोलीय निर्देशक पद्धत बनते. +डेक्लिनेशन हे पृथ्वीवरील भौगोलिक अक्षांशाशी समतुल्य आहे. खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेकडील बिंदूंचे डेक्लिनेशन धन व दक्षिणेकडील बिंदूंचे ऋण असते. कोन मापनाचे कोणतेही एकक डेक्लिनेशन मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण खगोलशास्त्रात डेक्लिनेशन मोजण्यासाठी षष्टि-कमान प्रणालीतील डिग्री (°), मिनिट (') आणि सेकंद (") ही एकके वापरली जातात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13093.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8337b761664ebaa3babeee805d9e4c164cf90ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13093.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्राकूफ ( Kraków (सहाय्य·माहिती); इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती. +हे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +क्राकोवने जगभरातील३६ शहरांशी संबंध स्थापित केले आहेत:[१][२][३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13095.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a19fec86b61096a321fe92f0f71b4c07a5aa5c14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13095.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रागुयेवाश (सर्बियन:Крагујевац; krǎɡujeʋat͡s हे सर्बियातील एक शहर आहे. शुमादिया प्रांतातील मुख्य शहर असलेल्या क्रागुयेवाश शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,८८,८०९ इतकी होती तर महानगराची लोकसंख्या २,२१,५८८ होती. हे शहर लेपेनिका नदीच्या काठी वसलेले आहे. +येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने हजारो लोकांची कत्तल केली होती. +क्रागुयेवाश खालील शहरांचे जुळे शहर मानले जाते:[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13110.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9ab087a279866930252131e336226b62fbcd732 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13110.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ॲडोबी क्रिएटिव्ह सूट (सीएस) हा ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ संपादन आणि ॲडोब सिस्टीम्सद्वारे विकसित केलेल्या वेब विकास अनुप्रयोगांचा सॉफ्टवेर संच आहे. प्रत्येक आवृत्तीत अनेक ॲडोबी अनुप्रयोगांचा समावेश होतो, उदा. फोटोशॉप, ॲक्रोबॅट, प्रीमियर प्रो किंवा इफेक्ट्स, इनडिझाईन आणि इलस्ट्रेटर जे अनेक ग्राफिक डिझाइनच्या पोजीशनसाठी उद्योग मानक अनुप्रयोग आहेत. +ॲडोबी क्रिएटिव सुट ६ (सीएस ६) ची शेवटची क्रिएटिव सुट आवृत्ती २३ एप्रिल २०१२ रोजी रिलीझ इव्हेंटमध्ये लॉन्च झाली आणि ७ मे २०१२ रोजी विमोचित झाली. सीएस ६ हे बॉक्स्ड सॉफ्टवेर म्हणून भौतिकरित्या पाठवलेले अंतिम ॲडोबी डिझाइन साधन होते जे भविष्यातील रिलीझसाठी मॉडेल आहे आणि अद्यतने केवळ डाउनलोडद्वारे वितरित केले जातील. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13130.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0aef26a650bb75700741d10061ed27118511e3c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13130.txt @@ -0,0 +1,41 @@ +This site is invlaid +Please ho to another site +एक क्रिकेट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी वापरली जाणारी कठिण चेंडू आहे. क्रिकेट बॉलमध्ये चमच्याने झाकलेला कॉर्क असतो आणि प्रथम श्रेणीच्या स्तरावर क्रिकेट कायद्याद्वारे उत्पादन नियंत्रित होते. क्रिकेट बॉलच्या हाताळणीत त्याच्या विविध भौतिक गुणधर्मांच्या माध्यमातून, गोलंदाजीचा मुख्य घटक असतो आणि फलंदाजांना फेटाळून लावतात. क्रिकेटच्या चेंडूवर हवा खेळत असताना गोलंदाजी आणि पिचच्या प्रयत्नांवर हवा, हालचाल या गोष्टींवर परिणाम होतो, क्षेत्ररक्षणाची प्रमुख भूमिका आहे. क्रिकेट चेंडू प्रामुख्याने आहे ज्याद्वारे फलंदाजाच्या धावसंख्येची धावपट्टी बद्ध करून, एखाद्या धावपानासाठी सुरक्षित असेल किंवा सीमारेषेखालील चेंडू निर्देशित करून. +दिवसाच्या कसोटी क्रिकेटमध्ये, अनेक दिवसांपर्यंत पसरलेल्या व्यावसायिक घरगुती खेळ आणि जवळपास संपूर्ण हौशी क्रिकेट, पारंपरिक लाल क्रिकेट चेंडू साधारणपणे वापरली जाते. अनेक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, फ्लडलाइट्समध्ये दृश्यमान राहण्याऐवजी एक पांढऱ्या चेंडूचा वापर केला जातो आणि 2010 पासून खेळाडूंना 'पांढरे कपडे' आणि दिवसाच्या / रात्रीच्या टेस्ट मॅच दरम्यान सुधारीत रात्रीची दृश्यमानतेशी तुलना करण्यात आली आहे. [1] ] पांढरे, लाल आणि गुलाबीचे प्रशिक्षण बॉल देखील सामान्य आहेत, आणि टेनिस बॉल आणि इतर सारखी आकाराच्या चेंडूंचा वापर प्रशिक्षण किंवा अनौपचारिक क्रिकेट सामन्यांसाठी केला जाऊ शकतो. क्रिकेट सामन्यादरम्यान, बॉलची गुणवत्ता त्या ठिकाणी बदलते, जिथे ती आता वापरता येण्याजोगे नाही, आणि या घटनेत त्याच्या गुणधर्म बदलतात आणि त्यामुळे सामना प्रभावित होऊ शकतो. सामन्याच्या नियमानुसार क्रिकेटमधील नियमांनुसार निर्धारित परवानगीनुसार क्रिकेट चेंडू बदलणे हे सामन्यादरम्यान बंदी आहे आणि "बॉल टेम्परिंग" असे म्हणतात तर अनेक वादविषयांचा परिणाम झाला आहे. +सामन्यांमध्ये क्रिकेटच्या चेंडूंदर्भात जखमी आणि अपघात होतात. [2] क्रिकेटच्या चेंडूंद्वारे येणारे धोके सुरक्षात्मक उपकरणे लावण्यासाठी महत्त्वाचे होते. +                           उत्पादन +       ब्रिटिश मानक बीएस 59 9 3 मध्ये क्रिकेट चेंडूचे बांधकाम तपशील, परिमाण, गुणवत्ता आणि कामगिरी यांचा समावेश आहे. +एक क्रिकेट बॉल कॉर्कच्या कोराने बनविलेला आहे, जो कडक जखमेच्या स्ट्रिंगसह स्तरीय आहे, आणि एक किंचित उठावलेले शिवण असलेल्या लेदर केसद्वारे झाकलेले आहे. उच्च दर्जाच्या स्पर्धेसाठी उच्च गुणवत्तेच्या बॉलमध्ये आच्छादन चारच्या तुकडयांच्या आकारात बनविले आहे ज्यामध्ये क्वार्टर्ड नारंगीच्या छिद्राप्रमाणे आकार दिला जातो, परंतु एक गोलार्ध इतर 9 0 अंशाने फिरतो. बॉलचा "विषुववृत्त" टाईप लावण्यासाठी टायच्या सहाय्याने छोट्या रोपे तयार केल्या आहेत. लेदरच्या तुकड्यांमधील उर्वरीत दोन जोडणे आंतरिकरित्या टाय केले आहेत. +                          वापरा +क्रिकेट बॉल पारंपरिकरित्या लाल असतात आणि कसोटी आणि प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये लाल चेंडूंचा वापर केला जातो. +रात्रभर फ्लडलाईट्सच्या दरम्यान एकदिवसीय सामने खेळतांना व्हाइट बॉल लावण्यात आले, कारण ते रात्री अधिक दृश्यमान असतात; सर्व व्यावसायिक एकदिवसीय सामने आता पांढऱ्या बॉलसह खेळले जातात, जरी ते रात्री खेळत नसले तरीही. पांढऱ्या गोळ्या लाल चेंडूंवर वेगवेगळ्या पद्धतीने वागतात, विशेषतः लाल चेंडूपेक्षा डावाच्या पहिल्या सहामाहीत ते बरेच अधिक स्विंग करतात आणि ते अधिक लवकर खराब होतात. उत्पादकांनी दावा केला आहे की पांढऱ्या आणि लाल बाण्यांना समान पद्धती आणि साहित्य वापरून बनविले जाते, [1] लेदरच्या मरणाच्या उपचारापेक्षा इतर. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या क्रिकेट बॉल्सशी संबंधित आणखी एक समस्या म्हणजे ते पटकन गलिच्छ किंवा कंटाळले जातात, ज्यामुळे फलंदाजांनी 30-40 षटके गोलंदाजी केल्याने त्याला बॉल दाखवणे अवघड होते. [6] [7] ऑक्टोबर 2012 पासून, हे प्रत्येक खेळात दोन नवीन पांढरे गोळे वापरून व्यवस्थापित केले गेले आहे, प्रत्येक गोलंदाजीच्या अंतापासून वापरण्यात येणाऱ्या वेगळ्या चेंडूसह; 1 99 2 व 1 99 6च्या क्रिकेट विश्वकरंडकांमध्ये याच पद्धतीचा वापर करण्यात आला होता. ऑक्टोबर 2007 आणि ऑक्टोबर 2012 दरम्यान, इश्यूच्या सुरुवातीपासून एक नवीन चेंडू वापरून व्यवस्थापित करण्यात आला होता, नंतर 34 व्या षटकांच्या शेवटच्या षटकात तो "रीकनेशन बॉल" होता, जो नवा नव्हता किंवा खूप गलिच्छ दिसत नव्हता. 1 99 2 आणि 1 99 6च्या विश्वचषक स्पर्धेव्यतिरिक्त, एकदिवसीय एक डाव दरम्यान केवळ एका चेंडूचा वापर केला गेला आणि चेंडू अंमलात आणणे अवघड होते, असे बदलणे हा अंपायर विवेक होता. [8] +2000 साली गुलाबी चेंडूंचा विकास केला गेला ज्यामुळे रात्रीच्या वेळी कसोटी सामने आणि प्रथम श्रेणी सामने खेळले गेले. खराब दृश्यमानतेमुळे लाल चेंडू रात्रीच्या चाचण्यांमुळे अशक्य आहे आणि पांढऱ्या चेंडू प्रथम श्रेणीच्या क्रिकेटपर्यंत अनुपयुक्त आहे कारण त्याच्या वेगाने घसरण ही नियमांनुसार ऐंशी षटकांसाठी वापरण्यात अक्षम आहे, त्यामुळे गुलाबी चेंडू हा डिझाइन करण्यात आला आहे दोन्ही मुद्द्यांवर समाधानकारक तडजोड करा. तरीही एक पांढऱ्या चेंडू पेक्षा अधिक कठीण मानले जाते; आणि चमचा लाल रंगाच्या तुलनेत जास्त रंगहीन आहे, जो उत्तम रंग आणि दृश्यमानता जपून ठेवते परंतु ते थोडे वेगळे पोशाख वैशिष्ट्ये देखील देते. कसोटी आणि प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. +क्रिकेट बॉल पारंपरिकरित्या लाल असतात आणि कसोटी आणि प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये लाल चेंडूंचा वापर केला जातो. +रात्रभर फ्लडलाईट्सच्या दरम्यान एकदिवसीय सामने खेळतांना व्हाइट बॉल लावण्यात आले, कारण ते रात्री अधिक दृश्यमान असतात; सर्व व्यावसायिक एकदिवसीय सामने आता पांढऱ्या बॉलसह खेळले जातात, जरी ते रात्री खेळत नसले तरीही. पांढऱ्या गोळ्या लाल चेंडूंवर वेगवेगळ्या पद्धतीने वागतात, विशेषतः लाल चेंडूपेक्षा डावाच्या पहिल्या सहामाहीत ते बरेच अधिक स्विंग करतात आणि ते अधिक लवकर खराब होतात. उत्पादकांनी दावा केला आहे की पांढऱ्या आणि लाल बाण्यांना समान पद्धती आणि साहित्य वापरून बनविले जाते, [1] लेदरच्या मरणाच्या उपचारापेक्षा इतर. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या क्रिकेट बॉल्सशी संबंधित आणखी एक समस्या म्हणजे ते पटकन गलिच्छ किंवा कंटाळले जातात, ज्यामुळे फलंदाजांनी 30-40 षटके गोलंदाजी केल्याने त्याला बॉल दाखवणे अवघड होते. [6] [7] ऑक्टोबर 2012 पासून, हे प्रत्येक खेळात दोन नवीन पांढरे गोळे वापरून व्यवस्थापित केले गेले आहे, प्रत्येक गोलंदाजीच्या अंतापासून वापरण्यात येणाऱ्या वेगळ्या चेंडूसह; 1 99 2 व 1 99 6च्या क्रिकेट विश्वकरंडकांमध्ये याच पद्धतीचा वापर करण्यात आला होता. ऑक्टोबर 2007 आणि ऑक्टोबर 2012 दरम्यान, इश्यूच्या सुरुवातीपासून एक नवीन चेंडू वापरून व्यवस्थापित करण्यात आला होता, नंतर 34 व्या षटकांच्या शेवटच्या षटकात तो "रीकनेशन बॉल" होता, जो नवा नव्हता किंवा खूप गलिच्छ दिसत नव्हता. 1 99 2 आणि 1 99 6च्या विश्वचषक स्पर्धेव्यतिरिक्त, एकदिवसीय एक डाव दरम्यान केवळ एका चेंडूचा वापर केला गेला आणि चेंडू अंमलात आणणे अवघड होते, असे बदलणे हा अंपायर विवेक होता. [8] +2000 साली गुलाबी चेंडूंचा विकास केला गेला ज्यामुळे रात्रीच्या वेळी कसोटी सामने आणि प्रथम श्रेणी सामने खेळले गेले. खराब दृश्यमानतेमुळे लाल चेंडू रात्रीच्या चाचण्यांमुळे अशक्य आहे आणि पांढऱ्या चेंडू प्रथम श्रेणीच्या क्रिकेटपर्यंत अनुपयुक्त आहे कारण त्याच्या वेगाने घसरण ही नियमांनुसार ऐंशी षटकांसाठी वापरण्यात अक्षम आहे, त्यामुळे गुलाबी चेंडू हा डिझाइन करण्यात आला आहे दोन्ही मुद्द्यांवर समाधानकारक तडजोड करा. तरीही एक पांढऱ्या चेंडू पेक्षा अधिक कठीण मानले जाते; आणि चमचा लाल रंगाच्या तुलनेत जास्त रंगहीन आहे, जो उत्तम रंग आणि दृश्यमानता जपून ठेवते परंतु ते थोडे वेगळे पोशाख वैशिष्ट्ये देखील देते. कसोटी आणि प्रथम वर्गीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. [9] जुलै 200 9 मध्ये एका आंतरराष्ट्रीय सामन्यात गुलाबी बॉलचा प्रथमच वापर करण्यात आला होता. त्यावेळी इंग्लंड महिला संघाने ऑस्ट्रेलियातर्फे वॉर्मली येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले होते. [10] आणि एक गुलाबी चेंडू वापरण्यासाठी दिवस-रात्र कसोटी सामन्यात वापरली जात होती. नोव्हेंबर 2015 मध्ये प्रथमच. इतर रंगांचाही प्रयोग करण्यात आला, जसे की पिवळे आणि नारिंगी (चमकणारा संमिश्र), सुधारित रात्रीच्या दृश्यमानतेसाठी, पण गुलाबी हा पर्याय प्राधान्यपूर्ण ठरला. +2014च्या तुलनेत इंग्लंडमधील कसोटी सामन्यात वापरले जाणारे बॉल 100 पाउंड स्टर्लिंगची किरकोळ किंमत ठरविते. [11] कसोटी सामन्यात हा चेंडू किमान 80 षटके (सैद्धांतिकपणे पाच तास आणि वीस मिनिटांचा खेळ) साठी वापरला जातो, ज्यानंतर क्षेत्ररक्षणाकडे नवीन चेंडू वापरण्याचा पर्याय असतो. व्यावसायिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये, प्रत्येक सामन्यात किमान दोन नवीन चेंडूंचा वापर केला जातो. हौशी क्रिकेट खेळाडूंना बऱ्याचदा जुन्या चेंडू, किंवा स्वस्त पर्याय वापरणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चेंडूच्या स्थितीत होणारा बदल अनुभवी क्रिकेट खेळाडूंच्या खेळात केला जाऊ शकत नाही. +आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रिकेट चेंडूचे तीन मुख्य उत्पादक आहेत: कूकाबुरा, ड्यूकेस आणि एसजी. टेस्टसाठी वापरले जाणारे लाल (किंवा गुलाबी) चेंडूचे उत्पादक हे स्थानानुसार बदलते: भारत एसजी, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजचा वापर ड्यूक वापरते आणि इतर सर्व देशांमध्ये कुकाबुराला विविध उत्पादकांच्या चेंडू वेगळ्या पद्धतीने वागतात - उदा. ड्यूकस् बॉलमध्ये बरीच जलदगती गोलंदाजी असते आणि कुकाबुरा चेंडू [12] पेक्षा अधिक स्विंग करण्यास प्रवृत्त होते - चेंडूला अपरिचित असलेल्या संघाविरूद्ध खेळताना जेव्हा त्यांना फायदा मिळतो. प्रत्येक मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने, स्थानाचा विचार न करता, पांढरा कुकाबुरा चेंडूंसह खेळला जातो. [13] 1 999च्या विश्वचषक स्पर्धेत व्हाईट ड्यूकस् बॉलचा वापर करण्यात आला होता, परंतु चेंडू कुकाबुरापेक्षा अधिक विचित्रपणे वागला आणि नंतर वापरलेला नाही. देशांतर्गत स्पर्धांमध्ये घरगुती उत्पादकांचा उपयोग होऊ शकतो: उदाहरणार्थ, पाकिस्तान आपल्या प्रथम श्रेणी स्पर्धांमध्ये ग्रेझ बॉल्सचा उपयोग करतो. [14] [15] +वेगवान गोलंदाजांनी 160 चेंडू / ह (100 मैल) अंतरावर क्रिकेट चेंडू टाकला जाऊ शकतो आणि हवेत दोन्ही ('स्विंगिंग' म्हणून ओळखले जाते) आणि सरळ मैदान ('सीटिंग' म्हणून ओळखले जाते) दोन्ही बाजूंना थेट सरळ मार्गातून वळणे केले. . स्पिन गोलंदाज चेंडूच्या बाजूच्या बाजूच्या बाजूच्या गोल क्रांती देतो, जेणेकरून ते सरळ रेषेतून विखुरले जाते. क्रिकेटचा बॅट जास्त दाट झाला आहे म्हणून चेंडू जमिनीवर जाण्यापूर्वी 100 मीटर पुढे चेंडू बॉल लावला जाऊ शकतो. +क्रिकेट समालोचक आणि माजी कसोटीपटू सायमन डॉल्ड यांनी सांगितले की, क्रिकेट विश्वचषक 2015च्या पाठोपाठ निर्माता क्रिकेट खेळाडूंनी निर्मिती केली असली तरी उत्पादकांनी कितीही बदल केले नाहीत. हे 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्पष्ट दिसत होते, परंपरागतपणे स्विंग-फ्रेंडली ब्रिटिश पिचमध्ये, विशेषतः पांढरे गोळे असताना, पण माजी वेस्ट इंडीजचा माजी गोलंदाज इयान बिशोप याला पाठिंबा देण्यास तयार नव्हता. [16] +  कसोटी क्रिकेटमध्ये, एका सामन्यात प्रत्येक खेळीच्या सुरुवातीला एक नवीन बॉल वापरली जाते. मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, प्रत्येक नवीन षटकात प्रत्येकी एक, एक सामन्यात प्रत्येक खेळीचा प्रारंभ होतो. क्रिकेटच्या नियमांमध्ये वगळल्याखेरीज क्रिकेट बॉल बदलण्यात येणार नाही: +  एका बॉलचा उपयोग खेळांच्या विस्तारित अवधीसाठी केला जातो म्हणून त्याच्या पृष्ठभागाचे वजन कमी होते आणि ते खडबडीत होते. गोलंदाजांनी जेव्हा ते करू शकतात तेव्हा ते पॉलिश करू शकतात - बहुतेक वेळा त्यांच्या ट्राऊझर्सवर चोळायला लावून, त्यामध्ये लाल डाग तयार करता येतो जे सहसा येथे पाहिले जाऊ शकतात. तथापि, ते सहसा फक्त बॉलच्या एका बाजूला पोलिश असतात जेणेकरून ते 'स्विंग' तयार करतील जेणेकरून ते हवेतून प्रवास करतील. ते पोलिश करताना ते लाळ किंवा घाम लावतात. +  +  क्रिकेट बॉलचा शिवलाचा वापर वेगाने फिरला जाणारा वेगवान वेगवान गोलंदाज म्हणून करतो, जो स्विंग बॉलिंग म्हणून ओळखला जाणारा तंत्र किंवा वेगवान गोलंदाजाचा वापर करतो कारण तो वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. +  क्रिकेट बॉलची स्थिती एक गोलरहित हवा असलेल्या हालचालींच्या संख्येसाठी महत्त्वपूर्ण आहे, खेळाडू काय करू शकतात आणि बॉलला काय करू शकत नाही अशा नियमांना विशिष्ट आणि कठोरपणे अंमलात आणत आहेत. सामन्यादरम्यान अंपायर बारकाईने चेंडू पाहतील. जर फलंदाज आणि खेळपट्टीमुळे चेंडूच्या सामान्य पोशाख आणि चेंडूमुळे आतील पोक सुटला असेल तर समान वापर आणि व्याप्तीचा चेंडू बदलला जाईल (म्हणजेच साधारणतः 30-षटकांच्या ओळीच्या बॉलची जागा बॉलला दिली जाईल. त्याच 'वय'). +  एखाद्या खेळाडूसाठी हे बेकायदेशीर आहे: +  बोटाने लाळ किंवा घामाशिवाय असणारी कोणतीही वस्तू स्वच्छ करा +जमिनीवर बॉल घासणे +नखे नसलेल्या गोलसह चेंडू ढकलू या +बॉलची शिवण घेऊ नका किंवा उचलू नका. +हे नियम असूनही, खेळाडूंना तोडून त्यांना फायदा मिळवून देण्याची भुरळ पाडली जाऊ शकते. क्रिकेटच्या उच्चतम स्तरावर तथाकथित बॉल छेडछाडीच्या काही मुद्याकडे आहेत. +  एक नवीन क्रिकेट बॉल एखाद्या थकापेक्षा अधिक कठिण आहे, आणि वेगवान गोलंदाजांनी त्याला पसंत केले आहे कारण पिचच्या चेंडूला वेग आणि उसळी घेणे. जुन्या चेंडूंचा खेळ अधिक वेगळा असतो कारण चेंडू बॉल करतो तेव्हा खेळपट्टीला अधिक घट्ट पकडता येतो, म्हणून फिरकी गोलंदाज एक थकलेला बॉल वापरण्यास पसंत करतात, तरीही सुमारे 8-10 षटकांच्या ओव्हर बॉलचा फिरकी गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. हवेत. जुन्या चेंडूवर असमान परिधान देखील रिव्हर्स स्विंग शक्य होऊ शकतात. एखाद्या कर्णधाराला त्याच्या फिरकी गोलंदाजांना काम करायला आवडत असेल तर त्याला नवीन बॉलची विनंती विलंब होऊ शकते, परंतु तो उपलब्ध झाल्यानंतर काही नवीन चेंडू विचारते. + क्रिकेटच्या चेंडू कठीण आणि संभाव्य घातक असतात, म्हणून आजच्या फलंदाज आणि जवळच्या क्षेत्ररक्षणातील बहुतेक वेळा सुरक्षात्मक उपकरणे वापरतात. [1] डोके व चेहरा, [18] हाताची व पायाची बोटं, [1 9] दात [20] आणि ग्रंथीच्या दुखापतींमुळे डोळा (डोके गमावलेली काही खेळाडू), [1 9] क्रिकेटच्या चेंडू इशानं जगभरात असंख्य जखमींची नोंद झाली आहे. [1 9]. +फ्रेडरिक, प्रिन्स ऑफ वेल्स (1 1707-1751) हे बऱ्याचदा क्रिकेट चेंडूमुळे होणारे गुंतागुंत झाले आहेत असे म्हटले जाते, मात्र या घटनेतील संबंध आणि त्याचा मृत्युचा अधिकृत कारण अप्रमाणित आहे. 1 99 7 मध्ये ग्लॅमॉर्गन खेळाडू रॉजर डेव्हिसने क्षेत्ररक्षणाचा सामना करताना डोक्याला मार लागला होता. [21] 1 9 62 साली वेस्ट इंडीजमधील एका बॉलने फटकावल्यानंतर भारतीय फलंदाज नरीमन नरी कंत्राटदाराला खेळातून निवृत्त व्हावे लागले. [22] +1 99 8 साली ढाका येथील एका सामन्यात क्रिकेटचा फटका मारणारा भारतीय क्रिकेट खेळाडू रमण लांबाचा मृत्यू झाला. [23] लांबा फॉरवर्ड शॉर्ट-लेगवर हेलमेट घातली असताना क्षेत्ररक्षण करत असताना मेहराब हुसेनचा चेंडू आदळल्याने त्याला डोक्यात कठीण वाटला आणि विकेटकीपर खालेद मशुदने पुन्हा एकदा गोलंदाजी केली. +एक क्रिकेट पंच अंपायर जेनकिन्स यांचा 2009 मध्ये स्वानसी, वेल्स संघात मृत्यू झाला होता. +नोव्हेंबर 2014 मध्ये, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजचा 25 वर्षांचा एक शेफिल्ड शील्ड खेळादरम्यान बायनसॉव्हर शेवन ऍबॉटने गोलंदाजीच्या कडवलेल्या षटकात जखमी झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला. [ 24] त्याच आठवड्यात हिलेल ऑस्कर, अंपायर आणि इस्रायलच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, एका बॉलने गळ्याला मारले गेले. [25] +14 ऑगस्ट 2017 रोजी, पाकिस्तानच्या खैबर पख्तुख्वा प्रांतातील मार्डन जिल्ह्यात खेळलेल्या क्लब सामन्यात फलंदाजी करताना झुबिर अहमदचा प्राणघातक हल्लानंतर मृत्यू झाला. [26] +क्रिकेट चेंडूचे पर्याय +कधीकधी एक रिअल क्रिकेट बॉलचे पर्याय सुरक्षा, उपलब्धता आणि खर्चाच्या कारणांसाठी पसंत केले जाऊ शकतात. उदाहरणे एक टेनिस बॉल आणि क्रिकेट चेंडू एक प्लॅस्टिक आवृत्ती समाविष्ट आहे. +कधीकधी एक रिअल क्रिकेट बॉलचे पर्याय सुरक्षा, उपलब्धता आणि खर्चाच्या कारणांसाठी पसंत केले जाऊ शकतात. उदाहरणे एक टेनिस बॉल आणि क्रिकेट चेंडू एक प्लॅस्टिक आवृत्ती समाविष्ट आहे. +बऱ्याच कॅज्युअल खेळाडू काही प्रकारचे चिकट टेप (अनेकदा विद्युत टेप)च्या थरांमध्ये लपविलेले एक टेनिस बॉल वापरतात, जे तुलनेने सॉफ्ट टेनिस बॉल्सला कठिण व चिकट करते. हे सामान्यतः एक टेप बॉल म्हणून ओळखले जाते. एक सामान्य प्रकार म्हणजे फक्त अर्धे टेनिस बॉल टेप करणे, दोन वेगळ्या बाजू उपलब्ध करून देणे आणि असामान्य प्रमाणात स्विंगसह गोल करणे सोपे करणे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13136.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e3cddfa70e3556d3d59a014bd00fa406c8c142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13136.txt @@ -0,0 +1,81 @@ +वनडे आणि टी२०आ किट +पापुआ न्यू गिनी पुरुषांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला बारामुंडिस टोपणनाव आहे, हा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पापुआ न्यू गिनी देशाचे प्रतिनिधित्व करतो. +पापुआ न्यू गिनी कधीही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाले नाही. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13141.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..917f0e3a84e318451c7bba99685d358474035be0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13141.txt @@ -0,0 +1,7 @@ +The Rawknee show} +क्रिकेट बॅट हे क्रिकेटच्या खेळामध्ये बॉल मारण्यासाठी फलंदाजाकडून वापरण्यात येणारा एक विशेष प्रकारचा उपकरण आहे. Virat kohali +हे सहसा विलोच्या लाकडापासून बनविले जाते. त्याच्या उपयोगाचे प्रथम उल्लेख 1624 मध्ये आढळते. +क्रिकेट बॅटचा ब्लेड लाकडी खांब आहे जो सामान्यपणे धक्कादायक पृष्ठभागावर सपाट आहे आणि त्याच्या मागे (बॅक) वर एक रिज आहे. +[[वर्ग:क्रिकेट] + +क्रिकेट बॅटचे ब्लेड एक लाकडी ब्लॉक आहे जे सामान्यत: धक्कादायक चेहऱ्यावर आणि रिज (मागील) वर रिज सह सपाट आहे जे मध्यभागी लाकडाकडे लक्ष केंद्रीत करते जेथे चेंडू सामान्यतः मारली जाते. बॅट पारंपरिकपणे विलो वुडमधून बनविला जातो, विशेषकरून व्हाइट विलो या क्रिकेट बॅट विलो (सलिक्स अल्बा वारा. कॅरूला) नावाच्या, विविध प्रकारचे कच्चे (नीलबंद) लिस्ड तेल असलेले उपचार, ज्याचे संरक्षणत्मक कार्य आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13144.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f37c362fce25c2f43c2125167290b4dd5da22883 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13144.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिकेट यष्टी क्रिकेटच्या खेळात खेळपट्टीच्या दोन्ही टोकांच्या बाजूस उभ्या केलेल्या तीन लाकडी काठ्या असतात. गोलंदाजाचे उद्दिष्ट चेंडूने यष्टी हलवण्याचे किंवा पाडण्याचे असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13149.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cb09c7deb5ece79d7275ac4353b83c1eda7d324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13149.txt @@ -0,0 +1,20 @@ +१९८७ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८७ रिलायन्स विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे चौथे आयोजन होते. ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये ८ ऑक्टोबर - ८ नोव्हेंबर १९८७ च्या दरम्यान खेळवली गेली. प्रथमच इंग्लंडबाहेर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय उपखंडातील भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा रिलायन्स ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका व झिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले. या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९८३ साली झाली. मागील विजेते भारत संघ होता. +सर्व सामने ५० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. +इंग्लंड, पाकिस्तान, भारत व ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. ८ नोव्हेंबर १९८७ रोजी इडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. इंग्लंडच्या ग्रॅहाम गूच ने स्पर्धेत सर्वाधिक ४७१ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट सर्वाधिक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला. +साखळी सामन्यांसाठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला होता. या गटातील प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळला व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघांसोबत बाद फेरीतील सामने खेळले. +या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९८६ आय.सी.सी. चषक +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + +उपांत्य फेरीतील दोन सामने ४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात आले. +पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ वि पाकिस्तान क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये लाहोर मधील गद्दाफी स्टेडियम या मैदानावर झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड बूनच्या संयमी ६५ धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड बून आणि डीन जोन्स या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदरी केली. ऑस्ट्रेलिया ३०० धावांचा टप्पा गाठणार असे वाटत असतानाच पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान याच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. इम्रान ने ५ षटकांमध्ये १७ धावा देऊन ३ गडी बाद गेले. परंतु पुढे पाकिस्तानी गोलंदाजांनी तब्बल ३४ अवांतर धावा दिल्याने ऑस्ट्रेलियाला २६७ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानची ३८ धावांवर ३ बाद खराब सुरुवात झाली. तदनंतर कर्णधार इम्रान खान (८४ चेंडूत ५८ धावा) आणि उपकर्णधार जावेद मियांदाद (१०३ चेंडूत ७० धावा) यांनी २६ षटकांमध्ये ११२ धावा जोडल्या. परंतु जावेद मियांदाद बाद झाल्यावर आवश्यक धावगती ७.८७ च्या वर गेली. पुढे पाकिस्ताने ९९ धावात ६ गडी गमावत २४९ धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामना १८ धावांनी जिंकत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. +दुसरा उपांत्य सामना बॉम्बे मधील वानखेडे स्टेडियम येथे खेळविण्यात आला. यजमान भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड ७९ धावांवर २ गडी बाद असताना, घडाडीचा फलंदाज ग्रॅहाम गूच (१३६ चेंडूत ११५ धावा) आणि कर्णधार माईक गॅटिंग (६२ चेंडूत ५६ धावा) या जोडीच्या उत्तम फलंदाजीने इंग्लंडची धावसंख्या १९ षटकांमध्ये ११७ धावांपर्यंत जाऊन पोचली. ग्रॅहाम गूच बाद झाल्यावर धावसंख्येत आणखी ५१ धावांची भर पडत इंग्लंडने ६ गडी गमावत २५४ धावांपर्यंत मजल मारली. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीस भारताने ७३ धावांमध्ये ३ गडी गमावले. मधल्या फळीतील मोहम्मद अझहरुद्दीन (७४ चेंडूत ६४ धावा) ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एडी हेमिंग्स ने जेव्हा मोहम्मद अझहरुद्दीनला पायचीत बाद केले तेव्हा भारत ५ गडी गमावून २०४ धावांवर होता. भारताला शेवटच्या १० षटकांमध्ये ५ गडी शिल्लक असताना ५० धावांची गरज होती. सामना अटीतटीच्या स्थितीत पोचला. भक्कम स्थितीत असताना देखील भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि तळातील फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. शेवटचे ५ गडी भारताने केवळ १५ धावांमध्ये गमावले. ४५.३ षटकांमध्ये २१९ धावांवर भारत सर्वबाद झाला. चार वर्षांपूर्वी भारताकडून झालेल्या पराभवाचे उट्टे इंग्लंडने या उपांत्य फेरीत भारताला हरवत काढत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. + +१९८७ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता मधील ईडन गार्डन्स येथे खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड बून (१२५ चेंडूत ७५ धावा) आणि माइक व्हेलेटा (३१ चेंडूत ४५ धावा) या जोडीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये २५३ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर टिम रॉबिन्सन पायचीत बाद झाला. बिल ॲथी (१०३ चेंडूत ५८ धावा) आणि कर्णधार माईक गॅटिंग (४५ चेंडूत ४१ धावा) या दोघांनी चिवट खेळ केला. परंतु कर्णधार माईक गॅटिंग बाद झाल्यावर सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे फिरले. त्यानंतर ॲलन लॅम्ब (५५ चेंडूत ४५ धावा) याने डाव सावरण्याची पराकाष्ठा केली. पण आवश्यक धावगती वाढू लागली. शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना इंग्लंड त्या १७ धावा करु शकला नाही. ऑस्ट्रेलियाने सामना ७ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला. इंग्लंडला दुसऱ्यांदाही क्रिकेट विश्वचषकाअच्या विजेतेपदापासून वंचित रहावे लागले. + +सर्वात जास्त धावा +सर्वात जास्त बळी +अधिक माहिती .. Archived 2006-09-23 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13151.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03672abe5eee79ceec392084fbd591ac8b586145 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13151.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिकेट विश्वचषक, १९९६ स्पर्धा विल्स विश्वचषक नावाने सुद्धा ओळखली जाते. भारत व पाकिस्तानात झालेली ही दुसरी विश्वचषक स्पर्धा होती. श्रीलंका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करत विश्व अजिंक्यपद पटकावले. +क्रिकेट विश्वचषक, १९९६ भारत, पाकिस्तान व श्रीलंका मध्ये खेळवण्यात आली. तामिल टायगर्सने सेंट्रल बँकेत केलेल्या बॉंब हल्ल्यामुळे ऑस्टेलिया व वेस्ट इंडीज संघाने श्रीलंकेत सामने खेळण्यास नकार दिला. हे दोन्ही सामने विरुद्ध संघांनी सोडून दिल्याचे आयसीसी ने घोषित केले व श्रीलंका संघ एक ही सामना न खेळता उपांत्य पुर्व फेरी साठी पात्र झाला. +पात्र असोसिएट देशांच्या माहिती साठी १९९४ आय.सी.सी. चषक पहा. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13154.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfefe2e3f405437d71d43b3f5425cd3c614f3a37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13154.txt @@ -0,0 +1,46 @@ +इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७ च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणाऱ्या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात आले. स्पर्धेचे अधिकृत गान द गेम ऑफ लव्ह अँड युनिटी, हे जमैकाच्या शॅगी, बार्बाडोसच्या रुपी व त्रिनिदादच्या फेय-ऍन ल्यॉन्सने रचले. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीकहोता. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला. +अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरुवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीतील आठपैकी  ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, श्रीलंका व दक्षिण आफ्रिका हे चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामन्यांत लढले. अंतिम सामना श्रीलंका व ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करीत सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला व जागतिक क्रिकेटमधले आपले वर्चस्व पुनः एकदा सिद्ध केले. +आत्तापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त (१६) संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे दहा देश व केन्याला स्पर्धेत आपोआप निमंत्रण मिळाले. उरलेल्या पाच जागांसाठी २००५ च्या आय.सी.सी. चषक सामन्यातील पहिल्या पाच संघांना निमंत्रण देण्यात आले. +अधिक माहिती .. +स्पर्धेची सुरुवात साखळी सामन्यांनी झाली. विश्वकप खेळणाऱ्या १६ संघाना ४ गटात त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांका प्रमाणे विभागण्यात आलेले होते. प्रत्येक गट आपले सर्व सामने एकाच मैदानावर खेळला. एकूण २४ साखळी सामने मार्च १३, २००७ ते मार्च २७, २००७ पर्यंत खेळले गेले. +साखळी सामन्यांच्या अंती प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ सुपर एट सामने खेळले. यातील चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामने खेळले. उपांत्य सामन्यात विजयी ठरलेले संघ अंतिम सामन्यात लढले. +दिवसा खेळले जाणारे सामने सकाळी ९:३० ते संध्याकाळी १७:१५ च्या दरम्यान खेळण्यात आले होते. पहिला डाव ९:३० ते १३:०० तर दुसरा डाव १३:४५ ते १७:१५ पर्यंत होता. किंग्स्टन, जमैका येथील सामने एक तास उशीरा सुरू होउन एक तास उशीरा संपले. +सर्व सामने एक-दिवसीय होते एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे सर्व नियम या सामन्यांत लागू होते. प्रत्येक सामना ५० षटकांचा होता. यात पंचांना (पाउस वा इतर कारणांस्तव) बदल करण्यास मुभा होती. एका गोलंदाजाला जास्तीत जास्त १० (किंवा ठरलेल्या षटकांच्या एक पंचमांश) षटके टाकता येणार हती. हवामान खराब झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी कमीतकमी २० षटके खेळता आली नाहीत तर सामना रद्द ठरवण्यात येणार होता. जर दुसऱ्या डावात मोसमाचा व्यत्यय आला तर सामन्याचा विजेता अथवा लक्ष्य ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस रीतीचा वापर करण्यात आला. +जर मैदानातील पंचांना एखाद्या झेलाबद्दल (तो नीट पकडला गेला आहे की नाही याबद्दल) शंका असेल तर मैदानातील पंच अश्या झेलाबाबत तिसऱ्या पंचांचा सल्ला घेता आला. असा सल्ला विचारला असता तिसऱ्या पंचाला जर आढळले की मुळात चेंडूला बॅट लागलेलीच नाही तर त्यांना फलंदाजाला नाबाद घोषित करता येणार होते. +प्रत्येक साखळी साखळी सामन्याच्या व सुपर ८ सामन्याच्या अंती दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना खालीलप्रमाणात गुण दिले गेले. +प्रत्येक गटातील साखळी सामन्यातून जास्तीत जास्त गुण मिळवणारे दोन संघ सुपर ८ फेरीत गेले. त्याच वेळी आपल्या गटातून पुढच्या फेरीत जाणाऱ्या दुसऱ्या संघाविरुद्ध कमावलेले गुणही त्यांच्या सुपर ८ च्या गणतीत आपोआप आले. सुपर ८ फेरीतील प्रत्येक संघ सात प्रतिस्पर्ध्यांपैकी आपल्या गटातील संघ सोडून उरलेल्या सहा संघांविरुद्ध एक-एक सामना खेळले. या सामन्यातून मिळालेल्या गुणांवर (व आधीच्या फेरीतील आपल्याच गटातील प्रतिस्पर्ध्यासमोर मिळवलेल्या गुणांसह) पहिले चार संघ उपांत्य फेरीत पोचले. हे सामने १ विरुद्ध ४ आणि २ विरुद्ध ३ क्रमांकाच्या संघामध्ये होणार होते. यातील विजयी संघ अंतिम सामना खेळले व त्यातील विजेता जगज्जेता ठरला. +जर साखळी अथवा सुपर ८ फेरीत दोन किंवा जास्त संघांना समान गुण असतील तर ती गाठ उकलण्यासाठी खालील नियमांचा आधार घेतला जाणार होता. अशा संघांपैकी पुढे जाणारा संघ -- +उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना समसमान झाला किंवा अनिर्णित राहिला तर खालील नियम लागू होतील -- +साखळी सामने +सुपर ८ +उपांत्य सामना +अंतिम सामना +या गटात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन दिग्गज संघ तसेच स्कॉटलंड व नेदरलँड्स हे दोन कमी प्रतीचे संघ होते. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सगळ्यांचा धुव्वा उडवला व सहजपणे सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वगळता विनासायास प्रवेश मिळाला पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यामुळे त्यांना सुपर ८मध्ये ० गुण घेउन जावे लागले. याचा अप्रत्यक्ष परिणाम ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका लढत उपांत्य फेरीतच झाली. +मैदान - वॉर्नर पार्क मैदान, बस्सेटेर्री, सेंट किट्स आणि नेविस +स्पर्धेच्या सुरुवातीपासुनच हा गट सगळ्यात चुरशीचा मानला जात होता. भारत व श्रीलंका या बलाढ्य संघाबरोबरच बांगलादेशही आपली कुवत अजमावणार होता. बर्म्युडाला जरी फारशी आशा नसली तरी ते कितपत झगडतात याची उत्सुकता होती. गटाच्या दुसऱ्याच सामन्यात बांगलादेशने भारताला हरवून सनसनाटी फैलावली. जरी भारताने नंतर बर्म्युडाविरुद्ध उच्चांकी स्कोर केला तरी बांगलादेशविरुद्धची हार त्यांना महागात पडली व सुपर ८मध्ये प्रवेश न करताच भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला. श्रीलंका २ तर बांगलादेश ० गुण घेउन सुपर ८मध्ये पोचले. +मैदान - क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ़ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो +§१ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी ४६ षटकांमध्ये ३११ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले. +§२ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २१ षटकांमध्ये ९६ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले. +यागटातील २ पूर्ण सदस्यांपैकी न्यू झीलँड सुपर ८मध्ये पोचतील याची खात्री होतीच. चुरस होती ती मरगळलेल्या इंग्लंड व केन्या मध्ये दुसरे स्थान पटकावण्याची. गट B प्रमाणे येथे धक्कादायक असे काहीही घडले नाही व न्यू झीलँड व इंग्लंड सुपर ८मध्ये गेले. कॅनडाने केन्याविरुद्ध लढत रंगवली पण केन्याने त्यांना हरवले. +मैदान - बीसेजौर मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया +§१ कॅनडाच्या सुनील धनीरामला सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. +§२ पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचाच होता. +गट B मधून भारत बाहेर पडणे हे जरी धक्कादायक असले तरी असे काहीसे घडण्याची अंधूक शक्यता आधीपासूनच होती. गट Dची रचना पाकिस्तानच्या पथ्यावरच पडल्यासारखे होते. इतर तीन पैकी आयर्लंड आपला पहिला विश्वचषक खेळत होते. झिम्बाब्वे संघाला (संघेतर) राजकारणामुळे जणू वाळवीच लागली होती तर यजमान वेस्ट इंडीजलाही चाणाक्ष व हुकमी खेळी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता भासत होती. लक्ष होते या तीनपैकी कोणता संघ दुसरे स्थान मिळवतो यावर. पण प्रत्यक्षा आयर्लंडने आधी झिम्बाब्वे बरोबरचा सामना समसमान सोडवला व नंतर पाकिस्तानला झणझणीत चपराक मारीत हरवले. सेंट पॅट्रिक दिनी खेळलेल्या या सामन्यात आयर्लंडने अतिबलाढ्य अशा पाकिस्तानला नामोहरम केले व सुपर ८मध्ये प्रवेश केला. यजमान वेस्ट इंडीजनेही पाकिस्तानला हरवले व पुढच्या फेरीत जागा मिळवली. +मैदान - सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका +§१ - पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २० षटकांमध्ये १९३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वे साठी ठेवण्यात आले. +§२ - पावसामुळे हा सामना ४८ षटकांचाच झाला होता. +मैदान +$1 - पावसामुळे वेस्ट इंडीज संघाने फलंदाजी बुधवार २८ मार्च २००७ रोजी केली. +$2 - पावसामुळे हा सामना २२ षटकांचा करण्यात आला. + +मैदान +अधिक माहिती .... +अधिक माहिती .... +१८ मार्च २००७ रोजी पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृत स्थितीत सापडले. या घटनेच्या एक दिवस आधी त्यांचा संघ  आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात हरल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला होता. पोलीस चौकशीत बॉब वूल्मर यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा खून गळा दाबून झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. जून ५, इ.स. २००७ रोजी जमैका पोलिसांनी जाहीर केले की वूल्मर यांचा मृत्यू म्हणजे खून नव्हताच. +संघ  · +पात्रता  · +विक्रम  · +पंच · +सराव सामने + +उपांत्य सामने  · अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1316.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..899a3f4c9d4eeadfba4db4983a8b80449925ddc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1316.txt @@ -0,0 +1,2 @@ +हरियाणा, भारत +ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13181.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfefe2e3f405437d71d43b3f5425cd3c614f3a37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13181.txt @@ -0,0 +1,46 @@ +इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७ च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणाऱ्या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात आले. स्पर्धेचे अधिकृत गान द गेम ऑफ लव्ह अँड युनिटी, हे जमैकाच्या शॅगी, बार्बाडोसच्या रुपी व त्रिनिदादच्या फेय-ऍन ल्यॉन्सने रचले. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीकहोता. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला. +अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरुवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीतील आठपैकी  ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, श्रीलंका व दक्षिण आफ्रिका हे चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामन्यांत लढले. अंतिम सामना श्रीलंका व ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करीत सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला व जागतिक क्रिकेटमधले आपले वर्चस्व पुनः एकदा सिद्ध केले. +आत्तापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त (१६) संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे दहा देश व केन्याला स्पर्धेत आपोआप निमंत्रण मिळाले. उरलेल्या पाच जागांसाठी २००५ च्या आय.सी.सी. चषक सामन्यातील पहिल्या पाच संघांना निमंत्रण देण्यात आले. +अधिक माहिती .. +स्पर्धेची सुरुवात साखळी सामन्यांनी झाली. विश्वकप खेळणाऱ्या १६ संघाना ४ गटात त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांका प्रमाणे विभागण्यात आलेले होते. प्रत्येक गट आपले सर्व सामने एकाच मैदानावर खेळला. एकूण २४ साखळी सामने मार्च १३, २००७ ते मार्च २७, २००७ पर्यंत खेळले गेले. +साखळी सामन्यांच्या अंती प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ सुपर एट सामने खेळले. यातील चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामने खेळले. उपांत्य सामन्यात विजयी ठरलेले संघ अंतिम सामन्यात लढले. +दिवसा खेळले जाणारे सामने सकाळी ९:३० ते संध्याकाळी १७:१५ च्या दरम्यान खेळण्यात आले होते. पहिला डाव ९:३० ते १३:०० तर दुसरा डाव १३:४५ ते १७:१५ पर्यंत होता. किंग्स्टन, जमैका येथील सामने एक तास उशीरा सुरू होउन एक तास उशीरा संपले. +सर्व सामने एक-दिवसीय होते एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे सर्व नियम या सामन्यांत लागू होते. प्रत्येक सामना ५० षटकांचा होता. यात पंचांना (पाउस वा इतर कारणांस्तव) बदल करण्यास मुभा होती. एका गोलंदाजाला जास्तीत जास्त १० (किंवा ठरलेल्या षटकांच्या एक पंचमांश) षटके टाकता येणार हती. हवामान खराब झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी कमीतकमी २० षटके खेळता आली नाहीत तर सामना रद्द ठरवण्यात येणार होता. जर दुसऱ्या डावात मोसमाचा व्यत्यय आला तर सामन्याचा विजेता अथवा लक्ष्य ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस रीतीचा वापर करण्यात आला. +जर मैदानातील पंचांना एखाद्या झेलाबद्दल (तो नीट पकडला गेला आहे की नाही याबद्दल) शंका असेल तर मैदानातील पंच अश्या झेलाबाबत तिसऱ्या पंचांचा सल्ला घेता आला. असा सल्ला विचारला असता तिसऱ्या पंचाला जर आढळले की मुळात चेंडूला बॅट लागलेलीच नाही तर त्यांना फलंदाजाला नाबाद घोषित करता येणार होते. +प्रत्येक साखळी साखळी सामन्याच्या व सुपर ८ सामन्याच्या अंती दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना खालीलप्रमाणात गुण दिले गेले. +प्रत्येक गटातील साखळी सामन्यातून जास्तीत जास्त गुण मिळवणारे दोन संघ सुपर ८ फेरीत गेले. त्याच वेळी आपल्या गटातून पुढच्या फेरीत जाणाऱ्या दुसऱ्या संघाविरुद्ध कमावलेले गुणही त्यांच्या सुपर ८ च्या गणतीत आपोआप आले. सुपर ८ फेरीतील प्रत्येक संघ सात प्रतिस्पर्ध्यांपैकी आपल्या गटातील संघ सोडून उरलेल्या सहा संघांविरुद्ध एक-एक सामना खेळले. या सामन्यातून मिळालेल्या गुणांवर (व आधीच्या फेरीतील आपल्याच गटातील प्रतिस्पर्ध्यासमोर मिळवलेल्या गुणांसह) पहिले चार संघ उपांत्य फेरीत पोचले. हे सामने १ विरुद्ध ४ आणि २ विरुद्ध ३ क्रमांकाच्या संघामध्ये होणार होते. यातील विजयी संघ अंतिम सामना खेळले व त्यातील विजेता जगज्जेता ठरला. +जर साखळी अथवा सुपर ८ फेरीत दोन किंवा जास्त संघांना समान गुण असतील तर ती गाठ उकलण्यासाठी खालील नियमांचा आधार घेतला जाणार होता. अशा संघांपैकी पुढे जाणारा संघ -- +उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना समसमान झाला किंवा अनिर्णित राहिला तर खालील नियम लागू होतील -- +साखळी सामने +सुपर ८ +उपांत्य सामना +अंतिम सामना +या गटात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन दिग्गज संघ तसेच स्कॉटलंड व नेदरलँड्स हे दोन कमी प्रतीचे संघ होते. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सगळ्यांचा धुव्वा उडवला व सहजपणे सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वगळता विनासायास प्रवेश मिळाला पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यामुळे त्यांना सुपर ८मध्ये ० गुण घेउन जावे लागले. याचा अप्रत्यक्ष परिणाम ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका लढत उपांत्य फेरीतच झाली. +मैदान - वॉर्नर पार्क मैदान, बस्सेटेर्री, सेंट किट्स आणि नेविस +स्पर्धेच्या सुरुवातीपासुनच हा गट सगळ्यात चुरशीचा मानला जात होता. भारत व श्रीलंका या बलाढ्य संघाबरोबरच बांगलादेशही आपली कुवत अजमावणार होता. बर्म्युडाला जरी फारशी आशा नसली तरी ते कितपत झगडतात याची उत्सुकता होती. गटाच्या दुसऱ्याच सामन्यात बांगलादेशने भारताला हरवून सनसनाटी फैलावली. जरी भारताने नंतर बर्म्युडाविरुद्ध उच्चांकी स्कोर केला तरी बांगलादेशविरुद्धची हार त्यांना महागात पडली व सुपर ८मध्ये प्रवेश न करताच भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला. श्रीलंका २ तर बांगलादेश ० गुण घेउन सुपर ८मध्ये पोचले. +मैदान - क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ़ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो +§१ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी ४६ षटकांमध्ये ३११ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले. +§२ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २१ षटकांमध्ये ९६ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले. +यागटातील २ पूर्ण सदस्यांपैकी न्यू झीलँड सुपर ८मध्ये पोचतील याची खात्री होतीच. चुरस होती ती मरगळलेल्या इंग्लंड व केन्या मध्ये दुसरे स्थान पटकावण्याची. गट B प्रमाणे येथे धक्कादायक असे काहीही घडले नाही व न्यू झीलँड व इंग्लंड सुपर ८मध्ये गेले. कॅनडाने केन्याविरुद्ध लढत रंगवली पण केन्याने त्यांना हरवले. +मैदान - बीसेजौर मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया +§१ कॅनडाच्या सुनील धनीरामला सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. +§२ पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचाच होता. +गट B मधून भारत बाहेर पडणे हे जरी धक्कादायक असले तरी असे काहीसे घडण्याची अंधूक शक्यता आधीपासूनच होती. गट Dची रचना पाकिस्तानच्या पथ्यावरच पडल्यासारखे होते. इतर तीन पैकी आयर्लंड आपला पहिला विश्वचषक खेळत होते. झिम्बाब्वे संघाला (संघेतर) राजकारणामुळे जणू वाळवीच लागली होती तर यजमान वेस्ट इंडीजलाही चाणाक्ष व हुकमी खेळी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता भासत होती. लक्ष होते या तीनपैकी कोणता संघ दुसरे स्थान मिळवतो यावर. पण प्रत्यक्षा आयर्लंडने आधी झिम्बाब्वे बरोबरचा सामना समसमान सोडवला व नंतर पाकिस्तानला झणझणीत चपराक मारीत हरवले. सेंट पॅट्रिक दिनी खेळलेल्या या सामन्यात आयर्लंडने अतिबलाढ्य अशा पाकिस्तानला नामोहरम केले व सुपर ८मध्ये प्रवेश केला. यजमान वेस्ट इंडीजनेही पाकिस्तानला हरवले व पुढच्या फेरीत जागा मिळवली. +मैदान - सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका +§१ - पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २० षटकांमध्ये १९३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वे साठी ठेवण्यात आले. +§२ - पावसामुळे हा सामना ४८ षटकांचाच झाला होता. +मैदान +$1 - पावसामुळे वेस्ट इंडीज संघाने फलंदाजी बुधवार २८ मार्च २००७ रोजी केली. +$2 - पावसामुळे हा सामना २२ षटकांचा करण्यात आला. + +मैदान +अधिक माहिती .... +अधिक माहिती .... +१८ मार्च २००७ रोजी पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृत स्थितीत सापडले. या घटनेच्या एक दिवस आधी त्यांचा संघ  आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात हरल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला होता. पोलीस चौकशीत बॉब वूल्मर यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा खून गळा दाबून झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. जून ५, इ.स. २००७ रोजी जमैका पोलिसांनी जाहीर केले की वूल्मर यांचा मृत्यू म्हणजे खून नव्हताच. +संघ  · +पात्रता  · +विक्रम  · +पंच · +सराव सामने + +उपांत्य सामने  · अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13184.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aafc0ce6d7f4be90c187fd37386d524f7435f89d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13184.txt @@ -0,0 +1,10 @@ +क्रिकेट विश्वचषक, २००७ मध्ये खेळणारे संघ. + +¥ -काही सामन्यांकरता +संघ  · +पात्रता  · +विक्रम  · +पंच · +सराव सामने + +उपांत्य सामने  · अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13192.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95056424c9182e8f7350a44680a2e4329534af64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13192.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बांगलादेशच्या बंगबंधू मैदानावर फेब्रुवारी १७ २०११ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता सुरू झाला. +उद्घाटन समारोह मध्ये झालेल्या कार्यक्रमांची माहिती: +आयसीसी स्पर्धेचे मुख्य प्रेक्षेपक इएसपीएन ने हा सोहळा प्रक्षेपीत केला व जगभरातल्या अनेक वाहिन्यांनी तो लाईव्ह दाखवला.[६] +क्रिकेट विश्वचषक, २०११ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13217.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d39bc8d2d1cc8cd143cd8b05d3237949d9647d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13217.txt @@ -0,0 +1,2 @@ +२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ दरम्यान खेळली गेली.[१] +या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13220.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f19db210b7937dc536d83c60d8246ea61c95de6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13220.txt @@ -0,0 +1,3 @@ +२०१४ आयसीसी विश्वचषक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०१५ विश्वचषक स्पर्धेसाठी क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा अंतिम भाग बनली होती. अव्वल दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले, आयर्लंडमध्ये सामील झाले आणि प्रथमच अफगाणिस्तान, हे दोन्ही संघ २०११-१३ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमध्ये आधीच पात्र ठरले आणि कायम राखले.[१] विश्वचषक पात्रता ही २००९-१४ वर्ल्ड क्रिकेट लीगची अंतिम स्पर्धा होती. स्कॉटलंडने यजमानपदाचा अधिकार सोडल्यानंतर १३ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत न्यू झीलंडमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले. स्कॉटलंडला मुळात जुलै आणि ऑगस्ट २०१३ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करायचे होते.[२] +या स्पर्धेत स्कॉटलंड, ज्याने यूएई विरुद्ध अंतिम सामना जिंकला, त्यांच्या ३ऱ्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आणि त्यांचा एकदिवसीय दर्जा कायम ठेवला, आणि उपविजेते यूएई त्यांच्या दुसऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आणि फायदा झाला. विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र नसतानाही, हाँगकाँग आणि पापुआ न्यू गिनी यांनी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर स्पर्धा पूर्ण करून प्रथमच एकदिवसीय दर्जा मिळवला. +या स्पर्धेमध्ये आघाडीचे सहयोगी देश केन्या, नेदरलँड्स आणि कॅनडा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत आणि २०१८ पर्यंत त्यांचा एकदिवसीय दर्जा गमावला, जरी नेदरलँड्स स्कॉटलंडऐवजी २०१४ आयसी-२० विश्व ट्वेंटी-२० साठी पात्र ठरले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13243.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b07c56402f0254547d7fa5c6f85b9b7130442c37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13243.txt @@ -0,0 +1,18 @@ +क्रिकेटची सुरुवात १३०१ च्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५० च्या सुमारास cricketचा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे. सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी फ्री स्कूल ऑग गिलफोर्डचा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, "hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at cricket and other +Players." + +फ्रान्सिस कोटेस, द यंग क्रिकेट खेळाडू, १७६८ +क्रिकेट हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतु १६११ मधील काही संदर्भ[३] असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.[९] 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली आणि 18 व्या शतकात ते जगातील इतर भागात आले. +१६२४ मध्ये, जॅस्पर व्हिनॉल नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.[१०] १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारूपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्समध्ये उच्च गटासाठी "ग्रेट क्रिकेट मॅच" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.[११] +१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वतःचे "निवडक XI" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्त्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या आर्टिलरी मैदानावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या एक गडी प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८ च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६० च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या "हॉकी स्टिक"च्या आकाराच्या बॅटऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये हॅम्ब्लेडॉन क्लबची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये मेरीलबोन क्रिकेट क्लब (MCC)ची निर्मिती व जुने लाॅर्ड्‌ज मैदान खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्रबिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि क्रिकेटच्या नियमांचा पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि पायचीतचा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले. + +परदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या जहाजावर, १८५९ +१९व्या शतकात अंडरआर्म गोलंदाजीची जागा आधी राउंडआर्म आणि नंतर ओव्हरआर्म गोलंदाजीने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काऊंटी स्तरावरच्या खेळ संघटना काऊंटी क्लब तयार करू लागल्या आणि १८३९मध्ये ससेक्सची स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली. त्याचदरम्यान ब्रिटिश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौऱ्यावर गेला. +परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काऊंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..[१२] १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट ग्रेस, ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात १८६५ मध्ये केली. + +कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. +१८७६-७७ मध्ये, इंग्लंडचा संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली द ॲशेसला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरुवात केली. +पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही "गोल्डन एज ऑफ क्रिकेट" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतु ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काऊंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले. +युद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन, आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसऱ्या जागतिक महायुद्धाआधी वेस्ट इंडीज, भारत आणि न्यू झीलंड आणि महायुद्धानंतर पाकिस्तान, [[श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि बांगलादेश ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती. +१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काऊंट्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये ट्वेंटी२० क्रिकेटची सुरुवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला. +हॉकी आणि फुटबॉलसारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपूर्ण जगात खेळले जातात, परंतुक्रिकेट हा मुख्यत: एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पूर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटिशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मूळ धरू शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे असलेल्या ब्रिटिशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणाऱ्या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13247.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..622b95a146bd85a2834c7f848e9f94505ca4313c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13247.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्रिकेटमधील गोलंदाजांचे मुख्य दोन प्रकार पडतात : वेगाचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज आणि चेंडूला विशिष्ट प्रकारे दिलेल्या फिरकीचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज. पहिल्या प्रकारातील गोलंदाजांना वेगवान गोलंदाज तर दुसऱ्या प्रकारातील गोलंदाजांना फिरकी गोलंदाज म्हणतात. फिरकी गोलंदाजांचे प्रमुख अस्त्र चेंडूला दिलेली फिरक हे असले तरी वेगात अधूनमधून बदल करूनही ते फलंदाजांना चकवू शकतात. फिरकी गोलंदाजांसाठी मंदगती गोलंदाज ही संज्ञाही काही वेळा वापरली जाते. +वेगवान गोलंदाजांचे त्यांच्या गोलंदाजीच्या वेगानुसार दोन प्रकार पडतात. +वेगवान गोलंदाज प्रामुख्याने नव्या चेंडूचा प्रभावी वापर करू शकतात. कर्णधाराच्या डावपेचांनुसार मात्र नवा चेंडू भरवशाच्या फिरकी गोलंदाजालाही दिला जाऊ शकतो. +फिरकी गोलंदाजांचे अंगुली फिरके (बोटांनी चेंडूला फिरक देणारे) आणि मणिबंध फिरके (मनगटाने चेंडूला फिरक देणारे) असे दोन प्रमुख प्रकार पडतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13276.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6499dd59bf832784fea42dd1ff9675d4c90151d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13276.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +क्राइमिया (युक्रेनियन: Автономна Республіка Крим; रशियन: Автономная Республика Крым; क्राइमियन तातर: Qırım Muhtar Cumhuriyeti, Къырым Мухтар Джумхуриети) हा पूर्व युरोपातील एक वागद्रस्त भूभाग आहे. मार्च २०१४ सालापर्यंत युक्रेन देशाचे एक स्वायत्त प्रजासत्ताक असलेले क्राइमिया सध्या रशियाच्या अधिपत्याखाली आहे. क्राइमिया युक्रेनच्या दक्षिणेस व रशियाच्या नैऋत्येस काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावर क्राइमिया ह्याच नावाच्या द्वीपकल्पावर वसले आहे. +क्राइमियाच्या इतिहासात अनेक महासत्तांचा समावेश आहे. १५व्या ते १८व्या शतकादरम्यान हा भूभाग ओस्मानी साम्राज्याच्या तर १८व्या ते विसाव्या शतकादरम्यान रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने हा प्रदेश बळकावला व युद्धानंतर सोव्हिएत संघाच्या राजवटीदरम्यान क्राइमिया आधी सोव्हिएत रशिया व नंतर सोव्हिएत युक्रेनचा राजकीय विभाग होता. +२६,१०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या क्राइमिया प्रजासत्ताकाची लोकसंख्या २००७ साली सुमारे २० लाख इतकी होती. सिंफेरोपोल ही क्राइमियाची राजधानी व सर्वात मोठे शहर तर सेव्हास्तोपोल, याल्ता व कर्च ही इतर मोठी शहरे आहेत. पर्यटन व शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13291.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14d2b1abc1aa1d6ca8057bb4e5e9240d70b12cc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13291.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिशन पाठक (२४ एप्रिल, १९९७:कपूरथला, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13318.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36c1ccde58f93c06ca4787f6f1765e612fcd81af --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13318.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्रिस्टीन मरी क्रिस एव्हर्ट (२१ डिसेंबर, इ.स. १९५४ - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे. एव्हर्टने १८ एकेरी आणि तीन दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13369.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55dd41506058dafff2fc0d1e51e35e6c8c7ff79b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13369.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टीन जॉय क्रिस वॅटमॉ (२२ मार्च, १९४७:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९८५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि २८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13372.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5caee680d0c878f9d074091ff2cc9516f41357e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13372.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस व्हान शॉवेनबर्ग (१९४४:नेदरलँड्स - हयात) हा  नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १९७९ आय.सी.सी. चषकात नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13395.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a4bcf3e8ae39f14467ada9fa136db9b9cbc790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13395.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्चियन रिव्हेरॉस (स्पॅनिश: Cristian Riveros; १६ ऑक्टोबर १९८२, हुआन ऑगुस्तो साल्दिव्हार) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या ब्राझीलमधील ग्रेमियो तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13397.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..476e300ea9800a03ad4f6e64c02826e9ff5b4c59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13397.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्चियान पोल्सेन हा डेन्मार्कचा  व्यावसाइक फुटबॉल खेळाडू  आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13407.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84a6059c24b304786b48e468d1346cffb5f4cf95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13407.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिस्टलनाचट किंवा तुटलेल्या काचेची रात्र हा [१] [२] नाझी पक्षाच्या निमलष्करी दलांनी ९–१० नोव्हेंबर १९३८ रोजी संपूर्ण नाझी जर्मनीमध्ये हिटलर तरुण आणि जर्मन नागरिकांच्या काही सहभागासह ज्यूंच्या विरोधात केलेला पोग्रोम होता. जर्मन अधिकारी हस्तक्षेप न करता पाहत होते. तुटलेल्या काचेच्या तुकड्यांमधून येते जे ज्यूंच्या मालकीच्या स्टोअर, इमारती आणि सिनेगॉगच्या खिडक्या फोडल्यानंतर रस्त्यावर कचरा टाकतात. पॅरिसमध्ये राहणारा १७ वर्षीय जर्मन वंशाचा पोलिश ज्यू हर्शेल ग्रिन्झपन याने जर्मन मुत्सद्दी अर्न्स्ट वोम रथ [३] यांची हत्या हे हल्ल्यांचे कारण होते. +हल्लेखोरांनी स्लेजहॅमरने इमारती उद्ध्वस्त केल्यामुळे ज्यू घरे, रुग्णालये आणि शाळांची तोडफोड करण्यात आली. [४] दंगलखोरांनी संपूर्ण जर्मनी, ऑस्ट्रिया आणि सुडेटनलँडमध्ये २६७ सभास्थाने उद्ध्वस्त केली. [५] ७,००० हून अधिक ज्यू व्यवसायांचे नुकसान झाले किंवा नष्ट झाले, [६] [७] आणि ३०,००० ज्यू लोकांना अटक करण्यात आली आणि छळ छावण्यांमध्ये तुरुंगात टाकण्यात आले. ब्रिटिश इतिहासकार मार्टिन गिल्बर्ट यांनी लिहिले की १९३३ ते १९४५ या काळात जर्मन ज्यूंच्या इतिहासातील कोणतीही घटना इतकी व्यापकपणे नोंदवली गेली नाही की ती घडत होती आणि जर्मनीमध्ये काम करणाऱ्या परदेशी पत्रकारांच्या खात्यांनी जगभरात लक्ष वेधले. [४] टाइम्स ऑफ लंडनने ११ नोव्हेंबर १९३८ रोजी असे निरीक्षण नोंदवले: "जगापुढे जाळपोळ आणि मारहाण, निराधार आणि निष्पाप लोकांवर काळ्याकुट्ट हल्ले, ज्याने काल त्या देशाची नामुष्की ओढवली होती, त्यापेक्षा जास्त काळ जर्मनीला काळे फासण्यासाठी कोणताही परदेशी प्रचारक वाकलेला नाही." [८] +हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूचे अंदाज वेगवेगळे आहेत. सुरुवातीच्या अहवालानुसार ९१ ज्यूंची हत्या करण्यात आली होती. जर्मन विद्वत्तापूर्ण स्त्रोतांचे आधुनिक विश्लेषण आकृती खूप जास्त ठेवते; अटकेनंतरच्या गैरवर्तनामुळे होणारे मृत्यू आणि त्यानंतरच्या आत्महत्येचा समावेश केला असता, मृतांची संख्या शेकडोपर्यंत पोहोचते, रिचर्ड जे. इव्हान्स यांनी आत्महत्येमुळे ६३८ मृत्यूंचा अंदाज व्यक्त केला. [९] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13409.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cdaf565a4818e5a1945db9951fd9b036340147b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13409.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा (२३ एप्रिल, १९९०:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13427.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2be82fec535c830348f2bee58caab08be9395c61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13427.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टी एलिझाबेथ फ्लॅवेल-बाँड (२० नोव्हेंबर, १९६७:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९६ दरम्यान ६ कसोटी आणि ३८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13433.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55dd41506058dafff2fc0d1e51e35e6c8c7ff79b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13433.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टीन जॉय क्रिस वॅटमॉ (२२ मार्च, १९४७:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९८५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि २८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13450.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ad0c47329dfd7a935e2f6129280f0903d0be0a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13450.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर जेम्स जॉर्डन (४ ऑक्टोबर, इ.स. १९८८:बार्बाडोस - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13459.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..270a813af4d5c9868d24d3d528c3b07e1632fb2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13459.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टोफर डि'ओलिये रीव (२५ सप्टेंबर, १९५२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १० ऑक्टोबर, २००४:न्यू यॉर्क) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता होता. याने सुपरमॅन या काल्पनिक व्यक्तिरेखेबद्दलच्या चार चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1346.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdc6d351bd1d9bb0584277ca297846d19cd2eea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1346.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ओरॅकल ओपन ऑफिस ही ओपनऑफिस.ऑर्गवर आधारित प्रोप्रायटरी प्रणाली आहे. ओपनॉफिसप्रमाणेच यात प्रोग्राम्स असतात. जानेवारी २०१० पूर्वी ओरॅकल ओपन ऑफिस हे स्टारऑफिस या नावाने ओळखले जात असे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13466.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34f9e84993946ba91cb1061271bd3a6ff83c1431 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13466.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिस्टोफर पॉल शोफील्ड (ऑक्टोबर ६, इ.स. १९७८:वॉर्डल, रोचडेल, मॅंचेस्टर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13478.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f60f532f17ead195a40f69820c88836f583a51a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13478.txt @@ -0,0 +1,3 @@ +१७ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13504.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..095e23a76e32b589a24d9c0d469fa16050d3ee29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13504.txt @@ -0,0 +1 @@ +हा जर्मनीचा माजी फुटबॉल खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13511.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39e33ab2b75621e9e9e7ee39784a29c2a3b877d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13511.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिस्प काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1352.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5be50878a02595c1b1e3573a721f346b4057db8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1352.txt @@ -0,0 +1,4 @@ +ओरेगन (इंग्लिश: Oregon, { उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) भागात वसलेले ओरेगन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील नववे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २७व्या क्रमांकाचे राज्य आहे. +ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्निया व नेव्हाडा तर उत्तरेला वॉशिंग्टन ही राज्ये आहेत. सेलम ही ओरेगनची राजधानी तर पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे. +बर्फाच्छादित पर्वतरांगा, लांबलचक समुद्र किनारा, अनेक नद्या व सरोवरे ह्यांमुळे ओरेगनला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. ह्या राज्याचा जवळपास अर्धा भाग जंगलाने व्यापला आहे. ओरेगन हे अमेरिकेमधील सर्वात हरित राज्य मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13540.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c008ef468b507604e3ac6eaa211d3653f4cd54b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13540.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रास्नोयार्स्क क्राय (रशियन: Красноярский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. सायबेरियाच्या मध्य भागात वसलेले क्रास्नोयार्स्क हे आकाराने रशियाचे सर्वात मोठे क्राय असून त्याने रशियाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १३% भाग व्यापला आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13554.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22d41b7a707a4c52fc38be07f5026d61f09036f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13554.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रेग ओव्हरटन (१० एप्रिल, १९९४:इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. +याचा भाऊ जेमी ओव्हरटन इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1356.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b344e1c6ef51f34ea2ab7da863819a203034e56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1356.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओरेनबर्ग ओब्लास्त (रशियन: Оренбургская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13567.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28970bbd72198ec5e9a1a82974190584a69940f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13567.txt @@ -0,0 +1 @@ +क्रेग डॉनल्ड वॉलेस (२७ जून, १९९०:स्कॉटलंड - हयात) ही  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13570.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09d77457a4325d20965addab2cad453def4a9620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13570.txt @@ -0,0 +1,3 @@ +२ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [क्रेग ब्रॅथवेट क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर) +क्रेग क्लेरमॉंट ब्रॅथवेट (जन्म २ डिसेंबर १९९२, ब्लॅक रॉक, सेंट मायकेल, बार्बाडोस) हा वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भाग असलेल्या बार्बाडोसकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. ६ नोव्हेंबर २०११ रोजी दिल्लीमध्ये भारताविरूद्ध २१२ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्यानंतर १९व्या वाढदिवसाअगोदर त्याने दोन कसोटी अर्धशतके करणारा पहिलाच वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू होण्याचा मान मिळवला.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13576.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13576.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13592.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..009a41a79366c29bc5abb649b9546183b028d3b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13592.txt @@ -0,0 +1 @@ +क्रेग प्रायर (जन्म १५ ऑक्टोबर १९७३) हा न्यू झीलंडचा माजी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने १९९७-९८ आणि २००३-०४ सीझन दरम्यान ऑकलंड आणि ओटागो यांच्यासाठी प्रथम श्रेणी आणि लिस्ट अ सामने खेळले.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13601.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13601.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13606.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e89b92f4b2889d464f5f69a99491fc524a8b80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13606.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्रेटा व सायरेनेकाचा प्रांत (लॅटिन: Provincia Creta et Cyrenaica, ग्रीक: Ἐπαρχία τῆς Κρήτης καὶ τῆς Κυρηναϊκῆς) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांताची स्थापना इ.स.पू. २० मध्ये झाली. आजचे क्रीट बेट व लिबियाच्या किनाऱ्याचा पूर्वेकडील भाग एवढ्या प्रदेशावर या प्रांताचा विस्तार होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1362.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dacd90429c8abc59c94caba7ab37df241e68392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1362.txt @@ -0,0 +1 @@ +ओरोस बुद्रुक हे महाराष्ट्राच्या कोंकण भागातील एक शहर आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13628.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6694094084029198c0f73e85e78ef6f03ab8e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13628.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रेस्तॉव्स्की मैदान, सेंट पीटर्सबर्ग मैदान तथा झेनित अरेना हे रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील क्रीडामैदान आहे. अंदाजे १.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चाने बांधलेल्या या मैदानाचे उद्घाटन २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी झाले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले जातील. +६७,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग या संघाचे घरचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13662.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad60c83d0d297d1e36a25de763dc57e40919aae2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13662.txt @@ -0,0 +1 @@ +क्रोएशिया एरलाइन्स (Croatia Airlines) ही क्रोएशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली क्रोएशिया एरलाइन्स बाल्कन, पूर्व युरोप इत्यादी भागांमधील अनेक शहरांना विमानसेवा पुरवते. झाग्रेबजवळील झाग्रेब विमानतळावर प्रमुख तळ असलेली क्रोएशिया एरलाइन्स २००४ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13668.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4bf1fcf06c4e1f1b2937bd5b8cee2d16e3d6986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13668.txt @@ -0,0 +1 @@ +क्रोएशिया क्रिकेट संघ हा क्रोएशिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. क्रोएशिया संघाने १३ जुलै रोजी  स्वीडनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13672.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f28075a22582d0c0c93002ccfa55c32914de4b7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13672.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रोध हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13710.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f5d828a9bbbf9631bc6eafbf167fc310c6efd53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13710.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लाइड गॉडफ्रे बट्स (८ जुलै, १९५७:गयाना - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८५ ते १९८७ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. +१४व्या हंगामांच्या कारकिर्दीत, त्याने ८७ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात १९८५ ते १९८८ दरम्यान वेस्ट इंडीजसाठी सात कसोटी सामन्यांचा समावेश होता. बट्स सक्रिय असताना वेस्ट इंडीजने क्वचितच फिरकी गोलंदाजांची निवड केली. जरी तो भारतीय उपखंडात पाच सामने खेळले, जिथे संघ पारंपारिकपणे फिरकी गोलंदाजांची निवड करतात कारण खेळपट्ट्या त्यांना अधिक अनुकूल असतात असे मानले जाते. या उपखंडातच बट्सने १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७३ धावांत चार विकेट घेतल्या, त्यात पाकिस्तानी कर्णधार आणि अष्टपैलू इम्रान खान यांचा समावेश होता. बट्सने सामन्यात ९५धावांत सहा गडी बाद केले, परंतु सामना अनिर्णित आणि अनिर्णित मालिका रोखू शकला नाही. उपखंडाच्या पुढील दौऱ्यात, पुढील हंगामात, बट्सने तीन कसोटी सामने खेळले आणि दोन विकेट्स घेतल्या, आणि ती त्याची शेवटची मालिका ठरली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, बट्सने गयानासाठी ६१ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि संघासोबत प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये तीन विजेतेपदे जिंकली.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1373.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75177fea76bf2eda9a4db495e79f05a0322c9052 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1373.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओर्ला प्रेंडरगास्ट (१ जून, इ.स. २००२ - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१] +प्रेंडरगास्ड आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ ऑगस्ट, २०१७ रोजी  नेदरलँड्सविरुद्ध खेळली diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13740.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0de2b49b66ffdbd064b62bde652621de172d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13740.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लाइव्ह एडवर्ड एक्स्टीन (२ डिसेंबर, इ.स. १९६६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13744.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52350846e2b44e25e9f591e5d8cdfa6bfe524556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13744.txt @@ -0,0 +1,9 @@ +क्लाऊड कॉम्पुटिंग ही आंतरजालाधारित संगणकीय प्रणाली आहे. यात संगणक विवक्षित ठिकाणी नसून आंतरजालावर कोठेही असू शकतात. वापरकर्त्याला संगणक उपलब्ध असला तरी त्याची देखभाल करावी लागत नाही. + +सरळ शब्दात सांगायचे तर, जेव्हा संगणक संगणकाद्वारे कनेक्ट केलेले अनेक संगणक सामान्य हेतूसाठी कार्य करतात, तेव्हा त्यास डिस्ट्रिब्युटेड कंप्यूटिंग असे म्हणतात. हे सर्व संगणक कधीकधी वेबवर किंवा खासगी नेटवर्कवर असतात. वितरित संगणन या नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या संगणकांना कार्य नियुक्त करते आणि विशिष्ट संगणकासाठी किंवा प्रोग्रामसाठी कार्य करते. या नेटवर्कमध्ये कार्यरत संगणकांसह, संसाधने, हार्डवेअर आणि मेमरी सर्व इतर संगणकांसह सामायिक केले गेले आहेत. हे कंट्रोल नोडद्वारे नियंत्रित केले जातात. असे केल्याने संगणकाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्या सुपर कॉम्प्यूटर्ससारखे कार्य करतात. डिस्ट्रिब्यूटिंग कंप्यूटिंगला ग्रीड कंप्यूटिंग असेही म्हणतात. वितरित संगणकीय प्रणाली कार्य करण्यासाठी इंटरफेस आवश्यक आहे. +क्लाऊड कंप्यूटिंग वितरित संगणकांच्या संकल्पनेवरून कर्ज घेत आहे. वितरित संगणकाचा आणखी एक प्रकार म्हणजे क्लाउड कंप्यूटिंग. क्लाऊड संगणन प्रणाली वेब आधारित आहे. तथापि, क्लाउड संगणनासाठी अद्याप कोणतीही नेमकी व्याख्या देण्यात आलेली नाही. प्रत्येक वापरकर्त्यास त्यांच्या संगणकावर स्वतंत्र अनुप्रयोग संच स्थापित करावा लागेल. याचा मोठा आर्थिक खर्च होतो. क्लाऊड संगणनात असे करण्याऐवजी हे अनुप्रयोग सूट संगणकात सहजपणे स्थापित केले जातात (सामान्यत: वेब सर्व्हर) आणि वेब-आधारित इंटरफेस सेवेद्वारे वापरकर्त्यास ते प्राप्त करण्याची परवानगी देतात. या प्रकारच्या संगणकीय प्रक्रियेचा उपयोग ईमेल, डेटा प्रक्रिया आणि अगदी जटिल प्रोग्रामवर प्रक्रिया करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याला क्लाउड कंप्यूटिंग म्हणतात. अशा प्रकारे क्लाऊड संगणनाद्वारे कार्य करून, वापरकर्ता त्यांच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेर खर्चात लक्षणीय घट करू शकतो. वापरकर्त्याची गरज असलेल्या सर्व गोष्टी "इंटरफेस" असतात. सरळ शब्दात सांगायचे तर, क्लाउड कंप्यूटिंग हे ईमेल खाते व्यवस्थापित करण्याइतकेच पारदर्शक आणि सोपे असते. ईमेल खाते व्यवस्थापित करण्यासाठी वापरकर्त्यास त्यांच्या सिस्टमवर कोणतेही सॉफ्टवेर स्थापित करण्याची आवश्यकता नाही. हे स्वीकारण्यासाठी आवश्यक इंटरफेस वगळता. +क्लाऊड संगणकीय अनुप्रयोगात दोन मुख्य घटक आहेत. त्यांना मागील टोक आणि पुढचा शेवट देखील म्हणतात. हे नेटवर्कद्वारे जोडलेले आहेत. वापरकर्त्याने वापरलेल्या भागास फ्रंट एंड किंवा क्लायंट साइड म्हणतात आणि मागील टोक क्लाऊड संगणनाचा वेब सर्व्हर भाग आहे. फ्रंट एंड मध्ये सामील व्हा वापरकर्त्याचा संगणक आणि एक सॉफ्टवेर इंटरफेस सॉफ्टवेर असेल जो क्लाऊड संगणन स्वीकारू शकेल. क्लायंटला अनुप्रयोग प्राप्त करण्यासाठी प्रदान केलेले इंटरफेस वापरलेल्या क्लाउड संगणकीय प्रणालीनुसार भिन्न असू शकतात. +बॅकएंड सिस्टममध्ये प्रामुख्याने सर्व्हर, डेटा स्टोरेज सिस्टम आणि क्लाऊड फॉर्मेशन सॉफ्टवेयर असते. थोडक्यात, क्लाउड संगणकीय प्रणालीमध्ये डेटा प्रोसेसिंगपासून व्हिडिओ गेम आणि सॉफ्टवेर प्रोग्रामिंगपर्यंत सर्व अनुप्रयोग स्थापित आहेत. हे सर्व भिन्न सर्व्हर वापरेल. परंतु क्लायंट कंप्यूटिंग सिस्टम अशा प्रकारे डिझाइन केली गेली आहे की वापरकर्त्यास एकच क्लायंट अनुप्रयोग वापरून सिस्टममधून प्राप्त होईल. +सर्व्हर सिस्टम क्लायंटच्या आवश्यकतानुसार कार्य करते आणि त्यांच्या रहदारी प्रोटोकॉल आणि काही विशिष्ट सॉफ्टवेरद्वारे नियंत्रित होते. या कारणासाठी, क्लाऊड संगणकात वापरलेले सॉफ्टवेर मिडलवेअर म्हणून ओळखले जाते. +इतर कोणत्याही संगणक प्रणालीप्रमाणे क्लायंटची अनियंत्रित संख्या क्लाऊड संगणकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. क्लाऊड सर्व्हर या सर्व माहितीच्या प्रती संग्रहित करतात जेणेकरून ते क्लायंट संगणन प्रणालीवरील सर्व्हरवर संग्रहित डेटा गमावू नये. या प्रक्रियेस रिडंडंसी असे म्हणतात. (RAID मध्ये वापरलेले तंत्रज्ञान देखील येथे वापरले जाते) क्लाऊड संगणन वापरकर्त्यांसाठी अमर्यादित शक्यता उघडते. मिडलवेअरच्या मदतीने क्लाऊड संगणकात सर्व सामान्य कार्ये करणे शक्य आहे. +वापरकर्त्यास त्यांचे अनुप्रयोग इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या इंटरफेससह कोठूनही प्राप्त होऊ शकतात. क्लाऊड संगणन हार्डवेअर आणि सॉफ्टवेरची किंमत लक्षणीयरीत्या कमी करू शकते. आपल्याला अनुप्रयोग चालविण्यासाठी उच्च कार्यप्रदर्शन संगणक प्रणालीची आवश्यकता नाही. क्लाऊड संगणक प्रणाली कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संगणक प्रणाली टर्मिनल आहे जी त्यांना स्वीकारू शकते. या संगणक प्रणाली टर्मिनलमध्ये केवळ आउटपुट डिव्हाइस (मॉनिटर), एक इनपुट डिव्हाइस (कीबोर्ड आणि उंदीर) आणि क्लाउड संगणकाशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असलेले मिडलवेअर चालविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया शक्ती आहे. हार्ड डिस्कसाठी क्लाऊड संगणकीय सिस्टमशी जोडलेला क्लायंट आवश्यक नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13769.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd76273e8799e1fb28d2d7c51c8889d0292b893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13769.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्लारा झाकोपालोव्हा (चेक: Klára Zakopalová; २४ फेब्रुवारी १९८२) ही एक चेक टेनिसपटू आहे. सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरीच्या क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर असलेली झाकोपालोव्हा पेट्रा क्वितोवाखालोखाल चेकमधील दुसऱ्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13779.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0736b9d9a2c81d6ee14cddb6e9907199fc3af5b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13779.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लार्क काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13796.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..697f474f7b08096c142503785432bd0860314b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13796.txt @@ -0,0 +1 @@ +क्लार्क्सव्हिल अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील शहर आहे. मॉंटगोमरी काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४२,५१९ इतकी होती.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13838.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba1450a5e3e347d3e4e0be1f6a2d0b761ef64271 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13838.txt @@ -0,0 +1 @@ +क्लिंटन ड्रू क्लिंट डेम्प्सी (मार्च ९, इ.स. १९८३ - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मेजर लीग सॉकरमध्ये सिॲटल साउंडर्स या संघाकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13866.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c69424d679285a2de19ecdfb5b0475d9a034521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13866.txt @@ -0,0 +1 @@ +क्लिफर्ड ऑब्रे मॅकवॉट (१ फेब्रुवारी, १९२२:जॉर्जटाउन, गयाना - २० जुलै, १९९७:ऑटावा, ऑन्टॅरियो, कॅनडा) हा  वेस्ट इंडीजकडून १९५४-५५ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13869.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d490e277a288a2fe80f42774a858cf75ad7e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13869.txt @@ -0,0 +1 @@ +क्लिफर्ड आर्चिबाल्ड रोच (१३ मार्च, १९०४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो - १६ एप्रिल, १९८८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३५ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13879.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de94151970d5f1e00ef854595445d814d2b6c710 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13879.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लियरफील्ड काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +क्लियरफील्ड काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13880.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9dec06bc03dc7eaa2b9a12a740efc43256062d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13880.txt @@ -0,0 +1,3 @@ + +क्लियरवॉटर काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13883.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0de2b49b66ffdbd064b62bde652621de172d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13883.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लाइव्ह एडवर्ड एक्स्टीन (२ डिसेंबर, इ.स. १९६६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1389.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b60328759ce6e9f5b805c626476f8bf8ca6a7797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1389.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओलाफ शोल्त्स (जर्मन: Olaf Scholz; १४ जून १९५८) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी पक्षाचा नेता व जर्मनीचा विद्यमान चान्सेलर आहे. डिसेंबर २०२१ पासून चान्सेलरपदावर असलेला शोल्त्स २०१८ ते २०२१ दरम्यान आंगेला मेर्कलच्या मंत्रीमंडळात उप-चान्सेलर व अर्थमंत्री होता. त्याअगोदर शोल्त्स २०११ ते २०१८ दरम्यान हांबुर्ग शहराचा महापौर होता. +पेशाने वकील असलेला शोल्त्स १९७५ सालापासून जर्मनीच्या सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचा सदस्य असून त्याने हांबुर्ग विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९९८ साली तो पहिल्यांदा जर्मन संसद बुंडेश्टागवर निवडून आला. तेव्हापासून २०११ सालापर्यंत शोल्त्स संसदेचा सदस्य होता. २०१७ मधील जर्मन संसद निवडणुकीनंतर बनलेल्या आघाडी सरकारमध्ये शोल्त्सला अर्थमंत्रीपदाचे खाते देण्यात आले, त्याचबरोबर तो उप-चान्सेलर देखील बनला. +२०२१ मधील संसद निवडणुकीत शोल्त्सच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने ७३६ पैकी २०६ जागांवर विजय मिळवल्यानंतर इतर काही पक्षांसोबत युती करून सरकार स्थापनेचा दावा केला. ८ डिसेंबर २०२१ रोजी शोल्त्सने जर्मनीच्या चान्सेलरपदाची शपथ घेतली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13914.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01fa0ef9311cdf70f398f0448ea1bafdf0b8f467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13914.txt @@ -0,0 +1 @@ +क्लीव्हलॅंड अमोरी (सप्टेंबर २, इ.स. १९१७:नेहॅंट, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ऑक्टोबर १४, इ.स. १९९८:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन लेखक होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13925.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5c7249f52f15c6d3f93d34ac958f3f4309068a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13925.txt @@ -0,0 +1,7 @@ +क्लॅरिनेट हे फुंकून वाजवण्याच्या प्रकारातले वाद्य आहे. इ.स. १६९० मध्ये जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात पहिले क्लॅरिनेट तयार केले गेले होते. हे वाद्य देनर या संगीतकाराने तयार केले. क्लॅरिनेट हे नाव क्लॅरिनेटो या मूळ इटालियन शब्दावरून आले आहे. +पाश्चात्त्य वाद्यवृंदातील चार सुषिर वाद्यांपैकी हे एक आहे. बासरी, ओबो व बसून ही इतर तीन वाद्ये होत. क्लॅरिनेटचे बेस, अ‍ॅल्टो इ. अनेक प्रकार असतात. हे प्रकार त्यातून निघणाऱ्या स्वरांच्या पल्ल्यांवर आधिरत असतात. सर्वसाधारणतः दंडगोलाच्या आकाराच्या नळीच्या तोंडाशी एकेरी जिव्हाळी लावलेल्या या वाद्याचे नियंत्रण ओठांनी करता येते. +मोझार्टने मानहाइम वाद्यवृंदातील वादकांकडून हे वाद्य ऐकल्यावर त्याने कॉंचेर्टो व क्विंटेट पद्धतीच्या रचना या वाद्यासाठी लिहिल्या. यानंतर अँड्रु लॉइड वेबरने आपल्या कॉंचेर्टस्टुकमध्ये याचा वापर केला. जर्मन संगीतज्ञ वॅगनर याने आपल्या संगीतिकांसाठी क्लॅरिनेटचा उपयोग केला. +बेनी गुडमन, रेजिनाल्ड केल, जॅक ब्रायमर, जेरवास द पेये हे काही आधुनिक क्लॅरिनेट वादक आहेत. +साचा:File +साचा:File +साचा:File diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1395.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ff77607f6c09bb020c8cb3c03eb98b00031dee7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1395.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओलिव्हर एडवर्ड ऑली रॉबिन्सन (१ डिसेंबर, १९९३:मार्गेट, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. +ऑली ने न्यू झीलंडविरुद्ध २ जून २०२१ रोजी कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13956.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..105d43acb30022b163dce8be42588fd195b5100f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13956.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्ले काउंटी| ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मूरहेड येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६५,३१८ इतकी होती.[२] +क्ले काउंटीची रचना ८ मार्च, १८६२ रोजी झाली. ही काउंटी फार्गो-मूरहेड महानगरक्षेत्रात मोडते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13964.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef3cff0b32b6911d7562b19e725b2bc0bea13d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13964.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्ले जेम्स स्मिथ (१५ जानेवारी, इ.स. १९७१:बर्म्युडा - ) हा  बर्म्युडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13988.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db127b94fe774841c46aa51ef711259047d1f412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_13988.txt @@ -0,0 +1 @@ +क्लेमेंट आर्थर मिल्टन (१० मार्च, १९२८:ब्रिस्टल, इंग्लंड - २५ एप्रिल, २००७:ब्रिस्टल, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५८ ते १९५९ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14002.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fdd54b157d11cb3723aa689aa088e1eb2a51ea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14002.txt @@ -0,0 +1 @@ +क्लेमेंते हुआन रॉद्रिगेझ (३१ जुलै, १९८१:बॉयनोस एर्स:आर्जेन्टिना - ) हा  आर्जेन्टिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14021.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..293c53ed9cd9bfc72722da0aff5b820c18cc61a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14021.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लेर लिउ (२५ मे, २०००:थाउझंड ओक्स, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1404.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8a9de01f581eca95baa992a17e4ba49d0490f43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1404.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओली हेयर्स (१४ एप्रिल, १९९१:सरे, इंग्लंड - हयात) हा  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14061.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd254e64d254c11d38876a0cfa19d47b2b81c110 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14061.txt @@ -0,0 +1 @@ +क्लॉ़डियस टॉलेमी हा ग्रीक गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भूगोलाभ्यासक आणि फलज्योतिषीही होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14063.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5190471da1f528522ec2531f10addb43d04cd07c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14063.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लॉडिया ऑक्टाव्हिया (इ.स. ३९/४०:रोम, इटली - ८ जून, ६२:पांडाटेरिया, इटली) ही रोमन साम्राज्ञी होती. ही रोमन सम्राट नीरोची पत्नी आणि सम्राट क्लॉडियसची मुलगी होती तसेच सम्राट कॅलिगुलाची चुलतबहीण तर तायबेरियसची चुलतनात होती. +तिला मूल न झाल्याने नीरोने तिच्यापासून घटस्फोट घेतला आणि व्यभिचाराचा आरोफ ठेवून तिला हद्दपार केले. रोमच्या जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या क्लॉडियाला परत आणण्यासाठी तेथे निदर्शने झाली. नीरोने तिच्याशी पुन्हा लग्न करण्याचे कबूल केले परंतु तसे न करता तिच्या हत्येचा आदेश दिला. काही दिवसांनी हा आदेश पार पाडण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14070.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..941d54439225a1a4bc3bb862f4f0862c91ff137d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14070.txt @@ -0,0 +1 @@ +क्लॉडीयो मॉरेल रॉड्रिगेझ (स्पॅनिश: Claudio Morel Rodríguez; २ फेब्रुवारी १९७८, आसुन्सियोन) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या आर्जेन्टिनामधील इंदिपेंदियेंते तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14082.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bc83bab0d53b067c257c7bd3f2f9be56a796dcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14082.txt @@ -0,0 +1 @@ +क्लो ग्रेस एबेल (जन्म ३ डिसेंबर २००३) एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जी स्कॉटलंडकडून उजव्या हाताची मध्यम गोलंदाज म्हणून खेळते.[१][२] ती मिडलसेक्सकडूनही खेळते.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14085.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b29dc339ebe3c7f05c919a7a032dc57d6ba83078 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14085.txt @@ -0,0 +1,3 @@ +टोनी मॉरिसन (१८ फेब्रुवारी, इ.स. १९३१:लोरेन, ओहायो - ) ही एक अमेरिकन लेखिका आहे. वंशाने आफ्रिकन अमेरिकन असलेल्या मॉरिसनने आजवर अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तिच्या साहित्यामधील योगदानासाठी मॉरिसनला १९८८ साली पुलित्झर पुरस्कार तर १९९३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. +हिचे जन्मनाव क्लोए आर्डेलिया वॉफर्ड आहे. +मॉरिसन अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये साहित्याची प्राध्यापिका आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14094.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a5e283a86cd3036824d47dfffaa6a3c520369b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14094.txt @@ -0,0 +1 @@ +हास्यसम्राट हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेला एक रिॲलिटी शो आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14096.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73ea267347d6a44317da26bf03fd3745de773f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14096.txt @@ -0,0 +1 @@ +क्लोद जोसेफ रूगे दि लिल (मे १०, १७६० - जून २६, १८३६) हा फ्रेंच गीतकार, संगीतकार होता. १७९२ साली त्याने रचलेले 'ला मार्सिलेस' हे गाणे पुढे फ्रांसचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14114.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31453221b3157d2085b18bc976c9d308fbf2fddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14114.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CAN, आप्रविको: ZGGG) हा चीन देशाच्या क्वांगचौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१४ साली क्वांगचौ बैयून विमानतळ चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा (बीजिंगखालोखाल) तर जगातील १५व्या क्रमांकाचा विमानतळ होता. +एर चायना, चायना सदर्न एरलाइन्स, षेंचेन एरलाइन्स व चायना ईस्टर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब असलेला क्वांगचौ बैयून ५ ऑगस्ट २००४ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला. येथील जुन्या विमानतळाच्या ५ पट मोठ्या असलेल्या ह्या नव्या विमानतळाच्या बांधकामासाठी १,९८० कोटी रेन्मिन्बी इतका खर्च आला. हा विमानतळ क्वांगचौ शहरकेंद्रापासून २८ किलोमीटर (१७ मैल) उत्तरेस स्थित असून क्वांगचौ मेट्रोद्वारे तो शहरासोबत जोडला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14116.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12875a2d31ea983e533a1adc769321c422109841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14116.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्वांगतोंग (देवनागरी लेखनभेद: ग्वांगदोंग, क्वांगतुंग ; सोपी चिनी लिपी: 广东省; पारंपरिक चिनी लिपी: 廣東省; पिन्यिन: Guǎngdōng Shěng) हा चीन देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी, इ.स. २००५ साली हनान व स-च्वान प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले क्वांगचौ व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले षेंचेन, ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात. +दक्षिण चीन समुद्राच्या किनारी वसलेल्या क्वांगतोंगास एकूण ४,३०० कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. दक्षिण चीन समुद्रास येऊन मिळताना मोती नदीने निर्मिलेला त्रिभुज प्रदेश हे या किनारपट्टीचे एक महत्त्वाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. पूर्व नदी, उत्तर नदी आणि पश्चिम नदी या मोती नदीच्या उपनद्या अनेक प्रवाहांनी या त्रिभुज प्रदेशात रित्या होतात. यामुळे मोती नदीच्या त्रिभुजप्रदेशात अनेक छोटी छोटी बेटे निर्माण झाली आहेत. +क्वांगतोंगाच्या नैऋत्येकडील भागात लैचौ द्वीपकल्प असून तेथे काही निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. प्रांताच्या उत्तरेस "नान पर्वतरांगा" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांचा समूह आहे. +क्वांगतोंग प्रांत एकूण २१ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14119.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12875a2d31ea983e533a1adc769321c422109841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14119.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्वांगतोंग (देवनागरी लेखनभेद: ग्वांगदोंग, क्वांगतुंग ; सोपी चिनी लिपी: 广东省; पारंपरिक चिनी लिपी: 廣東省; पिन्यिन: Guǎngdōng Shěng) हा चीन देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी, इ.स. २००५ साली हनान व स-च्वान प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले क्वांगचौ व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले षेंचेन, ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात. +दक्षिण चीन समुद्राच्या किनारी वसलेल्या क्वांगतोंगास एकूण ४,३०० कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. दक्षिण चीन समुद्रास येऊन मिळताना मोती नदीने निर्मिलेला त्रिभुज प्रदेश हे या किनारपट्टीचे एक महत्त्वाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. पूर्व नदी, उत्तर नदी आणि पश्चिम नदी या मोती नदीच्या उपनद्या अनेक प्रवाहांनी या त्रिभुज प्रदेशात रित्या होतात. यामुळे मोती नदीच्या त्रिभुजप्रदेशात अनेक छोटी छोटी बेटे निर्माण झाली आहेत. +क्वांगतोंगाच्या नैऋत्येकडील भागात लैचौ द्वीपकल्प असून तेथे काही निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. प्रांताच्या उत्तरेस "नान पर्वतरांगा" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांचा समूह आहे. +क्वांगतोंग प्रांत एकूण २१ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14147.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae5afb22e55dd3057a6d7dfce175956bddb36300 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14147.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 3°8′N 101°42′E / 3.133°N 101.700°E / 3.133; 101.700 + +क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. + + कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक + + क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14220.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..019fc510e96882212933b8e8217ff4df09362a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14220.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वीन्सलंड हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागातील क्वीन्सलंडच्या पश्चिमेस नॉर्दर्न टेरिटोरी, आग्नेयेस साउथ ऑस्ट्रेलिया, दक्षिणेस न्यू साउथ वेल्स ही राज्ये तर पूर्वेस प्रशांत महासागराचा कॉरल समुद्र आहेत. उत्तरेस टोरेस सामुद्रधुनी क्वीन्सलंडच्या केप यॉर्क द्वीपकल्पाला न्यू गिनी ह्या बेटापासून अलग करते. क्वीन्सलंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील दुसरे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरे सर्वांत मोठे राज्य आहे. ब्रिस्बेन ही क्वीन्सलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. गोल्ड कोस्ट हे देखील क्वीन्सलंडमधील एक मोठे शहर आहे. +१८व्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्वीन्सलंडचे नाव व्हिक्टोरिया राणीवरून देण्यात आले आहे. १ जानेवारी १९०१ रोजी क्वीन्सलंडला राज्याचा दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14234.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e7b4608839dc74769556c1b9bebd2335a90a55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14234.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्वेतोस्लावा पेश्केओव्हा तथा क्वेता पेश्के (पूर्वाश्रमीचे नाव:क्वेतोस्लावा हर्डलिच्कोव्हा;९ जुलै, १९७५:प्राग, चेक प्रजासत्ताक - ) ही एक चेक प्रजासत्ताकची टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14263.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f804d007c0c571f1a787973641eca3285a1cf2b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14263.txt @@ -0,0 +1,17 @@ +क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. +क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. +हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे. + +क्षय रोगापासून वाचण्यासाठी जन्म झालेल्या लहान बाळाला बी.सी.जी नावाची लस दिली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे. +क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे +दोन आठवडय़ांहून अधिक काळ +उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो +दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे/चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी हा रोग होतो. +खकाऱ्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या यांवरून या क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते. +चाचण्या- +क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू तेथे येतात औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो. +या औषधांचे काही दुष्परिणाम दिसू शकतात. उदा.- सांधेदुखी, हाता-पायांना जळजळ, बधीरता, काविळ, दृष्टीदोष, कमी ऐकू येणे, लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी इत्यादी. पण सहसा रुग्ण औषधांना सरावतात व फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतात. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते.पण हा रोग बरा होतो +समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते. +फुफुसाखेरीज इतर अवयवांना होणाऱ्या क्षयरोगाला एक्स्ट्रा पल्मोनरी टी.बी. म्हणतात. हाडे, मेंदू, मूत्राशय, अन्ननलिका अशा कुठल्याही अवयवाला क्षयरोगाची लागण होते. हा क्षयरोगाचा प्रकार मात्र संसर्गजन्य नसतो. +भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न चालू आहेत. डॉट्स या उपक्रमात मोफत तपासणी व पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार सरकारी इस्पितळात केले जातात. पूर्ण उपचार आरोग्य सेवकांच्या निरीक्षणासाठी दिले जातात. त्यामुळे उपचार अर्धवट, अनियमित घेणे या शक्यता राहात नाहीत. रुग्ण पूर्ण बरा होतोच, ‘रेझिस्टंट टी.बी.’ची शक्यताही कमी होते.सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉटस्‌ म्हणजे डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वूईथ शॉर्टटर्म केमोथेरपी नावाचा औषधोपचार क्षयरोगावर केला जातो.सहा महिने व आठ महिने असा हा उपचाराचा कालावधी असून नवीन क्षयरोग्यांनी सुरुवातीचे सहा महिने डॉटस्‌ची औषधी व्यवस्थीत घेऊन त्याची तपासणी दिलेल्या वेळेत केल्यास हा आजार १०० टक्के पूर्ण बरा होतो. सध्या खात्रीशीर उपचार म्हणून या डॉटस्‌ उपचार प्रणालीकडे पाहिले जाते.ही उपचार पद्धती सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते. क्षयरूग्णाला डॉटस्‌ उपचार सुरू झाल्यास रूग्णाच्या गावातच त्याला आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी वर्कर अशा वर्कर यांच्या मार्फत डॉटस्‌ दिला जातो. सध्या टी. बी.च्या निदानासाठी सलग दोन आठवडय़ांसाठी बेडक्या सह किंवा कोरडा खोकला असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रातील टी. बी. उपचार केंद्रावर बेडकाची तपासणी करावी असे निर्देश आहे. निदानासाठी दोन बेडकांचे सॅम्पल्स आवश्यक असतात. यात सकाळी उठल्यावरचे पहिले बेडके ब लॅबमध्ये पोहोचल्यावर एक स्पॉट सॅम्पल द्यावे लागते. हे दोन्ही सॅम्पल निगेटिव्ह आल्यास एक आठवडा ब्रॉड स्पेक्ट्म ॲंटीबायोटीक्सचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पुन्हा दोन बेडक्यांच्या तपासण्या व छातीचा एक्स रे करून टी.बी.ची तपासणी केली जाते. हे दोन्ही निगेटिव्ह आल्यास टी. बी. नसल्याचे निदान केले जाते. पण यापैकी कुठली ही गोष्ट पॉझिटीव्ह आल्यास टी. बी.चे निदान करून उपचार पूर्ण करावे लागतात. टी. बी.च्या उपचारांसाठी तीव्रतेप्रमाणे तीन कॅटॅगिरीज ठरवून त्याप्रमाणे कुठली औषधे व किती दिवस घ्यावी हे सूत्र ठरवून दिले आहे. ही औषधे डॉट्स म्हणजेच डायरेक्ट ऑबरव्हेश ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स कीमोथेरपी केंद्रावर मोफत उपलब्ध असतात. क्षयरोगाचे निदान झाल्यावर पहिले दोन ते तीन महिने औषधे एक दिवस आड म्हणजेच डॉट्स कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली घ्यावयाची असतात. त्यानंतरचे ४-५ महिने ही औषधे प्रत्येक आठवड्याला डॉट्स केंद्रात जाऊन घ्यावयाची असतात. +रॉबर्ट कॉक याने क्षयरोगास कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस हा जीवाणु मुंबई येथील ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज़े जे रुग्णालयात काम करत असताना शोधला. सर जे जे रुग्णालयात रोगविक्रुतिशास्त्र (pathology) विभागात कॉकची खोली (koch's room) जतन करण्यात आली आहे. रॉबर्ट कॉकच्या योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14270.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01f8b641a5418bc5c793a9c6751b95c89966b478 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14270.txt @@ -0,0 +1,3 @@ + +क्षितिज - अ होरायझन हा एक मराठी भाषा भाषेतील चित्रपट आहे.[३] या मध्ये उपेंद्र लिमये [४] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०१६ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कदम [५] यांचे आहे. संपादनाचे काम नीरज व्होरलिया यांनी केले आहे. नवरोज प्रासला प्राॅडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. +वैष्णवी म्हणजे वच्छी तिच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाला स्थलांतर करावे लागते. वच्छीची शिकण्याची धडपड मन खिन्न करते. [६] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14272.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d16197744a1e4f0b4a50dc5e9fcd6a604e6920a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14272.txt @@ -0,0 +1 @@ +क्षितिज ठाकूर मराठी राजकारणी आहेत. हे नालासोपारा मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14291.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84da54de2b0fc3e7ee1e7eb86dff1b2f6f1ec57a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14291.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्षेत्र माहुळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14330.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6778e7725c42b6e0597ca8a4208047d9f3306e9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14330.txt @@ -0,0 +1,14 @@ + +भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे.[१] पुणे जिल्यातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारण ३ कि.मी.(१.९ मैल) आणि कर्जतपासून साधारण ७ कि.मी.(४.३ मैल) अंतरावर आहे. +कोंकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तर बाजूने मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग व भारतीय रेल्वे मार्ग जातो. खंडाळा स्टेशन हे कोंकण प्रांतातील कर्जत स्टेशननंतर थांबा असणारे स्थानक आहे. खंडाळा १८.४४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.२१ अंश पूर्व रेखांशावर वसलेले आहे. +मुंबई,पुणे व इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात. ड्यूक्स नोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टि सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो. +खंडाळा सनसेट पॉइंटच्या जवळूनच गेले शंभर वर्षापासून समुद्र किनाऱ्यावरील शहरांना जोडणारा सोपारा ते पुणे मार्ग वापरात आहे. पूर्वीच्या काळी खोपोली या मूळ ठिकाणापासून खंडाळा पर्यंत माणसांनी आणि घोड्यांनी ओढले जाणारे खटारे वाहन म्हणून वापरले जात असत. त्यांच्या जाण्याच्या मार्गाचे साधारण १८४० चे आसपास ब्रिटिश राजवटीत डांबरीकरण झाले. +सन १८४९-१८६२ या कालावधीत ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचे मुख्य इंजिनिअर व रेल्वे मार्गाचे आराखडा करणारे आणि सर्वेक्षक (मोजणीदार) सर जेम्स जाॅन बर्कले यानी कर्जत ते पुणे हा रेल्वे मार्ग चालू केला. या मुख्य इंजिनियरचा ड्यूक्स नोज टेकडीला दर्शनीय असणारा एसटी. झेव्हिअर्स हा बंगला अध्याप खंडाळा येथे अस्तित्वात आहे. अतिशय कठीण अशा काळ्या कुट्ट दगडात भोके पाडून बोगदा काढणे म्हणजे अतिशय महत्प्रयासाचे काम होते. हे बोगदे आणि खंडाळा रेल्वे स्थानकचे बांधकामावेळी खंडाळा येथे पटकीची साथ होती. त्याही परिस्थितीत त्यांनी ते काम पूर्ण केले आणि याची काटेकोरपणे कागदोपत्री नोंद करून त्याला प्रशिद्दी देण्याचे कांमही सर जेम्स बर्कले यांनी चोख पार पाडले. +आणखी एक लक्ष वेधणारी बाब म्हणजे पर्यटकांना भेट ध्यावे वाटणारे असे ठिकाण म्हणजे पुरातन काराग्रह ! हे सन १८९६ मध्ये बांधण्यात आले होते. सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या संस्थापकांना युद्धकैदी म्हणून ब्रिटिशांनी या कारागृहात डांबले होते. +खंडाळ्यातील हे एक मनाला मोहिनी घालणारे ठिकाण आहे. या पॉइंटवरून काळजीपूर्वक तीक्ष्ण नजरेने तेथील दरीत पाहिले तर तेथे वाघ दरीत उडी मारतो आहे असा भास होतो..[२] +खंडाळा येथे आणखी एक उंच असा हा अमृतांजन पॉइंट आहे. तेथून रम्य आणि मनोरंजक अशा निसर्गाचे आणि कलात्मकतेचे विलोभनीय दर्शन घडते. अमृतांजन पॉइंटवरून प्रचंड असी मोठी खोल दरी तसेच ड्यूक्स नोज दिसते. +ड्यूक्स नोज याला नागफणीही म्हणतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनचे नोज नागाच्या फण्यासारखे म्हणून त्यांच्या कार्यकाळानंतर या पॉंटला नागफणी म्हणून ही संबोधिले जाऊ लागले. ही जागा भटकंतीसाठी, दरी ओलांडण्यासाठी, पाषाणांवर लोंबकळण्यासाठी, दरीतून कड्यावर चढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा कडा थेट २५०६ फूट उंच आहे. चढाईबहाद्दर हा कडा चढून जिंकण्यासाठी आतुर असतात. ज्या कोणाला हा कडा चढावयाचा असेल त्याने प्रथम या कड्याच्या दक्षिण बाजूस मुख्य ठिकाणी जाणे आवश्यक असते. तेथून ते किमान ३०० फूट चढाई करू शकतात. बेस स्टेशनला पोहचण्यासाठी खतरनाक असा १००० फूट प्रवास करावा लागतो. येथे ४ विभाग होतात. अतिशय स्पर्धात्मक चढाई म्हणजे ३रे आणि ४थे स्टेशन. हा कडा २५ फुटावरती ९० अंश कोनात लोंबकळल्यासारखा आहे. तेथे एखादाच फक्त हाताचे मदतीने लोंबकळू शकतो. त्याला पाय ठेवण्यासाठी तेथे आधार नाही. जातिवंत, कुशल, सराईत, पूर्वानुभवी, मार्गदर्शक असल्याशिवाय कडा चढण्याचा प्रयोग हाती घेऊ नये, असा तेथे अतिशय जाणीवपूर्वक आदेश दिला जातो +कार्ला आणि भाजा लेणी या पहाडात दगड तासून तयार केलेल्या ऐतिहाशिक गुंफा (कोरीव लेणी) आहेत. या खंडाळ्यापासून साधारण १६ कि.मी.अंतरावर आहेत. कार्ला गुंफा या पुरातन कालीन बौद्ध गुंफा आहेत.[३] भाजा गुंफा ही कार्ला गुंफा सारख्याच आहेत पण त्या सर्वसाधारण आहेत. त्या चैत्यकालीन रचनेच्या आहेत. +खंडाळा येथील भुशी लेक हे पर्यटकासाठी आणखी एक आदर्श ठिकाण आहे. पूर्व पश्चिम व उत्तर बाजूस उंच पहाड दक्षिणेस लांबच लांब भिंत आणि अथांग शांत असा पाणी साठा तसेच उंच पहाडावरील हिरवळ, फुले, उंच झाडे या बाबी डोळे दिपवून टाकतात. या लेकच्या सानिध्यात, तसेच स्वच्छ हवेत व आल्हाददायक वातावरणात आरामशीर वेळ घालविता येतो. येथील अथांग शांत पाणीसाठ्यात प्रतिबिंब पाहता येते आणि सभोवतालील रम्य वातावरणातील गुलाबी शांतता चाखता येते, असे हे शांत ठिकाण आहे.[४] +द टॅब्लेट ऑन द वॉल ऑफ द जेल, खंडाळा ऑन वेस्टर्न घाट, टोम्बस्टोन ऑफ जेसुइट्स जर्मन प्रीस्ट, मंकी हिल, GIPR स्लीपर, द वन लेड बाय जेम्स बर्कले ॲन्ड हिज टिम ही ठिकाणे ही पाहता येतात. +“आती क्या खंडाळा” या प्रसिद्ध गाण्यात संगीत लेखक आणि संगीत दिग्दर्शक नितीन राईकवर (राहणार वडगाव शेरी, पुणे) यांनी हिंदी सिनेमात खंडाळा शहराचे नाव घेऊन या शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. सन १९७५ मध्ये अशोक कुमार यांचा “छोटीसी बात” या सिनेमात खंडाळा येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त आर्मी अधिकाऱ्याने अमोल पालेकरासारख्या बुजऱ्या तरुण प्रेमींना प्रशिक्षण देण्याचा वर्ग काढला होता. . तोही सिनेमा अजरामर झाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14407.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..817dd9df6721c05152ddbe432a926c19c09b30d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14407.txt @@ -0,0 +1,2 @@ +खंबाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14429.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8146d1d6726f40077030e27d632a3a65c996df6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14429.txt @@ -0,0 +1 @@ +खगोलशास्त्रज्ञ म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ होत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14430.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f86f4c240da6c6da2b44a0d03201abe3aedb8547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14430.txt @@ -0,0 +1,6 @@ +खगोलीय एकक (AU) हे अंतराळातील अंतर मोजण्याचे एक एकक आहे. एक खगोलीय एकक म्हणजे, सूर्याचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर होय. याची सर्वमान्य किंमत १,४९,५९,७८,७०,६९१ ± ३० मीटर ≈ ९,३०,००,००० मैल इतकी आहे. +अंतराळात असणारी प्रचंड अंतरे या एककात मोजण्यात येतात. +उदा. गुरू ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लूटोचे सुमारे ३९ AU इतके आहे. + + +साचा:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14436.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f86f4c240da6c6da2b44a0d03201abe3aedb8547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14436.txt @@ -0,0 +1,6 @@ +खगोलीय एकक (AU) हे अंतराळातील अंतर मोजण्याचे एक एकक आहे. एक खगोलीय एकक म्हणजे, सूर्याचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर होय. याची सर्वमान्य किंमत १,४९,५९,७८,७०,६९१ ± ३० मीटर ≈ ९,३०,००,००० मैल इतकी आहे. +अंतराळात असणारी प्रचंड अंतरे या एककात मोजण्यात येतात. +उदा. गुरू ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लूटोचे सुमारे ३९ AU इतके आहे. + + +साचा:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14456.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..004adba817b79c96b2d4f1d58c5e43ca288e8406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14456.txt @@ -0,0 +1,159 @@ + +खटाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. या +तालुक्याला तीन आमदार आहेत. २००९ साली खटाव मतदार संघाचे राजकीय दुर्बल नेतृत्व पाहून त्रिभाजन केले गेले,तालुक्यात सामर्थ्यवान राजकीय नेता अस्तित्वात नसल्याने खटाव मतदार संघ जाणीवपूर्वक नष्ट केला गेला, व शेजारच्या तीन विधान सभा मतदार संघात जोडण्यात आला.आता माण (वडुज भाग),कराड(पुसेसावली भाग)कोरेगाव(खटाव भाग) मधील 3 आमदारा वरती खटावची जादा जबाबदारी दिली गेली आहे. या आमदारांना हा भाग त्यांच्या मतदार संघाला जोडून पण निधी पूर्वी येवढाच कमी मिळतो त्यामुळे हा वाढीव जोडलेला अविकसित आणि दुर्लक्षित भाग विकासापासून दूरच आहे. खटाव मतदार संघ त्रिभंगून तालुक्याचा पुसेसावली भाग कराड मतदार संघाला, खटाव भाग कोरेगाव मतदार संघाला आणि वडूज भाग माण मतदार संघ यांना जोडला आहे. या मतदारसंघांची पुनर्रचना पूर्वीसारखी होणे गरजेचे आहे. [ संदर्भ हवा ] +मायणी गावचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी सलग चार वेळा विधानसभेवर निवडून यायचा इतिहास रचला आहे[ संदर्भ हवा ] +खटाव गावास थोरले खटाव म्हणून ही ओळ्खतात. +पुर्वी खटाव हे गावच तालुक्याचे मुख्य ठिकाण होते.गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय होते.भोगोलिक दृष्ट्या खटाव हे तालुक्याच्या बरोबर मध्यवर्ती ठिाकानी आहे.खटाव हे प्राचीन ठिकाण असून गावचे नावच खट आणि वांग ऋषीच्या नावावरून पडले आहे.खटाव हे पूर्वीच्या वाईदेशाचे मह्त्वाचे ठाणे होते.(मावळ आणि कोकण,खान्देश सारखे पूर्वी सांगली,सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वाईदेश आणि माणदेश या भौगोलिक नावाने ओळखले जात.आज हे भाग वाई आणि माण तालुक्या पुरते मर्यादित झालेत). +खटाव मध्ये यादव कालीन हेमाड पंथी मंदिरे आहेत.गावात एक ऐतहासिक भुईकोट किल्ला आहे त्याचे जतन आणि पुनाराजीवन होणे गरजेचे आहे. +खटाव गावी छत्रपती शिवराय येऊन गेल्याचे नोंद आहे.गाव पूर्वी लष्करी ठाणे असल्याने येेथे लढाया होत.नेताजी पालकर यांची खटाव मध्ये लडाई झाल्याची नोंद आहे.गावात रणखांब आहे येथे लढाया होत असे.तसेच मोगली सैन्याचे देखील हे लष्करी ठिकाण होते.13 व्या शतकात येतील रामोशी लोकांनी मुस्लिम बहामनी सरदाराविरुद्ध लडाई केल्याचा उल्लेख सापडतो.कराड,वाई प्रमाणे खटाव गावचा ही इतिहास खूप जुना आहे त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे.खटावला फक्त गावापुरतेच महत्त्व नाही तर आसपासचा पूर्ण तालुका आणि प्रदेश पूर्वीही,आजही खटाव म्हणूनच ओळखतात.इतिहासकाळात खटाव हा परगणा म्हणजेच खटावदेश(वाईदेशाचा भाग)होता.त्यामुळे खटाव गाव हे पुर्वी खटाव(देश)भागाचे,परगण्याचे,प्रतिनिधीत्वं करत होते.आज खटाव तालुका आणि खटाव गाव असे दोन भिन्न प्रकार आहेत.कारण खटाव हा भूभाग तालुका आहे पण मुख्यालय वडूज आहे.आणि खटाव हे खटाव तालुक्यातील एक दुय्यम दर्जाचे गाव आहे. +खटाव हे तालुक्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले गाव आहे.गावास खालील तब्बल 11 गावाच्या सीमा लागून आहेत. +सि.कुरोली,धाकटवाडी,लोणी,भोसरे,जाखणगाव,खातगुण,भांडेवाडी,कटगुण,धारपुडी,दरुज,भुरकवडी. +कृष्णराव खटावकर- हे खटावचे रहाणारे असून मराठी साम्राज्यांत धुमाकूळ घालणारे म्हणून प्रख्यात होते. यांचे पूर्वज निजामशाहींत बाराहळ्ळी येथें रहात असत. येथील पाटिलकी त्यांची होती. वडिलांचें नांव मंबाजी. त्यांनां दोन मुलें झालीं. राघो व कृष्ण. हे धार्मिक असल्यानें व्यंकोबाचे गिरीवर त्यानीं अनुष्ठान केलें. हे माध्वमतानुयायी देशस्थ होते. दिल्लीकर मोंगलाने कृष्ण यास खटावची ठाणेदारी दिली. परंतु त्यांचा वंश परत बाराहळ्ळी येथें गेला. राघोपंत खटावास राहिले. त्यांचा पुत्र भगवंत व त्यांचा प्रसिद्ध कृष्णराव. हे फार शूर होते. यांनीं खटाव येथील कोटांतील मशीद पाडली व दत्ताचें मंदिर बांधलें. या मंदिरांत त्यांची पुस्तकशाळा होती. ते विद्वान् होते. त्यांनीं १२ लेखक (नवीन ग्रंथ उतरून घेण्यासाठीं) पदरीं बाळगले होते. ते स्वतः न्याय व व्याकरण यांत पारंगत होते. यांचें कुलदैवत खंडोबा. त्यांनीं जेजूरींचें देऊळ बांधिलें. हल्लींचे खंडोबांचें जें मुख्य देऊळ ते यांच्या हातचें असून भोंवतालचा प्राकार होळकर वगैरेंनीं बांधलेला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशीं पहिला नैवेद्य यांच्याकडील असतो. शाहु महाराज दक्षिणेंत उतरले व साताऱ्यास येऊन गादीवर बसले त्यावेळीं कृष्णराव हे ताराबाईच्या बाजूस होते. त्यांनीं नांवाला मोंगलांच्या तर्फेचें निमित्त करून सर्व माणदेश हाताखालीं घातला (१७०८). संभाजी महाराजांच्या वधानंतर हे मोंगलास मिळाले होते व त्यांच्या आश्रयानें मराठी साम्राज्यांत लुटालूट करीत असत. मोंगलानें यांना राजा हा किताब दिला होता. यांनीं मोंगलाचें अनुकरण गोषाच्या चालीपर्यंत केलें होतें. शेजारच्या बुध व मलवडीच्या घाटग्यांचें कांहीं देशमुखी उत्पन्न यांनीं दाबलें. मोंगलानें खटाव परगणा यांनां जहागीर दिला. स्वराज्याविरुद्ध यांनीं मोंगलास पुष्कळ वर्षें मदत केली. मुळापासून हे बंडखोरच. पुढें शाहू महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ व श्रीपतराव प्रतिनिधी यांस त्यांच्यावर पाठविलें. कृष्णराव शौर्यानें लढले. परंतु अखेरीस ते व त्यांचा वडील पुत्र हे दोघे लढाईंत पडले. दुसरे दोन पुत्र महाराजांस शरण आले. तेव्हां त्यांनीं क्षमा करून त्यांचें वचन पुढें चालविलें. कृष्णरावांनीं संस्कृतांत लिहिलेली विष्णूसहस्त्रनामावली वरील द्वैतमती टीका उपलब्ध आहे. +कातरखटाव (कातर-खटाव) : - +कातरखटाव हे खटाव तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. येथे कात्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. +मायणी : मायणी गावात य‌‌‌शवंतबाबा महाराज आणि सारूताई माऊली ही दोन भक्तांची आशास्थाने प्रसिद्ध आहेत. +हिंगणे.. या ठिकाणी जानुबाई देवींची मोठी यात्रा भरते +पुसेगाव या ठिकणी सेवागिरी महाराजांची मोठी यात्रा भरते. +निमसोड हे एक गाव खटाव तालुक्यामधील गाव आहे. हे गाव राजकीय वारसा म्हणून गाजले आहे या गावात सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. +तालुक्याचे मुख्यालय -:वडूज +खटाव तालुक्यातील प्रमुख शहरे व त्यांची (२०११ च्या जनगणनेनुसार) लोकसंख्या : -: +तालुक्यातली मोठी खेडी :- +आमळेवाडी +अंबावडे +आंभेरी +अनपाटवाडी (खटाव) +अनफळे +औंध (खटाव) +बाणपुरी +भांडेवाडी +भोसरे (खटाव) +भुरकवाडी +भुषणगड +बिताळेवाडी +बोंबळे +बुध (खटाव) +चिंचणी (खटाव) +चिताळी +चोरडे +दाळमोडी +दांभेवाडी +दराजाई +दारूज +दातेवाडी +धाकरवाडी (खटाव) +धारपुडी +ढोकळवाडी +धोंडेवाडी (खटाव) +डिसकळ +एंकुळ +फडतरवाडी (खटाव) +गाडेवाडी (खटाव) +गणेशवाडी (खटाव) +गराळेवाडी +गारावाडी +गारूडी (खटाव) +गिरीजाशंकरवाडी +गोपुज +गोरेगाव (खटाव) +गोसाव्याचीवाडी +गुंदेवाडी (खटाव) +गुरसाळे (खटाव) +हिंगणे +हिवरवाडी +होळीचागाव +हुसेनपूर (खटाव) +जयगाव +जाखणगाव +जांब (खटाव) +कळंबी +काळेढोण +काळेवाडी (खटाव) +कामठी तर्फे परळी (खटाव) +कान्हारवाडी +कानकात्रे +कानसेवाडी +करंदेवाडी (खटाव) +कातळगेवाडी +कातरखटाव +काटेवाडी (खटाव) +कातगुण +खबाळवाडी +खाराशिंगे +खटाव +खाटगुण +खाटवळ +कोकराळे +कुमठे (खटाव) +कुर्ले (खटाव) +कुरोळी +लाडेगाव (खटाव) +लालगुण +लांडेवाडी (खटाव) +लक्ष्मीनगर (खटाव) +लोणी (खटाव) +मांडवे (खटाव) +मानेतुपेवाडी +मांजरवाडी +मारदवाक +मायणी +म्हासुर्णे +मोळ +मोराळे +मुळीकवाडी (खटाव) +मुसंदेवाडी +नागनाथवाडी +नाईकाचीवाडी +नांदोशी +नाथवळ +नवलेवाडी (खटाव) +नेर (खटाव) +निढाळ +निमसोड +पाचवड (खटाव) +पडाळ +पळसगाव (खटाव) +पळशी (खटाव) +पांढरवाडी (खटाव) +पांगरखेळ +पारगाव (खटाव) +पवारवाडी (खटाव) +पेडगाव (खटाव) +पिंपरी (खटाव) +पोफळकरवाडी +पुसेगाव +पुसेसावळी +राहटाणी +राजापूर (खटाव) +रामेश्वर (खटाव) +रामोशीवाडी +रणशिंगवाडी +रेवळकरवाडी +सातेवाडी +शेणावडी +शेंडगेवाडी (खटाव) +शिंदेवाडी (खटाव) +शिरसावाडी +सुंदरपूर (खटाव) +सुर्याचीवाडी +ताडवळे (खटाव) +तरसवाडी +थोरवेवाडी +त्रिमळी +उंबर्डे (खटाव) +उंबरमाळे +उंचीठाणे +वडगाव (खटाव) +वाडी (खटाव) +वडखळ (खटाव) +वडुज +वांझोळी +वरधानगड +वारूड (खटाव) +वेताणे +विखाळे +विसापूर (खटाव) +वाकळवाडी (खटाव) +वाकेश्वर +यारळवाडी +येळीव (खटाव) +येळमारवाडी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14459.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..004adba817b79c96b2d4f1d58c5e43ca288e8406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14459.txt @@ -0,0 +1,159 @@ + +खटाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. या +तालुक्याला तीन आमदार आहेत. २००९ साली खटाव मतदार संघाचे राजकीय दुर्बल नेतृत्व पाहून त्रिभाजन केले गेले,तालुक्यात सामर्थ्यवान राजकीय नेता अस्तित्वात नसल्याने खटाव मतदार संघ जाणीवपूर्वक नष्ट केला गेला, व शेजारच्या तीन विधान सभा मतदार संघात जोडण्यात आला.आता माण (वडुज भाग),कराड(पुसेसावली भाग)कोरेगाव(खटाव भाग) मधील 3 आमदारा वरती खटावची जादा जबाबदारी दिली गेली आहे. या आमदारांना हा भाग त्यांच्या मतदार संघाला जोडून पण निधी पूर्वी येवढाच कमी मिळतो त्यामुळे हा वाढीव जोडलेला अविकसित आणि दुर्लक्षित भाग विकासापासून दूरच आहे. खटाव मतदार संघ त्रिभंगून तालुक्याचा पुसेसावली भाग कराड मतदार संघाला, खटाव भाग कोरेगाव मतदार संघाला आणि वडूज भाग माण मतदार संघ यांना जोडला आहे. या मतदारसंघांची पुनर्रचना पूर्वीसारखी होणे गरजेचे आहे. [ संदर्भ हवा ] +मायणी गावचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी सलग चार वेळा विधानसभेवर निवडून यायचा इतिहास रचला आहे[ संदर्भ हवा ] +खटाव गावास थोरले खटाव म्हणून ही ओळ्खतात. +पुर्वी खटाव हे गावच तालुक्याचे मुख्य ठिकाण होते.गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय होते.भोगोलिक दृष्ट्या खटाव हे तालुक्याच्या बरोबर मध्यवर्ती ठिाकानी आहे.खटाव हे प्राचीन ठिकाण असून गावचे नावच खट आणि वांग ऋषीच्या नावावरून पडले आहे.खटाव हे पूर्वीच्या वाईदेशाचे मह्त्वाचे ठाणे होते.(मावळ आणि कोकण,खान्देश सारखे पूर्वी सांगली,सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वाईदेश आणि माणदेश या भौगोलिक नावाने ओळखले जात.आज हे भाग वाई आणि माण तालुक्या पुरते मर्यादित झालेत). +खटाव मध्ये यादव कालीन हेमाड पंथी मंदिरे आहेत.गावात एक ऐतहासिक भुईकोट किल्ला आहे त्याचे जतन आणि पुनाराजीवन होणे गरजेचे आहे. +खटाव गावी छत्रपती शिवराय येऊन गेल्याचे नोंद आहे.गाव पूर्वी लष्करी ठाणे असल्याने येेथे लढाया होत.नेताजी पालकर यांची खटाव मध्ये लडाई झाल्याची नोंद आहे.गावात रणखांब आहे येथे लढाया होत असे.तसेच मोगली सैन्याचे देखील हे लष्करी ठिकाण होते.13 व्या शतकात येतील रामोशी लोकांनी मुस्लिम बहामनी सरदाराविरुद्ध लडाई केल्याचा उल्लेख सापडतो.कराड,वाई प्रमाणे खटाव गावचा ही इतिहास खूप जुना आहे त्याचे संशोधन होणे गरजेचे आहे.खटावला फक्त गावापुरतेच महत्त्व नाही तर आसपासचा पूर्ण तालुका आणि प्रदेश पूर्वीही,आजही खटाव म्हणूनच ओळखतात.इतिहासकाळात खटाव हा परगणा म्हणजेच खटावदेश(वाईदेशाचा भाग)होता.त्यामुळे खटाव गाव हे पुर्वी खटाव(देश)भागाचे,परगण्याचे,प्रतिनिधीत्वं करत होते.आज खटाव तालुका आणि खटाव गाव असे दोन भिन्न प्रकार आहेत.कारण खटाव हा भूभाग तालुका आहे पण मुख्यालय वडूज आहे.आणि खटाव हे खटाव तालुक्यातील एक दुय्यम दर्जाचे गाव आहे. +खटाव हे तालुक्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले गाव आहे.गावास खालील तब्बल 11 गावाच्या सीमा लागून आहेत. +सि.कुरोली,धाकटवाडी,लोणी,भोसरे,जाखणगाव,खातगुण,भांडेवाडी,कटगुण,धारपुडी,दरुज,भुरकवडी. +कृष्णराव खटावकर- हे खटावचे रहाणारे असून मराठी साम्राज्यांत धुमाकूळ घालणारे म्हणून प्रख्यात होते. यांचे पूर्वज निजामशाहींत बाराहळ्ळी येथें रहात असत. येथील पाटिलकी त्यांची होती. वडिलांचें नांव मंबाजी. त्यांनां दोन मुलें झालीं. राघो व कृष्ण. हे धार्मिक असल्यानें व्यंकोबाचे गिरीवर त्यानीं अनुष्ठान केलें. हे माध्वमतानुयायी देशस्थ होते. दिल्लीकर मोंगलाने कृष्ण यास खटावची ठाणेदारी दिली. परंतु त्यांचा वंश परत बाराहळ्ळी येथें गेला. राघोपंत खटावास राहिले. त्यांचा पुत्र भगवंत व त्यांचा प्रसिद्ध कृष्णराव. हे फार शूर होते. यांनीं खटाव येथील कोटांतील मशीद पाडली व दत्ताचें मंदिर बांधलें. या मंदिरांत त्यांची पुस्तकशाळा होती. ते विद्वान् होते. त्यांनीं १२ लेखक (नवीन ग्रंथ उतरून घेण्यासाठीं) पदरीं बाळगले होते. ते स्वतः न्याय व व्याकरण यांत पारंगत होते. यांचें कुलदैवत खंडोबा. त्यांनीं जेजूरींचें देऊळ बांधिलें. हल्लींचे खंडोबांचें जें मुख्य देऊळ ते यांच्या हातचें असून भोंवतालचा प्राकार होळकर वगैरेंनीं बांधलेला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशीं पहिला नैवेद्य यांच्याकडील असतो. शाहु महाराज दक्षिणेंत उतरले व साताऱ्यास येऊन गादीवर बसले त्यावेळीं कृष्णराव हे ताराबाईच्या बाजूस होते. त्यांनीं नांवाला मोंगलांच्या तर्फेचें निमित्त करून सर्व माणदेश हाताखालीं घातला (१७०८). संभाजी महाराजांच्या वधानंतर हे मोंगलास मिळाले होते व त्यांच्या आश्रयानें मराठी साम्राज्यांत लुटालूट करीत असत. मोंगलानें यांना राजा हा किताब दिला होता. यांनीं मोंगलाचें अनुकरण गोषाच्या चालीपर्यंत केलें होतें. शेजारच्या बुध व मलवडीच्या घाटग्यांचें कांहीं देशमुखी उत्पन्न यांनीं दाबलें. मोंगलानें खटाव परगणा यांनां जहागीर दिला. स्वराज्याविरुद्ध यांनीं मोंगलास पुष्कळ वर्षें मदत केली. मुळापासून हे बंडखोरच. पुढें शाहू महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ व श्रीपतराव प्रतिनिधी यांस त्यांच्यावर पाठविलें. कृष्णराव शौर्यानें लढले. परंतु अखेरीस ते व त्यांचा वडील पुत्र हे दोघे लढाईंत पडले. दुसरे दोन पुत्र महाराजांस शरण आले. तेव्हां त्यांनीं क्षमा करून त्यांचें वचन पुढें चालविलें. कृष्णरावांनीं संस्कृतांत लिहिलेली विष्णूसहस्त्रनामावली वरील द्वैतमती टीका उपलब्ध आहे. +कातरखटाव (कातर-खटाव) : - +कातरखटाव हे खटाव तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. येथे कात्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. +मायणी : मायणी गावात य‌‌‌शवंतबाबा महाराज आणि सारूताई माऊली ही दोन भक्तांची आशास्थाने प्रसिद्ध आहेत. +हिंगणे.. या ठिकाणी जानुबाई देवींची मोठी यात्रा भरते +पुसेगाव या ठिकणी सेवागिरी महाराजांची मोठी यात्रा भरते. +निमसोड हे एक गाव खटाव तालुक्यामधील गाव आहे. हे गाव राजकीय वारसा म्हणून गाजले आहे या गावात सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. +तालुक्याचे मुख्यालय -:वडूज +खटाव तालुक्यातील प्रमुख शहरे व त्यांची (२०११ च्या जनगणनेनुसार) लोकसंख्या : -: +तालुक्यातली मोठी खेडी :- +आमळेवाडी +अंबावडे +आंभेरी +अनपाटवाडी (खटाव) +अनफळे +औंध (खटाव) +बाणपुरी +भांडेवाडी +भोसरे (खटाव) +भुरकवाडी +भुषणगड +बिताळेवाडी +बोंबळे +बुध (खटाव) +चिंचणी (खटाव) +चिताळी +चोरडे +दाळमोडी +दांभेवाडी +दराजाई +दारूज +दातेवाडी +धाकरवाडी (खटाव) +धारपुडी +ढोकळवाडी +धोंडेवाडी (खटाव) +डिसकळ +एंकुळ +फडतरवाडी (खटाव) +गाडेवाडी (खटाव) +गणेशवाडी (खटाव) +गराळेवाडी +गारावाडी +गारूडी (खटाव) +गिरीजाशंकरवाडी +गोपुज +गोरेगाव (खटाव) +गोसाव्याचीवाडी +गुंदेवाडी (खटाव) +गुरसाळे (खटाव) +हिंगणे +हिवरवाडी +होळीचागाव +हुसेनपूर (खटाव) +जयगाव +जाखणगाव +जांब (खटाव) +कळंबी +काळेढोण +काळेवाडी (खटाव) +कामठी तर्फे परळी (खटाव) +कान्हारवाडी +कानकात्रे +कानसेवाडी +करंदेवाडी (खटाव) +कातळगेवाडी +कातरखटाव +काटेवाडी (खटाव) +कातगुण +खबाळवाडी +खाराशिंगे +खटाव +खाटगुण +खाटवळ +कोकराळे +कुमठे (खटाव) +कुर्ले (खटाव) +कुरोळी +लाडेगाव (खटाव) +लालगुण +लांडेवाडी (खटाव) +लक्ष्मीनगर (खटाव) +लोणी (खटाव) +मांडवे (खटाव) +मानेतुपेवाडी +मांजरवाडी +मारदवाक +मायणी +म्हासुर्णे +मोळ +मोराळे +मुळीकवाडी (खटाव) +मुसंदेवाडी +नागनाथवाडी +नाईकाचीवाडी +नांदोशी +नाथवळ +नवलेवाडी (खटाव) +नेर (खटाव) +निढाळ +निमसोड +पाचवड (खटाव) +पडाळ +पळसगाव (खटाव) +पळशी (खटाव) +पांढरवाडी (खटाव) +पांगरखेळ +पारगाव (खटाव) +पवारवाडी (खटाव) +पेडगाव (खटाव) +पिंपरी (खटाव) +पोफळकरवाडी +पुसेगाव +पुसेसावळी +राहटाणी +राजापूर (खटाव) +रामेश्वर (खटाव) +रामोशीवाडी +रणशिंगवाडी +रेवळकरवाडी +सातेवाडी +शेणावडी +शेंडगेवाडी (खटाव) +शिंदेवाडी (खटाव) +शिरसावाडी +सुंदरपूर (खटाव) +सुर्याचीवाडी +ताडवळे (खटाव) +तरसवाडी +थोरवेवाडी +त्रिमळी +उंबर्डे (खटाव) +उंबरमाळे +उंचीठाणे +वडगाव (खटाव) +वाडी (खटाव) +वडखळ (खटाव) +वडुज +वांझोळी +वरधानगड +वारूड (खटाव) +वेताणे +विखाळे +विसापूर (खटाव) +वाकळवाडी (खटाव) +वाकेश्वर +यारळवाडी +येळीव (खटाव) +येळमारवाडी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14460.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a2bab863d2ca34b255e66f0bf5983611c163355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14460.txt @@ -0,0 +1 @@ +खट्टा मीठा (२०१० चित्रपट) हा एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत अक्षय कुमार,तृषा कृष्णन diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14465.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1d9afe96115f4f93b84b560c69c9a0f74c83a6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14465.txt @@ -0,0 +1,2 @@ + +खट्याळ सासू नाठाळ सून हा १९८७ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14472.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69861d70631ba2a985817e1a34202f420188f4db --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14472.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडकओहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14474.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93972095d11e00dc2cb8abed26f01ebf5d2d9cfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14474.txt @@ -0,0 +1,2 @@ + खडकडोह हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14481.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfd265fba8decc968ade7f29a9a710d690815bc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14481.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडकमांजरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fd7814495ad7437062e4e8d3575d58b37abde69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14492.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडकवासला विधानसभा मतदारसंघ - २११ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खडकवासला मतदारसंघात हवेली तालुक्यातील खेड शिवापूर महसूल मंडळ (पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट केलेले क्षेत्र वगळता) आणि पुणे महानगरपालिकेच्या (भाग) खेड शिवापूर महसूल मंडळातील नऱ्हे गांव ( पुणे महानगरपालिका वॉर्ड क्र. १४३), खेड शिवापूर महसूल मंडळातील नांदेड गांव (वॉर्ड क्र. १४६), खेड शिवापूर महसूल मंडळातील किरकट वाडी गांव (वॉर्ड क्र. १४७), खेड शिवापूर महसूल मंडळातील खडकवासला गांव (वॉर्ड क्र. १४८), हवेली तालुक्यातील कोथरुड महसूल मंडळ (पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट केलेले क्षेत्र वगळता), कोथरुड महसूल मंडळातील शिवणे गांव (पुणे महानगरपालिका वॉर्ड क्र. १५२), कोथरुड महसूल मंडळातील उत्तमनगर गांव (वॉर्ड क्र. १५३), कोथरुड महसूल मंडळ विभागातील कोपरे गांव (वॉर्ड क्र. १५४), कोथरुड महसूल मंडळातील कोंढवे धावडे गांव (वॉर्ड क्र. १५५) आणि पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ३१, १४०, १४४, १४५, १४९, १५१, १५६ आणि १५८ यांचा समावेश होतो. खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे भिमराव धोंडिबा तापकीर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_145.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99e5fd987fec76a47287d523a34e2d9568fdaf36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_145.txt @@ -0,0 +1,214 @@ +मॉरिटानिया देश १९८४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f41abb43837de9606f479276f2743ef08eb48768 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14531.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14546.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3fda4036f9d564e1b7772f10d38b17b4e079104 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14546.txt @@ -0,0 +1 @@ +खडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14547.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d94410a156ecd498c8c9f54ac70ac7fa8830a2c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14547.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14558.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3a7f7d69286b81b72797d27f349451324c56d2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14558.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडकीसदर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14568.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bc95766a8e612ecc26d8b3fed834fb8fcc7c81f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14568.txt @@ -0,0 +1,18 @@ +खडखड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसर रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६३ कुटुंबे राहतात. एकूण ६८२ लोकसंख्येपैकी ३२२ पुरुष तर ३६० महिला आहेत. गावाची साक्षरता ६२.३७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७२.३९ आहे तर स्त्री साक्षरता ५३.३६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.०१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +सुर्यनगर, बोराळे, काणाधत्ती, पिंपळगाव, धरमपूर, भारासातमेट, कुतुरविहीर, अधखडक, हडे, करधण, तुळजपूर ही जवळपासची गावे आहेत.खडखड ग्रामपंचायतीमध्ये धरमपूर आणि खडखड गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14570.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0522489dec11af6bc0cf423e2ed738375295bd92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14570.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 22°19′49″N 87°19′25″E / 22.33028°N 87.32361°E / 22.33028; 87.32361 + +खरगपूर तथा खडगपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील एक औद्योगिक आहे. खडगपूर बंगालच्या दक्षिण भागात कोलकातापासून ११६ किमी अंतरावर आहे. हावडा-चेन्नई व हावडा-मुंबई ह्या भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले खडगपूर रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. +भारत सरकारने १९५० साली स्थापन केलेल्या प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था ह्या शैक्षणिक संस्थां(आयआयटी)पैकी एक असलेली भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर देशातील एक दर्जेदार तांत्रिक शिक्षणकेंद्र मानली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14586.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec40f451cc28998c243e50c8f2350d63c57e468f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14586.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14590.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a8d4e3b0078458c25a4d1f25d47330aa823ef9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14590.txt @@ -0,0 +1,8 @@ + खडी कोळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14595.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2012421d7ed58bf40798112d67bb707d879d68f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14595.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडुखैरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14602.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0522489dec11af6bc0cf423e2ed738375295bd92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14602.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 22°19′49″N 87°19′25″E / 22.33028°N 87.32361°E / 22.33028; 87.32361 + +खरगपूर तथा खडगपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील एक औद्योगिक आहे. खडगपूर बंगालच्या दक्षिण भागात कोलकातापासून ११६ किमी अंतरावर आहे. हावडा-चेन्नई व हावडा-मुंबई ह्या भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले खडगपूर रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. +भारत सरकारने १९५० साली स्थापन केलेल्या प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था ह्या शैक्षणिक संस्थां(आयआयटी)पैकी एक असलेली भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर देशातील एक दर्जेदार तांत्रिक शिक्षणकेंद्र मानली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14634.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69df85b0126c423ff1a71892fba4c3f53f036e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14634.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पत्रकारितेची मूल्ये खऱ्या अर्थाने अंगी बाणविणारा खबरदार या वृत्तपत्राचा धडाडीचा पत्रकार भरत भालेराव आणि एक सामान्य ट्रक ड्रायव्हर मारुति कांबळे एकमेकांच्या मदतीने गुंडगिरी आणि गुंडांशी असलेले मंत्र्यांचे संबंध व भ्रष्टाचार उघडकीस आणतात. त्याची रंजक गोष्ट म्हणजे खबरदार. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14650.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14650.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14668.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c16366b9993029540c089feaeba887b89552b69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14668.txt @@ -0,0 +1,6 @@ +हा लेख खरगोन जिल्ह्याविषयी आहे. खरगोन शहराविषयीचा लेख येथे आहे. +खरगोन जिल्हा, जो पूर्वी पश्चिम निमाड जिल्हा म्हणून ओळखला जात होता, हा मध्य भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा निमाड प्रदेशात आहे आणि तो इंदूर विभागाचा भाग आहे. खरगोन शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे जे इंदूर या महानगराच्या दक्षिणेस आहे. + + +जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,०३० चौकिमी (३,१०० चौ. मील) आहे. जिल्हा २१°२२' आणि २२°३५' उत्तर अक्षांश व ७४°२५' आणि ७६°१४' पूर्व रेखांश दरम्यान वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला धार, इंदूर आणि देवास, दक्षिणेला महाराष्ट्र राज्याचा जळगाव जिल्हा, पूर्वेला खंडवा, बुरहानपूर आणि पश्चिमेला बडवानी या जिल्ह्यांनी वेढलेले आहे. +जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. प्राचीन काळात, महिष्मती (सध्याचे महेश्वर) येथील हैहय या प्रदेशावर राज्य करत होते. सुरुवातीच्या मध्ययुगीन काळात, हे क्षेत्र माळव्याच्या परमार आणि असिरगडच्या अहिरांच्या अधिपत्याखाली होते. मध्ययुगीन उत्तरार्धात, हे क्षेत्र माण्डूच्या माळवा साम्राज्याच्या अंतर्गत होते. १५३१ मध्ये, गुजरातचा सुलतान बहादूर शाहने हा भाग आपल्या ताब्यात घेतला. १५६२ मध्ये अकबराने संपूर्ण माळव्यासह हा प्रदेश मुघल साम्राज्याला जोडला. १७४० मध्ये पेशव्यांच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. १७७८ मध्ये, पेशव्यांनी हा प्रदेश मराठा शासक, इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधीया आणि धारच्या पोनवारांना वाटून दिले. १८२३ साली ग्वाल्हेरच्या सिंधीया (शिंदे) राज्यकर्त्यांशी संबंधित असलेले संस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १८६१ मध्ये त्याचे संपूर्ण सार्वभौमत्व इंग्रजांना देण्यात आले, १८६७ मध्ये ते इंदूरच्या होळकर शासकांकडे गेले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, इंदूर संस्थानातील निमाड जिल्हा हा मध्य भारत या नवीन राज्याचा निमाड जिल्हा बनला, त्याची प्रशासकीय जागा खरगोन येथे आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी जेव्हा मध्य भारत मध्य प्रदेशात विलीन झाला तेव्हा हा जिल्हा मध्य प्रदेशातील पश्चिम निमाड जिल्हा बनला. पश्चिम निमाड जिल्ह्याचे २४ मे १९९८ रोजी बडवानी आणि खरगोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14683.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5379fb80a60a73eb25101b6e0fab0137601a9dae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14683.txt @@ -0,0 +1,2 @@ +खरडी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14701.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f619c962fb0350ebb339787fa416289323ea835 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14701.txt @@ -0,0 +1 @@ +खरवंडी कासार हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. खरवंडी कासार हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14702.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd41519393fd53c025e7743156fb11b8db30bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14702.txt @@ -0,0 +1,8 @@ + खरवटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14716.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3154d177f495d49de905e445ea6118bec3254de4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14716.txt @@ -0,0 +1,2 @@ +खारांगण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14748.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f196f7a122884485aa158c0565a8f4a190dc38b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14748.txt @@ -0,0 +1 @@ +खरोष्टी लिपी ही नॉर्थ सेमेटिक लिपीपासून उत्पन्न झालेल्या ॲरेमाईक लिपीपासून उत्पन्न झाली. सीस्तान, कंदाहार, स्वात, लडाख, तक्षशिला या भागात खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. या लिपीला लॅसन यांनी काबुली लिपी, विल्सन यांनी ॲरिऑनिअन, कनिंगहॅम यांनी गांधार लिपी अशी नावे दिलेली आहेत. खरोष्ठी लिपीमधील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे तिला बॅक्ट्रोपाली किंवा ॲरिॲनेपाली असेही म्हणतात. पश्चिम पाकिस्तानातील हजारा जिल्ह्यातील मानसेरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाजगढी येथे खरोष्ठी लिपीतील अशोकाचे लेख आहेत. कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाईक अशा दोन लिपींमध्ये असलेला अशोकाचा लेखही उपलब्ध आहे. मथुरेला कुषाणांच्या राजवटीतील खरोष्ठीचे लेख सापडले आहेत. खरोष्ठीचे लेख धातुचे पत्रे, नाणी, उंटाचे कातडे, भूर्जपत्रे यावर सापडतात. खोतान येथे दुसऱ्या शतकात खरोष्ठी लिपीत लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडलेले आहे. या लिपीत कोणत्याही भाषेतील उच्चार-वैचित्र्य अक्षरांकित करता येते. इ.स. १८३३ मध्ये माणिक्याल येथील स्तूपाचे उत्खनन करतेवेळी जनरल वेंटुरा यांना खरोष्ठी व ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली व या द्वैभाषिक नाण्यांमुळे नॉरीस आणि कर्नल मॅसन यांना खरोष्ठी लिपी वाचता आली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14752.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef6cd13490c5d87aaebf591a8aaecb9df8fc2e8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14752.txt @@ -0,0 +1,8 @@ + खर् याचा कोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1478.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0863bffe0b09040a3c71df2d748756a4d28be59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1478.txt @@ -0,0 +1 @@ +ओवेन एडगर विन (१ जून, १९१९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - १३ जुलै, १९७५:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४८ ते १९५० दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14809.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23e3695ea4d90b01a9e83d2f4c63ff7f96d810b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14809.txt @@ -0,0 +1,2 @@ +खवासखान हा आदिलशाहीतील एक प्रमुख सरदार होता.[१] + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14813.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1d81509e05d9e375517ccf3b60cfd61f6eff398 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14813.txt @@ -0,0 +1,4 @@ +खष्मोनाईम राजवंश ( /ˌhæzməˈniːən/ ( ऑडिओ Archived 2007-11-05 at the Wayback Machine. ) ; हिब्रू: साचा:Script/Hebrew : [=\[[08हास्मोनाइम ) हा ज्यूडिया आणि आजूबाजूच्या प्रदेशातील शास्त्रीय पुरातन काळात, c. 140 BCE ते 37 BCE. च्या दरम्यान c. 140 आणि c. 116 BCE या राजवंशाने सेलुसिड साम्राज्यात ज्यूडियावर अर्ध-स्वायत्तपणे राज्य केले आणि अंदाजे 110 BCE पासून, साम्राज्याचे विघटन झाल्यामुळे, ज्यूडियाने आणखी स्वायत्तता प्राप्त केली आणि सामरिया, गॅलील, इटुरिया, पेरिया आणि आय या शेजारच्या प्रदेशांमध्ये विस्तार केला. काही आधुनिक विद्वान ख़ष्मोनाईम्‎ क्षेत्राला स्वतंत्र इस्रायल मानतात. [१]ख़ष्मोनाईम्‎ राज्यकर्त्यांनी ग्रीक पदवी बॅसिलियस ("राजा" किंवा "सम्राट") घेतली. रोमन प्रजासत्ताकच्या सैन्याने 63 ईसापूर्व मध्ये ख़ष्मोनाईम्‎ राज्य जिंकले; हेरोड द ग्रेटने 37 बीसीई मध्ये शेवटचे राज्य करणाऱ्या हसमोनियन ग्राहक-शासकांना विस्थापित केले. +सायमन थासीने 141 ईसापूर्व, त्याचा भाऊ जुडास मॅकाबियस ( יהודה המכבי येहुदाह हामकाबी ) यांनी 167 ते 141 बीसीईच्या मॅकाबियन विद्रोहाच्या वेळी सेल्युसिड सैन्याचा पराभव केला होता. इतिहासकार फ्लेवियस जोसेफस ( 37 CE – c. 100 ), [२] सेलुसिड सम्राट अँटिओकस IV ( साचा:Reign ) रोमन प्रजासत्ताकाच्या हस्तक्षेपाने टोलेमाइक इजिप्त (170 ते 168 बीसीई) च्या यशस्वी आक्रमणानंतर कोले सीरिया आणि फिनिशिया [३] च्या सेल्युसिड सट्रापीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी हलविले. [४] [५] त्याने जेरुसलेम आणि त्याचे मंदिर पाडले, ज्यू आणि शोमॅरिटन धार्मिक आणि सांस्कृतिक पाळण्यांना दडपून टाकले, [३] [६] आणि हेलेनिस्टिक प्रथा ( c. १६८-१६७ बीसीई) लादल्या. [६] रोमन प्रजासत्ताक आणि पार्थियन साम्राज्याच्या वाढत्या शक्तींच्या हल्ल्यांखाली सेल्युसिड साम्राज्याच्या स्थिर पतनामुळे ज्यूडियाला काही स्वायत्तता परत मिळू शकली; तथापि, इ.स.पू. 63 मध्ये, रोमन प्रजासत्ताकाने राज्यावर आक्रमण केले, त्याचे विभाजन करून रोमन ग्राहक राज्य म्हणून स्थापन केले. +ज्युलियस सीझर आणि पॉम्पी यांच्यातील प्रॉक्सी युद्धात सायमनचे नातू हायर्कॅनस II आणि अरिस्टोबुलस II हे प्यादे बनले. पॉम्पी (48 BCE) आणि सीझर (44 BCE) यांच्या मृत्यूने आणि संबंधित रोमन गृहयुद्धांनी रोमची ख़ष्मोनाईम्‎ राज्यावरची पकड तात्पुरती शिथिल केली, ज्यामुळे पार्थियन साम्राज्याच्या पाठीशी असलेल्या स्वायत्ततेचा थोडासा पुनरुत्थान झाला, ज्याला रोमन लोकांनी मार्कच्या खाली झपाट्याने चिरडले. अँटनी आणि ऑगस्टस . +37 ईसापूर्व 37 मध्ये हेरोडियन राजवंशाच्या हाती येण्यापूर्वी ख़ष्मोनाईम्‎ राजवंश 103 वर्षे टिकला होता. 37 ईसापूर्व राजा म्हणून हेरोड द ग्रेट (एक इड्युमियन ) च्या स्थापनेने ज्यूडियाला रोमन ग्राहक राज्य बनवले आणि ख़ष्मोनाईम्‎ राजवंशाचा अंत झाला. तरीही, हेरोडने ख़ष्मोनाईम्‎ राजकुमारी, मरियमने हिच्याशी लग्न करून आणि त्याच्या जेरिको राजवाड्यात शेवटच्या पुरुष ख़ष्मोनाईम्‎ वारसाला बुडविण्याची योजना करून त्याच्या कारकिर्दीची वैधता वाढवण्याचा प्रयत्न केला. इसवी सन 6 मध्ये रोम, ज्यूडिया प्रॉपर, सामरिया आणि इडुमिया हे रोमन प्रांत ज्यूडियामध्ये सामील झाले. 44 सीई मध्ये, रोमने हेरोडियन राजांच्या (विशेषतः अग्रिप्पा I 41-44 आणि अग्रिप्पा II 50-100) च्या राजवटीच्या बरोबरीने अधिपतीचा नियम स्थापित केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14826.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a5d766e18cf9035995cd9f604e335606d7a1c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14826.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांडज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14830.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05512367798ca77211296faa01ebdddaa9ecef2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14830.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांडपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14845.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b6ea2e2d685adefcf5dab4336f2062412cd03cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14845.txt @@ -0,0 +1 @@ +खांडवा लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14854.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ddbfe261369aeefaf86ef27891db301221e75ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14854.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांडेराजुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14857.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a38a45e280a1501171e6d1be71e632a7951434a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14857.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांदरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14882.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a1cff3837dbda41c37982504da7b0c04eca4fab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14882.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांबिट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14891.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efbfdaf10e172147d557539313563474cb784546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14891.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14899.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28351a2214d5ed5fb112ae599e00827b0e832dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14899.txt @@ -0,0 +1,3 @@ +खाकी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1490.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f7f9a0182059b4da579aeaec052aa6722ca78f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1490.txt @@ -0,0 +1,36 @@ +२१ डिसेंबर, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +ओवैस अलम शाह ( २२ ऑक्टोबर १९७८ कराची, सिंध, पाकिस्तान) हा पाकिस्तानी वंशाचा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14900.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28351a2214d5ed5fb112ae599e00827b0e832dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14900.txt @@ -0,0 +1,3 @@ +खाकी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27ac40a37f43d0141c985cd0e59469e9ce6be5b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1492.txt @@ -0,0 +1,11 @@ +क्रिकेटमध्ये बॉलिंग, फलंदाजाने बचावलेल्या विकेटसाठी चेंडूला प्रवृत्त करण्याची क्रिया आहे. गोलंदाजीत कुशल खेळाडूला गोलंदाज म्हणतात. एक गोलंदाज जो सक्षम फलंदाज आहे तो ऑल-राउंडर म्हणून ओळखला जातो. बॉल बॉलिंगला बॉल फेकण्यापासून स्पष्टपणे निर्दिष्ट बायोमेकेनिकल परिभाषाद्वारे वेगळे केले जाते, जे कोपऱ्याच्या विस्ताराच्या कोनास प्रतिबंधित करते. बॉलला बॉलवर गोलंदाजी करण्याचा एक अविभाज्य कार्य म्हणजे बॉल किंवा डिलिव्हरी. गोलंदाज सहाच्या संचामध्ये चेंडू टाकतात, ज्याला षटक म्हणतात. एकदा गोलंदाजाने षटक टाकले की एक सहकारी खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकावरून षटक टाकेल. चेंडू कसा टाकायचा हे क्रिकेटचे नियम नियंत्रित करतात.[१] जर एखादा चेंडू बेकायदेशीरपणे टाकला गेला तर पंच त्याला नो-बॉल ठरवतील.[२] जर एखादा चेंडू स्ट्रायकरपेक्षा जास्त रुंद टाकला गेला असेल तर फलंदाजाला योग्य क्रिकेट शॉटसह खेळता येईल, तर गोलंदाजाचे अंतिम पंच त्याला वाइड ठरवतील.[३] +गोलंदाजांचे वेगवेगळे प्रकार आहेत; जलदगती गोलंदाजांपासून ज्यांचे प्राथमिक शस्त्र गती आहे, स्विंग आणि सीम गोलंदाज जे चेंडू हवेतून किंवा बाऊन्स झाल्यावर चेंडू विचलित करण्याचा प्रयत्न करतात, ते मंद गोलंदाजांपर्यंत जे फ्लाइट आणि फिरकीने गोलंदाजांना फसवण्याचा प्रयत्न करतात. फिरकी गोलंदाज सामान्यत: मंदगतीने चेंडू टाकतो आणि चेंडूवर फिरकी ठेवतो ज्यामुळे तो खेळपट्टीवर उसळताना एका कोनात वळतो. +जेव्हा संघ नाणेफेक जिंकतो आणि क्षेत्ररक्षण निवडतो तेव्हा "एक वाडगा" निवडला असे म्हणता येईल. +क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात अंडरआर्म गोलंदाजी ही एकमेव पद्धत होती. या खेळाची सुरुवात कशी झाली यावर अनेक सिद्धांत आहेत. परंतु १७०६ मध्ये विल्यम गोल्डविनने खेळाचे पहिले वर्णन प्रकाशित केले. त्याने लिहिले की, दोन संघ प्रथम त्यांच्या वक्र बॅट मैदानावर घेऊन जाताना, खेळपट्टी निवडताना व खेळण्याच्या नियमांवर वाद घालताना दिसले. +गोलंदाजी ची क्रिया ही काटेकोरपणे निर्दिष्ट केलेल्या जीवयांत्रिक व्याख्येनुसार चेंडू फेकण्यापासून वेगळी आहे. +मूळात या व्याख्येत असे म्हटले आहे की गोलंदाजीच्या कृती दरम्यान कोपरचा सांधा सरळ होऊ नये. गोलंदाज सामान्यतः त्यांची कोपर पूर्णपणे वाढवतात आणि चेंडूला वेग देण्यासाठी हाताला खांद्याच्या सांध्याभोवती उभ्या दिशेने फिरवतात व कंसाच्या वरच्या बाजूला सोडतात. कोपर वळवण्याची परवानगी नाही, परंतु कोपरचा कोणताही विस्तार हा थ्रो मानला जात आणि त्याला नो-बॉल म्हटले जात. गोलंदाजाची कोपर मुळात थोडीशी वाकली असेल तरच हे शक्य आहे असे मानले जात.[४] +२००५ मध्ये वैज्ञानिक तपास आयोगाकडून ही व्याख्या शारीरिकदृष्ट्या अशक्य मानण्यात आली. जीवरासायनिक अभ्यासातून असे दिसून आले की जवळजवळ सर्व गोलंदाज गोलंदाजीच्या क्रियेमध्ये त्यांची कोपर थोडीशी वाढवतात, कारण हात फिरवण्याच्या ताणाने कोपरचा सांधा जास्त लांब पसरतो. चेंडूला बेकायदेशीर ठरवण्याआधी १५ अंशांपर्यंतच्या कोनांच्या विस्तारांना परवानगी देण्यासाठी मार्गदर्शन सादर केली गेली.[५] +गोलंदाजी सामान्यत: बाजू (साइड ऑन) व समोरच्या (फ्रंट ऑन) क्रियेमध्ये विभागली जाते. साईड ऑन क्रियेमध्ये, मागचा पाय क्रिज म्हणजेच फलंदाजाची जागा दाखवणाऱ्या रेषेच्या समांतर उतरतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या खांद्याकडे पाहून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. फ्रंट ऑनमध्ये, मागचा पाय खेळपट्टीच्या खाली निर्देशित असतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या हाताच्या रेषेच्या आतून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. बरेच गोलंदाज मध्यमार्गी कृतीने मागील पाय अंदाजे ४५ अंशांवर, शरीराचा वरचा भाग बाजू व समोर ह्यांच्या मध्ये कुठेतरी संरेखित करतात. +क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षणाच्या बाजूचे अंतिम प्राधान्य म्हणजे फलंदाजीच्या एकूण धावसंख्येवर मर्यादा घालणे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोलंदाजांच्या कृती मूलभूत असतात. हे साध्य करण्याचे प्राथमिक साधन म्हणजे विरोधी पक्षाच्या सर्व दहा विकेट्स शक्य तितक्या लवकर मिळवून फलंदाजीला बाद करणे. दुय्यम उद्दिष्ट फलंदाजीच्या बाजूची धावगती शक्य तितकी कमी ठेवणे असतो. खरं तर क्रिकेटच्या बहुतेक प्रकारांमध्ये क्षेत्ररक्षणाच्या बाजूची दुहेरी उद्दिष्टे एकाच वेळी लक्ष्यित केली जातात, कारण एका ध्येयाची पूर्तता दुसऱ्यावर सकारात्मक परिणाम करते. नियमितपणे विकेट घेतल्याने चांगले फलंदाज क्रीजमधून काढता येतात व धावगती कमी होते. याउलट धावगती कमी केल्याने फलंदाजांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो व त्यांना अतिरिक्त जोखीम घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, ज्यामुळे अनेकदा विकेट्स पडू शकतात. +सामन्याच्या स्वरूपानुसार या दोन रणनीतींना वेगवेगळे वजन दिले जाते. अमर्यादित, कालबद्ध किंवा घोषित सामन्यात गोलंदाजीचे मुख्य उद्दिष्ट विकेट घेणे हे असेल, म्हणून आक्रमण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची रणनीती वापरली जाईल. मर्यादित षटकांच्या सामन्यात, हे उद्दिष्ट देखील दुय्यम गरजेद्वारे पूरक असेल जेणेकरून फलंदाजी पक्षाला लवकर धावा होण्यापासून रोखता येतील, त्यामुळे अधिक बचावात्मक रणनीती वापरल्या जातील. सामान्यतः षटकांची संख्या प्रत्येक बाजूला जितकी कमी असेल तितकी कमी धावगती राखण्याच्या या दुय्यम लक्ष्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. क्रिकेट सामन्यात आक्रमण किंवा बचावात्मक रणनीतीत वारंवार बदल देखील शक्य आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणती रणनीती सर्वात योग्य आहे व ती अंमलात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे सांगता येणे हे एका चांगल्या क्रिकेट कर्णधाराचे लक्षण आहे. +मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाज किती षटके टाकू शकतो यावर मर्यादा असते. ही संख्या सामन्याच्या लांबीवर अवलंबून असते आणि सामान्यतः डावातील एकूण षटकांच्या २०% असते. उदाहरणार्थ, वीस-षटकांच्या क्रिकेटची नेहमीची मर्यादा प्रति गोलंदाज चार षटके, चाळीस-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज आठ आणि पन्नास-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज दहा. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14934.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7631f4ce86ea8d3fbf7821d7040ea00606c8b29a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14934.txt @@ -0,0 +1,9 @@ +श्री खाटूश्यामजी हे भारतातील राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे, जिथे बाबा श्यामचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. +हिंदू धर्मानुसार, खाटू श्यामजींना द्वापर युगात श्रीकृष्णाकडून वरदान मिळाले होते की कलियुगात त्यांची श्याम नावाने पूजा केली जाईल. बरबरीकच्या महान त्यागावर श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिले की कलियुग उतरताच तुझी श्याम नावाने पूजा केली जाईल. प्रामाणिक अंतःकरणाने तुझ्या नामाचा उच्चार केल्यानेच तुझ्या भक्तांचा उद्धार होईल. जर त्यांनी तुमची खऱ्या मनाने आणि प्रेमाने पूजा केली तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्यांचे सर्व कार्य सफल होईल. +श्री श्यामबाबांची अनोखी कथा मध्ययुगीन महाभारतापासून सुरू होते. त्याला पूर्वी बारबारिक या नावाने ओळखले जात होते. तो घटोत्कचाचा मुलगा, अत्यंत शक्तिशाली गदा वाहक भीमाचा मुलगा आणि मोरवी, राक्षस मूरची मुलगी. तो लहानपणापासूनच अतिशय शूर आणि महान योद्धा होता. त्यांनी आपली आई आणि श्रीकृष्ण यांच्याकडून युद्धकला शिकली. त्याने घोर तपश्चर्या करून नवदुर्गेला प्रसन्न केले आणि तीन अतुलनीय बाण प्राप्त केले; अशा प्रकारे तीन बाणांच्या नावाचे प्रसिद्ध नाव प्राप्त झाले. अग्निदेवांनी प्रसन्न होऊन त्याला एक धनुष्य दिले, जे त्याला तिन्ही लोकांमध्ये विजयी करू शकले. +कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध अपरिहार्य झाले होते, ही बातमी बर्बरिकाला मिळाल्यावर युद्धात सामील होण्याची इच्छा जागृत झाली. आईकडून आशीर्वाद घेण्यासाठी आल्यावर त्यांनी हरलेल्या बाजूने साथ देण्याचे आश्वासन दिले. तो आपल्या निळ्या रंगाच्या घोड्यावर तीन बाण आणि धनुष्य घेऊन स्वार होऊन कुरुक्षेत्राच्या रणभूमीकडे निघाला. +सर्वव्यापी श्रीकृष्णाने, ब्राह्मणाच्या वेशात, बर्बरिकाबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला थांबवले आणि तो फक्त तीन बाणांसह युद्धात सामील होण्यासाठी आला आहे हे जाणून त्याच्यावर हसले; हे ऐकून बारबारिकने उत्तर दिले की शत्रूच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी फक्त एक बाण पुरेसा आहे आणि असे केल्यावर तो बाण परत तुनिरकडे येईल. तिन्ही बाण वापरल्यास संपूर्ण विश्वाचा नाश होईल. हे जाणून भगवान श्रीकृष्णाने त्याला या झाडाची सर्व पाने टोचून दाखवण्याचे आव्हान दिले. दोघेही पिंपळाच्या झाडाखाली उभे होते. बार्बरिकने आव्हान स्वीकारले आणि आपल्या ट्यूनीरमधून एक बाण काढला आणि देवाचे स्मरण करून झाडाच्या पानांवर बाण सोडला. क्षणार्धात बाण झाडाच्या सर्व पानांना छेदून श्रीकृष्णाच्या पायांभोवती प्रदक्षिणा घालू लागला, जसे त्याने आपल्या पायाखाली एक पान लपवले होते; बर्बरिक म्हणाला की तू तुझा पाय काढून घे, नाहीतर हा बाण तुझ्या पायालाही टोचेल. त्यानंतर श्रीकृष्णाने बालबर्बरिकला विचारले की तो कोणत्या बाजूने युद्धात सामील होईल; बार्बरिकने आपल्या आईला दिलेल्या वचनाची पुनरावृत्ती केली आणि सांगितले की जो पक्ष कमकुवत आहे आणि युद्धात पराभूत झाला आहे त्याला तो पाठिंबा देईल. श्रीकृष्णाला माहित होते की युद्धात कौरवांचा पराभव निश्चित आहे आणि म्हणूनच जर बर्बरिकाने त्याला साथ दिली तर त्याचा परिणाम चुकीच्या बाजूने होईल. +म्हणून ब्राह्मणाच्या रूपात श्रीकृष्णाने शूर बर्बरिकाकडे दानाची इच्छा व्यक्त केली. बारबारिकने त्यांना वचन दिले आणि देणग्या मागण्यास सांगितले. ब्राह्मणाने त्याच्याकडे मस्तक दान मागितले. शूर बार्बरिक क्षणभर चकित झाला, पण त्याच्या शब्दावर टिकू शकला नाही. वीर बर्बरिक म्हणाले की सामान्य ब्राह्मण असे दान मागू शकत नाही, म्हणून त्याने ब्राह्मणाला त्याच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देण्याची प्रार्थना केली. ब्राह्मण रूपातील श्रीकृष्ण त्यांच्या मूळ रूपात आले. श्रीकृष्णाने बर्बरिकला मस्तक दान मागण्याचे कारण समजावून सांगितले की, युद्ध सुरू होण्यापूर्वी तिन्ही लोकांतील सर्वश्रेष्ठ क्षत्रियाचे मस्तक युद्धभूमीवर पूजेसाठी अर्पण करावे लागते; त्यामुळे त्यांना तसे करणे भाग पडले. बारबारिकने त्याला प्रार्थना केली की त्याला शेवटपर्यंत युद्ध पाहायचे आहे. श्रीकृष्णाने त्यांची विनंती मान्य केली. या बलिदानावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने बर्बरिकला युद्धातील सर्वोत्तम वीर ही पदवी दिली. रणांगणाच्या जवळ एका टेकडीवर त्याचे मस्तक सुशोभित होते; जिथून बारबारिक संपूर्ण युद्धाचा आढावा घेऊ शकतो. फाल्गुन महिन्याच्या द्वादशीला त्यांनी मस्तक दान केले होते, म्हणून त्यांना मस्तक दाता म्हटले गेले . +महाभारत युद्धाच्या शेवटी पांडवांमध्ये असा वाद झाला की युद्धातील विजयाचे श्रेय कोणाला जाते? श्रीकृष्णाने त्याला सांगितले की बर्बरिकचा मस्तक संपूर्ण युद्धाचा साक्षीदार आहे, म्हणून त्याच्यापेक्षा चांगला न्यायाधीश कोण असू शकतो? सर्वांनी सहमती दर्शवली आणि टेकडीकडे निघाले, तेथे पोहोचताच बर्बरिकच्या मस्तकाने उत्तर दिले की युद्धात विजय मिळविण्यासाठी श्रीकृष्ण हे सर्वात मोठे पात्र आहेत, त्यांचे शिक्षण, उपस्थिती, रणनीती हे निर्णायक घटक होते. रणांगणात शत्रूच्या सैन्याला कापत असलेले आपले सुदर्शन चक्र त्याला फक्त दिसले. कृष्णाच्या आज्ञेवरून महाकाली शत्रू सैन्याच्या रक्ताने माखलेले प्याले खात होती. +वीर बर्बरिकच्या महान बलिदानावर श्रीकृष्णाने खूप प्रसन्न झाले आणि वरदान दिले की कलियुगात तू श्याम म्हणून ओळखला जाईल, कारण त्या युगात हरलेल्याला आधार देणाराच श्याम धारण करण्यास सक्षम आहे. +त्यांचे मस्तक खातू नगर (सध्याच्या राजस्थान राज्यातील सीकर जिल्हा) येथे पुरण्यात आले, म्हणून त्यांना खातू श्याम बाबा म्हणतात. त्या ठिकाणी येणारी एक गाय रोज आपल्या स्तनातून दुधाची धारा ओतत होती. नंतर, उत्खननानंतर, डोके उघड झाले, जे काही दिवस ब्राह्मणाकडे सुपूर्द केले गेले. एकदा खातू नगरच्या राजाला स्वप्नात मंदिर बांधण्याची आणि शीश मंदिरात सुशोभित करण्याची प्रेरणा मिळाली. नंतर त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला शीश मंदिरात सजावट करण्यात आली, जो बाबा श्यामचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मूळ मंदिर १०२७ मध्ये रूपसिंह चौहान आणि त्यांची पत्नी नर्मदा कंवर यांनी बांधले होते. मारवाडचा शासक ठाकूरचा दिवाण अभय सिंग याने १७२० मध्ये ठाकूरच्या सूचनेनुसार मंदिराचा जीर्णोद्धार केला. यावेळी मंदिराने सध्याचे स्वरूप धारण केले आणि गाभाऱ्यात मूर्तीची जागा घेतली. दुर्मिळ दगडापासून मूर्ती बनवली आहे. धेईब इजेईब शदजध हदिदोडी दिदिश एकडॉस्व डकदिस्व. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14938.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02842b6f1f2507170658fdd2fc93411a51263d0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14938.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाडकेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1496.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86861a92ac21ede845b2859f17b46097badb66bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1496.txt @@ -0,0 +1,2 @@ +. +द ओव्हल (अधिकृत नाव: द किया ओव्हल) हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लॅंबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे युनायटेड किंग्डममधील सर्वात पहिले तर मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट मैदान आहे. क्रिकेटबरोबरच येथे फुटबॉल व रग्बी युनियन खेळांचे सामने देखील खेळवले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14962.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc70ec8dd1bce774422d3279b92e2ad74f3e9638 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14962.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाणगावनजीक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14994.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b27f52f78cde45fcce416d5b32e8dc2649b8b027 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_14994.txt @@ -0,0 +1,12 @@ +==साहित्य== +#... +#... +#... +#... +#... +==पुर्व तयारी== +==कृती== + +==सजावट== +==इतर माहिती== +==बाह्य दुवे== diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1500.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..109d7b00568fb90fc5b0abd643e6ed9d72eb2473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1500.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑव्हेर्न्य (फ्रेंच: Auvergne; ऑक्सितान: Auvèrnhe / Auvèrnha) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश एक आहे. फ्रान्सच्या मध्य भागात डोंगराळ भागातील हा प्रदेश अत्यंत तुरळक लोकवस्तीचा आहे. २०१६ साली ऑव्हेर्न्य व रोन-आल्प हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. +खालील चार विभाग ऑव्हेर्न्य प्रदेशाच्या अखत्यारीत येतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15002.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453f4f006658eb272ba475138bc8c897d8908b3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15002.txt @@ -0,0 +1,2 @@ +खानगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15007.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12bf152d2065b0d0092d6332a098e8ba3fcc6a5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15007.txt @@ -0,0 +1 @@ +खानपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ झालावाड जिल्ह्यात असून झालावाड-बारन लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15013.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e354b6d426f8fed5fe20a6f02088afc5c72436e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15013.txt @@ -0,0 +1 @@ +खानवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15050.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17d9feb2897b10d8ec64451df4203b04ce45a258 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15050.txt @@ -0,0 +1,17 @@ +खानिवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५४१ कुटुंबे राहतात. एकूण २३८६ लोकसंख्येपैकी १२७६ पुरुष तर १११० महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +भाताणे,मेढे, वडघर, कळंभोण, कोपरी,भातपाडा, सकवार, चिमणे, हेदवडे, भालीवली, नवसाई ही जवळपासची गावे आहेत.खानिवडे ग्रामपंचायतीमध्ये चिमणे,हेदवडे, आणि खानिवडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15073.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22a98fa6f90b9655c53e9d6b731c69f3c393c2b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15073.txt @@ -0,0 +1 @@ +खापरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1509.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a1955443bf8783be1a6971f915f00a7e788cc30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1509.txt @@ -0,0 +1 @@ +हा उपग्रह भारताने दि. २३ सप्टे.२००९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15108.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c7e1d55ae518f60a6f72bb517562b85fa44ad52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15108.txt @@ -0,0 +1 @@ +खापा खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15158.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15855b8f46c015367591bac748e1d890df263e9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15158.txt @@ -0,0 +1,5 @@ +खामोशी: द म्युझिकल हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या दिग्दर्शनात पदार्पण केले होते.[१][२][३] या चित्रपटात नाना पाटेकर, सलमान खान, मनीषा कोईराला आणि सीमा बिस्वास यांच्या भूमिका आहेत.[४][५] प्रकाशीत झाल्यावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता पण, चित्रपटाने गेल्या काही वर्षांमध्ये कल्ट फॉलोअर्स मिळवले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख केला गेला.[६][७][८][९] +मनीषा कोईराला यांनी साकारलेल्या ॲनी, मूकबधिर जोडप्याची काळजी घेणारी मुलगी, तिचे समीक्षकांनी कौतुक केले, आणि ती तिच्या आजपर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक मानली जाते.[१०][११][१२] तिने तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा स्क्रीन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सलग दुसरा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे. खामोशीचे कथानक १९९६ च्या जर्मन चित्रपट बियॉन्ड सायलेन्स सारखेच आहे.[१३] [१४] खामोशी हा ९ ऑगस्ट १९९६ रोजी रिलीज झाला आणि बियॉन्ड सायलेन्स १९ डिसेंबर १९९६ रोजी प्रदर्शित झाला होता.. +जिंकले +नामांकन +स्टार स्क्रीन अवॉर्ड्स: diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15183.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990313c737489e3be68244846f12576bd98c04ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15183.txt @@ -0,0 +1,2 @@ + खारकोंपर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15223.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7913c31e1ea92a52a2d54fe0f15d66f7b947bbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15223.txt @@ -0,0 +1 @@ +खारर हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ आनंदपुर साहिब लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15238.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c47850f843a26aa38bd682e2ee07954f86ee35b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15238.txt @@ -0,0 +1,2 @@ +खारशेत उंबरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15269.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..918d7d2197d1440abf652c78ccf758e7e1965cca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15269.txt @@ -0,0 +1,18 @@ +खारीवळीतर्फेकोहोज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे विक्रमगड-वाडा-मनोर मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या भोपिवळी शाळेनंतर खारिवळी रस्त्याने हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४४७ कुटुंबे राहतात. एकूण २०१९ लोकसंख्येपैकी १०२७ पुरुष तर ९९२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.९८ आहे तर स्त्री साक्षरता ६४.०० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २५९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.८३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +मुंगुस्ते, देवळीतर्फेकोहज, भोपिवळी, वैतरणानगर, पिंपळास, आपटी, गोर्हे, सांगे, आवंढे, वासुरीबुद्रुक, बोरांदे ही जवळपासची गावे आहेत.खारिवळी ग्रामपंचायतीमध्ये आपटी आणि खारीवळीतर्फेकोहोज ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15282.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87aff8cecfb6a3fa31c4df07caf69a05212e7229 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15282.txt @@ -0,0 +1,19 @@ +खारोंदा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून डहाणू मार्गाने गेल्यावर पुढे आकरे, आंब्याचा पाडा,मेघावळपाडा गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५३० कुटुंबे राहतात. एकूण २६२० लोकसंख्येपैकी १२७६ पुरुष तर १३४४ महिला आहेत. गावाची साक्षरता ४०.२३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४७.९० आहे तर स्त्री साक्षरता ३२.८४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४८७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.५९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +रामनगर, कोरताड, दासकोड, मोर्चाचापाडा, भागडा, तिलोंदे, चांभारशेत, पिंपळशेत, पळशीण, देवगाव, देहरे ही जवळपासची गावे आहेत.पिंपळशेत ग्रामपंचायतीमध्ये खारोंदा आणि पिंपळशेत गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15288.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff5c99001023fb2abc20297796049839b3177731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15288.txt @@ -0,0 +1,2 @@ +खारोळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feea94cc97d498d19e9f2e418a4a2b416dcc1e1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1531.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 50°3′N 19°14′E / 50.050°N 19.233°E / 50.050; 19.233 + +ओश्फिन्चिम (जर्मन: Auschwitz, यिडिश Oshpitsin אָשפּיצין, चेक: Osvětim, स्लोव्हाक: Osvienčim, रशियन: Освенцим); जर्मन लेखनभेदः ऑश्विझ) हे पोलंड देशामधील एक शहर आहे. हे शहर मावोपोल्स्का प्रांतामध्ये व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते क्राकूफच्या ५० किमी पश्चिमेस स्थित आहे. +ओश्फिन्चिम येथे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान होलोकॉस्टसाठी एक मोठी छळछावणी उभारली होती जेथे सुमारे ११ लाख ज्यूंना ठार मारण्यात आले. सध्या येथील स्मारक व संग्रहालय युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. + +ओश्फिन्चिमने खालील शहरांशी संबंध ठेवलेले आहेत: diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15370.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dd27142a69a8097554a12defb0aa439b7e42b72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15370.txt @@ -0,0 +1,2 @@ +खासी ही दक्षिण आशियातील ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या मेघालय राज्यामधील खासी जमातीचे लोक वापरतात. मेघालयच्या खासी हिल्स व जैंतिया हिल्स भागामध्ये बहुतांशी खासी भाषिक आढळतात. मेघालयच्या काही जिल्ह्यांमध्ये खासी भाषेला शासकीय दर्जा मिळाला आहे. +खासी भाषा ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील ख्मेर, व्हियेतनामी, मोन इत्यादी भाषांसोबत तसेच मुंडा भाषासमूहासोबत काही प्रमाणात मिळतीजुळती आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15373.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f2bfcc2d340349eb0d6573dfdbf71726a25434 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15373.txt @@ -0,0 +1,2 @@ +खिंडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1538.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0204ab8a7ee8f475962583c045c3acd07ac2cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1538.txt @@ -0,0 +1,17 @@ +ओसरवीरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२७ कुटुंबे राहतात. एकूण १०३६ लोकसंख्येपैकी ४९४ पुरुष तर ५४२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +बेरीस्ते, घाणवळ, दांडवळ, निळमाती, हिरवे,आसे, स्वामीनगर, शास्रीनगर, ब्रह्मगाव,धामणी, कलमगाव ही जवळपासची गावे आहेत.बेरीस्ते ग्रामपंचायतीमध्ये बेरीस्ते,कलमगाव, आणि ओसरवीरा ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15386.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beab7b9564a9044687ddd10adc1b786c4760e49c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15386.txt @@ -0,0 +1,19 @@ +खिडसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर पुढे कौलाळेरस्ता, झापरस्ता, धानोशीरस्ता, रामखिंड-पाथर्डी रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८४ कुटुंबे राहतात. एकूण ४९० लोकसंख्येपैकी २४८ पुरुष तर २४२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७०.५० आहे तर स्त्री साक्षरता ५२.२४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.१६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +शिवाजीनगर, डोंगरवाडी, पाथर्डी, चौक, मेढे, ऐने, मानमोहाडी, भुरीटेक, धामणी, आसे, स्वामीनगर ही जवळपासची गावे आहेत.ऐने ग्रामपंचायतीमध्ये ऐने, खिडसे, मानमोहाडी, मेढा ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1543.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..553ef404d71485342a79c2f30a8457fd67c50571 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1543.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओसाका (जपानी: 大阪府) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ओसाका प्रांताची राजधानी आहे. +एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओसाका प्रांतामध्येच आहे. +गुणक: 34°41′N 135°37′E / 34.683°N 135.617°E / 34.683; 135.617 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15432.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7705d091a93ba7da2fcf277592d6eb3dfe49cbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15432.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुंटामोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15434.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bb1223b17f784f3a38d21dd73d08ae9f3797cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_15434.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुंटाविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1580.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..676b88410b9aa0224a809ce33d32137233460183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1580.txt @@ -0,0 +1,4 @@ +ओस्वेगो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ओस्वेगो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१७,५२५ इतकी होती.[२] +ओस्वेगो काउंटीची रचना १८१६ झाली. या काउंटीला स्थानिक मोहॉक भाषेतील उतू जाणे या शब्दार्थाचे नाव दिलेले आहे. या काउंटीतील ओस्वेगो नदी लोक ऑन्टॅरियोमध्ये वाहून मिळत असल्याच्या दृष्यावरून हे नाव दिले गेले आहे. +ओस्वेगो काउंटी सिरॅक्यूझ नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1589.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..878bf65820863a6431e03eb2e85b4409ac91586b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1589.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओहायो काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ओहायो काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1592.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c03beb2e31326ad065ab41bd7709e79e05792f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1592.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +ओहायो राज्य विद्यापीठ (इंग्लिश: Ohio State University) हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील कोलंबस ह्या शहरात असलेले एक सरकारी विद्यापीठ आहे. इ.स. १८७०मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_16.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_16.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebc50a96dbfe0a3081a499b19a31959c998841c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_16.txt @@ -0,0 +1,65 @@ + +अ‍ॅथलेटिक्स हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील एक प्रमुख खेळ आहे. १८९६ च्या पहिल्या ऑलिंपिक पासून आजवर प्रत्येक स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स हा सर्वात मोठा प्रकार राहिला आहे. +सध्याच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अ‍ॅथलेटिक्सचे खालील प्रकार खेळवले जातात. १९५२ ऑलिंपिकपासून ही यादी बदलली गेलेली नाही. + +ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळजवळ प्रत्येक देशाने आजवर अ‍ॅथलेटिक्समध्ये भाग घेतला आहे. + +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1620.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624ae32a68cd928119ae935de4196020b7c93a00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1620.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +औंध चेस्ट हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1634.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..747851e5a7665debd10333abe3ac53433b5a7389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1634.txt @@ -0,0 +1,5 @@ +औतार सिंग पेंटल (२४ सप्टेंबर १९२५ - २१ डिसेंबर २००४) हे एक वैद्यकीय शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूरोसायन्सेस आणि रेस्पीरेटरी सायन्सेसच्या क्षेत्रात अग्रगण्य शोध लावले.[१] रॉयल सोसायटी, लंडनचे फेलो बनणारे ते पहिले भारतीय फिजिओलॉजिस्ट आहेत. +त्यांनी लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून शरीरविज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. +एडिनबर्ग विद्यापीठात डेव्हिड व्हिटरिज यांच्या देखरेखीखाली पेंटलने पीएचडी पूर्ण केली.  + +१९५३ मध्ये पेंटल भारतात परतले आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथे दाखल झाले. पुढे ते वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूटचे संचालक झाले. दिल्लीच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसचे ते पहिले प्राचार्यही होते. [२] त्यानंतर पेंटल यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे महासंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि ते सोसायटी ऑफ सायंटिफिक व्हॅल्यूजचे संस्थापक अध्यक्षही होते. [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1650.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16452426865bb3c28bb9f353bf64a0b39e5c898f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1650.txt @@ -0,0 +1,3 @@ +माचणूरचा किल्ला महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावाजवळील किल्ला आहे. +सन 1695 ते 1699 या या काळात मुघल बादशहा औरंगजेब याचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी याठिकाणी होते. बादशहाची ब्रह्मपुरीची छावणी मोगल साम्राज्याची राजधानी होती. मुघल साम्राज्याचे प्रशासन त्यावेळी औरंगजेबाने बांधलेल्या या किल्ल्यातून होत असे. येथील किल्ल्याला मातीची तटबंदी आणि दोन विहिरी बांधण्याची आज्ञा औरंगजेबाने दिली होती. + सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, मराठा कालखंड ,गोपाळ देशमुख ,रेवू प्रकाशन ,पंढरपूर,2009 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1659.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..047d8df5dbe97b118f9472990314d78a8e647f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1659.txt @@ -0,0 +1,2 @@ + औरंगपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1681.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc5a9445382f08137cb0115aba596ea12f3a32a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1681.txt @@ -0,0 +1 @@ +छत्रपती संभाजीनगर तालुका (पूर्वीचा औरंगाबाद तालुका) हा महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1691.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0b230e7d95d956d24120ab9f59782abed265b4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1691.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. मराठवाडा विभाग या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.[१] +या विभागाच्या पश्चिमेस पुणे विभाग,पूर्वेस अमरावती विभाग, उत्तरेस नाशिक विभाग आणि अमरावती विभाग व दक्षिणेस तेलंगणा राज्य आहेत. +प्राचीन काळी हा मौर्य साम्राज्याचा एक भाग होता. नंतर हा भाग सातवाहन राजांच्या ताब्यात होता. नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग मुख्यत्वेकरून इस्लामिक राजवटीखाली होता. इ.स. सन १७२४ ला निजामाने मराठवाडा, तेलंगणा व सध्याच्या कर्नाटक राज्यातील काही भाग मिळून स्वतन्त्र हैदराबाद राज्य स्थापन केले. नन्तर १९४७ मध्ये भारताला स्वातत्र्य मिळाल्यानन्तर इथल्या जनतेला स्वातन्त्र्य मिळाले नाही. तर त्यांना मराठवाड्यासाठी वेगळा लढा द्यावा लागला. निजामावर जेंव्हा भारत सरकारने लष्करी कारवाई केली तेंव्हा मराठवाडा स्वतन्त्र झाला.१९४८ मध्ये स्वतन्त्र हैदराबाद राज्य अस्तित्वात आले.पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रान्तरचनेनूसार हे राज्य तीन भागात विभागले गेले.ज्यातील मराठवाडा हा भाग तेंव्हाच्या मुम्बई राज्याला जोडण्यात आला आणि पुढे १९६०ला प्रामुख्याने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1735.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d0389b1d2ccfd1c35ec7189c54d5beead231810 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1735.txt @@ -0,0 +1,8 @@ +१८° १५′ ००″ N, ७६° ३०′ ००″ E +औसा (Ausa) हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे औसा तालुक्याचे मुख्यालयही आहे. औसा नगर परिषद ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र ५.४ किमी२ (२.१ चौरस मैल) मध्ये पसरलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३६,११८ एवढी होती.[१] +औसा शहराला ऐतेहासिक, सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. हे शहर साधाराणपणे साडेसहाशे वेर्षापुर्वी वसलेले आहे. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने "औच्छ" असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकांबर हा औशाचा रहिवासी होता. त्याने "करंडक चरयू" हा काव्यग्रंथ लिहिला आहे.या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची "असई"असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वर दरवाजा, अंबाजोगाई शिलालेख (शके १४५०) यात उदगीर बरोबर औश्याचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते. +औसा येथे भुईकोट किल्ला असून, त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. किल्ल्याभोवती खंदक असून, ते सध्याही चांगल्या स्थितीत आहे. खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पहिला मोठा दरवाजा लागतो त्यास "लोह्बंदी" दरवाजा म्हणतात. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक्ष किल्ल्याच्या पहिल्या तटास "अह्शमा" नावाचा दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. किल्ल्यात एकूण दोन तट आहेत. खंदकाचे भिंतीपासून पहिल्या तटाच्या भिंतीपर्यंत साधारणपणे १४० ते २५० फुट अंतर आहे. दुसरया तटाच्या आत इशरतमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात पारिबा, कटोरा व चांद या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत. बिदरच्या बहमनी राज्याच्या मुख्य वजीर खाजा महंमद गवान याने शके १३८२ला औसा किल्ला बांधण्यास सुरुवात केली व शके १४०३ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. +शहरातील किल्ल्याला ऐतेहासिक काळात राजकीय महत्त्व होते. हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते. इ.स. १३५७ मध्ये बहमनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे इ.स. १५४० मध्ये पहिला बुऱ्हाण निजामशहा याने ताबा मिळविला होता. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स. १६३५ मध्ये झालेल्या तहाच्या फर्मानात औश्याची नोंद आहे. मोगल बादशहा शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता. +मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या. हैद्राबादच्या निजामी संस्थानकडून १८५३ मध्ये इंग्रजांनी हा भाग गहाण म्हणून घेतला होता. त्यांचा ताबा ह्या भागावर १८६१ पर्यंत होता. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नळदुर्ग परगाण्याचा प्रमुख होता. त्याच्या निवासाची वास्तू किल्ल्याजवळ आहे. त्याने अंगुरबाग, जामबाग इत्यादी महत्त्वाच्या बागा लावल्या होत्या. त्या आजही या शहरात प्रसिद्ध आहेत. + +औसा तालुक्यातील आकडेवारी \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1771.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8487199d14f6e701617d3a0e2aa80b8271fd9bb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1771.txt @@ -0,0 +1,3 @@ +कँब्रिज हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील आयसँटी काउंटीमध्ये असलेले छोटे शहर आहे. हे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. [३] २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,६११ होती.[२] कँब्रिज मिनेसोटा राज्य महामार्ग ६५ आणि ९५ च्या तिठ्यावर आहे. हे शहर रम नदीच्या काठावर वसलेले आहे. +अमेरिकेतील ५,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी स्वीडिश अमेरिकन लोकांची सर्वाधिक टक्केवारी कँब्रिजमध्ये आहे. [४] +कँब्रिज शहराची अधिकृत स्थापना १८७७मध्ये झाली. [५] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1775.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf533aa91ffaee09022fba5bb4ceaf5e72a6b47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1775.txt @@ -0,0 +1,6 @@ +कंकण हा स्त्रियांनी व पुरुषांनी हातांत घालण्याचा दागिना आहे. कंकण धातूचे ,काचेचे किंवा सुताचे सुद्धा असतात.सुताचे कंकण हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रात लग्नामध्ये नवरा व नवरी यांच्या हातामध्ये बांधण्याची परंपरा आहे.जे कंकण सोन्याचे असतात,त्यांना बांगड्या किंवा बिलवर असेही म्हणतात.कंकण चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड असू शकतात.लग्नात कंकणाच्या जोडीला हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्यांचा चुडा भरायची पद्धत आहे.ते सौभाग्य लक्षण मानले जाते. +एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्याने घेतली तर त्याने त्या गोष्टीसाठी 'कंकण बांधले' असा वाक्प्रचार वापरला जातो. +वलयाच्या खाली कंकण घालतात. ‘ कंकण भूषण’ असे अमरकोशात म्हटले आहे. संस्कृत साहित्यात कंकण वारंवार उल्लेख येतो. म्हणूनच भेदीणकोश कंकण शब्दाचे करणभूषण व सूत्र असे तीन अर्थ दिलेले आहेत.[१] + +चूड व अर्थचूड कंकणाचे दोन प्रकार आहेत. चूड म्हणजे लोण्याच्या तारेचे कंकण होय आणि अर्थ चूड म्हणजे तसेच बारीक कंकण होय.[२] + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1778.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aca3e07d8f681e8cad3f8f626f3528a1bb6e791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1778.txt @@ -0,0 +1,3 @@ +कंकन दे ओले हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1809.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3c383be8f45d19832be3f749cd72e71d7b60a74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1809.txt @@ -0,0 +1,18 @@ +कंचाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे कंचाड-ब्राह्मणगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०४ कुटुंबे राहतात. एकूण १३७१ लोकसंख्येपैकी ६९६ पुरुष तर ६७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७४.४७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८३.५२ आहे तर स्त्री साक्षरता ६५.३५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.८७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +सुपोंदे, कळमखांड, पोशेरी, मांडे, वावेघर, वाघोटे, हमरापूर, करंजपाडा, गुहीर, कुर्ले, गाळतरे ही जवळपासची गावे आहेत.कंचाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1813.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..947cb3937fe8c6a93ca812ad6671f8a2936de1ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1813.txt @@ -0,0 +1 @@ +नेत्रश्लेष्मलाशोथ (म्हणजे कंजक्टिव्हायटीस किंवा गुलाबी डोळा किंवा "डोळे येणे" असेही म्हणतात) [१] हा डोळ्याच्या पांढऱ्या भागाच्या बाहेरील थराचा (कंजक्टिव्हा) आणि पापणीच्या आतील पृष्ठभागाच्या दाहाचा रोग आहे. [२] ह्यामुळे डोळा गुलाबी किंवा लालसर दिसू लागतो व वेदना, जळजळ किंवा खाज येऊ शकते. [३] प्रभावित डोळ्यातून अश्रू वाढतात किंवा झोपे नंतर सकाळी पापण्या चिकटलेल्या असेतात. [३] ह्यामुळे डोळ्याच्या पांढऱ्या भागावर सूज देखील येऊ शकते. हा एक किंवा दोन्ही डोळ्यांवर परिणाम करू शकतो.[३][४] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1845.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d17eb2d7a7b6b34e9bff71f8082a7b28e72fd5c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1845.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंदअभिवृद्धी (Bulb) +कंद हे मूलभूत परिवर्तीत खोड असते. या परिवर्तीत खोडाभोवती जाड मांसल शल्क (Scale) असतात. त्यात अन्न साठवलेले असते. या शल्काच्या बेचक्यात छोटे छोटे कंद तयार होतात. हे शल्क जमिनीतच तयार होतात. हे जर जमिनीवर खोडावर लागले तर त्यांना क्ंदिका (Bulb) म्हणतात. ट्यूलिप, डॅफोडील, लिली यांची अभिवृद्धी या क्ंदापासून मिळणाऱ्या अपप्ररोहापासून मिळते. निशिगंधाची अभिवृद्धी याच पद्धतीने होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1848.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1c06f96af3a00707c69cd688a558cf2624a1687 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1848.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंदलगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1893.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e2d09db247da88ff520969271a3a495a1c4a333 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1893.txt @@ -0,0 +1 @@ +कंबर (अन्य नावे: कंबन, कंब ; तमिळ: கம்பர் ; रोमन लिपी: Kambar ;) (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे १२ वे शतक) हा तमिळ भाषेतील कंब रामायण रचणारा कवी होता. त्याने एरेळुपदू, कंगै पुराणम या तमिळ भाषेतील अन्य महत्त्वाच्या साहित्यकृतीही रचल्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1907.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca4b6de099f81c05d276899e0413e2da9c00e8b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1907.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंबरलँड काउंटी, मेन ही अमेरिकेच्या मेन राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1912.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39f3a028b1262a2b84f60e3f688b3ae953114098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1912.txt @@ -0,0 +1,18 @@ +कंबाला (किंवा कांबला/कंबुला) ही म्हशींची वार्षिक शर्यत आहे जी नैऋत्य भारतातील कर्नाटक राज्यात आयोजित केली जाते. पारंपारिकपणे, हे स्थानिक तुलुवा जमीनदार आणि कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी आणि केरळच्या कासारगोड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांतील कुटुंबांद्वारे प्रायोजित केले जाते, जो सामूहिकपणे तुलुनाडू म्हणून ओळखला जातो. +कंबाला हंगाम साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि मार्चपर्यंत चालतो. कंबलांचे आयोजन कंबाला समित्यांच्या (कंबाला असोसिएशन) मार्फत केले जाते, त्यापैकी सध्या 18 आहेत. किनारी कर्नाटकात दरवर्षी 45 हून अधिक शर्यती आयोजित केल्या जातात, ज्यात वांडारू आणि गुलवाडी सारख्या लहान दुर्गम गावांचा समावेश आहे. +कंबला 'कंपा-काला' या शब्दापासून बनलेला 'कंपा' हा शब्द चिखलमय, चिखलमय शेताशी संबंधित आहे. कंपा या शब्दाचा द्रविडियन मूळ कान+पा आहे. आणि 'काला' या शब्दाचा अर्थ क्षेत्र आहे, जेथे ते घडते. आधुनिक कंबालाच्या इतर व्याख्येमध्ये 'कंबा', निशाने हा म्हशीच्या जोडीच्या शर्यतीत पाण्याच्या प्रवाहासाठी वापरला जाणारा खांब आहे. +कंबाला हा एक खेळ आहे.[१] कंबाला शर्यत मार्ग एक चिखलयुक्त भातशेत आहे, [२]आणि म्हशींना चाबकाने मारणारा शेतकरी चालवतो.[३] +पारंपारिक कंबाला बिनस्पर्धक होता, आणि जोडी एक एक करून चालवली गेली. आधुनिक कंबालामध्ये, स्पर्धा साधारणपणे म्हशींच्या दोन जोड्यांमध्ये होते. वांडारो आणि चोराडी सारख्या गावांमध्ये, एक विधी आहे कारण शेतकरी त्यांच्या म्हशींना रोगांपासून वाचवल्याबद्दल आभार मानण्यासाठी त्यांची शर्यत लावतात. +ऐतिहासिकदृष्ट्या, म्हशींच्या विजेत्या जोडीला नारळ आणि केळीने बक्षीस दिले गेले. आज, विजेते मालक सोने आणि चांदीची नाणी मिळवतात.[४] काही आयोजन समित्या प्रथम पारितोषिक म्हणून आठ ग्रॅम सोन्याचे नाणे देतात. काही स्पर्धांमध्ये रोख बक्षिसे दिली जातात. +म्हशीची सजावट +म्हशींना रंगीत झूल आणि पितळ आणि चांदीचे मुंडके (कधीकधी सूर्य आणि चंद्राचे प्रतीक असलेले) आणि दोरीने सजवले जाते जे एक प्रकारचे लगाम बनवतात. म्हशीची पाठ झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खास टॉवेलला पावडे (तुलू:ಪಾವಡೆ) म्हणतात. +परंपरेने, कंबलांचे प्रकार होते +कोरी कांबला +तुलुनाडू मधील कोरी कांबला हा एक वेगळा कृषी-आधारित उत्सव आहे. हे एक प्रकारची सामूहिक नांगरणी आणि एनेलू (तुलू: ಏಣೆಲ್) लागवडीसाठी एका निश्चित दिवशी लावणीचा संदर्भ देते. म्हशींची एक सामान्य शर्यत कोरी (कांडो कोरुणे) म्हणून ओळखली जाते. +बाले कांबला +सुमारे 900 वर्षांपूर्वी बाळे कंबाला उत्सव बंद करण्यात आला होता. बाले म्हणजे बाळ, दिसायला लहान कंबाळा, लहान भातशेतीसाठी शेत तयार करतात. +नाथ पंथाचा प्रभाव असलेला कांबळा, पूर्वीच्या दिवसांत, कांबळा आदल्या दिवशी संध्याकाळी कोरागा समुदायाच्या मुख्यतः पुरुषांच्या पारंपरिक नृत्याने सुरू होतो. ते सर्व पंचमाकर मद्य (दारू), मांस (मांस), मत्स्य (मासे), मुद्रा (हावभाव), मैथुन (लैंगिक) यांचे पालन करून पूर्ण रात्र करत आहेत. कांबळा दिवसाच्या आदल्या रात्री कोरगांना बसून पाणिकुलुनी नावाचा समारंभ केला जात असे, या शब्दाचा अर्थ दवाखाली बसलेला असतो. ते त्यांच्या खास प्रकारच्या बँड दुडीच्या सोबतीला, त्यांच्या स्पेशल स्पिरिट दैव नीचा बद्दल गाणी गातात आणि ताडी आणि तांदळाची खीर मोठ्या मातीच्या भांड्यात उकडलेली असते, जी फोडली जाते जेणेकरून खीर एक घन वस्तु म्हणून राहते. या खिरेला कंडेल अद्ये किंवा भांडे खीर म्हणतात. +अनेकांनी चाबकाने चालवलेल्या शर्यतीतल्या म्हशींसाठी कंबाला क्रूर असल्याची टीका केली आहे. प्रख्यात प्राणी-हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी शर्यतीदरम्यान म्हशींना होणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली. कंबाला आयोजकांचा असा दावा आहे की जास्तीत जास्त वेग मिळविण्यासाठी चाबकाची आवश्यकता आहे, सरकारी अधिकारी रायडर्सना म्हशींवर सौम्यपणे वागण्याचा आणि शर्यतीदरम्यान चाबकाचा वापर टाळण्याचा सल्ला देतात. +2014 मध्ये, प्राणी कल्याण संस्थांनी दाखल केलेल्या खटल्यांच्या आधारे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कंबालावर बंदी घालण्याचे आदेश दिले. या बंदीमध्ये जल्लीकट्टू या हाताने बैलाला टेमिंगचा खेळ देखील समाविष्ट करण्यात आला होता. जानेवारी 2017 मध्ये एका सरकारी आदेशाने जल्लीकट्टूवरील बंदी उठवली,[५] आणि जनतेने कंबालावरील बंदीही उठवण्याची विनंती केली.[६] +द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स (कर्नाटक सुधारणा) अध्यादेश, 2017 ने कर्नाटकातील कंबाला उत्सवाला पुन्हा कायदेशीर मान्यता दिली.[७] राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 3 जुलै 2017 रोजी नवीन कायदा प्रसिद्ध केला. खटला सुरूच राहिला परंतु प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक (कर्नाटक सुधारणा) विधेयक, 2018 मंजूर करून त्याचे निराकरण झाले, ज्याला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 19 फेब्रुवारी 2018 रोजी मंजुरी दिली.[८] +मात्र, अवैधीकरणानंतरही म्हशींना चाबकाचे फटके मारले जात असल्याचे दिसून आले.[९] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_192.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..981e375746b8215cd7e82fc90ef879550d66c0b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_192.txt @@ -0,0 +1 @@ +ऑलिंपिक मैदान (अथेन्स) (ग्रीक: Ολυμπιακό Στάδιο, Olympiakó Stádio), हे ग्रीसमधील अथेन्स शहरातील अथेन्स ऑलिंपिक क्रीडासंकुलाचा भाग असलेले स्टेडियम आहे. या मैदानात २००४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे उद्घाटन समारंभ व समारोप समारंभ पार पडले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1924.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe06cb849be6dd32d4c133760d6aed38d66dbab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1924.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंबोडिया फुटबॉल संघ (ख्मेर: ក្រុមបាល់ទាត់ជម្រើសជាតិកម្ពុជា; फिफा संकेत: CAM) हा आग्नेय आशियामधील कंबोडिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कंबोडिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १७९ व्या स्थानावर आहे. कंबोडियाने १९९४ पासून आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. १९७२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवलेला कंबोडियाने ह्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. +सध्या कंबोडिया जगातील सर्वात कमकुवत संघांपैकी एक मानला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1931.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6eb07efc03e95da149340b0f4bed2c343c6b755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1931.txt @@ -0,0 +1,6 @@ +कंबोडियाचे पंतप्रधान हे कंबोडियाचे सरकार प्रमुख आहेत. पंतप्रधान मंत्रिमंडळाचे अध्यक्ष देखील असतात आणि कंबोडियाच्या रॉयल सरकारच्या कार्यकारी शाखेचे नेतृत्व करतात. पंतप्रधान हे संसदेचे सदस्य असतात आणि त्यांची नियुक्ती राजाकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. १९४५ पासून (कंबोडियाच्या स्वातंत्रापासून), ३७ व्यक्तींनी पंतप्रधान म्हणून काम केले आहे; ३३ अधिकृत पंतप्रधान म्हणून आणि ४ कार्यवाहक म्हणून . [१] २०२३ पासून सध्याचे पंतप्रधान हुन मानेट आहेत. + +पीस पॅलेस हे पंतप्रधानांचे प्रमुख कार्यस्थळ आहे. [२] त्याचे उद्घाटन १९ ऑक्टोबर २०१० रोजी राजाच्या हस्ते झाले. मात्र, पंतप्रधान त्यांच्या खासगी निवासस्थानी राहतात. +फ्रेंच औपनिवेशिक प्रशासनाच्या काळात मार्च १९४५ मध्ये राजा नोरोडोम सिहानूक याने प्रथम हे पद भूषवले होते. [३] १२ मार्च १९४५ रोजी, सिहानूकने शाही जपानशी सहकार्य केले आणि कंबोडियाचे फ्रान्सपासून स्वातंत्र्य घोषित केले. १८ मार्च रोजी, त्यांनी स्वतःला पंतप्रधान घोषित केले आणि पहिले सरकार स्थापन केले जे ऑगस्ट १९४५ पर्यंत टिकले. ऑक्‍टोबर १९४५ पर्यंत सोन एनगोक थान हे त्याच्यानंतर पदावर आले. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीनंतर, फ्रेंच प्रशासन जपानी कब्जा संपवून परत आले. [४] +१९४६ मध्ये, फ्रान्सने इंडोचीनमधील आपल्या वसाहतींमध्ये सुधारणा सुरू केल्या आणि प्रथमच राजकीय पक्षांना आणि संसदीय निवडणुकांना परवानगी दिली. कंबोडियाच्या पहिल्या संसदीय निवडणुका १ सप्टेंबर १९४६ रोजी झाल्या. १९५५ मध्ये संगकुम पक्षाची स्थापना होईपर्यंत १९४० च्या दशकात डेमोक्रॅटिक पक्ष कंबोडियाच्या राजकारणात प्रबळ पक्ष राहिला. १९५५ ते १९७० पर्यंत मार्शल लोन नोल यांनी लष्करी उठाव होईपर्यंत संगकुम हा कंबोडियातील एकमेव कायदेशीर पक्ष होता. +१९९९ मध्ये, कंबोडियामध्ये घटनात्मक राजेशाही पुनर्संचयित झाली. पंतप्रधानांच्या भूमिकेला घटनेत अधिकृत मान्यता देण्यात आली. युनायटेड नेशन्स प्रायोजित निवडणुकीत प्रिन्स नोरोडोम रणरिद्ध हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले पंतप्रधान मानले गेले. १९९३ च्या युती कराराने कंबोडियामध्ये एक संक्षिप्त कालावधी चिन्हांकित केला जेथे हुन सेन आणि प्रिन्स नोरोडोम रणरिद्ध हे समान पंतप्रधान होते. १९९७ मध्ये, हुन सेनने सत्तापालट करून रणरिद्ध यांना पदावरून हटवले. नॅशनल असेंब्लीने रणरिद्धचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी उंग हुट यांची पुष्टी करण्यासाठी मतदान केले. १९९८ च्या निवडणुका आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत हुन सेन आणि कंबोडियन पीपल्स पार्टीचे वर्चस्व राहिले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1936.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..839a9ec65e696562881d49f010cefe5b6f01db4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1936.txt @@ -0,0 +1,3 @@ +बौद्ध धम्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म आहे. कंबोडियाच्या लोकसंख्येतील ९७% लोक थेरवाद बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. वॅट (बौद्ध मठ) आणि संघ एकत्र आवश्यक बौद्ध सिद्धांत जसे पुनर्जन्म आणि गुणवत्तेचा संग्रह करणे, धार्मिक जीवनाचे केंद्र आहेत. परंतु पूर्वजांना आणि विचारांच्या केंद्रीय भूमिकेप्रमाणे परस्पर संबंधाशी संवाद साधतात. २०१६ मध्ये कंबोडियाची लोकसंख्या १,५७,६२,३७० आहे. +किमान पाचव्या शतकापासून कंबोडियामध्ये बौद्ध धर्म अस्तित्वात आहे. काही स्रोतनुसार बौद्ध धर्माचा उदय इ.स.पूर्वच्या ३ ऱ्या शतकात झाला आहे. १३ व्या शतकापासून थेरवाद बौद्ध धम्म हा कंबोडियाचा 'राज्यधर्म' आहे (ख्मेर रौग कालावधी सोडून) आणि सध्या लोकसंख्येच्या ९७% लोकांचा धर्म आहे. +कंबोडियातील बौद्ध धर्माचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपर्यंत पसरलेला आहे, अनेक राज्ये आणि साम्राज्यांमध्ये सलग अनेक वेळा. बौद्ध धर्म दोन भिन्न प्रवाह माध्यमातून कंबोडिया प्रविष्ट झाला. हिंदू प्रभावाबरोबर बौद्ध धर्म अगदी सुरुवातीच्या रूपात, हिंदू व्यापाऱ्यांसह फनान साम्राज्यामध्ये प्रवेश केला. नंतरच्या इतिहासात, अंगकोर साम्राज्याच्या काळात बौद्ध धर्माच्या एका दुसऱ्या प्रवाहाने ख्मेर संस्कृतीत प्रवेश केला होता, जेव्हा कंबोडिया द्वारवती आणि हरिपंगाईचे मोन राज्ये विविध बौद्ध परंपरांनी गढून गेले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1937.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c09fe30803456ef460e72cc56a4d3e7f5495e4b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1937.txt @@ -0,0 +1 @@ +ही कंबोडियामध्ये सध्या कार्यरत असलेल्या विमान कंपन्यांची यादी आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1942.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a61ffb74d5afeea843a520345db8e90d3d22e348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1942.txt @@ -0,0 +1 @@ +कमभमपती हरी बाबू हे एक भारतीय राजकारणी आणि मिझोरामचे विद्यमान राज्यपाल आहेत.[१] ते विशाखापट्टणम (लोकसभा मतदारसंघ), आंध्र प्रदेश येथून १६ व्या लोकसभेचे खासदार होते. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. ते आंध्र प्रदेशसाठी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1944.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa313a2dff863fc0eb63dd61d266815dfe38a3ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1944.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै ६, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_195.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fac5a802f86912b8d4a02e4bc7d548e8f052e534 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_195.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ व १९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले. +सध्या जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1959.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..170dd9e850e276b9996d1d244c29250134cad2e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_1959.txt @@ -0,0 +1,2 @@ +ककासपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_196.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fac5a802f86912b8d4a02e4bc7d548e8f052e534 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_196.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ व १९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले. +सध्या जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2011.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b49bca816cd53c9dc931e99f604c20de62fd45d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2011.txt @@ -0,0 +1 @@ +कझाकस्तानचा ध्वज ४ जून १९९२ रोजी स्वीकारला गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2023.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a489650536d36d3702edd6f04616e7923ba2039d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2023.txt @@ -0,0 +1,5 @@ + +कांचनगंगा (नेपाळी: कञ्चनजङ्घा) हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक लिम्बू भाषेतील नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते. +भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रॅंड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली. +कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला मानांकित ठरला आहे. +कांचनगंगाच्या पर्वत रांगेत खालील शिखरे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2040.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42e834ae72516d020a33b12c69002893a42b5865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2040.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख कटनी जिल्ह्याविषयी आहे. कटनी शहराविषयीचा लेख येथे आहे. +कटनी जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2067.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..798a584401ae31f0085ac42ad35ef79a33fd3ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2067.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८९४ असलेले कटेझरी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १८८२.७७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ७० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३१५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६९ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय , वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2071.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c34a61b02e40bd963865bccefd549b42a6944e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2071.txt @@ -0,0 +1 @@ +कट्टा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2072.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaaaae3974331d02e556bfc9e128bc212387d669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2072.txt @@ -0,0 +1,8 @@ + कट्टागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2077.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46a807394b9d5e1d476e9dccd18602360aad1646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2077.txt @@ -0,0 +1,9 @@ +कट्यार काळजात घुसली हे श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित एक मराठी संगीत नाटक आहे. ह्या नाटकातील सर्व पदे सुप्रसिद्ध आहेत. सर्व पदांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले आहे. श्री प्रभाकर पणशीकर ह्यांच्या नाट्यसंपदा ह्या संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर सर्वप्रथम सादर केले गेले. [१] +ह्या नाटकाचा प्रथम प्रयोग २४ डिसेंबर १९६७ला झाला. [२] +या नाटकाचे कथानक दोन घराण्यांतल्या गायकीच्या संघर्षावर आधारित आहे. +या नाटकाच्या कलाकारांच्या प्रथम संचात पं. भार्गवराम आचरेकर ह्यांनी पंडित भानूशंकर ह्यांची तर पंडित वसंतराव देशपांडे ह्यांनी खांसाहेबांची भूमिका साकारली होती. प्रसाद सावकार ह्यांनी सदाशिवची तर फैय्याज ह्यांनी झरिनाची व्यक्तिरेखा साकारली होती. पुढील संचात कलाकार बदलत गेले. प्रकाश घांग्रेकर, बकुळ पंडित, बाळकराम, शंकर घाणेकर इ. कलाकारांनी देखील ह्या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. [३] +भूमिका: +या संगीत नाटकातील पदे विशेष प्रसिद्ध आहेत. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी या पदांना संगीत देताना अनेक मूळ बंदिशींचाही वापर केला आहे. 'लागी कलेजवा कटार' ही नाटकातील सर्वात प्रसिद्ध बंदिश श्री दारव्हेकर ह्यांनीच रचलेली आहे. नाटकातील रागमाला आणि अन्य पदांच्या रचनाही दारव्हेकर ह्यांच्याच असून काही बंदिशी आणि चीजा मात्र पारंपारिक आहेत. [४] +ह्या नाटकातील पदे पुढीलप्रमाणे होत. [५] +ह्या प्रसिद्ध नाटकाच्या प्रथम संचाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी श्री आचार्य अत्रे अध्यक्षपदी होते. त्यावेळी त्यांनी नाटकासाठी काढलेले गौरवोद्गार पुढीलप्रमाणे - "इतकी सुंदर नाट्यकट्यार मराठी रसिकांच्या काळजात क्वचितच घुसली असेल."[८] +पुस्तक - कट्यार काळजात घुसली, लेखक - पुरुषोत्तम दारव्हेकर, पॉप्युलर प्रकाशन diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_208.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98b9586a33f274c21ed89c688b6aef48fed12f18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_208.txt @@ -0,0 +1 @@ +ऑलिंपिक मैदान (डच: Olympisch Stadion) हे बेल्जियम देशाच्या ॲंटवर्प शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2095.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c7105d9d11cb84f93b9931e70ee1973165f939c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2095.txt @@ -0,0 +1,2 @@ +कडगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावामध्ये श्री चंडिका मातेचे मंदिर आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2118.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0e1cd2d4b3abad29a69c3494fad0ab643c0a590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2118.txt @@ -0,0 +1,9 @@ + कडवई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2121.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e30fb162321bd32f1b7261a99f058eed1c74428f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2121.txt @@ -0,0 +1,2 @@ +कडवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2136.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db4947f991945371198537885d8e713680fd1d91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2136.txt @@ -0,0 +1 @@ +हा दागिना हातात विशेषतः मनगटात घालायचा दागिना आहे. या दागिन्याचा आकार गोल असतो. हा दागिना चांदी व सोने या दोन्ही धातूंचा असतो. तथापि हा दागिना चांदी या धातूमध्ये जास्त प्रमाणात वापराला जातो. कड्याचा वापर जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये दिसून येतो. या दागिन्याचे वजन जास्त असू शकते. कड्याच्या विविध प्रकारच्या नक्षी उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2140.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a417ab04ba9dbf4e45bfdedffcbcf6a1e42d69c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2140.txt @@ -0,0 +1,16 @@ + कडापे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +मौजे कडापे हे गाव सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्याच्या कुशीत वसलेला आहे. हे गाव रायगड (पूर्वी कुलाबा) जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात आहे. आजूबाजूला असलेला केळगणचा उंच कडा (डोंगर) असल्यामुळे या गावाला कडापे हे नाव पडले आहे. गावाच्या बाजूला काळ नदीचे पात्र आहे. १५ किलोमीटर अंतरावर उंबर्डीघाट आणि किल्ले कुर्डुगड तर ४ किलोमीटर अंतरावर मानगड हा किल्ला आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१. बापूजीबुवा आणि कालिकामाता देवस्थान संस्था कडापे. +२. प्राचीन महादेव मंदिर +३. रगतबाव +४. कडापे कोंड (धबधबा) +५. चौरस विहीर +६. प्राचीन विरगळी +१. मालुस्ते +२. येरद +३. कडापेवाडी +४. शिरसाड +५. केळगण (कामातवाडी) +६. चाच +७. शिरवली diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2149.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37084d0e93cf82be951f213546911a0870625c32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2149.txt @@ -0,0 +1,14 @@ +गोडलिंब/कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थ बनवताना करतात. +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या पानांमध्ये antioxidant (ॲंटिऑक्सिडन्ट), ॲंटि-डायबेटिक (anti-diabetic), ॲंटिमायक्रोबियल (antimicrobial), ॲंन्टि-इन्फ्लेमेटरी (सूजप्रतिबंधक) गुण असतो . +कढ़ीलंबाचे झाड (मुराया कोएनिजी, (Murraya koenigii); अन्य नावे : बर्गेरा कोएनिजी, (Bergera koenigii), चल्कास कोएनिजी (Chalcas koenigii), वगैरे. हे झाड छोटे असते. याची उंची दोन ते चार मीटर असते आणि त्याच्या खोडाचा व्यास ४० सें.मी. पर्यंत असू शकतो. झाडाची पाने टोकदार असतात. प्रत्येक फांदीवर ११ ते २१ पर्णिका असतात. प्रत्येक पर्णिका दोन ते चार सें.मी. लांब व एक-दोन सें.मी. रुंद असते. +उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांत मिळणारे हे रुतासी (Rutaceae) परिवाराचे झाड आहे. हे झाड मुळचे भारतीय आहे. या झाडाची ओली पाने रस्सेदार किंवा शिजवलेल्या सुक्या खाद्यपदार्थांत स्वादासाठी वापरतात.. +कढीलिंबाच्या पानांना हिंदीत "कढ़ी पत्ता" म्हणतात. काही लोक याला "मीठी नीम की पत्तियां" पण म्हणतात. +याच्या तमिळ नावाचा अर्थ आहे - जिचा उपयोग रस्सेदार खाद्यपदार्थात होतो अशी पाने. +कन्नड़ भाषेमध्ये कधीलिंबाच्या पानाला 'काला नीम' या अर्थाचा शब्द आहे. कारण याची पाने कडूनिंबाच्या पानांसारखी दिसतात. परंतु या कढ़ीपत्त्याच्या झाडाचा लिंबाच्या झाडाशी काही संबंध नाही. +कढ़ीपत्ता हे पान तेज पत्ता किंवा तुळशीच्या पान यांच्यापेक्षा किंवा भूमध्यसागर प्रदेशांमध्ये मिळणाऱ्या सुगंधित पानांपेक्षा खूप वेगळे आहे. +या प्रजातीला वनस्पतिशास्त्रज्ञ जोहान कॉनिग याचे नाव दिले आहे. +कढीलिंबाची फुले लहान, सफ़ेद रंगांची आणि सुगंधित असतात. त्याची लहान चमकदार, हिरवी-काळी फळे खाण्यासारखी असतात पण त्यांतले बी विषारी असते (?). +कढीलिंबाच्या पानांची वाटून चटणी करतात. +याच्या पानांचा उपयोग तमालपत्राप्रमाणे साधारणत: पाककृतीत सुरुवातीलाच फोडणीबरोबरच शिजवून केला जातो. कढीलिंबाचे ताजे पान फ्रिजमध्येपण ताजे राहत नाही आणि बाहेरही बरेच दिवस नाही रहात नाही.. तसे हे पान वाळले तरी वापरता येते. पण त्यात सुगंध कमी असतो. +मुराया कोएनिजी (Murraya koenigii)च्या पानांचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये जड़ी-बूटीच्या रूपात औषधी वापर केला जातो. +More information: मीठा नीम, वैज्ञानिक वर्गीकरण … diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2156.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d80b701b41ebcc1928ae23bf61b451de88ddce8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2156.txt @@ -0,0 +1,22 @@ +निम्ब , लिंब (किंवा कडुलिंब, बाळंतलिंब; शास्त्रीय नाव: Azadirachta indica; कूळ : Meliaceae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही. +कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो. +कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडू असते. कडुलिंबाच्या झाडाची सावली(छाया) थंड असते. या कडुलिंब झाडाच्या सावलीतील (छायेतील) घर उन्हाळ्यात थंड राहते. +आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब होय. हा वृक्षसुद्धा हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. +कडुलिंबचे झाड मोठे असते. हे झाड सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे टखोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात. या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात.पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडवट असते. या झाडाची फुले लहान,पांढरया रंगाची तसेच सुगंधी असतात. या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. त्या फळाचा आकार लहान असतो. त्यात बी असते. त्याला लीबोळी असे म्हणतात. +मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड,मीठ,गुळ घालून केलेली चटणी खावी,अशी प्रथा आहे. +कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने,काड्या वाटून,त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवरउपाय म्हणून काम करते, कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात. +कडूलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. +मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन सांगितले आहे. +मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते.त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड, मीठ, गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे. +कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो; सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात. +रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगा मध्ये नीम अतिशय ऊपयुक्त आहे.यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करते. +रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. +कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात. +कडूलिंबाने कुरूप डाग न सोडता जखमा बरी करता येतात. तसेच सेप्टिक इन्फेक्शनपासून बचाव करते. कडूलिंब सामान्यत: जंतुनाशक गुणधर्मांमुळे जखमा भरण्यासाठी वापरला जातो. रोज जखमांवर आणि डागांवर कडुनिंबाच तेल थोडीश्या प्रमाणात लावावे. कडुनिंबाच्या तेलात आवश्यक फॅटी ऍसिडस् असतात, जे जखम लवकर बरी होण्यासाठी मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी बनवते. +कडुनिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण देखील आहे ज्यामुळे मुरुम कमी होते. कडूलिंबाच्या तेलाने त्वचा कोरडेपणा, त्वचेचा खाज सुटणे आणि लालसरपणा दूर होतॊ. कडुनिंब हे लवकर मुरुम करण्यासाठी आणि त्वचेचे सैंदर्य वाढवते. +अश्या प्रकारे कडुलिंब याचा वापर केला जातो. +कडुनिंब देखील त्वचेसाठी मॉइश्चरायझरचा उत्कृष्ट स्रोत आहे. कडूलिंबाच्या तेलाचा वापर करून त्यातील फॅटी ऍसिडस् आणि जीवनसत्त्वे आपल्या त्वचेला नमी देतात आणि मऊ करतात, त्यामुळे त्वचा डाग विरहित आणि तरुण बनवते. कडुनिंबाच्या तेलातील व्हिटॅमिन ई खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभाव देखील कमी करते ज्यामुळे त्वचेचे होणारे वाईट परिणाम होते. +हा उत्तराभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. +कडूलिंबची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. +कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. +कडुलिंबाचे झाड सगळ्या दृष्टीने औषधी वनस्पती आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_218.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b455ac391071ec34b0510c8a1bd61a37c865abe1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_218.txt @@ -0,0 +1,3 @@ +बारा ऑलिंपियन दैवते हे ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणारी प्रमुख दैवते आहेत. रोमन दंतकथेनुसारसुद्धा असेच प्रमुख बारा दैवते आहेत. यामध्ये खालील दैवते समाविष्ट आहेत. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2180.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e8e398302a5d95ab6532d4acdacbd1e2ed5eb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2180.txt @@ -0,0 +1,2 @@ +कडोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_219.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42f7b007d233b1900ede9536dd56e1aade6c6a3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_219.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 37°38′18″N 21°37′51″E / 37.63833°N 21.63083°E / 37.63833; 21.63083 + +ऑलिंपिया (ग्रीक: Ολυμπία) हे प्राचीन ग्रीसमधील एक ऐतिहासिक स्थळ आहे. ऑलिंपिक स्पर्धांचा उगम येथेच झाला. इ.स. पूर्व ७७६ मध्ये झ्यूसच्या सन्मानाप्रीत्यर्थ येथे पहिली ऑलिंपिक स्पर्धा खेळवली गेली असे मानले जाते. दर चार वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धा ११७६ वर्षांनंतर इ.स. ३९४ मध्ये थियोडोसियस पहिला ह्याने बंद केल्या. +आजही प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेच्या ज्योतीचे प्रज्वलन ऑलिंपिया येथील हीरा देवीच्या मंदिराबाहेर सूर्यकिरण वापरून केली जाते. त्यानंतर ही ज्योत ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी नेली जाते. +युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत ऑलिंपियाचा समावेश केला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2199.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee8486e2a7926793141c06108cc4ba9d5f1f6a1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2199.txt @@ -0,0 +1,4 @@ +कणकवली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक तालुका आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2227.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a665c2458b5673e946dd6a213bd90ca0041eb046 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2227.txt @@ -0,0 +1 @@ +कण्णुर भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2247.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1332da4b3fe4d7831d6d379f1ce1265a9c9fa688 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2247.txt @@ -0,0 +1,5 @@ +सामुराई तलवार तथा कताना ही जपानी तलवार आहे. ही तलवार पूर्वी सामुराई योद्धे वापरत असत. + +कटानाची व्याख्या साधारणपणे प्रमाणित आकाराची, मध्यम वक्र (ज्यापेक्षा जास्त वक्रता असलेल्या जुन्या टाचीच्या विरुद्ध ) ६०.६ सेमी (२३.८६ इंच) पेक्षा जास्त ब्लेडची लांबी असलेली जपानी तलवार (जपानी २ शकू) अशी केली जाते .हे त्याच्या विशिष्ट स्वरूपाद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे: एक वक्र, सडपातळ, एकल-धारी ब्लेड गोलाकार किंवा चौरस गार्ड (त्सुबा) आणि दोन हात सामावून घेण्यासाठी लांब पकड. +काही अपवादांसह, टँग (नाकागो) वरील स्वाक्षरी (mei) च्या स्थानावरून, स्वाक्षरी केल्यास, कटाना आणि ताची एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकतात . सर्वसाधारणपणे, नाकागोच्या बाजूला मेई कोरलेली असावी जी तलवार घातल्यावर बाहेरच्या दिशेने असेल. टाचीला कटिंग एज खाली घातल्यामुळे आणि कटाना वरच्या बाजूने घातला जात असल्याने , मेई टांगवर विरुद्ध ठिकाणी असेल. +पाश्चात्य इतिहासकारांनी असे म्हटले आहे की कटाना हे जगातील लष्करी इतिहासातील सर्वोत्तम कटिंग शस्त्रे होते. तथापि, १५व्या शतकातील सेनगोकू कालखंडातील युद्धभूमीवरील मुख्य शस्त्रे म्हणजे युमी (धनुष्य) , यारी (भाला) आणि तानेगाशिमा (तोफा) , आणि कटाना आणि ताची ही फक्त जवळच्या लढाईसाठी वापरली जात होती. या कालावधीत, रणनीती बदलून अशिगारू (पाय सैनिक) मोठ्या संख्येने एकत्र जमले, त्यामुळे नागीणता आणि ताचीरणांगणावर शस्त्रे म्हणून कालबाह्य झाली आणि त्यांची जागा यारी आणि कटानाने घेतली . तुलनेने शांततापूर्ण इडो कालखंडात , कटानाचे महत्त्व शस्त्र म्हणून वाढले आणि इडो कालावधीच्या शेवटी, शिशी (राजकीय कार्यकर्ते) कटाना हे त्यांचे मुख्य शस्त्र म्हणून वापरून अनेक लढाया लढले . कटाना आणि ताची बहुतेकदा डेम्यो (जमीन अधिपती) आणि सामुराई यांच्यात भेटवस्तू म्हणून किंवा शिंटो मंदिरांमध्ये असलेल्या कामीला अर्पण म्हणून आणि समुराईच्या अधिकार आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक म्हणून वापरले जात होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2248.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98c48776c80c12320728cc38707831af935d030d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2248.txt @@ -0,0 +1,14 @@ +गुणक: 37°30′0″N 15°5′25″E / 37.50000°N 15.09028°E / 37.50000; 15.09028 + +कातानिया (इटालियन: Catania, उच्चार ) हे इटली देशाच्या सिचिल्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिचिल्याच्या पूर्व भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. कातानिया हे सिसिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे (पालेर्मोखालोखाल)[१] तर इटलीमधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या ३,११,५८४ तर महानगराची लोकसंख्या ११,०७,७०२ इतकी आहे.[२] +इ.स. पूर्व आठव्या शतकात वसवलेले[३] व मोठा इतिहास असणारे कातानिया रानिसां काळात इटलीमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय शहर होते. सध्या कातानिया सिसिलीमधील एक मोठे औद्योगिक व पर्यटन केंद्र आहे. +‌ +हे शहर अनेकदा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये उद्ध्वस्त झाले होते. ११६९मधील भूकंप, १६६९मधील माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून शहरावर आलेली लाव्हाची लाट आणि पुन्हा १६९३चा भूकंप ही काही उदाहरणे आहेत. +कातानिया शहरातील उ लिओत्रु तथा फाँताना देल'एलेफांते हे कारंजे शहराचे मानचिह्न आहे. हे कारंजे १७३६मध्ये जियोव्हानी बाटिस्टा व्हॅक्कारिनीने बांधले. याच्यावरील हत्ती येथे सापडणाऱ्या लाव्हाजन्य खडकातून कोरलेला आहे. +येथील कातानिया विद्यापीठाची स्थापना १४३४मध्ये झाली होती. इटलीमधील हे सगळ्यात जुने विद्यापीठ आहे.[४] येथे १२ विभागांमध्ये सुमारे ६२,००० विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतात.[५] +या विद्यापीठाशी संलग्न असलेली स्कुओला सुपेरिओर दि कातानिया ही संस्था शिक्षणशास्त्रातील उच्च शिक्षण देते.[६] +यांशिवाय येथे इस्तित्युतो मुझिकाल व्हिन्सेंझो बेलिनी ही संगीतशास्त्र शिकवणारी संस्था[७] आणि अक्कादामिया दि बेल आर्ती हे कलामहाविद्यालय आहेत.[८] +कातानिया ए१९ मोटरवेद्वारे मेसिना आणि ए१९ मोटरवेद्वारे पालेर्मोशी जोडलेले आहे. +फेरोव्हिया सर्कमएट्निया हा नॅरो गेज रेल्वे मार्ग कातानियाला रिपोस्तो शहराशी जोडतो. ११० किमी लांबीचा हा मार्ग माउंट एटनाला प्रदक्षिणा घालतो व कातानियापासून २८ किमी ईशान्येस रिपोस्तोला थांबतो. +मेत्रोपोलिताना दि कातानिया ही भुयारी रेल्वे १९९९ मध्ये सुरू झाली. ८.८ किमी लांबीचा हा भुयारी मार्ग कातानियाच्या पश्चिमेस नेसिमो गावापासून कातानिया शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत धावतो.[९] +कातानिया-फाँतानारोसा विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. येथून युरोपमधील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2272.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..935707327fed21e15b976fcc31dcaa8c194fe7ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2272.txt @@ -0,0 +1 @@ +कतरिना कैफ (१६ जुलै, इ.स. १९८३:हाँग काँग - ) ही मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करते. तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा कामे केलेली आहेत. ती हॉंगकॉंगमध्ये जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे. ती भारतामध्ये कामगार परवाना वापरून काम करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2300.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8c6716bd342b86a18450260bcb7015c44f6c1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2300.txt @@ -0,0 +1,2 @@ +कदमपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2305.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12937ad344132f92b0f5d250445ee788b6134d6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2305.txt @@ -0,0 +1,2 @@ +कदमवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2311.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e65ec0941ca8b8eb5c11cbc62a96e4a9782d716c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2311.txt @@ -0,0 +1,6 @@ +कदा (देवनागरी लेखनभेद: केदा; भासा मलेशिया: Kedah; जावी लिपी: قدح ; चिनी: 吉打 ; तमिळ: கெடஹ் ; सन्मान्य नाव: दारुल अमन, शांततेचा वास ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. सुमारे ९,४०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणाऱ्या कद्यात मुख्यभूवरील प्रदेश व लांकावी हा द्वीपसमूह सामावला आहे. कद्याची उत्तरेस थायलंडाचे सोंख्ला व याला प्रांत असून दक्षिणेस पराक व नैऋत्येस पेनांग ही मलेशियाची राज्ये आहेत. आलोर सतार येथे कद्याची प्रशासकीय राजधानी असून शाही राजधानी आनाक बुकित येथे आहे. + + + कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक + + क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2323.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21120b4bf3c6dd60e6e8a7a07a24f759a1c0a209 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2323.txt @@ -0,0 +1,2 @@ +कनक दास (१५०९ - १६०९) हे एक महान संत कवी, तत्त्वज्ञ, संगीतकार आणि वैष्णव धर्माचे प्रचारक होते. +कनकदास हे कर्नाटकातील महान ऋषी आणि तत्त्वज्ञांपैकी एक होते, त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव थिम्मप्पा ठेवले आणि त्यांच्या आध्यात्मिक गुरू व्यासराजाने नंतर त्यांचे नाव कनक दासा ठेवले जेव्हा त्यांनी हरिदास पद्धतीचा मार्ग स्वीकारला. कुरुबा (धनगर) समाजाचा सदस्य असल्याने तो पहिला योद्धा ठरला. सर्वशक्तिमान दयाच्या प्रवेशाने, कनकदासाच्या जीवनशैलीने नाट्यमय वळण घेतले. एकदा तो कृष्णकुमारीचा स्नेह जिंकण्यासाठी युद्धात गुंतला होता. त्याला युद्धाच्या मध्यभागी एका अलौकिक शक्तीने अडथळा आणला आणि त्याला युद्धातून राजीनामा देण्याचा सल्ला दिला, परंतु तो आंधळा भावनेने शरणागती पत्करण्यास नकार दिला. तो लढत राहिला आणि जवळजवळ मरणार होता पण दैवी हस्तक्षेपामुळे तो रहस्यमयरित्या वाचला. तेव्हापासून ते भगवान श्रीकृष्णाचे भक्त झाले आणि त्यांनी आयुष्यभर हरिदासाचा मार्ग स्वीकारला. कर्नाटकातील हरिदास चळवळीतही त्यांनी भाग घेतला आणि दक्षिण भारतीय लोकांसाठी त्यांनी मिळवलेली कामगिरी उल्लेखनीय होती. कनकदासाच्या चरित्रानुसार, हरिदासाच्या चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते त्याचे संस्थापक व्यासराजाचे भक्त बनले. त्याची नंतरची वर्षे तिरुपतीमध्ये व्यतीत झाल्याचे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2330.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a480cf4a40d45709372a9166469740e77782a12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2330.txt @@ -0,0 +1,18 @@ +कंकराडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर पुढे मृत्युंजय महादेव मंदिरानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३.१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३६९ कुटुंबे राहतात. एकूण १७६९ लोकसंख्येपैकी ८८३ पुरुष तर ८८६ महिला आहेत. गावाची साक्षरता ६२.७५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.७८ आहे तर स्त्री साक्षरता ५३.६६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.३४ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +सोगवे, कोसबाड, नांदरे, कासारा, लष्करी, रायपाडा, जुनाडपाडा, पाटीलपाडा, पारसवाडी, वसंतवाडी, गौरवाडी ही जवळपासची गावे आहेत.कंकराडी ग्रामपंचायतीमध्ये कंकराडी, लष्करी आणि नांदरे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2383.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..802839bd44842cffcc63dda7768bd77d87cb2eb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2383.txt @@ -0,0 +1,4 @@ +कनेटिकट(अमेरिकन उच्चार) किंवा कनेटिकट(मराठी उच्चार) (इंग्लिश: Connecticut; उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेटिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. +कनेटिकटच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला न्यू यॉर्क, उत्तरेला मॅसेच्युसेट्स व पूर्वेला ऱ्होड आयलंड ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे न्यू यॉर्क शहराचे लॉंग आयलंड हे बेट आहे. हार्टफर्ड ही कनेटिकटची राजधानी तर ब्रिजपोर्ट हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग न्यू यॉर्क महानगरामध्ये गणला जातो. +कनेटिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न व मानवी विकास निर्देशांक ह्या बाबतीत कनेटिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. +न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे युरोपियन वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2395.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..722b03dd6b104b0daaaa024637cd3fe75851948a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2395.txt @@ -0,0 +1 @@ +कन्नौज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2396.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52848af63d4c11558e26b0fa961237afaf700723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2396.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख कनौज जिल्ह्याविषयी आहे. कनौज शहराविषयीचा लेख येथे आहे. +कनौज जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र कनौज येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2401.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e486ac5e7ff3e39b90392e7cb3acf544be2bd9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2401.txt @@ -0,0 +1,13 @@ +कन्टेन्शियस मॅरेजेस, इलोपिंग कपल्स : जेन्डर, कास्ट ॲन्ड पॅट्रिआर्की इन नॉर्दर्न इंडिया हे प्रेम चौधरी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. प्रेम चौधरी या सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि स्त्रीवादी अभ्यासक आहेत. हे पुस्तक भारतातील ऑक्सफर्ड पब्लिशिंग हाउसने २००७ मध्ये प्रकाशित केले आहे.[१] +कन्टेन्शियस मॅरेजेस, इलोपिंग कपल्स या पुस्तकामध्ये प्रेम चौधरी उत्तर भारतातील उत्तर वसाहतिक काळापासून ते सद्यकाळातील विवाहातील बदलत्या व्यवहारांचे परीक्षण करतात. लेखिकेने ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, लोकसंख्याशास्त्रीय व कायदाविषयक साहित्ये या गोष्ठी लोकप्रिय संस्कृती पासून ते सद्य काळातील नियम आणि रूढी-परंपरांमधील सत्ता संबंधातील स्थित्यंतरे यांच्याशी जोडल्या आहेत. कुटुंब, जात, समुदाय, परंपरागत सत्ता या गोष्टींमुळे तथाकथित नियमबाह्य विवाहांवर चालणारी हुकुमशाही व होणारा तीव्र विरोध यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. +उत्तर भारत कृषक समाजामध्ये होत असलेली स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी लेखिका हरियाणाचा खूप वर्षांपासून अभ्यास करत आहेत. व्यापक अशा मुलाखती, संभाषणे, लोकगीते, लोककथा, पुराणकथा, म्हणी, विवाहाच्या भोवती होणारी हिंसा याविषयकचे व्यष्टी अध्ययन यातून लेखिका समाजातील परंपरागत बदल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक प्रकरणामधून लेखिकेने वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा, नियम आणि विवाहाचे प्रकार हे उत्तर भारताचे खरे निर्विवाद असे क्षेत्र, व्यष्टी अध्ययनातून आणि कथांमधून उघडकीस आणले आहे. +विवाह ही संस्था नातेसंबंधामध्ये महत्त्वाची मानली जाते, जात व्यवस्थेला अधिमान्यता देते, समाजाची सामाजिक रचना जतन करून ठेवते. उत्पादन आणि पुनरुत्पादन हे विवाहाशी संबंधित आहेत; समुदायाच्या राजकीय अर्थकारणाशी संबंध जोडण्यासाठी विवाह ही वैयक्तिक कृती न राहता ती सामाजिक कृती बनवली जाते. विवाह या संस्थेपासून इच्छा, निवड आणि प्रेम वेगळ्या आहेत. ही उपयुक्ततावादी समज लक्षात ठेवून ग्रामीण आणि शहरी भारतामध्ये विवाह हा वरिष्ठ नातेवाईकांकडून ठरवला जातो आणि कुटुंबातील सदस्य हे पितृसत्ता, नातेसंबंध आणि जात यांच्या विचारसरणीतून व्यापले जातात. +पहिल्या दोन प्रकरणामध्ये लेखिकेने वसाहतिक आणि उत्तर वसाहतिक काळातील विवाह व्यवहारांची माहिती देऊन त्यांचा मुख्य मुद्दा मांडला आहे. +वासाहतिक पंजाबमध्ये कमी लोकसंख्या वाढ आणि पुरुषांचे वाढते स्थलांतर यामुळे इंग्रजांनी उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी विवाहाची गरज ओळखली होती. विवाह ही संस्था वारसा, दुरावलेपणा, जमिनीमधून मिळणारी मिळकत यांच्या केंद्रस्थानी आहे. पंजाब मधील हिंदू आणि मुस्लिम जातीतल्या जातीत विवाह करतात. एकाच गोत्रामध्ये विवाह करण्यास मनाई आहे. समुदायाचे नियम आणि कायदे हे पंचायतीने कायम ठेवले आहेत हे इंग्रजांनी ओळखले होते. इंग्रजांनी अंमलात आणलेले परंपरागत कायदे आणि सांस्कृतिक सर्वश्रेष्ठता यानुसार घरातील पुरुषाला स्त्रीचा विवाह ठरविण्याचा अधिकार हा जातिअंतर्गत विवाह आणि पितृसत्तेला बळकटी देण्यासाठी देण्यात आला. त्याचबरोबर परंपरागत कायद्यानुसार हरियाणामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्यात आली. जेथे उच्च जातीय पुरुष अनेक कनिष्ठ जातीय स्त्रियांशी विवाह करत, विधवांचे पुनर्विवाह करत, बहुपत्नीत्व, वधू मूल्य, स्त्रियांची विक्री, रखेल ठेवणे असे व्यवहार करत असत. वासाहतिक राज्याने केलेल्या या मध्यस्थीने आंतरजातीय विवाहांना आव्हान दिले. तेव्हा स्त्रियांनी त्यांच्या सामाजिक आणि कायदेशीर अधिकारांविषयक मागणी करण्यास सुरुवात केली. आंतरजातीय विवाहाविषयकच्या सामाजिक मान्यतेमुळे हक्कांवरचा दावा सांगणे शक्य झाले असते परंतु तसे न होता उच्च जातीय स्त्री पुरुष आणि कनिष्ठ जातीय स्त्री पुरुष यांच्यातील सामाजिक फरक आणि सामाजिक दर्जा अधिक घट्ट होत आहेत आणि त्यामुळे कनिष्ठ जातीय स्त्रियांचा दर्जा खालावत आहे त्याचबरोबर लिंगभाव आणि पितृसत्तेच्या उतरंडेची पुनर्घघडवणूक केली जात आहे. चौधरी उत्तर वासाहतिक हरियाणातील आंतरजातीय विवाहांना असलेल्या अमान्यतेमागची कारणे शोधतात आणि समजून घेतात. अनेक केसेसच्या माध्यमांतून कशा प्रकारे अनेक विवाह आणि त्यात ही ठरवून केलेले विवाह हेसुद्धा जात पंचायतीने वादग्रस्त ठरविले आहे याविषयी चर्चा करते. प्रकरणामध्ये जेव्हा स्त्रियांनी विवाह ठरविलेला असतो तेव्हा कशा प्रकारे या प्रकारचा विरोध सामाजिकरीत्या मान्य होतो यावर चर्चा केली आहे. विवाहाच्या संदर्भात राज्याने नियम केले असून देखील विवाह हा मूलतः राजकीय परिस्थिती आणि पितृसत्ताक प्रभुत्व याच्याशी जोडला गेला आहे; असे असले तरी पंचायतींकडून राज्याने केलेले नियम मोडले जातात. +कायद्यामध्ये बदल, शिक्षण, शहराकडे स्थलांतर व सामाजिक गतिशीलता यांमुळे व महत्त्वाकांक्षेमुळे अनेक कनिष्ठ जातीतील लोकांच्या सामाजिक स्थानामध्ये श्रेणीवृद्धी होते. त्यामुळे दलितांमधील ही सामाजिक गतिशीलता आणि महत्त्वाकांक्षा हरियाणातील जात व्यवस्थेसाठी मोठा धोका म्हणून बघितली जाते. चौधरी यांनी पळून जाऊन विवाह केलेल्या केसेसच्या न्यायिक संदर्भातील भूमिका दर्शविताना कशाप्रकारे पितृसत्ता, कौटुंबिक विचारसरणी आणि लिंगभावी कल यांचे पुनःसाचीकरण केले जाते याचे विश्लेषण केले आहे. +विधवांचे पुनर्विवाहांकडेसुद्धा वादग्रस्त चष्म्यातून बघितले जाते. ग्रामीण हरियाणामध्ये विधवांचे पुनर्विवाह केला जातो तो त्यांचा स्वतःचा निर्णय नसतो. त्यांचा विवाह हा कनिष्ठ जातीमध्ये नाही तर जमीनधारक जातीमधील लोकांशी विवाह ठरवले जातात. उत्तर वासाहतिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाची परंपरा हिच्याकडे विधवा स्त्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा एक मार्ग म्हणून बघितले जाते. हिंदू वारसा हक्कामुळे स्त्रियांना जमिनीवर अधिकार मिळाला, त्यामुळे विधवा स्त्रियांना नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आणि करेवा सारख्या व्यवहारांना सामाजिक मान्यता मिळाली. अशा प्रक्रारे आंतरजातीय विवाहांनी सांस्कृतिक नियमांना आव्हान दिले. पितृसत्ताक नियंत्रणाला आव्हान दिल्यामुळे अनेक स्त्रियांनी आपल्या निवडीनुसार विवाह करण्यास पसंती दिली. तर दुसऱ्या बाजूला लेखिका अनेक करेवा संदर्भातील व्यष्टी अध्ययनामधून दाखवून देतात की, नवऱ्याच्या भावाशी विवाह केल्याने त्या स्त्रीला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वीकृती मिळते आणि ज्या घरात ती विवाह करून आलेली होती त्याच घरात राहण्याची परवानगी देखील मिळते. जरी तिच्याकडे जमिनीची मालकी जरी नसली तरी त्यात ती भागीदार असते. ग्रामीण सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्रिया करेवा सारख्या विवाहाकडे हिंसा आणि त्यांच्या नात्यातील पुरुषांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचार यांपासून वाचण्याकरिताचा तरणोपाय म्हणून बघतात. आणि तसेच तिला जर मुलगा नसेल तर वारसाहक्काने मिळणारी जमीन तिला मिळते. करेवा मधून स्त्रियांच्या प्रश्नांची काळजी घेतली जाते तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधाना औपचारिकता मिळते. पुनर्विवाहावर पितृसत्ताक नियंत्रण असावे म्हणून करेवा सारखा विवाह प्रकार एक नियम म्हणून मानला जातो. +सहाव्या प्रकरणामध्ये जातिअंतर्गत विवाह हा आंतरजातीय विवाहाला असलेला विरोध कशा प्रकारे समजून घेतो याविषयक भाष्य केले आहे. या प्रकरणामध्ये विवाहाच्या संदर्भातील अनेक समजांवर प्रकाश टाकला आहे. आपल्या निवडीनुसार विवाह केल्याने जातींची विभागणी कमी होईल, लोक एकत्र येतील आणि सार्वजनिक ठिकाणी यापूर्वी भागांमध्ये न ऐकलेले स्त्रियांचे आवाज आणि त्यांची मते वगैरे स्थानांकित करता येतील हे लक्षात आल्याने तरुण पुरुष आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करत नाहीत. +त्यांचे हे न ऐकलेले आवाज वर्चस्ववादी सांस्कृतिक अपेक्षांच्या विरोधात विध्वंसक स्थान केंद्रस्थानी मिळवतात. बरेचसे हे न ऐकलेले आवाज त्यांच्या अवकाशात जी गाणी गायली जातात त्यातून पुढे येतात. कनिष्ठ जातीय पुरुषांबद्दलच्या स्त्रियांच्या इच्छा त्यातून पुढे येतात. कनिष्ठ जातीय पुरुषांचे पुरुषत्व उच्च जातीय पुरुषांकडून धिक्कारले जाते. लोकप्रिय लोकसाहित्यातून वर्ग, जात, लिंगभाव, पुरुषत्व, सत्तासंबंध याविषयकच्या वर्चस्ववादी विचारसरणीला आव्हान दिले जाते. +शेवटच्या प्रकरणामध्ये पुस्तकातील नंतरच्या भागात प्रस्तुत केलेल्या प्रश्नांचा संबंध दर्शविला आहे. जातिअंतर्गत किंवा आंतरजातीय वादग्रस्त विवाह हे पूर्वीच्या काळी अस्तित्वात होते आणि सद्यकाळामध्ये त्यात वाढ होत आहे; तरीसुद्धा सुशिक्षित शहरी भागांमध्ये बदल होत आहेत. उत्तर वासाहतिक काळामध्ये जातीबाहेर किंवा गावाबाहेर विवाह करण्याची प्रक्रिया कमी होती. त्यामुळे तीव्र घटते लिंग गुणोत्तर आणि उदारीकरण आणि बेरोजगारी यामुळे अविवाहित पुरुषांची संख्या वाढली. यामुळे पुरुषत्वाचे अरिष्ट तीव्र होत आहे ज्याला पारंपरिक पंचायत प्रमुखांकडून सवाल केले जात आहेत. आणि त्यांनी अशा तरुणांची 'आधुनिक-पाश्चात्त्य' गुन्हा करून मन दुखावणारे अशी परिभाषा केली आहे. +चौधरी त्यांच्या उपसंहारातून दावा करतात की, सध्याचे (existing) सामाजिक, कायदेशीर, राजकीय, सांस्कृतिक व्यवहार विवाहाच्या संदर्भातील नियमांच्या बदलामध्ये असलेल्या गुंतागुंतींचा प्रतिकार करत आहेत. त्यांच्या मते सांस्कृतिक आणि वैचारिक नियमांनी अाच्छादलेले विवाहाचे राजकीय अर्थकारण संशोधनासाठीचे नवे अवकाश खुले करण्यासाठी समजून घेणे गरजेचे आहे.[२][३] +जे लोक समकालीन ग्रामीण उत्तर भारताशी आणि त्यातील शहरी समाजाशी असलेले गुंतागुंतीचे नाते याच्याशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक अमूल्य, अत्यंत स्पष्ट आणि उघडपणे मांडणी करणारे आहे, असे दिल्ली विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील अनुजा अगरवाल यांचे मत आहे. हे पुस्तक ज्यांनी हिंदी चित्रपटामध्ये ग्रामीण भागाचे जसे चित्रीकरण केले जाते त्याच्या पलीकडे ग्रामीण भाग पाहिलेलाच नाही अशांसाठी डोळे उघडणी करणारे आहे.[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2420.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..296cf538bd993d550164c564029677b05d21dd38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2420.txt @@ -0,0 +1 @@ +कवियरासू कन्नदासन (तमिळ: கண்ணதாசன்) (जून २४, इ.स. १९२७ - ऑक्टोबर १७, इ.स. १९८१) हा तमिळ कवी, गीतकार व लेखक होता. तमिळ चित्रपटांतील गाण्यांसाठी लिहिलेल्या गीतांमुळे कन्नदासनाला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत सुमारे ५,००० गीते, ६,००० कविता व नाटके, महाकाव्ये, निबंधसंग्रह इत्यादी प्रकारांत मोडणारी २३२ पुस्तके लिहिली [१]. त्याने धर्म व धार्मिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून लिहिलेले दशखंडात्मक निबंध अर्थमूल इंदुमतम् (मराठी: सार्थ हिंदुत्व) व येसू काव्यम् या नावाने लिहिलेले येशू ख्रिस्ताचे पद्य चरित्र, या रचनाही वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2436.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d583932257a45b4c5e68a1e7f1c4146dd90d9d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2436.txt @@ -0,0 +1 @@ +कन्फ्ल्युएन्स हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते जावा या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2437.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d583932257a45b4c5e68a1e7f1c4146dd90d9d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2437.txt @@ -0,0 +1 @@ +कन्फ्ल्युएन्स हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते जावा या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_244.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d11b6900c15bbb36a8e400d9be63fe6c5fd169f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_244.txt @@ -0,0 +1,8 @@ +ऑलिम्पियाड या घोड्याचा जन्म ५ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला. तो एक थ्रोब्रेड रेसहॉर्स जिंकणारा अमेरिकन मल्टिपल ग्रेडेड स्टेक घोडा आहे. त्याच्या श्रेणीबद्ध स्टेकच्या विजयांमध्ये साराटोगा रेस कोर्स येथील ग्रेड १ जॉकी क्लब गोल्ड कप, फेअर ग्राउंड्स येथे ग्रेड २ न्यू ऑर्लीन्स क्लासिक स्टेक्स आणि चर्चिल डाउन्स येथे ग्रेड २ स्टीफन फॉस्टर स्टेक्स यांचा समावेश होतो. +ऑलिम्पियाड हा बे (दिसण्याचा प्रकार) घोडा आहे. याचा ब्रीडर एमोरी ए. हॅमिल्टन आहे. याचा जन्म स्पीटस्टाउन आणि मिडाग्लिया यांच्या पासून केंटकीमध्ये झाला. एमोरी ए. हॅमिल्टन हा २००४ च्या ब्रीडर्स कप स्प्रिंटचा विजेता होता. तो मिडाग्लिया डोरो मरे हिचा तिसरा मुलगा (घोडा) आहे. तसेच तिचा पहिल्या दर्जाचा स्टेक विजेता आहे. ऑलिम्पियाड मालकी गटाच्या वतीने सप्टेंबर २०१९ मध्ये कीनलँड इयरलिंग सेल दरम्यान $७,००,००० मध्ये विकत घेतला गेला.[२] स.न २०२२ मध्ये त्याचे वडील स्पीटस्टाउन ला अमेरिकन $७५,००० विकायला आहे.[२] +त्याची डॅम (आई) टोकियो टाईम आहे. ती श्रेणीबद्ध स्टेक्स विजेते हंग्री आयलंड, फ्लाइंग डिक्सी आणि सोअरिंग एम्पायरची सावत्र बहीण आहे. फ्लाइंग डिक्सी २०१९ ची ग्रेड १ वुडवर्ड स्टेक्सचा विजेता आणि सायर प्रिझर्वेशनिस्ट आहे.[३] +ऑलिम्पियाडचे प्रशिक्षण यूएस रेसिंग हॉल ऑफ फेम ट्रेनर विल्यम आय. मोट यांनी दिले आहे.[२] +त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या श्रेणीतील स्टेक विजयाने ऑलिम्पियाडचा ट्रॅक रेकॉर्ड मोडला1+1⁄16 मैल अंतर फेअर ग्राउंड्स रेस कोर्स येथे ग्रेड III माइनशाफ्ट स्टेक्स द्वारे1⁄100एका सेकंदाचे.[३] +ऑलिम्पियाडने साराटोगा रेसकोर्स येथील जॉकी क्लब गोल्ड कपमध्ये 17/10 फेव्हरेट म्हणून सुरुवात करून पहिला ग्रेड I जिंकला आणि 2:02.11 च्या वेळेत दोन लांबीने जिंकला.1+1⁄4 मैल अंतर.[२] +  +जॅक क्रिस्टोफर हे मिस्टर प्रॉस्पेक्टरला ३एस × ४डी मध्ये जन्माला आले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2461.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbf10f26a22177e9701ac8c505c46c62d55d2f96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2461.txt @@ -0,0 +1 @@ +हे नागपूर शहरापासून सुमारे २२ कि.मी.वर असणारे एक गाव आहे.हे नागपूर-जबलपूर मार्गावर आहे.कन्हान नदीशेजारी हे वसलेले असल्यामुळे यास 'कन्हान' हे नाव पडले.हे नागपूर-कोलकाता या रेल्वेमार्गावरही आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2483.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75c0132633e07fa737ac17b9da62db0b3ea7ceae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2483.txt @@ -0,0 +1,9 @@ +कप नूडल्स हे एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. ते निसिन फूड्सच्या नावे आहे. आणि प्रीकुकड म्हणून ओळखले जाते झटपट नूडल्स फ्लेव्हरिंग पावडर आणि / किंवा सीझनिंग सॉसमध्ये विकले जाते पॉलीस्टीरिन, पॉलीथिलीन किंवा, कागद कप.[२][३][४][५][६] चव वेगळ्या पॅकेटमध्ये किंवा कपमध्ये सैल असू शकते. गरम पाणी हा एकमेव घटक आहे जो स्वतंत्रपणे आवश्यक आहे. पाककला 3-5 मिनिटे लागतात. आता, जगभरात अनेक प्रकारचे पूर्व-शिजवलेले इन्स्टंट नूडल्स लोकप्रिय पदार्थ म्हणून खाल्ले गेले आहेत. +स.न. १९७१ मध्ये जपानी फूड कंपनी निसिन फूड्सने "निसिन कप नूडल्स" सादर केले.[७] कप नूडल्स शिजवण्यासाठी त्यात उकळते पाणी टाकले जाते. आणखी एक नावीन्यपूर्ण गोष्ट म्हणजे या कपमध्ये कोरड्या भाज्यासुद्धा टाकलेल्या असतात. ज्यामुळे हे एका प्रकारची झटपट सूप बनवण्याची सोप्पी पद्धत बनली. कप नूडल आणि कप नूडल्स हे दोन्ही निसिन फूड्सचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. +भारतात विविध कप नूडल्स विकले जातात. त्यात मास्टर-चो, निसिन फूड्स, नोंगशिम असे ब्रॅंड येतात. भारतात तेथील स्थानिक चवीनुसार काही वेगळे कप नूडल्स बाजारात आणले, उदा: मजेदार मसाला कप नूडल्स, निसिन फूड्स द्वारे.[८] +झटपट नूडल्स कीओप-राम्योन नावाने दक्षिण कोरियामध्ये प्रसिद्ध आहेत. यात नोंगशिमच्या वाडगा नूडल सूप, शिन कप नूडल सूप आणि सामयांगच्या गरम चिकन रामेन येतात.[९] दक्षिण कोरियामध्ये दरवर्षी इन्स्टंट नूडल्स किंवा पूर्व-शिजवलेल्या इन्स्टंट नूडल्सचा सर्वाधिक वापर केला जातो.[१०] बाजारपेठेतील संशोधनाच्या आधारे, दक्षिण कोरियामध्ये पुरुषांनी स्त्रीयांपेक्षा पूर्व-शिजवलेल्या झटपट नूडल्सचा अधिक वापर केला आहे. दक्षिण कोरियामध्ये वाफलेल्या तांदळानंतर हा दुसरा सर्वात मोठा खाद्य प्रकार आहे जो व्यक्तींच्या एकूण उर्जा सेवनात योगदान देतो.[११] याव्यतिरिक्त, तरुण पिढी (२० ते ४९ वर्षे) पूर्व-शिजवलेल्या झटपट नूडल्स खाण्याची अधिक शक्यता असते. तर मध्यम वर्ग किंवा उच्च वर्ग वाडग्यातील नूडल्स खाण्यास जास्त इछुक असतात. +पूर्व-शिजवलेल्या झटपट नूडल्सची ओळख १९९० मध्ये मारुचन ब्रॅंडपासून झाली. त्याच्या लोकप्रियतेमुळे, झटपट नूडल्सला अनेकदा फक्त "मारुचन" असे संबोधले जाते. आज, "ला मॉडर्ना" आणि "हर्डेझ" सारख्या अनेक स्थानिक ब्रँडने स्वतःच्या झटपट नूडल्स विकसित केल्या आहेत. +फिलिपिन्समध्ये उपलब्ध असलेल्या ब्रँडमध्ये लकी मी, पेलेस, निसिन (जपानी ब्रॅंड निसिन फूड्सचा संबंध नाही), क्विकचॉ, मॅगी आणि हो-मी यांचा समावेश आहे. ते सीलबंद केले जातात पेपर कप, किंवा सीलबंद फोम खाद्य कंटेनर पॅकेटमध्ये विकले जातात. +पूर्व-शिजवलेल्या इन्स्टंट नूडल्स या देशात साधारणपणे १० एसईके प्रति पॅकेजमध्ये विकल्या जातात. +ब्रिटनमध्ये इन्स्टंट नूडल्सचा एक सहज आढळणारा प्रकार आहे ज्याला भांड्यातील (पॉट) नूडल्स म्हणतात. या प्रकारचे कप नूडल्स प्रथम गोल्डन वंडर नावाच्या कंपनीने १९७७ मध्ये विकायला सुरू केले. युनिलिव्हरने ती कंपनी १९९५ मध्ये विकत घेतली. हे कृत्रिम चव वापरतात आणि सामान्यतः शाकाहारी खाणाऱ्या लोकांना वापरण्याजोगे असतात. उदाहरणार्थ, "चिकन अँड मशरूम फ्लेवर" पॉट नूडल्समध्ये चिकन नसते, फक्त फ्लेवर असतो. या नूडल्स प्रत्येक प्रमुख सुपरमार्केट साखळी, सामान्य किराणा दुकान आणि सुविधा स्टोअरद्वारे विकले जातात. या नूडल्समध्ये शिजवण्यासाठी उकळते पाणी टाकले जाते. +स.न. १९७२ मध्ये, निसिन फूड्स कंपनीने "निसिन कप नूडल्स" सादर केले. ते फोम फूड कपमध्ये सादर केले होते. ज्यामुळे लोकप्रियतेत वाढ झाली. त्यानंतर लवकरच, इतर अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या अशाच प्रकारच्या इन्स्टंट नूडल्स उत्पादनांची शृंखला बाजारात आणल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2499.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e859f15b59cf80db2ac4a0fb01d0fd6dc1ed15d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2499.txt @@ -0,0 +1,10 @@ +कपासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव २.६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४१२ कुटुंबे राहतात. एकूण १६८९ लोकसंख्येपैकी ८४२ पुरुष तर ८४७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.८९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.५८ आहे तर स्त्री साक्षरता ६९.०७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १५१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.९४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी आणि वाडवळ समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात दुग्ध व्यवसाय,कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शासुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात. +उसरणी,दहिसर तर्फे माहीम, टिघरे, आंबोडेगाव, आगरवाडी, पारगाव, सोनावे, उछवली, सफाळे, कर्दळ, माकणेकापसे ही जवळपासची गावे आहेत. +1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2506.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9621adbd00cfec1ba3dfdcacc20f2e3b56beb03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2506.txt @@ -0,0 +1 @@ +कपिल मिश्रा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या करावलनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2532.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46a280799737034892510ebd05131ab446ea9956 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2532.txt @@ -0,0 +1,6 @@ +कपुरथला (मराठी लेखन - कपूरथाळा) हे भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कपूरथाळा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +कपूरतळा येथे रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना आहे +भारतातील सध्याच्या पंजाब राज्याच्या उत्तरेकडील कपूरथाळा हे ‘शीख राज्यसंघा’तील महत्त्वाचे संस्थान होते. लाहोरजवळच्या अहलु येथील जस्सासिंगचे वडील त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी निधन पावल्यामुळे शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांची विधवा पत्‍नी मातासुंदरीने जस्साचे पालनपोषण केले. पुढे नवाब कपूरसिंग याने त्याचे पालकत्व स्वीकारले. पुढे सैन्याचा एक गटप्रमुख झालेल्या जस्साने खालसा संघाला लाहोर मिळवून देण्याची मोठी कामगिरी केल्यामुळे खालसा संघाने त्याला सुलतान-उल-अवाम हा किताब दिला. +१७५३ साली कपूरसिंगाने जस्साला जरी आपले वारस नेमले होते तरी जस्साने १७७२ साली कपूरसिंगाच्या नावाने कपूरथाळा हे राज्य स्थापन केले. जस्सासिंग हा अहलुवालिया किंवा वालिया हे आडनाव लावणारी पहिली व्यक्ती होती. जस्साचे पुढील वारस महाराजा रणजीतसिंगच्या उदयापर्यंत प्रबळ होते. कपूरथाळा राजघराण्यातले लोक व बहुसंख्य नागरिकदेखील त्यांच्यातल्या लष्करी कौशल्यामुळे प्रसिद्ध होते. +जस्सासिंगनंतर त्याच्या वारसांपकी बाघसिंग, फतेहसिंग, निहालसिंग, रणधीरसिंग, जगतजीतसिंग या शासकांनी कपूरथाळा संस्थानाला उत्तम प्रशासन देऊन एक वैभवसंपन्न राज्य म्हणून प्रसिद्धीस आणले. राजा फतेहसिंग याने १८०६ साली ईस्ट इंडिया कंपनीशी संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखणे सुरू केले. १५५० किमी२ राज्य क्षेत्र असलेल्या कपूरथाळा संस्थानात १६७ खेडी आणि दोन शहरे अंतर्भूत होती. १९०१ च्या जनगणनेनुसार संस्थानाची लोकसंख्या ३,१५,००० होती, तर महसुली उत्पन्न वीस लाख रुपयांचे होते. ब्रिटिशांशी चांगले संबंध व उत्तम प्रशासन यामुळे संस्थानाला १३, तर शासकाला व्यक्तिशः १५ तोफांच्या सलामींचा बहुमान मिळाला होता. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, सनिकी शिक्षण, संगीताच्या शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कपूरथाळा शासकांनी औद्योगिक विकासातही लक्ष घातले. परंतु काही महाराजांचे बडेजाव, रंगेल-विलासी खासगी जीवन, यांबाबतही कपूरथाळा प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2547.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1ea317b5806feaa8dba65ed5235ee7ddccce5ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2547.txt @@ -0,0 +1,11 @@ +कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे, ज्याचा उगम महाराष्ट्रामध्ये झाला.[१] सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात एकच खेळाडू ज्याला "रेडर" म्हणून संबोधले जाते, तो विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेतो, शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करतो, आणि त्यांच्या स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परत जातो. हे करताना विरोधी संघाच्या सर्व बचावकर्त्यांचा त्याला स्पर्श न होता एका दमात तो परत आला पाहिजे.[२] + +रेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळतो, तर विरोधी संघ रेडरला थांबवल्याबद्दल एक गुण मिळतो. खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा हाताळले गेल्यास खेळातून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.[३]हा खेळ भारतीय उपखंड आणि इतर आसपासच्या आशियाई देशांमध्ये लोकप्रिय आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात कबड्डीचे वर्णन आढळत असले तरी २०व्या शतकात हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा खेळ आहे. +कबड्डीच्या दोन प्रमुख शाखा आहेत: "पंजाबी कबड्डी", ज्याला "वर्तुळ शैली" असेही संबोधले जाते, त्यामध्ये खेळाच्या पारंपारिक प्रकारांचा समावेश आहे जो बाहेर गोलाकार मैदानावर खेळला जातो, तर "मानक शैली", यात हा खेळ आयताकृती कोर्टवर खेळला जातो. प्रमुख व्यावसायिक लीग आणि आशियाई खेळांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हीच शैली वापरली जाते. +हा खेळ भारतीय उपखंडातील विविध भागात असंख्य नावांनी ओळखला जातो, जसे की: कबड्डी किंवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये चेडुगुडू; महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये कबड्डी; पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये कबडी किंवा हा-डु-डू; मालदीवमध्ये भाविक, पंजाब प्रदेशात कौड्डी किंवा कबड्डी; पश्चिम भारतात हुतूतू, पूर्व भारतात हुदूदू; दक्षिण भारतात चडकुडू; नेपाळ मध्ये कपर्डी, तर तामिळनाडूमध्ये कबडी किंवा सादुगुडू. +मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशात खेळला जातो. जपान याही देशात तो प्रसारीत झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात. +महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला. +महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरिता निश्चित केले होते त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळाला जाऊ लागला. पुढे कबड्डीच्या प्रचार आणि प्रसार करीता अपार कष्ट आणि मेहनत घेतल्या गेलेल्या या खेळाने देशाच्या सीमा ओलांडल्या. +कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहचण्यात अनेकाने मेहनत घेतली. या खेळाला आंतरराष्टीय स्थरात पोहचवण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा हात आहे. विशेष म्हणजे कबड्डी हा असा खेळ आहे ज्या मध्ये पुरुष व महिला या दोघांनी देखील विश्वकप जिंकला आहे. गेल्या काही वर्षा मध्ये प्रो कबड्डी सामाण्यामुळे या खेळणं रससंजीवनी मिळाली आहे. मोठमोठ्या कलाकार आपापल्या विकत घेत आहे. +पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी. तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो. पवन सेहरावत,अनुप कुमार,परदिप नरवाल,राहुल चौधरी आणि महिलांमधे अभिलाषा म्हात्रे,दिपाली जोसेफ हे प्रसिद्ध कब्बडी खेळाडू आहेत. चढाया करताना 'कब्बडी' हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.जर असे आपण केले नाही तर आपल्याला फाउल करतात. + इतिहास diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2552.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d51a233e222c88ab355a9fde1aa10e46c20c28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2552.txt @@ -0,0 +1,10 @@ +कबाब हा एक मांसाहारी पदार्थ आहे. हा पदार्थ मोगलाई शाही दावतींमध्ये असायचा व त्याद्वारे भारतात प्रचलित झाला. +आदिम मानव शिकार करत असे आणि आगीचा शोध लागल्यावर ते मांस भाजून खाणे ही सामान्य प्रथा होती. मात्र स्वयंपाकाचे कौशल्य अवगत झालेल्या प्रगत माणसाने याच सामान्य प्रक्रियेवर पाककौशल्याचे चवदार प्रयोग केले व त्यांतून कबाब जन्माला आला.[ संदर्भ हवा ] +कबाब या मूळच्या पर्शियन शब्दाचा अर्थ ‘भाजणे’ असा होतो. +पुरातन काळात शूल्यमांसाचा उल्लेख काही ग्रंथांत आला आहे. शूल्यमांस म्हणजे सळईवर खोचून भाजलेले मांस. आताच्या काळातील ‘सीगकबाब’शी खूपच मिळताजुळता हा पदार्थ होता. इ.स. ७५० ते १२०० च्या काळात मांसखंडाला भोके पाडून त्यांत मसाला भरला जाई. हे तुकडे अग्नीवर भाजले जात आणि या पदार्थाला भडित्रक म्हटले जाई. सोमेश्वरच्या मानसोल्लासात त्याचा उल्लेख येतो. +मोरक्कन प्रवासी इब्न बतूता याने त्याच्या भारतीय वास्तव्यातील निरीक्षणे नोंदवताना लिहिले आहे की, भारताच्या उत्तर भागात कबाब व नान हा लोकप्रिय नाश्ता होता. मध्ययुगीन काळात सैनिक आपल्या तलवारीलाच मांसखंड खोचून, शेकोटीवर तो भाजून त्यावर मसाले भुरभुरवून खात असाही उल्लेख येतो. उत्तर भारतातील काही नबाबांनी त्यांच्या खवय्येगिरीने या कबाबाला शाही रूप दिले. +सीगला (सळईला) मांसाचा गोळा लावून भाजल्यावर जो कबाब बनतो त्याला सीग कबाब म्हणतात. +अवध प्रांताचा नवाब असदउद्दौला खाण्याचा विलक्षण शौकीन होता. त्याचा मुख्य आचारी हाजीमुराद अली हा एक निष्णात बल्लवाचार्य होता. कबाब हा पदार्थ अधिक चवदार होण्यासाठी तो सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहत असे. मात्र एके दिवशी तो छपरावरून खाली पडला आणि त्याचा हात कायमचा जायबंदी झाला. पण तरीही या घटनेने त्याला कबाबवरील नवनव्या प्रयोगांपासून रोखले नाही. अतिशय मेहनतीने १६० विविध मसाले, तसेच घटकपदार्थ यांच्या वापराने या हाजीने एकहाती जे कबाब बनवले ते चवीला अद्वितीय होते. हात नसलेल्या माणसाला ‘टुंडा’ म्हणतात. त्या हाजीच्या जायबंदी हातामुळे या कबाबना टुंडे के कबाब म्हणून जे नाव मिळाले ते आजतागायत कायम आहे. लखनौ भागातील टुंडे के कबाब विलक्षण लोकप्रिय आहेत. +लखनौच्या सय्यद मोहम्मद हैदर काझमी या नवाबाने ब्रिटिश अधिकारी मित्रास मेजवानीकरता आमंत्रित केले होते. लखनवी दावतची खासियत असणारे सीगकबाब या ब्रिटिश मित्रासमोर पेश केले गेले. पण त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने मात्र त्या कबाबच्या चवीबद्दल टिप्पणी करताना मांस मऊसर नसल्याबद्दल टीका केली. खाणे, पिणे आणि खिलवण्याचा शौक असलेल्या नवाबाला ही टीका जिव्हारी लागणे स्वाभाविक होते. त्याने आपल्या सर्व आचाऱ्यांना पाचारण करून असे खास कबाब तयार करायला सांगितले, की जे चवीसोबत चावायलाही उत्तम असतील. या आचाऱ्यांनी त्या मोसमाचा विचार करत कच्ची कैरी आणि पपईची पेस्ट त्या मांसाला लावून जे कबाब बनवले तेे चवीला उत्कृष्ट होते. ह्याच कबाबांना काकोरी कबाब हे नाव पडले. +जगभरातल्या विविध देशांत विविध प्रकारचे कबाब खाल्ले जातात. भारतीय उपखंडात कलमी, तंगडी, बोटी, राजपुती, रेशमी, लसूणी, शामी, हराभरा, हरियाली, आणि इतर बरेच कबाब लोकप्रिय आहेत. +आजही रानात जाळ करून त्यावर मांस भाजून खाणाऱ्या जमाती आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2564.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..957f41f84f7bf7317f93cc61245f5f3c3bc378b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2564.txt @@ -0,0 +1 @@ +कबुआ मोरिया (३० सप्टेंबर, १९९३:पोर्ट मॉरेस्बी, पापुआ न्यू गिनी - हयात) हा  पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2568.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..652e08c1d25dcb7be8fdde4aeb3b9658a0b10c1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2568.txt @@ -0,0 +1,2 @@ +कबूतर खाना हा मुंबई शहराच्या दादर भागातील उपविभाग आहे. [१]. +परिंदा या हिंदी चित्रपटाची काही महत्त्वाची दृश्ये येथे चित्रित केली गेली होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2576.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08f59fd14a7c19db48c4588c0df25f47091b6d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2576.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कभी अलविदाना कहना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रण न्यू यॉर्क शहरामध्ये झाले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2579.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5a7d5cb7de8456b4aa245cf9bf3abc0db1c836c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2579.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +कभी कभी (मराठी: कधी कधी) हा एक १९७६ साली प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी-भाषेतील यश चोप्रा ह्यांनी दिग्दर्शित व निर्मितीत केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटात वहिदा रेहमान, शशी कपूर, अमिताभ बच्चन, राखी गुलजार, नीतू सिंग व ऋषी कपूर ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. +कभी कभी ही गोष्ट कवी अमित (अमिताभ बच्चन) व सुंदर पूजा (राखी गुलजार) हे दोघं एकत्रितपणे एक परिपूर्ण भविष्याची कशी कल्पना करतात याच्याबद्दल आहे, पण नियतीच्या इतर योजना असतात कारण पूजा तिच्या आईवडिलांच्या इच्छेला झुकते व विजय (शशी कपूर) ह्याचाशी लग्न करते. अंजली (वहिदा रेहमान) हिच्याशी लग्न करून पूजाला विसरण्याच्या एका व्यर्थ व अयशस्वी प्रयत्नात अमित आपल्या कवितांपासून दुरावतो, पण असं अमित व पूजाचे आयुष्य किती चित्र परिपूर्ण आहे? सुमारे २० वर्षांनी... पुढच्या पिढीपर्यंत पसरलेले, पूजा व विजयचा मुलगा विकी (ऋषी कपूर) व अंजलीची अमितच्या आधीच्या नात्यापासून असलेली मुलगी पिंकी (नीतू सिंग) हे दोघं प्रेमात पडतात. अनेक घटनांची साखळी जुन्या प्रेमींना मित्र म्हणून एकत्र आणते. कभी कभी ही पिढीजात प्रेमकथा आहे व असा चित्रपट आहे जो घडतो केवळ "कधी कधी". diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2586.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d667b7e01879c4d59318bf0f65104ddfd344ab11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2586.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कभी हाँ कभी ना हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुंदन शाहने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि दीपक तिजोरीच्या प्रमुख भूमिका होत्या. सुचित्रा कृष्णमूर्तीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2591.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..442c4b82d1c880a12ef73dcfc92b15fad74ac7bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2591.txt @@ -0,0 +1 @@ +एक प्रकारचे आंबटगोड फळ. हे कच्चे असतांना पोपटी असते व पिकल्यावर याचा रंग पिवळसर होतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2605.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28e73389d8f255ec8687a561ddf5f290d7636bdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2605.txt @@ -0,0 +1,4 @@ + +कमल दिगिया (जन्म १४ ऑगस्ट १९८६ राजस्थान, भारत) हा एक भारतीय अभिनेता आणि संगीत निर्माता आहे जो पंगत आणि राम माफ या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये त्याला संगीत राष्ट्र पुरस्कार आणि २०२१ मध्ये संगीत व्हिडिओमधील उत्कृष्ट अभिनयासाठी बझ मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१][२] +दिगियाने २०१९ मध्ये एक गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे तो सुरुवातीला लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत असे. बालिका वधू, ड्रीम गर्ल आणि शादी मुबारक यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये तो सहायक भूमिकांमध्ये होता. २०२१ मध्ये त्याने बागडो , मेहंदी यासारखी गाणी निर्मित केली जी हरजीत दिवाना यांनी गायली होती.[३] २०२१-२०२२ मध्ये त्याने पंगत, असर, राम माफ आणि नॉटी सैयान[४] हे गाणी निर्मित केली.त्यांनी कुसुम डोला या मालिकेत गोपू आणि दिया और बाती हम या टेलिव्हिजन मालिकेत रघुची भूमिका साकारली होती.[५] +कमल दिगियाआयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2609.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..192ba613e12fa96d9523fbaa1e9fb2ef7df7e2cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2609.txt @@ -0,0 +1,2 @@ + कमलजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2625.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b89ddb7c25bcb560ece3243f1c95df7c8b0eeaba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2625.txt @@ -0,0 +1 @@ +कमला देवी हॅरिस (२० ऑक्टोबर, १९६४: ओकलंड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची ॲटर्नी जनरल पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२व्या ॲटर्नी जनरल आहेत. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून गेल्या. त्या २० जानेवारी, २०२१ रोजी या पदाची शपथ घेतील. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2627.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6313113da27b584533d39a8f24e4d87f6997adba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2627.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमला नेहरू पार्क हे मुंबई, महाराष्ट्र, भारतातील हँगिंग गार्डन कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे १६,००० चौ.मी. (४ एकर) मुंबईच्या मलबार हिलच्या माथ्यावर स्थित, ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रोलिक अभियंता विभागाद्वारे विकसित आणि देखभाल करते. मुंबईतील प्रमुख उद्यानांपैकी एक हे लहान मुले आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या बागेतून खाली मरीन ड्राइव्हचे दृश्य दिसते - याला क्वीन्स नेकलेस असेही म्हणतात. सोली अर्सीवाला, माजी बीएमसी पर्यावरण अधिकारी, १५ वर्षांचे VJTI उपप्राचार्य, NEERI संचालक यांनी कमला नेहरू पार्क येथे वृद्ध महिलांचे बूट डिझाइन केले होते. +२०१७ आणि २०१८ मध्ये, उद्यानाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि २२ फेब्रुवारी २०१८ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकांसाठी खुले केले. 'नर्सरी राइम्स' ही थीम पुढे चालू ठेवत पार्कमध्ये आता मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील इतर विविध नर्सरी राइम्सवर अतिरिक्त जागा तयार करण्यात आल्या आहेत. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2641.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b89ddb7c25bcb560ece3243f1c95df7c8b0eeaba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2641.txt @@ -0,0 +1 @@ +कमला देवी हॅरिस (२० ऑक्टोबर, १९६४: ओकलंड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची ॲटर्नी जनरल पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२व्या ॲटर्नी जनरल आहेत. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून गेल्या. त्या २० जानेवारी, २०२१ रोजी या पदाची शपथ घेतील. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2657.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0eca15f03fb30fd21c0d6770ccf36ce28f4d2dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2657.txt @@ -0,0 +1,6 @@ + +डॉ. कमलाबाई गोपाळराव देशपांडे' (२२ फेब्रुवारी, १८९८ - ८ जुलै, १९६५) भारतीय समाजसेविका होत्या. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेच्या त्या आजीव सदस्या होत्या. +कमलाबाई यांचे वडील साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर. त्यांचा विवाह साताऱ्याचे गोपाळराव कुशाभाऊ देशपांडे ह्यांच्याशी दि. २८ मे १९१० रोजी झाला. १९१२ च्या डिसेंबर महिन्यात त्यांना पुत्रप्राप्ती झाली. दुर्दैवाने १९१३ मध्ये गोपाळरावांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि कमलाबाई विधवा झाल्या. त्या काळात विधवांची स्थिती अतिशय वाईट होती. केशवपनाची रूढी होती. पण कमलाबाई ह्या रूढींपुढे नमल्या नाहीत. सकेशा विधवा म्हणून वावरताना त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. विधवेच्या वाट्याला येणारी अवहेलना त्यांच्याही वाट्याला आली. पण हे सगळे सहन करीत १९१७ मध्ये पुण्याच्या हुजूरपागेतून त्या मॅट्रिक झाल्या. १९२० मध्ये पुण्याच्या कर्वे विद्यापीठातून त्यांनी गृहिता गमा (जी.ए.) पदवी मिळविली. याच काळात स्त्रीने शिकून, आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे या विचारातून महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रमाचे काम सुरू केले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कन्याशाळा निघाल्या तर स्त्रीशिक्षणाचा प्रसार होईल ह्या अण्णांच्या आवाहनाला साताऱ्यातील डॉ. पंढरीनाथ घाणेकर, डॉ. मो. ना. आगाशे, कमलाबाईंचे दीर वाग्भट देशपांडे यांनी प्रतिसाद दिला. वाग्भट देशपांडे ह्यांच्या घराच्या ओसरीवर १९२२ च्या आश्‍विन अमावस्येला साताऱ्याच्या कन्याशाळेचा प्रारंभ झाला. कमलाबाईंवर शाळेच्या प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली. आपल्या पुढील शिक्षणाचा विचार बाजूला सारून कमलाबाईंनी ही जबाबदारी स्वीकारली.[१] +कमलाबाईंचे व्यक्तिमत्त्व कर्तव्यकठोर होते. त्याचबरोबर सर्वांविषयी आपलेपणा, ध्येयवाद, कार्यनिष्ठा, तेजस्वी बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता हेही विशेष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. स्वतःच्या उत्पन्नाचा २० टक्के भाग त्या सामाजिक कार्यासाठी देत. सुरुवातीच्या काळात इतर शिक्षकांचे पगार त्यांनी दिले. स्वतः विनावेतन काम केले. शाळा सारवणे, भिंती रंगवणे इथपासून घरोघरी जाऊन पैसे जमा करणे, शाळेसाठी मुली जमविणे ही सर्व कामे कमलाबाई करीत. काही वर्षे पुण्याच्या महिला पाठशाळेत संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. हुजुरपागेच्या मुलींच्या कॉलेजात प्राचार्या म्हणून व नंतर पुणे विद्यापीठात एम. ए.च्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक म्हणून कमलाबाई काम करीत होत्या. स्त्रीला प्रतिष्ठा लाभावी, तिला समाजात मानाने जगता यावे म्हणून आयुष्यभर कमलाबाई तनमनाने झिजल्या. स्वतः केशवपन न करता सकेशा राहून ‘केशवपनाला स्मृतींमध्ये आधार नाही. ती एक रूढी आहे,’ हे त्यांनी कायद्याने सिद्ध केले. विधवांना मंदिरप्रवेश खुला झाला ही स्त्रीजीवनातील मोठी क्रांतीच होती. +१६ मार्च १९२९ रोजी त्यांनी परदेशी प्रयाण केले. १९३१ मध्ये त्यांचा ‘द चिल्ड्रन ऑफ एन्शन्ट इंडिया’ या विषयावरील प्रबंध पूर्ण झाला. त्यांना झेकोस्लोव्हाकियाच्या प्राग विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मिळाली. प्रबंधासाठी त्यांनी जर्मन भाषेचा अभ्यास केला. परदेशातील वास्तव्यात त्यांनी आपला पेहराव, आपला आहार, आपली राहणी, आपले विचार, आपली संस्कृती ह्यात कधीही कोणताही बदल केला नाही. भारतात परत आल्यावर त्यांचे कार्य चालू राहिले. +कमलाबाईंनी कथा, कविता, शब्दचित्रे असे विविध लेखन केले आहे. सतीबंदी कायद्यापासून ते हिंदू कोड बिलापर्यंत स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करून ‘स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला १९६१चा न. चिं. केळकर वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘स्मरणसाखळी’ ह्या कमलाबाईंच्या आत्मचरित्रात त्या काळातील विधवा स्त्रियांच्या स्थितीचे प्रातिनिधिक चित्रण आहे. १९४३ मध्ये ते प्रकाशित झाले. स्त्रीगीतांचे संशोधन करून त्यांनी ‘अपौरुषेय वाङ्मय अर्थात स्त्रीगीते’ हे पुस्तक लिहिले. अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, महाराष्ट्रातील संतस्त्रिया याविषयी त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल व्याख्यानमालेतही त्यांचा सहभाग असे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी ‘भारत सेविका समाजा’ची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांच्या प्रेरणेतून त्यांचे कार्य उभेे राहिले.[२][३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2661.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbd696c70b1802735bf6671ac1f5a60adb8a3c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2661.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम बाल स्त्री-कलाकार होत्या. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुर या मूकपटात काम केले.[१] +कमलाबाई या दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जे.जे स्कूल ऑफ आर्ट्‌समधील प्राध्यापक आनंद नानोसकर यांची कन्या होत. रघुनाथ गोखले हे त्यांचे पती. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले होत. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते तर चंद्रकांत गोखले चित्रपट आणि नाट्य अभिनेता होते. चंद्रकांत गोखले यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2664.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7fcd5d3af438e05c3e3e63c0578eca168f0a83b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2664.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्रीमती कमलिनी देसाई (जन्म ?? - ०२ जानेवारी १९८९[१]).त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कृष्णा देसाई होते. त्या आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे येथे प्राचार्य होत्या.आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून त्यांनी हे प्राचार्यपद स्वीकारले.[२]) +एम.ए.च्या वर्गात श्रीमती सुलभा पाणंदीकर, प्रभाकर रामचंद्र दामले, न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, चंदू संझगिरी हे त्यांचे मित्र होते.कमलिनी देसाई यांचा विवाह १९२४-२५[ दुजोरा हवा] दरम्यान त्यांचे वर्गमित्र प्रभाकर रामचंद्र दामले यांच्याशी झाला[३]).हा त्यांचा मिश्र विवाह होता.[ दुजोरा हवा]कमलिनी या मराठा होत्या तर दामले हे ब्राह्मण होते.त्या 'श्यामची आई' या चित्रपटात आईची भूमिका करणाऱ्या वनमालाबाई यांच्या मावशी होत्या.[ दुजोरा हवा] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2665.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b7811f93d77c7856aa657f3d19a3dca3353c3e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2665.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमले जिल्हा, (किंवा खमले) हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक आहे.[१] जिल्ह्याचे मुख्यालय रागा येथे आहे. [२] +कमले हे नाव कमले नदीवरून पडले. कमले नदी सुबनसिरी नदीला मिळते जी शेवटी आसाममधील ब्रह्मपुत्रेला मिळते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_267.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8afa1efd0a204f774f20967975cba3dd65c76ce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_267.txt @@ -0,0 +1 @@ +ऑलिव्हर डॅमगार्ड हाल्ड (२० डिसेंबर, १९९९:डेन्मार्क - ) हा  डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2678.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7858b6f52c3e7941e706369e17900a99bdd07060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2678.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमळापुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2698.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e59c918111159fab109c159d014a44ea8059fd68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2698.txt @@ -0,0 +1,3 @@ +सैद अमीर हैदर कमाल नक्वी, ऊर्फ कमाल अमरोही (जानेवारी १७, इ.स. १९१८; अमरोहा, ब्रिटिश भारत - फेब्रुवारी ११, इ.स. १९९३; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दू व हिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले. +पटकथालेखन + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2700.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2700.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2709.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b66e83afa6c87cdd45856c6272681eba5465b6b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2709.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमिला तय्यबजी (१४ फेब्रुवारी, १९१८ - १७ मे, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या भारतीय वकील आणि समाजसेविका होत्या. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर बिहारमध्ये काम केले होते.[१] +भारतीय वकील व समाजसेवक बदरुद्दीन तय्यबजी हे कमिला तय्यबजींचे वडील होत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2730.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c4de9571db0684867ac51eba36e20c3c6ea5242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2730.txt @@ -0,0 +1,8 @@ +पैनगंगा नदीची उपनदी म्हणून ओळखली जाणारी कयाधू नदी ही महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगांव, हिंगोली या तालुक्यांतून वाहते व शेवटी नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला मिळते. ही हिंगोली जिल्ह्यातील एक मुख्य नदी असून ती औंढा-कळमनुरी तालुक्याच्या सीमेवरून वाहते. पूर या गावात नदीवर मोठा पूल बनवला असून त्या ठिकाणी नदी अधिक रुंद आहे. ती पुढे वाहून भानेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे पैनगंगेला मिळते. [१].[२] +हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा व कयाधू या तीन नद्या आहेत. पैनगंगा नदी व पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. त्या नदींतील निम्मे पाणी हिंगोली जिल्ह्यात, तर निम्मे पाणी शेजारील जिल्ह्यांत वापरले जाते. कयाधू नदी हिंगोली जिल्ह्याच्या मध्यातून वाहते, म्हणून त्या नदीला जिल्ह्याची ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. या नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील अगरवाडी या गावी होतो, तर तिचा संगम, म्हणजे कयाधू म्हणून तिच्या अस्तित्वाचा शेवट नांदेड जिल्ह्यातील चिंचोली या गावी होतो. ती तेथे पैनगंगा नदीला मिळते. कयाधू नदीची लांबी ९९ किलोमीटर आहे. नदी तीव्र उताराची असल्याने व पाणलोट क्षेत्रविकासाची रचनात्मक कामे झालेली नसल्याने नदी केवळ जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाहते. +कयाधू नदी सुमारे सन १९७०पर्यंत बारमाही वाहत होती. गावातील मुले उन्हाळ्यामध्ये पोहण्यास नदीवर जात, तर पालक आजोबा नदीमध्ये बरू व अंबाडी पिकांचे अवशेष भिजण्यासाठी ठेवत असत. त्यांपासून पुढे ताग काढला जाई. ताग दोरी बनवण्यासाठी तर अंबाडी व बरू झोपडी बनवण्यासाठी वापरत असत. परंतु वाळू उपसा, पाणी उपसा, पाण्याचे सुनियोजन झाले नाही, लोकस्तरावरून पुनर्भरणासाठी प्रयत्न केव्हाच केले गेले नाहीत, वृक्षतोड सतत चालू होती, हे सारे प्रमाण जसे वाढत गेले तसतसा नदीचा प्रवाह आटत गेला. +हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या नदीवर लवकरच साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत, असे समजते. + +कयाधू नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2731.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f70d7555f8d04d7ed3f6cc4f7ceb09d5061036d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2731.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कयामत से कयामत तक हा १९८८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. फेमिना मिस इंडिया विजेती जुही चावला व आमिर खान ह्यांचा हा पहिलाच प्रमुख चित्रपट होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2733.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2733.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2745.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fb3d1dfd7d20edc8a1a009216c0366ae69097ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2745.txt @@ -0,0 +1,2 @@ +करंजखोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2757.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a752a9f7313a8afb7481e418b1f3daf23bcf588f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2757.txt @@ -0,0 +1,2 @@ + करंजविरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2760.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69e8641de30b19b1d5693c22bec8ac96aaf3dccb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2760.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारंजा विधानसभा मतदारसंघ - ३५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कारंजा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2777.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8396f483f8ba85927cb6c5837652dd5138630979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2777.txt @@ -0,0 +1,2 @@ +करंजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2782.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b170083a1afcca97003e0b0ee980bf5eb0104d30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2782.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2786.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fb0f0accff3282dc6b27813f4d026bb7bf58790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2786.txt @@ -0,0 +1,2 @@ +करंजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2824.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..debdbc7f8f0ce2814dc246932160324fbc0e60a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2824.txt @@ -0,0 +1,6 @@ +करंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +करंदी हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गाव आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे तसेच येथे जानपीर बाबाची यात्रा भरते. येथे जे.जे. इंटरनॅशनल स्कूल आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +येथील सर्वसाधारण चासकमानचा कॅनल या गावाच्या चारही बाजूंनी वेडलेला असून ह्या गावात 80% क्षेत्र है उस बागायती असून लोकांचे राहणीमान उत्तम प्रकारचे आहे . +पुणे जिल्हा मद्यवर्ती बँक आहे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक पण आहे +केंदूर ,मुखई जातेगाव धामरी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2827.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..debdbc7f8f0ce2814dc246932160324fbc0e60a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2827.txt @@ -0,0 +1,6 @@ +करंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +करंदी हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गाव आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे तसेच येथे जानपीर बाबाची यात्रा भरते. येथे जे.जे. इंटरनॅशनल स्कूल आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +येथील सर्वसाधारण चासकमानचा कॅनल या गावाच्या चारही बाजूंनी वेडलेला असून ह्या गावात 80% क्षेत्र है उस बागायती असून लोकांचे राहणीमान उत्तम प्रकारचे आहे . +पुणे जिल्हा मद्यवर्ती बँक आहे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक पण आहे +केंदूर ,मुखई जातेगाव धामरी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_283.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbb0ec19715bdfd4ca675c7d0d0e13bf07bea2ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_283.txt @@ -0,0 +1,8 @@ +ऑल्ने ॲबी हा एक सिस्टर्सियन मठ आहे. हा बेल्जियमच्या वालुनिया भागात आहे. तो थुइन आणि लँडलीजच्या मध्ये साम्ब्रे नदीच्या काठावर आहे. हा लीजच्या धर्मोपेदेशकाचा हुद्दा आहे. आता हा एक वालून प्रदेशातील वारसा स्थळ आहे. +हा मूलतः बेनेडिक्टाइन मठ म्हणून ६५६ मध्ये साम्ब्रेच्या काठावर "व्हॅली डेला पेक्स (बेल्जियमच्या वॉलून प्रदेशातील शांततेचे खोरे, क्रेस्पिन ॲबेचे मठाधिपती लँडेलिनस यांनी स्थापित केले होते. स.न. ९७४ च्या आधी कधीतरी बेनेडिक्टाईन्सची जागा सामान्य जीवन जगणाऱ्या धर्मनिरपेक्ष धर्मगुरूंनी घेतली, ज्यांनी ११४४ मध्ये सेंट ऑगस्टीनचा नियम स्वीकारला.[१] +लीजचे बिशप हेन्री ऑफ लेयन यांच्या सांगण्यावरून, ते ११४७ मध्ये क्लेयरवॉक्स येथील सिस्टर्सियन भिक्षूंच्या हातात आले, फ्रँको डी मॉर्व्हॉक्स याच्या अंतर्गत त्याचे पहिले सिस्टरशियन मठाधिपती म्हणून. तेव्हापासून तो एक सिस्टर्सियन मठ म्हणून विकसित झाला.[१] भिक्षूंनी एक विस्तृत सिंचन व्यवस्था आणि सहा तलाव बांधले. यातून मठासाठी मासे पकडण्यात येतात. १२१४ मध्ये फादर गिल्स डी ब्यूमॉन्ट यांनी ॲबे चर्चवर इमारत बांधण्यास सुरुवात केली. +फ्रेंच क्रांतिकारक सैन्याने १७९४ मध्ये अ‍ॅबे जाळले. त्यानंतर थोड्याच काळात ते पुन्हा बांधले गेले. ४०,००० पुस्तके आणि ५,००० हस्तलिखिते असलेले वाचनालय देखील नष्ट झाले.[१] १८५९ मध्ये शेवटचा भिक्षू मरण पावला. मठ सोडण्यात आला आणि मठाधिपतीचे निवासस्थान धर्मशाळेत बदलले.[२] +बेल्जियन कुलीनचा मुलगा गेलडर्सच्या गणातून उतरला. वयाच्या सोळाव्या वर्षी सायमन ऑलने येथील सिस्टर्सियन्समध्ये सामान्य ब्रदर म्हणून सामील झाला. त्याला मठातील धान्य कोठारांमध्ये काम करण्यासाठी आणि मेंढरांचे पालनपोषण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. सायमन एक गूढवादी होता ज्याने दृष्टान्तांचा अनुभव घेतला होता आणि असे मानले जात होते की त्याला हृदय वाचण्याची देणगी आहे. त्याची प्रतिष्ठा पसरली आणि १२१५ मध्ये त्याला पोप इनोसंट III ने चौथ्या लेटरन कौन्सिल दरम्यान पोपला सल्ला देण्यासाठी रोमला बोलावले. कौन्सिलनंतर, पोपने सायमनला याजकपदावर नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्याने नकार दिला आणि ऑल्नेला परत आला. ६ नोव्हेंबर १२२८ रोजी वयाच्या चौऱ्यांशीव्या वर्षी त्याचे निधन झाले. ६ नोव्हेंबर रोजी त्याचे स्मरण केले जाते.[३] +२००६ मध्ये, एबी हे ऐतिहासिक वास्तू म्हणून वालोनिया प्रदेशाने विकत घेतले. अभ्यागतांच्या सोयीसाठी एक ऑनसाइट कॅफे आणि एक व्याख्या केंद्र आहे. १९५० मध्ये ऑन-साइट ब्रुअरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.[४] +  +हा लेख आता सार्वजनिक डोमेनमध्ये असलेल्या प्रकाशनातील मजकूर समाविष्ट करतो: हर्बरमन, चार्ल्स, एड. (१९१३). "ऑलने ॲबे". कॅथोलिक विश्वकोश. न्यू यॉर्कः रॉबर्ट ऍपलटन कंपनी. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2839.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4f30e7dfc5d1bbccd911221edf338029535be92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2839.txt @@ -0,0 +1,2 @@ + करंबेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2840.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3faadea07c08d6f516cedd32694f8a2f04e20cbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2840.txt @@ -0,0 +1,8 @@ + करंबेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2842.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9507f9dbff4bf7989a7aa25c196aee88ba60f10c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2842.txt @@ -0,0 +1,2 @@ + करंबेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2858.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77f1968b50cc6fa15a6bc0362366f7bda3690c6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2858.txt @@ -0,0 +1 @@ +करक्काले (तुर्की: Kırıkkale ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य-उत्तर भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.६ लाख आहे. करक्काले ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2866.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f07940743b41ff6752350cbadfb2f2d39f3a6603 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2866.txt @@ -0,0 +1,2 @@ +करजखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_287.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3e81b5d63d3a10f7b2273a6503592acb4df158b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_287.txt @@ -0,0 +1,8 @@ +असीमा चॅटर्जी (२३ सप्टेंबर, इ.स. १९१७ – २२ नोव्हेंबर, इ.स. २००६) या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता विद्यापीठातून असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९३८ साली सेंद्रीय रसायनशास्त्रात (ऑर्गनिक केमिस्ट्री) एम.एस्सी. पदवी घेतली. इ.स. १९४४ साली डॉ. पी.के. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डी.एस्सी. झाल्या. भारतात कुठल्याही विद्यापीठात डॉक्टर ऑफ सायन्स होणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत. +असीमा चॅटर्जी यांनी रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे या विषयांवर चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील बरेचसे लेखन पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत केले गेले आहेत. यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोलकाता हेच राहिले. +असीमा चॅटर्जी यांचे लग्न प्रख्यात फिजिकल केमिस्ट आणि बेंगॉल इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य वरदानंद चॅटर्जी यांच्याशी झाले होते. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच इतर ज्येष्ठ संशोधकांच्या प्रोत्साहनामुळेच हे कार्य करणे त्यांना शक्य झाले असे त्या मानत. +इ.स. १९५० साली भारतात परत येऊन असीमा चॅटर्जी यांनी भारतातील औषधी वनस्पती, विशेषतः त्यातील अल्कली व कुमारिन घटक यांच्या संदर्भात अभ्यास केला. कुमारिन हे रक्तातील गुठळीप्रतिबंधक द्रव्य आहे. हे हळदी मध्ये असते. +इ.स. १९५४ साली त्या कोलकाता युनिव्हर्सिटीत प्रपाठक नेमल्या गेल्या. इ.स. १९६२ मध्ये त्यांना ‘खैरा- प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री’ हे अत्यंत मानाचे अध्यासनपद मिळाले. संपूर्ण भारतात विद्यापीठातले अध्यासन भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत. +ही औषधे आजही विकली जात आहेत. +कोलकाता युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेले सहा खंडात्मक ‘भारतोद्भव वनौषधी’- ‘भारतात उगवणाऱ्या औषधी वनस्पती’ हे पुस्तक त्यांनी सुधारून संपादित केले. +तसेच ट्रीटाइज ऑफ इंडियन मेडिसिनल प्लॅंट्स (इंग्रजी : Treatise of Indian Medicinal Plants) या कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या सहा खंडात्मक प्रकाशनाच्याही त्या प्रमुख संपादक होत्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2888.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d7deb3fab69c8a9d5fa46cd1e8ce7212adc02d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2888.txt @@ -0,0 +1,8 @@ + करटेल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2913.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88963b1ecae6a3324dfad475e7afdac248b5718b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2913.txt @@ -0,0 +1,11 @@ +करण असरानी (जन्म १७ नोव्हेंबर १९८९ मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय टेलिव्हिजन निर्माता, सामाजिक कार्यकर्ता आणि कृष्णा ग्रुप ऑफ कंपनीजचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यांना २०२० मध्ये टेल्लीचाकर चा बेस्ट प्रोड्युसर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] श्री. नितीन गडकरी यांनी त्यांच्या सामाजिक सेवा मोहिमांमध्ये केलेल्या कामांसाठी त्याचे सत्कार केले.[२] +असरानी यांनी एनआयआयटीमधून शिक्षण पूर्ण केले. २०१८ मध्ये त्याने सहाय्यक निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, जिथे त्याने सुरुवातीला डव्ह, पार्ले जी , एक्स आणि पेप्सी सारख्या ब्रँडसाठी दूरदर्शन जाहिरातींची निर्मिती केली.[३] २०१९ मध्ये त्याने आउट ऑफ लव्ह नावाची भारतीय मालिका तयार केली. ये उन दिनों की बात है नावाच्या भारतीय रोमँटिक नाटक मालिकेचा कार्यकारी निर्माता म्हणून त्याला पाहिले गेले. २०२० मध्ये त्याने इमली नावाच्या हिंदी टेलिव्हिजन सेरेसची सह-निर्मिती केली. त्याच वर्षी तो अ सुटेबल बॉय नावाच्या मालिकेसाठी सह-निर्माता होता. २०२१ मध्ये तो कुंडली भाग्य या हिंदी मालिकेच्या कार्यकारी निर्मात्यामध्ये सामील झाला. २०२१ मध्ये त्यांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आउटस्टँडिंग परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले. प्राण्यांना मदत करण्यासाठी आणि अन्न देण्यासाठी त्यांनी अॅनिमल प्रोटेक्शन ग्रुपसारख्या मोहिमा सुरू केल्या.[४] +इम्ली (२०२०) +ये उन दिनों की बात है  (२०१९) +कुंडली भाग्य  (२०२१) +अ सुटेबल बॉय (२०२०) +आउट ऑफ लव्ह (२०१९) +टेलीचेकरचा बेस्ट प्रोड्यूसर ऑफ द इयर अवॉर्ड (२०२०) +सिनेनेशन अचिव्हर्स अवॉर्ड (२०२१) +आनंद महिंद्रा (२०१९) द्वारे उत्कृष्ट परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार +करण असरानी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2933.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558a1e07b3539f146b40200f1d479b631ed237c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2933.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज बोहरा (जन्म २८ ऑगस्ट १९८२) हा करणवीर बोहरा या नावाने ओळखल्या जाणारा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि डिझायनर आहेत.[१] त्याने कसौटी जिंदगी की या टीव्ही शोमध्ये काम केले. तो दिल से दी दुआ...सौभाग्यवती भव? मध्ये विराज डोबरियालच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. शरारत मधील ध्रुव, नागिन २ मधील रॉकी, कुबूल है मधील आहिल आणि किस्मत कनेक्शन, मुंबई १२५ किमी, लव यू सोनिये, हम तुमसे प्यार कितना या चित्रपटांमध्ये होता. तो २०१८ मध्ये बिग बॉस १२ मध्ये सहभागी झाला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2941.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15680a8efc9c30371f27e8adceedeaccb481db19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2941.txt @@ -0,0 +1 @@ +करदोटा हा भारतात वापरला जाणारा अलंकार आहे. हा सहसा पुरुष व लहान मुले यांच्या कमरेभोवती बांधला जातो. काळा दोरा, सोने किंवा चांदी पासून तयार केलेल्या करदोट्यावर नक्षी असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2950.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1868f3ef441c5816048062bf7a40cdfda35daa4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2950.txt @@ -0,0 +1,2 @@ +करपेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2968.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fcc5e2aa318a57ef238f632a25cbba2a6f5ab37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2968.txt @@ -0,0 +1,2 @@ +करमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2973.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db4d19b88639599fe8ca749b0c03862a56a9a5c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2973.txt @@ -0,0 +1,2 @@ +करमाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2983.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c904bb39e47c07d3876ff64495ee6771c9e5c08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_2983.txt @@ -0,0 +1 @@ +करवंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_299.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7f9152ab1680d102459c6887aab42933e8defe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_299.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्वाल्ड चार्ल्स ऑसी डॉसन (१ सप्टेंबर, १९१९:डर्बन, दक्षिण आफ्रिका - २२ डिसेंबर, २००८:क्वाझुलू-नाताल, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ ते १९४८ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3012.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..680269f56a6a7074618348277de553502ffe52c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3012.txt @@ -0,0 +1 @@ +करहांडळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3017.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..003fb295c903026ff9ec44fdcdfff370992c6ec3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3017.txt @@ -0,0 +1,17 @@ + +करकल्पकस्तान (कराकालपाकी : Qaraqalpaqstan / Қарақалпақстан ; उझबेक: Qoraqalpogʻiston ), अधिकृतपणे करकल्पकस्तानचे प्रजासत्ताक (कराकालपाकी : Qaraqalpaqstan Respublikası / Қарақалпақстан Республикасы ; उझबेक: Qoraqalpogʻiston Respublikasi ), उझबेकिस्तानमधील एक स्वायत्त प्रजासत्ताक आहे. हे उझबेकिस्तानच्या संपूर्ण वायव्य टोकास व्यापलेले आहे. नुकूस (Noʻkis / Нөкис) येथील राजधानी आहे. रिपब्लिक ऑफ करकल्पकस्तानचे क्षेत्रफळ १,६०,००० चौरस किमी (६२,००० चौ. मैल) आहे.हे प्रदेश ख्वारिझमचीजमीन व्यापते, जे पर्शियन साहित्यात कात (کات) म्हणून ओळखले जात होते. +सुमारे इ.स.पू. ५०० ते इ.स. ५०० या कालावधीत, सध्याचे करकल्पकस्तान हे प्रदेश एक शेती क्षेत्र होते ज्याला विस्तृत सिंचनाचा आधार होता. [१] हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश होते आणि येथे अत्यंत निर्भयपणे लढाया होत असत, असे येथे बांधल्या गेलेल्या ५०हून अधिक ख्वारिझम किल्ले असल्यामुळे आढळले आहे. कराकालपाक लोक भटके व मासेमारी करणारे असून, १६ व्या शतकात सर्वप्रथम परदेशी लोकांनी त्यांच्या नोंदी केल्या. करकल्पकस्तानला रशियन साम्राज्याकडे खिवाच्या खानेटने १८७३ मध्ये अभ्यर्पित केले होते. [२] १९३६ मध्ये उझबेकिस्तानचा भाग बनण्यापूर्वी सोव्हिएत राजवटीखाली, रशियाच्या सोव्हिएत साम्यवादी संघीय प्रजासत्ताकात हे एक स्वायत्त क्षेत्र [३] १९६० आणि १९७० च्या दशकात अमू दर्यामधून सिंचनाचा विस्तार होत असताना हा प्रदेश कदाचित सर्वात समृद्ध झाले होते. तथापि, आज अरल समुद्राच्या निःसारणामुळे करकल्पकस्तानला उझबेकिस्तानचे सर्वात गरीब प्रदेश झाले आहे. [४] हा भाग हवामानाच्या प्ररूपामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळाने त्रस्त आहे, परंतु मुख्यत्वे म्हणजे अमू आणि सीर दर्या नद्यांचे मुख्यतः देशाच्या पूर्वेकडील भागात शोषण केले जाते. पीक निकामी झाल्यामुळे सुमारे ४८,००० लोकं त्यांच्या मुख्यआय साधनापासून वंचित राहिले आहे आणि पिण्यायोग्य पाण्याच्या कमतरतेमुळे संसर्गजन्य रोगांची वाढ झाली आहे. [५] +करकल्पकस्तान हा बहुतेक वाळवंटी प्रदेश आहे आणि पश्चिमी उझबेकिस्तानमध्ये अरल समुद्राजवळ, अमू दर्या खोऱ्यांचा सर्वात खालच्या भागात आहे. [६] [५] [७] त्याचे क्षेत्रफळ १,६४,९०० किमी२ आहे [८] आणि वाळवंटात वेढलेले आहे. किझिलकुम वाळवंट पूर्वेस आणि काराकुम वाळवंट दक्षिणेस या प्रदेशाच्या स्थित आहे. खडकाळ पठार पश्चिमेस कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरलेला आहे. [१] +करकल्पकस्तान प्रजासत्ताक औपचारिकपणे सार्वभौम आहे आणि उझबेकिस्तानशी संबंधित निर्णयावर व्हिटो अधिकार सामायिक करतो. त्यांच्या घटनेनुसार, करकल्पकस्तान आणि उझबेकिस्तानमधील संबंध "संधि आणि करारांद्वारे नियमित केले जातात" आणि कोणताही वाद "सामंजस्याच्या मार्गाने निकाली काढला जातो". वेगळे निर्णय घेण्याच्या कोणत्याही निर्णयावर उझबेकिस्तानच्या विधिमंडळाच्या व्हिटो सामर्थ्याने मर्यादा घालण्याचा त्याचा अधिकार मर्यादित आहे. [८] कलम, ७४, अध्याय चौदावा, उझबेकिस्तानची राज्यघटना, यात अशी तरतूद केली आहे की: "करकल्पकस्तानच्या लोकसभेच्या देशव्यापी सार्वमत आधारावर करकल्पकस्तान प्रजासत्ताकाला उझबेकिस्तान प्रजासत्ताकापासून वेगळे होण्याचा हक्क असेल." +करकल्पकस्तानची लोकसंख्या अंदाजे १७ लाख आहे आणि २००७ मध्ये अंदाजे ४,००,००० लोकं कराकालपाकी वंशीय समुदायाची होते, ४,००,००० उझबेक आणि ३,००,००० कझाक होते. [४] त्यांच्या नावाचा अर्थ "काळी टोपी" असा आहे, परंतु कारकल्पक संस्कृती सोव्हिएतीकरणामुळे इतकी हरवली होती की काळ्या टोपीचा मूळ अर्थ आता माहित नाही. कराकालपाक भाषा उझबेक पेक्षा कझाक भाषेच्या जवळची मानली जाते. सोव्हिएत काळात ही भाषा सुधारित सिरिलिकमध्ये लिहिलेली जात असत आणि १९९६ पासून लॅटिन लिपी मध्ये लिहिली जाते. +२०१७ मध्ये इथली लोकसंख्या १८ लाख झाली. येथील जन्म दर २.१९% असून : २०१७ मध्ये अंदाजे ३९,४०० मुले जन्माला आली. याच काळात जवळपास ८,४०० लोक मरण पावले. येथील मृत्यूचे प्रमाण ०.४७% आहे. नैसर्गिक वाढीचा दर ३१,००० किंवा १.७२% आहे. +२०१७ मध्ये या प्रदेशाचे मध्यम वय २७.७ वर्षे होते, जे उर्वरित उझबेकिस्तानपेक्षा (देशभरातील २८.५ वर्षांचे मध्यम वय) कमी आहे. पुरुष २७.१ वर्षे व महिला २८.२ वर्षे वयोगटातील आहेत. +राजधानी नुकस व्यतिरिक्त मोठ्या शहरांमध्ये होजेली (सिरिलिकः Ходжейли ), ताक्हीतोश ( Тахиаташ ), शिंबाई ( Шымбай ), कोनिरात ( Қоңырат ) आणि पूर्वी अरल समुद्री बंदर आता नासाच्या म्हणण्यानुसार पूर्णपणे वाळलेले मोयनाक ( Муйнак ) आहेत. +या प्रदेशाची अर्थव्यवस्था अरल समुद्रातील मत्स्यपालनावर जास्त अवलंबून असत. आता इथे कापूस, तांदूळ आणि खरबूज या पिकांचे उत्पादन होते. अमु दर्यावरील सोव्हिएत काळात निर्मित जल विद्युत शक्ती केंद्र देखील उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहे. +अमू दर्याच्या त्रिभुज प्रदेशात एकेकाळी मोठी वस्ती होती आणि हजारो वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सिंचन-आधारित शेती होत असत. ख्वारिझम अंतर्गत, या भागाला बरीच समृद्धी आणि राजकीय शक्ति प्राप्त झाली. तथापि, २० व्या शतकाच्या उत्तरार्धात अरल समुद्राच्या मानवी प्रेरित बाष्पीभवनमुळे आणिगतीमान झालेले शतकानुशतके होणरे हळूहळू हवामानातील बदलामुळे या प्रदेशात एक निर्जन देखावा निर्माण झाला आहे. नदी, तलाव, नद्यांचा दलदलीचा भाग, जंगले आणि शेतात प्राचीन ओए वाळलेल्या-मीठाने आणि अरळ समुद्राच्या वाळलेल्या पलंगापासून खत व कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे कोरडे व विषबाधा होत आहे. १० °C (१८ °F) वाढ झाली आहे आणि हिवाळ्यातील तापमानात १० °C (१८ °F) अशक्तपणा, श्वसन रोग आणि आरोग्याच्या इतर समस्यांचे प्रमाण नाटकीयरित्या वाढले आहे. [९] +* केजेयली जिल्हा २००४ मध्ये माजी बोझाटाऊ जिल्हा (नकाशावरील 5 जिल्ह्याचा उत्तर भाग) आणि माजी केगेली जिल्हा (जिल्ह्यातील 5 दक्षिण-पूर्व भाग) यांचे विलीनीकरण करून तयार केला गेला. हे विलीनीकरण उझबेकिस्तान प्रजासत्ताकच्या ओली मजलिस ( ११ फेब्रुवारी २००४)च्या उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या (२२ मे २००४) ठराव २२५ च्या अंमलबजावणी करून झाला, ज्याने बोझाताव जिल्हा निरास केला गेला व केगेयली जिल्हा वाढवून तैयार झाला. त्या तारखेपूर्वी, करकल्पकस्तानमध्ये १५ जिल्हे होते. कारकल्पकस्तान आणि कारकल्पकस्तान प्रजासत्ताकाच्या मंत्र्यांचे मंत्रिमंडळ[permanent dead link] gov.uz वर पहा . +** ४ सप्टेंबर २०१९ रोजी, करकल्पकस्तान प्रजासत्ताकच्या सर्वोच्च परिषदेच्या (एक्सनोल्यूशन पाहण्यासाठी टॅप करा) XXVII निर्णयाच्या निर्णयाद्वारे, बोझाताव जिल्हा स्थापन झाला. +२००९ मध्ये, करकल्पकस्तानचे पहिले रेडिओ स्टेशन उघडले. स्टेशनला नुकस एफएम म्हटले जाते, जे केवळ नुकुसमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी १००.४ मेगाहर्ट्झ वर प्रसारित केले जाते. + +  + अंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती स्वायत्त प्रजासत्ताक: करकल्पकस्तान राजधानी: ताश्कंद diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3019.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ade9fc209269329656e2b8c19106ae9e371fc76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3019.txt @@ -0,0 +1,4 @@ +काराकोरम पर्वतरांग ही हिमालयाचा एक भाग आहे. सिंधू नदीच्या उत्तरेस नंगा पर्वतापासून अफगाणिस्तानपर्यंत काराकोरम रांग पसरली आहे. जगातील उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे शिखर के२८६११मी. हे जगातील दुसरे उंच शिखर आहे. हे काराकोरम पर्वतरांगेत आहे. +काराकोरम पर्वतरांगांमध्ये जगातील इतर कोठूनही पाच मैलांपेक्षा जास्त शिखरे (60 पेक्षा जास्त) आहेत, ज्यात जगातील दुसरे सर्वोच्च शिखर K2, (8611 मी / 28251 फूट) आहे. K2 ची उंची जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८ मी/२९०२९ फूट) पेक्षा फक्त २३७ मीटर (७७८ फूट) कमी आहे. +काराकोरम रेंज 500 किमी (311 मैल) पर्यंत पसरलेली आहे आणि ध्रुवीय प्रदेश वगळता जगातील सर्वात जास्त हिमनद्या आहेत. ध्रुवीय प्रदेशांच्या बाहेर, सियाचीन ग्लेशियर ज्याची लांबी 70 किमी आहे आणि बियाफो ग्लेशियर 63 किमी हे जगातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब हिमनदी आहेत. +काराकोरमला ईशान्येला तिबेट पठार आणि उत्तरेला पामीर पर्वत आहे. काराकोरमची दक्षिण सीमा, पश्चिमेकडून पूर्वेकडे, गिलगिट, सिंधू आणि श्योक नद्यांनी तयार केली आहे, जी हिमालयाच्या वायव्येकडील टोकापासून वेगळी करते आणि नैऋत्येकडे पाकिस्तानच्या मैदानी प्रदेशाकडे वाहते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3025.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c88dd268c7f116f0c41796009534bd959f69f4ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3025.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला. +मालिकेच्या पहिल्या दोन खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल होत्या तर कराचीची खेळपट्टी प्रतिकूल. भारताने नाणेफेक जिंकली व पाकिस्तानला फलंदाजी दिली. पहिल्याच षटकात इरफान पठाणने हॅटट्रिक घेउन सनसनाटी फैलावली. ६ बाद ३९ पासून भारताने पाकिस्तानला सर्वबाद २४५ पर्यंत मजल मारु दिली. भारताने ४ बाद ५६ पासून सर्वबाद २३८ गाठले. +दुसऱ्या डावात पाकिस्तानने ७ बाद ५९९ धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १६० षटकात ६०७ धावा करायचे आव्हान ठेवले. भारताचा डाव २६५ धावात गुंडाळला गेला. +पाकिस्तान ३४१ धावांनी विजयी. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3047.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc67373d15b6fe9abad9ed3fa228598261dc3e72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3047.txt @@ -0,0 +1 @@ +काराबो मेसो (१८ सप्टेंबर, २००७ - ) हr  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही सध्या सेंट्रल गौतेंगकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_306.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5341903bed60042953635df41fee7ae0bfb3f799 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_306.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्कर कार्डोझो (स्पॅनिश: Óscar Cardozo; २० मे १९८३, हुआन युलोजियो एस्तिगारिबिया) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रिमेइरा लीगामधील एस.एल. बेनफीका तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3069.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..862ab7976d697a8c5268c55173096075b826d8ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3069.txt @@ -0,0 +1 @@ +करिया तथा केरिया हे प्राचीन तुर्कस्तानातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिम अनातोलियामध्ये आयोनियाच्या मध्यापासून लिसिया आणि फ्रिजियापर्यंत पसरलेला होता.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3073.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63808aa94e648ac9a3890adc8c9d8a7541effd17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3073.txt @@ -0,0 +1,3 @@ +करिश्मा कपूर (टोपणनाव: लोलो ; रोमन लिपी: Karisma Kapoor ;) ( २५ जून, इ.स. १९७४) ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी (इ.स. १९९६), दिल तो पागल है (इ.स. १९९७), फिजा (इ.स. २०००), झुबैदा (इ.स. २००१) हे चित्रपट विशेष गाजले. + +हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर अभिनेत्री बबिता तिची आई आहे. तिची बहीण करीना कपूर हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3074.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0ae458b052b14146b000a3a56ab8a59a62382c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3074.txt @@ -0,0 +1,3 @@ +करिश्मा कुदरत का हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3125.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d649ce86a20f678c04bacedaffada55029ec1175 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3125.txt @@ -0,0 +1,38 @@ +राष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे. समर्थानी विपुल ग्रंथरचना केली आहे. ग्रंथराज दासबोध जिवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो. श्री आत्माराम व मनाचे श्लोक विवेक व वैराग्याची शिकवण देतात. रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत. समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत. संसार तापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून यांत ते “जळत ह्रदय माझे जन्म कोटयानुकोटी ।मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात.”तजवीण रामा मज कंठवेना“ या करुणाष्टकात “आम्हा आनाथा तूं एक दाता ।संसारवेथा चुकवी समर्था“ अशी प्रार्थना करतात. +“बुद्धि दे रघूनायका” या करुणाष्टकात आपल्या व्यक्तिमत्त्वाचे परखड परिक्षण करून रघुनाथाकडे सद्गुणांची, सावधानतेची भिक्षा मागतात. त्यातून त्यांची विनयशीलता व विचारशक्ती दिसून येते. करुणाष्टके म्हणजे करुणरसाने भरलेली आठ भक्तीगीते. परंतु सध्या सहाच करुणाष्टके उपल्बध आहेत. +ही एकदां वाचली की, रोजरोज परतपरत वाचाविशी वाटतात. +करुणाष्टके—मागणे हेंचि आतां +नको द्रव्य दारा नको येरझारा ।नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा |सगुणी मज लावि रे भक्तिपंथा। रघूनायका मागणे हेचि आतां||५|| +भावार्थ- श्री समर्थ रामदासांना कामिनी कांचनाचा मोह नाही कारण त्यामुळे माणुस जन्म म्रुत्युच्या चक्रात सापडतो असे रामदासांचे मत आहे.त्याना ज्ञान मार्गाची लालसा नाही +कारण ज्ञानामुळे मनात गर्वाचा फुगारा निर्माण होतो. त्यांना सगुण भक्तीचा मार्ग अधिक पसंत आहे.या सगुण भक्तीची ते रामाकडे मागणी करीत आहे. +भवे व्यापिलो प्रीतिछाया करावी।क्रूपासागरे सर्व चिंता हरावी।।मज संकटी सोडवावे समर्था ।रघूनायका मागणे हेचि आतां।।6।। +भावार्थ- संसार रुपी संकटे व चिंता यांनी व्याप्त झालेल्या आपल्या मनाला श्री रामाने प्रीतीछाया देऊन शांत करावे. ते क्रूपासागर असून सर्व संकटे व चिंता या पासून आपली सुटका करावी अशी विनंती समर्थ रघूनायकाला करीत आहेत. +मनी कामना कल्पना ते नसावी।कुबुद्धी कुडी वासना नीरसावी।।नको संशयो तोडि संसारवेथा।रघूनायका मागणे हेंचि आतां।।७॥ +भावार्थ- मनात निर्माण होणाऱ्या अनंत कामना व अमर्याद कल्पना ,कुबुद्धी व वाईट वासना यांचे निरसन व्हावे .संसारातील दुःखे मानसिक व्यथा ,संशय यांचा निरास व्हावा अशी विनंती समर्थ रघुनाथाला करीत आहेत. +समर्थापुढे काय मागो कळेना ।दुराशा मनी बैसली हे ढळेना।।पुढे संशयो नीरसी सर्व चिंता ।रघूनायका मागणे हें चि आता।।८॥ +भावार्थ- आपल्या मनात दुराशा, चिंता व संशय यांनी घर केले आहे. त्यांनी मन भरून गेले आहे विचारांची गती कुंठीत झाली आहे.रघूनायका कडे काय मागणे मागावे हे कळेनासे झाले आहे.तरीही संशय निरसून सर्व चिंता दूर कराव्यात अशी विनंती श्री समर्थ करीत आहेत. +ब्रिदाकारणे दीन हाती धरावे। म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे।सुटो ब्रीद आम्हासि सांडूनी जाता।रघूनायका मागणे हेंचि आतां।।9॥ +भावार्थ- दिनानाथ हे रघूनाथाचे ब्रिद असल्यामुळे त्यांनी दिनांना हाती धरावे .प्रेमळ भक्तांचा उद्धार करावा. त्यांची उपेक्षा केल्यास रघूनायकाचे ब्रीद खोटे ठरेल.आपले वचन सांभाळण्यासाठी तरी श्री रामाने आपल्या वर क्रूपा करावी .अशी निर्वाणीची मागणी श्री समर्थ या करुणाष्टकात करीत आहेत. भक्ती व करुण रसाने ओथंबलेली ही करुणाष्टके वाचून आपल्याला श्री समर्थांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना येते आणि मन त्यात नकळत गुंतून जाते. ती परत परत वाचाविशी वाटतात. +कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु ।प्रत्यहीं पोट सोडीना बुद्धि दे रघूनायका ।।१०।। +संसार नेटका नाही उद्वेगू वाटतों जिवीं । परमार्थु कळेना कीं बुद्धि दे रघूनायका ।।११।। +देईना पुर्विना कोणी उगेचि जन हांसती । विसरु पडतो पोटी बुद्धि दे रघूनायका ।।१२ ।। +पिशुने वाटतीं सर्वे कोणीही मजला नसे ।समर्था तू दयासिंधु बुद्धि दे रघूनायका ।।१३ ।। +अर्थ--जगात कोणी कौतुकास्पद शब्द उच्चारत् नाहीं.उलट सर्व लोक कुचेष्टेने हसतात. सावधानता नसल्याने काही गोष्टींचा विसर पडतो. या साठी श्री समर्थ सावधानी बुद्धीची श्री रामाकडे याचना करीत आहेत. +उदास वाटते जीवीं आतां जावें कुणीकडे ।तू भक्तवत्सला रामा बुद्धि दे रघूनायका ।।१४।। +अर्थ --आपल्या मनांत उदासीनता दाटून आली आहे. मदतीसाठी कुणाकडे जावे हे कळेनासे झाले आहे.श्री राम हे भक्तवत्सल आहेत त्यांनी योग्य मार्ग सुचवून या परिस्थिती तून सुटका करावी अशी प्रार्थना करतात. +काया-वाचा-मनोभावे तुझा मी म्हणवीतसें । हे लाज तुजला माझी बुद्धि दे रघूनायका ।।१५ ।। +अर्थ--काया ,वाचा मनाने आपण केवळ रघूनायकाचे +आहोत.तेव्हा आतां आपली लाज राखणे केवळ रघूनायका लाच शक्य आहे .त्यांनी आपली लाज राखावी अशी विनंती श्री समर्थ रघूनायकाला करतात. +सोडविल्या देवकोटी भूभार फेडीला बळे ।भक्तांसी आश्रयो मोठा बुद्धि दे रघूनायका ।।१६ ।। +अर्थ--श्री रामांनी अनेक कोटी देवांची बंधनातून सुटका केली आहे,प्रुथ्वीचा भार हलका केला आहे.प्रेमळ भक्तांना फक्त रघूनायकाचाच आधार वाटतो. तेव्हां स्वामिंनी आपल्याला चांगली बुद्धि देऊन उपक्रुत करावे. +उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसतें ।ब्रीद हे राखणें आधी बुद्धि दे रघूनायका ।।१७ ।। +अर्थ--रघूनायकांना उदंड भक्त असून ते आपली कदाचित उपेक्षा करतील, परंतु आपले वचन खरे करण्यासाठी तरी रघूनायकाने आपल्याला योग्य मार्ग सुचवावा.असे श्री समर्थ म्हणतात. +उदंड ऐकली किर्ति पतितपावना प्रभो ।मी एक रंक दुर्बुद्धि, बुद्धि दे रघूनायका ।।१८।। +अर्थ--आपण आपल्या प्रभूची उदंड किर्ति ऐकली आहे.ते पतितपावन आहेत पण आपण एक दुर्बुद्ध ,दरिद्री भक्त असून सारासार बुद्धि देऊन रघूनायकाने आपणास मदत करावी अशी आशा श्री समर्थ करीत आहेत. +आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करीं ।आणिक न लगे कांही बुद्धि दे रघूनायका ।।१९ ।। +अर्थ--श्री राम हे अत्यंत दयाळू असून त्यांनी आपल्याला सद्बुद्धी देऊन दया करावी या पेक्षा अधिक काहीही मागणी नाही असे श्री समर्थ आवर्जुन सांगतात. +रामदास म्हणे माझा संसार तुज लागला ।संशयो पोटीं बुद्धि दे रघूनायका ।।२० ।। +अर्थ- - रामदासांनी पूर्ण शरणागती पत्करून आपली सर्व जबाबदारी रघूनायका वर सोपविली आहे, तरीही मन शंका ग्रस्त आहे. अत्यंत काकुळतीने ते रघूनायकाची करुणा मागत आहेत. +संदर्भ- +पुस्काचे नाव-श्रीमत ग्रंथराज दासबोध +लेखक- विनोबा भावे diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3127.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0fe88913becd10b1520769894ab31f578fca1f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3127.txt @@ -0,0 +1 @@ +करुमंची जयराम ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3161.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37e232357f00a6eca3e8f56674190f4b25c972c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3161.txt @@ -0,0 +1 @@ +सूर्य वा चंद्रासभोवताल असलेल्या प्रकाशाच्या मंडळास करोना (मराठीत-प्रभामंडळ) म्हणतात. त्या प्रभामंडळाची मोजणी करणाऱ्या उपकरणास इंग्रजीत करोनाग्राफ म्हणतात. यास आपल्या भाषेत प्रभामंडळमापक असे म्हणता येईल. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3171.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f53dce234e62d66c326035d244f24fba4cdaecc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3171.txt @@ -0,0 +1 @@ +करौली-धोलपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3189.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c310c14df80e04c89fb44564685977b06ac20a7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3189.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्कोटक वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. याची सत्ता इ.स.च्या सातवा आणि आठव्या शतकात काश्मीर आणि उत्तर भारतात होती. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3215.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dba72fa93a0e56ff94a4a7711bca2f8d8e6c0454 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3215.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्ट वाल्डहाइम (जर्मन: Kurt Waldheim) हा एक ऑस्ट्रियन राजकारणी होता. तो १९७२ ते १९८१ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचा चौथा सरचिटणीस तर १९८६ ते १९९२ दरम्यान ऑस्ट्रियाचा नववा राष्ट्राध्यक्ष होता. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान वाल्डहाइम नाझी जर्मनीच्या सैन्यातील एक गुप्तहेर होता. ह्या कारणामुळे त्याचे राष्ट्राध्यक्षपद वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अमेरिकेने त्याला आपल्या देशात पाउल ठेवायला बंदी घातली होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3218.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8198937195389158c6612a7df1ad0890780cdf29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3218.txt @@ -0,0 +1 @@ +कुर्ट फॉन श्लायशर (एप्रिल ७, इ.स. १८८२ - जून ३०, इ.स. १९३४) हा वायमार प्रजासत्ताकाचा शेवटचा चान्सेलर होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3231.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..090cad5e24c6ab8238789c4476bae93332b395a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3231.txt @@ -0,0 +1,3 @@ +सप्टेंबर १, इ.स. २००७ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3255.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a014c40a2dc2b117f264c701f88ba62ba5eac071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3255.txt @@ -0,0 +1,3 @@ +कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये ह्या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.[१] +हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे.हे तारकापीठावर स्थित आहे.मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुख आहे.पश्चिम आणि उत्तर दिशांनासुद्धा मंदिराला प्रवेशद्वारे आहेत.मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत.भूमीज शैलीप्रमाणे मंडप,महामंडळ,अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची परिपूर्ण रचना आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूवर विष्णूचे दशावतार,कमल वेलींच्या मालिका,महिषासुरमर्दिनी, नृसिंह,गणपती,सरस्वती,कीर्तिमुख,सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत.मंदिराचा कळस दगड-माती-विटापासून बनविलेला असून त्यावर गूळ-चुन्याचा गिलावा आहे.मंदिराच्या आतमध्ये ब्रम्हदेव,शेषधारी विष्णू आणि वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंडी असून पार्वतीची मूर्ती आहे.मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिर आहे.सात घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती विराजमान आहे.[२] +रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3268.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5da2748920ce70f13fa5644b1a587131e94866d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3268.txt @@ -0,0 +1,2 @@ +’कर्दळीवन : एक अनुभूती’ हे दत्तभक्त प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. +दत्तात्रेयांचे गुप्त स्थान आणि स्वामी समर्थाचे प्रकट स्थान म्हणून कर्दळीवनाचे नाव अनेक भाविकांना माहीत असले तरी कर्दळीवनाचे नेमके भौगोलिक स्थान, तेथील वातावरण, सद्यस्थिती, परिक्रमा मार्गाची माहिती या गोष्टी तशा अज्ञात होत्या. ती उणीव या पुस्तकाने भरून काढली आहे. कर्दळीवन आणि दत्तात्रेयांचे तीन अवतार, इतिहास, भौगोलिक स्थान आणि परिसर, परिक्रमेचा इतिहास, पंचपरिक्रमेची माहिती, माहात्म्य आणि महत्त्व, समज, अपसमज आणि श्रद्धा, अन्नदान, अतिथिसेवा, अशा कर्दळीवनासंदर्भातील अनेक घटकांची विस्तृत माहिती या पुस्तकातून मिळते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3273.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438e99da497eff9613f88eb2f93915d613bff6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3273.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स केव्हिन चार्ली कोव्हेन्ट्री (८ मार्च, इ.स. १९८३:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3274.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a32f06a4a5216418de45012809cc0f063b9a12d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3274.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकोबो आर्बेंझ (स्पॅनिश: Jacobo Árbenz Guzmán; १४ सप्टेंबर १९१३ - २७ जानेवारी १९७१) हा मध्य अमेरिकेमधील ग्वातेमाला देशाचा राष्ट्राध्यक्ष व लष्करी अधिकारी होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3288.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d38ade8245ed8c68eb2b0053f201e19e8b7ead08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3288.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नाटक क्रिकेट संघ हा भारत देशाच्या कर्नाटक राज्याचा पुरुष क्रिकेट संघ आहे. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या अनेक क्रिकेत स्पर्धांमध्ये हा संघ कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करतो. कर्नाटकाने आजवर रणजी करंडक ८ वेळा तर इराणी करंडक ६ वेळा जिंकला आहे. +खालील कर्नाटक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3298.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..609ea6dd06f891e967a8becc41d341c1e4cf7a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3298.txt @@ -0,0 +1 @@ +कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ हे कर्नाटकच्या मैसुरु शहरातील विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १ जून, इ.स. १९९६ रोजी झाली. यूजीसी ने २०१५ मध्ये या विद्यापीठाची मान्यता काढून घेतली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3299.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ac3133aac9e6ce277b0fd31917460aa89c41c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3299.txt @@ -0,0 +1,3 @@ +कर्नाटक विधानसभेमध्ये २२४ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. याशिवाय कर्नाटकचे राज्यपाल एक ॲंग्लो-इंडियन समाजातील व्यक्तीला नामांकित करतात. +विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी बंगळूर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. +कर्नाटक विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९५१ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून के. चंगलराया रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3327.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..326a3840c8ab92b3993205ff0e59e7d23d434475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3327.txt @@ -0,0 +1,11 @@ + +दुसरे बाजीराव पेशवे Archived 2020-06-17 at the Wayback Machine. कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील दुसरा इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: Second Carnatic War, सेकंड कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७४८ ते इ.स. १७५४ या कालावधीत झालेले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.[१] +इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या भारतीय कंपन्या ज्या भारतीय सत्तेला मदतीची गरज असेल तिला मदत करण्यासाठी तत्पर होत्या. भारतीय सत्ताधीशांना मदत करणे हा त्यांचा हेतू नव्हता तर त्यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांच्या मर्मावर आघात करणे हाच या कंपन्यांचा हेतू होता. याचवेळी इंग्रज आणि फ्रेंचांना अर्काट आणि हैदराबादच्या गादीसाठी भावाभावात चालू असलेल्या भांडणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. मे, इ.स. १७४८ मध्ये निजामाचा मृत्यू झाला व त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा नासिरजंग हा दुसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर आला[२] पण त्याच्या गादीवर येण्याला निजामाच्या मुलीचा मुलगा मुझफ्फरजंग याने विरोध केला. याचवेळी दुसरा वाद अर्काटच्या नवाबपदासाठी उद्भवला. त्यावेळी अन्वरूद्दीन हा अर्काटचा नवाब होता. त्याच्या वारसाहक्कास माजी नवाब दोस्त अलीचा जावई चंदासाहेब याने विरोध केला. +चंदासाहेब आणि मुझफ्फरजंग यांनी परस्परांशी करार करून एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरविले. या दोघांनाही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जोसेफ डुप्ले यानेही मदत केली. या तिघांच्या सैन्याने मिळून ३ ऑगस्ट, इ.स. १७४९ रोजी झालेल्या अंबुरच्या युद्धात अर्काटचा नवाब अन्वरुद्दीन याचा पराभव करून त्याला ठार मारले. यानंतर मुजफ्फरजंगने स्वतःला हैदराबादचा निजाम घोषित करून चंदासाहेबाला स्वतःच्या अधिपत्याखाली अर्काटच्या नवाबपदी बसविले. +फ्रेंचांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना पॉण्डेचेरीच्या भोवतीची ऐंशी खेडी आणि मच्छलीपट्टणम हे बंदराचे शहर देण्यात आले. त्याचवेळी इंग्रजांनी एकाएकी निजामाच्या गादीचा दावेदार नासिरजंग आणि अर्काटच्या नवाबपदाचा दावेदार अन्वरूद्दीनच्या मुलाला पाठींबा जाहीर केला. +ऑक्टोबर, इ.स. १७४९ मध्ये त्रिचनापल्ली येथे अडकलेल्या महंमद अलीला मदत करण्यासाठी ब्रिटिश फौजेची एक तुकडी मद्रासहून निघाली. या फौजेने मद्रासजवळील सेंट थॉमस किल्ल्याचा ताबा घेतला. नासिरजंगही आपली फौज घेऊन आला. मेजर लॉरेन्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजही नासिरजंगाला येऊन मिळाली. तिथे मुझफ्फरजंगशी झालेल्या युद्धात नासिरजंगचा विजय झाला. मुझफ्फरजंगला कैद करण्यात आले. पुढे १६ डिसेंबर, इ.स. १७५० रोजी नासिरजंगचा एका अफगाण सरदाराने खून केला. मुझफ्फरजंगला कैदेतून मुक्त करण्यात आले आणि फ्रेंचांच्या संरक्षणाखाली तिसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर बसविण्यात आले. दुप्लेने केलेल्या मदतीबद्दल मुझफ्फरजंगने कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंतच्या किनारपट्टीवरील प्रदेशाची सुभेदारी (गव्हर्नरचे पद), दोन लाख रुपये व वार्षिक दहा हजार रुपये उत्पन्न देणारी जहागिर दुप्लेला भेट म्हणून दिली. +मुझफ्फरजंगला नंतर एका फ्रेंच सैनिकांच्या तुकडीसोबत हैदराबादला नेण्यात आले. या फ्रेंच तुकडीचे नेतृत्व फ्रेंच अधिकारी बुसीकडे देण्यात आले होते. बुसीने या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिकरीत्या चार लाख रुपये व त्याच्या तुकडीतील प्रत्येक सैनिकासाठी तीन महिन्याचे आगाऊ वेतन मुझफ्फरजंगकडून घेतले होते. जानेवारी, इ.स. १७५१ मध्ये एका कडाक्याच्या भांडणात मुझफ्फरजंगचा एका विश्वासघातकी अफगाणाकडून मृत्यू ओढावला. जनरल बुसीने ताबडतोब निजामाचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा सलाबतजंगची हैदराबादच्या गादीवर चौथा निजाम म्हणून नेमणूक केली. पुढेही चौथा निजाम बनलेला सलाबतजंग स्वतःच्या आस्तित्वासाठी फ्रेंचांच्याच मदतीवर अवलंबून राहिला. बुसीच्या फौजेला नियमित पगार मिळावा म्हणून सलाबतजंगने त्याच्या राज्याच्या उत्तरेकडील चिकाकोल, एल्लोर, राजमुंद्री आणि गंटूर हे चार जिल्हे फ्रेंचांना दिले. हे चार जिल्हे व त्यालगतची जमीन फ्रेंचांना मिळाल्याने किनारपट्टी तसेच गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशावर फ्रेंचांचा संपूर्ण ताबा प्रस्थापित झाला. +२८ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सॅण्डर्सने मद्रास येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्याने चंदासाहेबाच्या अर्काटच्या नवाबपदाला हरकत घेतली व महंमदअलीला अर्काटचा कायदेशीर नवाब म्हणून घोषित केले. त्याने डुप्लेला देण्यात आलेल्या पदव्या व मुझफ्फरजंगकडून फ्रेंच कंपनीला जो प्रदेश मिळाला होता त्यालाही मान्यता देण्यास नकार दिला. +महंमदअली त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात अडकला होता. या किल्ल्याला चंदासाहेबाने फ्रेंच सैनिकांची मदत घेऊन वेढा दिला. चंदासाहेबाचे ध्यान विचलित करण्यासाठी आणि महंमदअलीला मदत करण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्हने ३१ ऑगस्ट, इ.स. १७५१ रोजी अर्काटचा किल्ला जिंकला.[३] यामुळे चंदासाहेब अस्वस्थ झाला व त्याने त्याची अर्धी सेना त्याचा मुलगा रझासाहेबाच्या नेतृत्वाखाली अर्काटकडे पाठविली. रझासाहेबाने सुसज्ज सेनेसह अर्काटच्या किल्ल्याला वेढा दिला. क्लाईव्हने अनेक दिवस शर्थीने किल्ला लढविला पण त्याला नवीन सैन्याची कुमक येऊन मिळाल्यानंतर भयग्रस्त झालेल्या रझासाहेबाने किल्ल्याचा वेढा उठविला. त्यानंतर समोरासमोर झालेल्या युद्धात चंदासाहेब पराभूत झाला आणि मारला गेला; त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या संरक्षणाखाली महंमदअलीची अर्काटचा नवाब म्हणून घोषणा केली. +इंग्रजांनी महंमदअलीची अर्काटच्या नवाबपदी घोषणा करून फ्रेंचांनी हैदराबाद येथे केलेल्या कृतीचा बदला घेतला. परिणामी डुप्लेचे कर्नाटकात फ्रेंच साम्राज्य उभारण्याचे स्वप्न भंग पावले. दरम्यान या काळात इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशात युरोपात शांतता नांदत होती. त्यामुळे भारतातील त्यांच्या कंपन्यात चालू असलेल्या झगड्यांना त्यांच्या सरकारांकडून पाठींबा मिळाला नाही. भारतातील शांतता भंग करतो म्हणून डुप्लेला भारतातून माघारी बोलविण्यात यावे अशी ब्रिटिश सरकारने फ्रेंच सरकारला विनंती केली. फ्रेंच सरकारही डुप्लेच्या कारवायांनी त्रस्त झाले होते. परिणामी, त्याच्या जागी गोडेहू याची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पॉण्डेचेरी येथील गव्हर्नर म्हणून २ ऑगस्ट, इ.स. १७५४ रोजी नेमणूक झाली. +आपापल्या सरकारच्या आदेशावरून गोडेहू आणि सॅंडर्स या भारतातील अनुक्रमे फ्रेंच आणि इंग्लिश व्यापारी कंपन्यांच्या गव्हर्नर्सनी आपापसात शांतता करार केला. हा करार पॉंडिचेरीचा तह म्हणून ओळखला जातो. इ.स. १७५५ साली हा तह करण्यात आला. या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या दोन्ही कंपन्यांनी भारतीय सत्ताधीशांच्या अंतर्गत भांडणात हस्तक्ष्पेप न करण्याचे ठरविले. तसेच त्यांनी परस्परांचे जिंकलेले सर्व प्रदेश परत करण्याचे आश्वासन दिले. परस्परांच्या वखारी व व्यापारी केंद्रांना उपद्रव न पोहोचविण्याचेही या तहाने ठरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3346.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a3d8bec85d50b85b9acd8b733dfb9820ef51f69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3346.txt @@ -0,0 +1 @@ +कर्पूरी ठाकुर (२४ जानेवारी १९२४ - १७ फेब्रुवारी १९८८) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी बिहारचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून प्रथम डिसेंबर १९७० ते जून १९७१ आणि नंतर जून १९७७ ते एप्रिल १९७९ पर्यंत दोन वेळा काम केले. ते जन नायक म्हणून प्रसिद्ध होते. २६ जानेवारी २०२४ रोजी, त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न, प्रदान केला. याची घोषणा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २३ जानेवारी २०२४ रोजी केली होती.[१] [२] [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3356.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ede4ed178c7c94c853dc544ba950909a2f4a5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3356.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कर्बी आंगलॉंग जिल्हा (आसामी: কাৰ্বি আংলং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात वसलेल्या कर्बी आंगलॉंग जिल्ह्याच्या सीमा मेघालय व नागालॅंड राज्यांसोबत आहेत. कर्बी आंगलॉंग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.६५ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिफु येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3373.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..399bf630a51f0cb32f6666bbfa069188dd0513c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3373.txt @@ -0,0 +1 @@ +संत कर्ममेळा हे महाराष्ट्रातील चौदाव्या शतकातील संत कवी होते.  ते संत चोखामेळा आणि सोयराबाई यांचे पुत्र होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_34.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_34.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d98a84f289588337b771f470e3b697e15aabb5e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_34.txt @@ -0,0 +1,214 @@ +इजिप्त देश १९१२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९३२, १९५६ व १९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर २४ पदके जिंकली आहेत. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3425.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06bf8b5245ed98301b0e12ceb81fdfe3f009c3d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3425.txt @@ -0,0 +1,7 @@ +कऱ्हाडा तलाव प्रकल्प हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एक धरण आहे. +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +कऱ्हाडा तलाव प्रकल्प हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3429.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f244cd701d0952775a23bae203a28a7047a3e08c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3429.txt @@ -0,0 +1,2 @@ +कऱ्हावागाज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3436.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2c26518fd7728da1b584f872ccc6e38a5c9b89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3436.txt @@ -0,0 +1,3 @@ +कल की आवाज़ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3437.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2c26518fd7728da1b584f872ccc6e38a5c9b89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3437.txt @@ -0,0 +1,3 @@ +कल की आवाज़ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3450.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d80eb57b6976939e44205fe91df380498f5ddf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3450.txt @@ -0,0 +1,2 @@ + कलई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3451.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6be50c7933f072e6d2a62af3e36cc19a1a5738e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3451.txt @@ -0,0 +1,2 @@ +कलईकुंडा वायुसेना तळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कलईकुंडा येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात खरगपूर शहराजवळ आहे. +येथे भारतीय वायुसेनेची १८ क्रमांकाची स्क्वॉड्रन तळ ठोकून आहे. हिच्यात भारतीय बनावटीची मिग-२७ विमाने असून या स्क्वॉड्रनला फ्लाइंग बुलेट्स असे टोपणनाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3470.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b5b574f2350eb1f4fa93697b3b3aeb8f24431c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3470.txt @@ -0,0 +1,3 @@ +कलपेप्पर काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कलपेप्पर काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3475.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c7a6f772570c680600aa48676a23675e4b3512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3475.txt @@ -0,0 +1 @@ +गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75dbf7e3ad01dafe35f2cb3d4a077f1afbac2660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3492.txt @@ -0,0 +1,3 @@ +कलमजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +कलमजे हे मध्यम आकाराचे गाव आहे. त्यात एकूण १५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार कलमजे गावची लोकसंख्या ६५५ असून त्यातील ३२३ पुरुष व ३३२ महिला आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3497.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..731d4f3ea1d630121afbfcd2ef8dd2c4abe50d35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3497.txt @@ -0,0 +1,2 @@ +कलमपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3548.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..108f50254a6e489b990b6ce358b1b230f09646a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3548.txt @@ -0,0 +1,4 @@ +कलानिधी गड, कलानंदीगड किंवी काळानंदीगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर पासून १४० कि. मी. व बेळगांव पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. +हा किल्ला काळ्या पाषाणाचा असून तो एका नंदी प्रमाणे दिसतो म्हणून यास काळानंदी गड असे नाव पडले. शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे. +आजही या गडावर तटबंदी व गोमुखी दरवाजा चांगल्या स्वरूपात असून गडावर भवानी मंदिर ,सदर, दारु कोठार, शौचकुप, पाण्याची टाकी इ. वस्तु पहावयास मिळतात. +पारगड, महिपाल गड, गंधर्वगड, महादेवगड, नारायणगड, तिलारी, अंबोली diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3560.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3560.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_357.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f97780b19454440e84952101bde7da94da3b7b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_357.txt @@ -0,0 +1,9 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ऑस्ट्रिया (ऑस्ट्रियन जर्मन: Österreich) मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेस जर्मनी व झेकीया, पूर्वेस स्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली तर पश्चिमेस स्वित्झर्लंड व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. प्रामुख्याने आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेल्या ऑस्ट्रियाचा मोठा भूभाग डोंगराळ स्वरूपाचा असून ६८ टक्के भूभाग समुद्रसपाटीहून ५०० मी व अधिक उंचीवर स्थित आहे. जर्मन ही ऑस्ट्रियाची राष्ट्रभाषा आहे. +ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. मध्य युगत पवित्र रोमन साम्राज्यचा भाग राहिलेल्या ऑस्ट्रियावर हाब्सबुर्ग राजघराण्याची सत्ता होती. प्रोटेस्टंट सुधारणांनंतर ऑस्ट्रियामध्ये प्रोटेस्टंट पंथ झपाट्याने लोकप्रिय झाला. तीस वर्षांचे युद्ध प्रमुख्याने मध्य युरोपातच लढले गेले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान ऑस्ट्रिया युरोपातील सर्वात बलाढ्य राष्ट्रांपैकी एक होता. १८०४ साली फ्रान्समध्ये झालेल्या नेपोलियनच्या राज्याभिषेकाला शह देण्यासाठी ऑस्ट्रियन साम्राज्यची स्थापना करण्यात आली. ह्याचदरम्यान जर्मनीमध्ये प्रशियाचे राजतंत्र देखील बलशाली बनले होते. जर्मन-भाषिक राष्ट्रांवरील वर्चस्वासाठी १८६६ साली ऑस्ट्रो-प्रशियन युद्ध झाले ज्यामध्ये प्रशियाचा विजय झाला. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीचे राजतंत्र ह्यांनी ऑस्ट्रिया-हंगेरी ह्या एकत्रित राष्ट्राची निर्मिती केली. ह्यानंतरच्या काळात जर्मन साम्राज्यासोबत ऑस्ट्रियाचे सौदार्हाचे संबंध बनले. इ.स. १९१० च्या पूर्वार्धातील अत्यंत तणावपूर्ण वातावरणादरम्यानच १९१४ साली बोस्निया आणि हर्जगोव्हिनाची राजधानी सारायेव्हो येथे ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची हत्या केली गेली. ह्यामुळे खवळून उठलेल्या ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रूपांतर झपाट्याने पहिल्या महायुद्धात झाले. +१९१८ मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला ॲडॉल्फ हिटलर १९३४ साली नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख बनला व १९३८ साली ऑस्ट्रिया जर्मनीमध्ये विलीन (आन्श्लुस) केले गेले. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर दुसऱ्या व सद्य ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. आजच्या घडीला ऑस्ट्रिया जगातील सर्वात श्रीमंत व सुबत्त देशांपैकी एक मानला जातो. +ऑस्ट्रिया हा देश मध्य युगात जर्मन संघराज्यांचा भाग होता आणि ऑस्ट्रियाच्या जर्मन संघराज्यातील भौगोलिक स्थानाप्रमाणे त्याचे नाव पडले. बायर्न, बाडेन-व्युर्टेंबर्ग, हेसेन, थ्युरिंगेन इत्यादी राज्यांच्या पूर्वेकडे ऑस्ट्रिया आहे. ऑस्ट्रियाचे स्थानिक जर्मन भाषेतील नाव ऑस्टराईश (मूळ उच्चार अयो-स्ट-राईश) असे आहे. जर्मन भाषेत याचा अर्थ पूर्वेकडील राज्य असा होतो(ओस्ट: पूर्व, राईश्च: राज्य). याचा इंग्रजीत अपभ्रंश होऊन ऑस्ट्रिया असे नाव रुळले. जर्मनी व स्वित्झर्लंडमध्ये ऑस्ट्रियास ऑस्टराईश असेच म्हणतात. इंग्लिशभाषिक देशांत ऑस्ट्रिया असे नाव रूढ आहे. +ऑस्ट्रियाच्या उत्तरेस जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हेकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली तर पश्चिमेस लिश्टनस्टाइन व स्वित्झर्लंड आहेत. +ऑस्ट्रिया देश एकूण ९ राज्यांमध्ये विभागला गेला आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3597.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5c83dcd743ef5d9401e822af4e194706a73a6ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3597.txt @@ -0,0 +1,5 @@ +जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेची पण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारीही असतात. जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये Collector असे म्हणतात.हा शब्द District म्हणजे जिल्हा आणि Collector म्हणजे गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. +१७७२मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांने जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद निर्माण करण्यात आले. या पदाचे महत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली. स्वातंत्र्योत्तर काळात जिल्हाधिकारी पदाच्या अधिकार व जबाबदारीत बदल करण्यात आला.जनकल्याणाची संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आली. +जिल्हाधिकारी हा गट अचा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते. संघ लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती, वेतन, बढती, सेवा-निवृत्ती बाबत केंद्र सरकारचे नियम लागू होतात. राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीस बढती देऊन जिल्हाधिकारी पदावर नेमले जाते. भारत प्रशासन सेवेतून आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष तर बढती मिळून जिल्हाधिकारी बनलेल्या ५८ व्या राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होतात. +केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखत्यारित काम करतो. उपजिल्हाधिकारी हे पद राज्यातील लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते. +उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते. जिल्हाधिकारी यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, मसूरी येथे होते. अंतर्गत क्षेत्राचा विकास करणे व नवे कायदे जिल्ह्यात लागू करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कर्तव्य होय त्याचबरोबर विविध योजनांचे प्रतिनिधित्व देखील ते करतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3621.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eea6b0bc34908fced4cc124b08ce677dbbb5420 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3621.txt @@ -0,0 +1,7 @@ +कल्पना चकमा ही स्थानिक रहिवाशांचे अधिकार आणि स्रियां यांच्या मुलभूत हक्कांसाठी लढणारी बांगलादेश[१] मधील कार्यकर्ती आहे. ती हिल महिला फेडरेशन या संस्थेची सचिव आहे. तिचे आणि तिच्या दोन भावांचे १२ जून १९९६ रोजी लल्यगाव मधील त्यांच्या घरातून बांगलादेश सैन्याने अपहरण केले. ती अजूनही बेपत्ता आहे.[२] तिच्या बेपत्ता होण्यामागे कोण आहे याचा तपास केला गेला नाही. [३] अपहरणानंतर तिचा मृत्यू झाला असे गृहीत धरले गेले आहे.[४] +कल्पना चकमा, यांची ओळख चित्तगोंग(Chittagong) या डोंगराळ भागातील मानवी हक्कांची कार्यकर्ती म्हणून होती. ती बांगलादेशामध्ये हिल महिला फेडरेशनची सचिव होती.[५] ती बांगलादेश सैन्याकडून बांगल्यादेशातील स्त्री आणि पुरुषांचा होणारा छळ आणि दडपशाहीवर टीका करत होती. त्यासाठी तिने तिच्या भागांमध्ये वेगवेगळ्या परिषदा, परिसंवाद आणि विविध सभा आयोजित केल्या.[६] ती स्वायत्ततेसाठीची चळवळ, तसेच पर्बत्य छत्तग्राम जन संहती समिती तसेच चित्तगोंग येथील रहिवाशांसाठीची निमलष्करी फुटीरवादी संघटना यासाठी मजबूत आधार होती. डिसेंबर २, ११९७ रोजी स्वाक्षरी केलेल्या शांतता करारापासून संघटनेने हत्यारे टाकून दिली आणि आता तो रहिवाशांसाठी एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. बांगलादेश सरकारला या संघटनेपासून बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाला धोका वाटत होता.[७] १२ जून १९९६ रोजी झालेल्या सामान्य लोकसभा निवडणुकीत बिजय केतन चकमा या अपक्ष उमेदवाराच्या बाजूने ती सक्रीय होती. ते पहारी गण परिषदेचे वरिष्ठ सदस्य होते. सातव्या राष्ट्रीय निवडणुकांच्या काही तास आधी तिचे अपहरण करण्यात आले.[८] +निवडणूकीला केवळ ६ तास शिल्लक असताना १२ जून १९९६ रोजी रात्री १ वाजता बांगलादेश सैन्याकडून रंगमती या तिच्या गावातून कल्ल्पना चकमाचे अपहरण करण्यात आले.[९] सैन्यातील एक लेफ्टनंट फरदोस आणि ग्राम संरक्षण पक्षाचे दोन सदस्य, नुरुल हेक आणि सालेह अहमद, यांनी [१०] जवळच्या कोचोईछरी सैन्य बराकातून रात्री छापा टाकला आणि तिला जबरदस्तीने पकडले. तिच्या ६० वर्षे वयाच्या वृद्ध आई, बधुनी चकमा, यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले - त्यावेळी घरात कोण आहे ते पाहण्यासाठी बाहेरून कोणीतरी हाक मारली. तेव्हा आम्ही गाढ झोपेत होतो. मग त्यांनी घराची कडी बाहेरून तोडली आणि घरात आले. त्यांनी टॉर्चचा प्रखर प्रकाश आमच्या तोंडावर पाडला आणि माझा धाटका मुलगा खुदिरामला ते घेऊन गेले. ते म्हणाले की सरांना त्याच्याशी बोलायचे आहे. काही मिनिटातच माझा मोठा मुलगा कालिचरण आणि मुलगी कल्पना हिलाही ते घेऊन गेले. मागे मी आणि कालिचरणची बायको एवढ्याच राहिलो. +कालिचरण चकमा, एक शेतकरी आणि घरातला कमावता सदस्य यांनी म्हटले आहे की तिघाना डोळे आणि हात बांधून घराजवळच्या विहिरापाशी खाली बसायला सांगितले होते. - त्यातल्या काहींनी सैन्याचे करडे कपडे घातले होते आणि काहींनी लुंगी घालून कमरेला गुंडाळली होती. त्यांनी आधी खुदिरामला नेले. ते बंगाली बोलत होते. +सम्राट सूर चकमा यांच्या मदतीने खुदिरामने कोजोईछारी येथील सैन्य शिबिराशी कल्पनाविषयी चौकशी करण्यासाठी संपर्क केला. छावणीत त्याला शांती बाहिनीचा असे म्हणून धमकवण्यात आले. कालिचरण स्थानिक बाघैछरी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदणी करण्यासाठी गेला. पण पोलीस स्टेशन किंवा आर्मी कॅम्प येथील कोणीही कल्पनाची सुटका करण्यासाठी कार्यवाही केली नाही.[११] +विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या टीकेमुळे रंगमतीचे पोलीस अधीक्षक कल्पनाच्या घरी गेले. त्यांना १८० बांग्लादेशी सैन्याच्या बराकीमुळे कल्पनाचा शोध घेणे त्यांना शक्य झाले नाही. १४ जुलै १९९६ रोजी अनेक महिलांच्या संस्थांनी संयुक्तपणे गृहमंत्रालयाकडे मेमो सादर केला. त्यांनी गृहमंत्रालयाच्या आखत्यारीत त्या भागातील कायदा आणि सुव्यवस्था येत नसल्यामुळे पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी तपासामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले गेले आणि मुख्य आरोपीला प्रश्न विचारलेच गेले नाहीत .[१२] +१८ जुलै १९९६, रोजी बांगलादेश सैन्याने कल्पना चकमा हिची माहिती देणाऱ्यास ५०,००० टकांचे बक्षीस जाहीर करणारी पत्रके हेलिकॉप्टर मधून टाकली. डोंगराळ निगराणी मानवी हक्क मंचांने (HWHRF), बांगलादेश सैन्य अधिकारी यांनी मुद्दाम सत्य लपवल्याचा दोषारोप केला. बांगलादेश सैन्याने तो आरोप नाकारला आणि म्हटले की, लेफ्टनंट फरदोस किंवा सैन्याचा कोणत्याही इतर सदस्य अपहरणात सहभाग नव्हता. बांगलादेश सैन्याने संपूर्ण घटना "प्रेम प्रकरण" आहे असे म्हटले. सैन्याने पुन्हा त्यांची भूमिका बदलली आणि वर २३ जुलै १९९६ एक विधान जाहीर केले, "कल्पना चकमा हिच्याकडे पासपोर्ट होता आणि ती गुप्तपणे परदेशात गेली ". पण सैन्याचे हे विधानकार्यकर्त्यांनी फेटाळले कारण कल्पनाकडे पासपोर्ट नव्हता. महिलांच्या गटांनी असा दावा केला आहे की कल्पनाचे अपरहण करणारे आरोपी अजून कार्यरत आहेत.[१३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3664.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b11af6e70bc7c75e35d43c145bd432f26e309334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3664.txt @@ -0,0 +1 @@ +कल्याण बॅनर्जी (४ जानेवारी, १९५७ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे सेरामपोर मतदारसंघातून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे १६व्या आणि १७व्या लोकसभेवर निवडून गेले.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3679.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec8738550591b8b43b349678ce52e6d65b05a606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3679.txt @@ -0,0 +1 @@ +कल्याणदूर्ग विधानसभा मतदारसंघ - १५४ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. कल्याणदूर्ग हा विधानसभा मतदारसंघ अनंतपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3684.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..047edcc48fc0836f1367d58b4e4e8b6d2bfe9cb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3684.txt @@ -0,0 +1 @@ +कावेरी, कल्याणी तथा कावेरी कल्याणी मुरलीधरन ही दक्षिण भारतीय चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने अम्मानम किली मल्याळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3695.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f61d792704f72f53049ac18589f13b76fbeed53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3695.txt @@ -0,0 +1 @@ +कल्याण जंक्शन हे कल्याण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जतमार्गे पुण्याकडे धावते. मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3708.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce0dbd6ed6ec0895277010cdb34385293ce81b01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3708.txt @@ -0,0 +1,23 @@ +वेदना (अन्य मराठी नावे: कळ) म्हणजे एखाद्या हानिकारक किंवा तीव्र कारकामुळे उद्भवणारी दुःखदायक जाणीव होय. +वेदना हे न सहन होणारी संवेदना बहुतेक वेळा तीव्र किंवा हानिकारक उद्दीपनामुळे झालेली असते. उदाहरणार्थ ठेच लागणे, भाजणे, जखमेवर अल्कोहोलचा स्पर्श . आंतरराष्ट्रीय वेदना अभ्यास संघटनेच्या व्याख्येप्रमाणे “ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उतींच्या हानीबरोबर संबंधित असुखकारक आठवण म्हणजे वेदना.” वेदनेचे वर्णन करताना ते किती सहन होते किंवा सहन होत नाही अशा प्रकारे केले जाते. +कोणत्याही प्रकारच्या शरीराच्या प्रत्यक्ष इजा किंवा इजेच्या कारणापासून वेदना शरीराचे रक्षण करते. भविष्यात अशा प्रसंगी होणारी हानि टाळता येते. वेदनेचे कारण दूर झाले म्हणजे वेदनेची तीव्रता कमी होते. शरीराला झालेली हानी बरी झाली म्हणजे वेदना होत नाहीत. क्वचित कोणत्याही प्रकारचे इजा होण्याचे किंवा रोगाचे दृश्य कारण नसताना सुद्धा वेदना होतात. +वेदना होतात म्हणून वैद्यकीय सल्ल्यासाठी जाणा-या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे.पोटात दुखत आहे, डोके दुखत आहे, पाय दुखताहेत अशा कारणासाठी रुग्ण डॉक्टरकडे येतात. वेदनेमुळे रुग्ण अस्वस्थ होतो, नेहमीच्या कामात त्याचे लक्ष लागत नाही. समूहाबरोबर असणे, संमोहन, उत्तेजना, लक्ष दुसरीकडे जाणे, ताण अशा कारणामुळे वेदनेची तीव्रता बदलू शकते. +वेदना वर्गीकरण +1994 मध्ये इंटर्नॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ पेन यानी वेदनेचे पाच गट केले. 1. शरीराच्या कोणत्या भागात वेदना होते (उदा पोट, छाती, पाय वगैरे), 2. कोणत्या अवयवामधील बिघाडामुळे वेदना होतात (उदा पचनसंस्था, चेतासंस्था ), 3. वेदनेचा कालखंड आणि वेदना होण्याची पद्धत, 4. तीव्रता आणि वेदना होण्यास प्रारंभ होऊन किती वेळ झाला, 5. वेदनेचे कारण +वरील वर्गीकरणापेक्षा अधिक सुलभ वेदनेचे वर्गीकरण पुढे आले त्यामध्ये वेदनेचे तीन गट केले आहेत. इजा झाल्यामुळे, दाह जन्य, आणि चेताजन्य. +जुनाट वेदना – शारिरिक वेदना बहुतेक वेळा इजा होण्याचे कारण दूर झाल्यानंतर किंवा केल्यानंतर थांबते. पण सांधेदुखी, कर्करोग, चेता दाह, चेतापेशीवरील मायलिन आवरणाचा –हास अशा वेदनाना बराच काळ राहतात. अशा वेदना जुनाट (क्रॉनिक) समजल्या जातात. इतर वेदना तात्पुरत्या असतात. हे वर्गीकरण वेदना किती दिवसापासून आहेत यावर अवलंबून आहे. कोणत्या वेदना तात्पुरत्या आणि कोणत्या जुनाट यामध्ये मतभिन्नता आहे. पण 30 दिवसाहून अधिक काळ वेदना टिकून राहिल्यास त्यास जुनाट वेदना म्हणण्याची पद्धत आहे. +प्रत्यक्ष इजेमुळे झालेल्या वेदना: +काहीं कारणाने परिघवर्ती मज्जातंतूंची टोके उद्दीपित झाली म्हणजे इजेमुळे झालेल्या वेदना होतात. यातील सर्वात सामान्य कारण म्हणजे भाजणे (थर्मल) , कापणे, आघातामुळे किंवा जड वस्तू हाता पायावर पडून इजा होणे(मेकॅनिकल) आणि रासायनिक वस्तूशी संपर्क उदा जखमेवर आयोडीन लावणे किंवा डोळ्यामध्ये मिरचीची पूड जाणे(केमिकल). +इजा होणा-या वेदनेमध्ये आंतरांगिक, कायिक आणि कायिक पृष्ठ्भागावरील असे वर्णन केले जाते. आंतरांगिक अवयव कोणताही प्रत्यक्ष ताण सहन करू शकत नाहीत. उदाहरणार्थ रक्तवाहिन्या मोठ्या होणे किंवा रक्तवाहिन्यामधील अडथळा, अन्ननलिकेमधील अवरोध, मूत्रमार्गामध्ये अश्मरी (खडे). अशामुळे तीव्र वेदना किंवा दाह झाल्यासारख्या वेदना होतात. आंतरांगिक अवयवाना कापणे किंवा भाजणे यामुळे होणा-या वेदना कमी तीव्र असतात. आंतरांगिक वेदना त्यामुळे समजण्यास अवघड, प्रत्यक्ष खोलवर असल्या तरी बाह्य अंगावरील अवयवावरून सांगण्याचा प्रयत्न होतो. आंतरांगिक वेदनेबरोबर कधीकधी उलट्या, मळमळ अशी लक्षणे दिसतात. पिळवटून टाकल्यासारखे, खोलवर किंवा जड वस्तू आत असल्यासारखे असे वर्णन रुग्ण करतो. खोल कायिक वेदना स्नायूबंध, स्नायू, रक्तवाहिन्या, स्नायूआवरण, याना इजा झाल्याने होतात. हात पाय मुरग़ळणे, सांध्याना इजा, अस्थिभंग अशामुळे झालेल्या वेदना निश्चित सांगता येत नाहीत. याउलट त्वचा, त्वचेखालील उती, डोळा, कान, दात याना झालेली इजा तीव्र वेदनाजनक असते. +चेताउद्भवी वेदना +चेताउद्भवी वेदना चेतास झालेल्या इजेमुळे किंवा चेतासंस्थेच्या भागास झालेल्या आजारामुळे निर्माण झालेल्या असतात. परिघीय चेताउद्भवी वेदना बहुतेक वेळा ‘दाह,मुंग्या आल्यासारखी, चमक आल्यासारखी, शूलसारखी किंवा टाचण्या आणि सुया बोचल्यासारखी अशा वर्णनाची असते. +अदृश्य वेदना: +वेदनेचा हा थोडा चमत्कारिक प्रकार आहे. शरीराचा एखादा अवयव अपघाताने किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर काढलेल्या भागामधून मेंदूकडे संवेद जात नाहीत. पण अशा व्यक्तीमध्ये काढलेल्या अवयवामध्ये वेदना होत असल्याचे जाणवते. अशा वेदनाना अदृश्य (फँटम पेन्स) म्हणतात. धडाच्या वरील भागातील अवयव जसे हात किंवा हाताची बोटे काढलेल्या 82% रुग्णामध्ये अदृश्य वेदनेची लक्षणे दिसतात. धडाच्या खालील भागातील अवयव उदा पाय काढलेल्या रुग्णामध्ये हेच प्रमाण 54% आहे. एका अभ्यासात अवयव गमावल्यानंतर आठदिवसानी 72% रुग्णाना अदृश्य वेदना जाणवायला लागल्या. सहा महिन्यानंतर 65% रुग्णानी आपल्या सर्जनकडे काढलेल्या अवयवामध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. काहीं रुग्णामध्ये या वेदनांची तीव्रता कमी अधिक पण सतत होत असल्याची तक्रार केली. काहीं रुग्ण दिवसातून कमी अधिक वेळा किंवा आठवड्यातून एक दोन वेळेस अदृश्य वेदना होत असल्याचे सांगितले. या वेदनेचे वर्णन चिरडल्यासारखे, दाह, चाबूक लागल्यासारखे किंवा आकडी येत असल्याप्रमाणे केले. अशा वेदना बराच काळ होत राहिल्यास शरीरचा शाबूत भाग किंवा सामान्य अवयवाला स्पर्श केल्यानंतर अदृश्य वेदना परत चालू होतात असे दिसून आले आहे. कधीकधी या वेदनेबरोबर मूत्र किंवा शौच विसर्जन होते. +मानसिक वेदना : मानसिक, भावनिक किंवा वर्तन यामुळे मानसिक वेदनाना प्रारंभ होतो. अशा वेदना मानसिक त्रास वाढल्यास वाढतात किंवा बरेच दिवस होत राहतात. डोकेदुखी, पाठदुखी आणि पोटदुखी ही मानसिक वेदनेचे कारण असू शकतात. उदाहर्णार्थ परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थ्याना हमखास पोटदुखी सुरू होऊ शकते. नको त्या व्यक्ती समोर आल्यास डोकेदुखी सुरू झाल्याची तक्रार येते. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे अशा वेदना ख-या नाहीत हे ठावूक असले तरी त्यावर मानसिक उपचार करून त्या दूर करता येतात. उन्माद, मानसिक दुर्बलता सारख्या विकारामध्ये वेदनांचे कारण मानसिक असते. +पुनःपुन्हा होणा-या वेदना: +या वेदना थोडा वेळ पण पुनःपुनः होत राहतात. बहुतांशी या कर्करोगामध्ये आढळून येतात. योग्य ती औषधे घेतल्यानंतर त्या कमी होतात पण पूर्णपणे थांबत नाहीत. रुग्ण आणि कर्करोगाचा अवयव याप्रमाणे याची तीव्रता बदलते. +वेदना संवेद: वेदनेचा संबंध अक्षतंतूंच्या उत्तेजित होण्याशी आहे. मज्जारज्जू कडे वेदना संवेद ए-डेल्टा आणि सी अक्षतंतूमार्फत वाहून नेला जातो. त्वचा, केसांची मुळे, बोटे, अशा परिघवर्ती भागापर्यंत संवेदी अक्षतंतू आलेले असतात. अक्षतंतूंची टोके उष्णता, अपघात, थंडी, आघात, वजन अशा कारणामुळे उत्तेजित झाल्यास वेदना संवेद मज्जारज्जूकडे पाठवले जातात. एडेल्टा प्रकारच्या अक्षतंतूवर असलेल्या मायलिन आवरणामुळे असे संवेद 5-30 मीटर दर सेकंदास एवढ्या वेगाने मध्यवर्ती चेतसंस्थेकडे वाहून नेले जातात. वेगाने वाहून नेलेल्या वेदना संवेदामुळे अवयवाना व पर्यायाने शरीरास इजा होणे टळते. त्या मानाने सी अक्षतंतू कमी व्यासाचे व 0.5- 2 मी प्रतिसेकंद वेगाने संवेद वाहून नेतात. ए अक्षतंतूनी वाहून नेलेले वेदना संवेद तीव्र असून त्यांची जाणीव चटकन होते. अवयव बधिर होणे किंवा त्वचेची आघातानंतर आग होणे अशा वेदना सी अक्षतंतूमार्फत वाहून नेल्या जातात. +वेदना सहन करणे  : +प्रत्येक व्यक्तीची वेदना सहन करण्याची शक्ती वेगळी असते. पुरुष वेदना सहन करतात पण स्त्रियाना वेदना सहजासहजी सहन होत नाहीत. पुरुषांची त्वचा जाड असते त्यामुळे अक्षतंतूंची टोके लवकर उद्दीपित होत नाहीत. अत्यंत लहान अर्भकाना वेदना होतात पण त्याना वेदना होतात हे सांगता येत नाही. +सर्व वेदना संवेद मध्यवर्ती चेता संस्थेकडे वाहून नेले जात असले तरी प्रत्यक्ष मेंदूमध्ये वेदना वाहून नेण्यासाठी काहींही यंत्रणा नाही. मेंदूचे कितीही मोठी शस्त्रक्रिया साध्या भुलीखाली केल्या जातात. माशामध्ये वेदना वाहून नेणारे सी अक्षतंतू नसतात. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3712.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..921a069959de4bedae8254d96673597683ba3993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3712.txt @@ -0,0 +1 @@ +कळंद्री हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3715.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd25d4ab9aaa849e5cbc7aefd1003274b1ab05b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3715.txt @@ -0,0 +1,2 @@ + कळंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3724.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..080dabe69c40ccd1eae463425ff25212eaf1a35d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3724.txt @@ -0,0 +1,15 @@ +१८° ३१′ ००″ N, ७६° ००′ ००″ E +कळंब तालुका, धाराशिव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे. +आढळा अडसूळवाडी आंदोरा (कळंब) आथर्डी आवाडशिरपुरा बाभळगाव (कळंब) बहुळा बनगरवाडी (कळंब) बारामाचीवाडी बारटेवाडी भातसांगवी भातशिरापुरा भोगाजी भोसा (कळंब) बोर्डा (कळंब) बोरगाव (कळंब) बोरगाव बुद्रुक (कळंब) बोरगाव खुर्द (कळंब) बोरवंती चोराखळी दाभा (कळंब) दहीफळ (कळंब) देवधानोरा देवळाली (कळंब) ढोराळा डिकसळ (कळंब) दुधाळवाडी एकुरका गंभीरवाडी गौर (कळंब) गौरगाव (कळंब) घारगाव गोविंदपूर (कळंब) हळदगाव (कळंब) हासेगाव हासेगावकेज हावरगाव हिंगणगाव (कळंब) इटकूर जायफळ (कळंब) जावळाखुर्द (कळंब) कान्हेरवाडी (कळंब) करंजकल्ला खडकी (कळंब,उस्मानाबाद) खामसवाडी खेरडा (कळंब) खोंडाळा कोठळा कोठाळवाडी लासरा लोहाटा मलकापूर (कळंब,उस्मानाबाद) माळकरंजा मंगरूळ (कळंब,उस्मानाबाद) मस्सा मोहा (कळंब,उस्मानाबाद) नागुळगाव नागझरवाडी नायगाव(कळंब) निपाणी (कळंब) पाडोळी (कळंब) पानगाव परतापूर पाथर्डी (कळंब) पिंपळगावडोळा पिंपरी (कळंब) रायगव्हाण रांजणी (कळंब) रत्नापूर (कळंब) संजीतपूर सापणाई सातेफळ (कळंब, उस्मानाबाद) सातरा सौंदाणा सौंदाणाआंबा शेळगाव (कळंब) शेळगावदिवाणी शेळकाधानोरा शिंगोळी (कळंब) शिरढोण (कळंब) ताडगाव (कळंब) तांदुळवाडी (कळंब) उमरा (कळंब) उपळाई (कळंब) वडगाव (कळंब,उस्मानाबाद) वाघोली (कळंब) वाकडीइस्ताळ वाकडीकेज वाणेवाडी (कळंब) वाठवडा येरंडगाव (कळंब) येरमाळा +तालुक्याच्या उत्तर भागातून मांजरा नदी वाहते. बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे.या मांजरा नदीला वाशिरा ही प्रमुख नदी मिळते. तसेच तेरणा नदीही या तालुक्यातून वाहते. कळंब शहर मांजरा नदीच्या तीरावर वसले असून याच नदीवर मांजरा धरण बांधण्यात आले आहे. या धरण भरल्यानंतर जलाशयाचे बॅकवॉटर कळंब शहरापर्यंत येते. कळंब शहर हे कपडा बाजारासाठी प्रसिद्ध असून शहरात नामांकित वस्त्रदालने आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून कळंब बाजार समितीची ओळख आहे. तालुका खाजगी साखर कारखानदारीत नावलौकिकप्राप्त असून रांजणी, हावरगाव व चोराखळी येथे खाजगी साखर कारखाने तर वाठवडा येथे गूळपावडर उद्योग उभारण्यात आला आहे. +कळंब शहरातुन निघनारी शिवजयंती ही राज्यात प्रसिद्ध आहे येथिल शिवजयंती पाहण्यासाठी शेजारील जिल्ह्यातुन देखील लोक येतात. +》तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट + • इटकूर  • डिकसळ  • नायगाव  • शिराढोण  • खामसवाडी  • मोहा  • येरमाळा +》तालुक्यातील महसूल मंडळे +१)इटकूर २)मोहा ३) येरमळा ४) शिराढोण ५) कळंब ६)गोविंदपूर ७) मस्सा ख ८) नायगाव +》तालुक्यातील आरोग्य सुविधा... +▪️ कळंब उपजिल्हा रुग्णालय +▪️प्राथमिक आरोग्य केंद्रे +▪️आरोग्य उपकेंद्रे----२७ +▪️आपत्कालीन सेवा १०८ येरमळा, कळंब +पोलिस ठाणी... diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3746.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e361964f21a901659de177e29d17b9e81d59a4e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3746.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळंबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3754.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0432210943c8a53da2a2aedb4b3239523af9a07e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3754.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळंबी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3760.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8c02ce5933639f6763675f023a52173354e5bbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3760.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3773.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85aaf076d87f8d08e5f44bacb23d020d8afaf365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3773.txt @@ -0,0 +1,3 @@ +कळंभाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे== निसर्गरम्य असं हे गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3777.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32a9f0dacf6e3a617d253b9a7f3755b3f1f6462e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3777.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळंभे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3797.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f29de11e699172721a2c36e83c84be5a00bfb6bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3797.txt @@ -0,0 +1 @@ +कळत नकळत ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3803.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d94d80a68baff8f35f1c185a6e28f1563c09c53c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3803.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळमगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_381.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f0b7a2e5b08647746b312bec50b4066e9bef423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_381.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रिया देशामध्ये खालील ९ राज्ये आहेत. या नऊ राज्यांपैकी नीडरओस्टराईश हे क्षेत्रफळाच्या मानाने सगळ्यात मोठे राज्य आहे. तर व्हियेना हे सगळ्यात छोटे राज्य आहे.[१]: diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3817.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c2a7a22557b65b60d2294bd800b1fd21cfc2a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3817.txt @@ -0,0 +1,8 @@ + कळमबट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3822.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2a2b0e5028d737203ab2986cfb3c2245d8ac56c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3822.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४०३ असलेले कळमसरे हे गाव,जळगाव जिल्ह्यातील १०९३.६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ८१४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३७०४ आहे. या गावाच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-५. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. उच्च माध्यमिक शाळा -१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय अमळनेर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१ औषधाची दुकाने, -१ +नसलेल्या सुविधा - बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, आठवड्याचा बाजार, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3844.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..277981a7b94d460ef159cb6cf010a9d8e913cbc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3844.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3847.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7dbb2b99f913c81d3a279a7c3779e128c5ae403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3847.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3858.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34d5edcd6578b1e9d35420517b4ff209dfc34605 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3858.txt @@ -0,0 +1,12 @@ +कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात. +कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे.. +कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय. +कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रद्धा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात. +या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदऱ्यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदऱ्याला जाणाऱ्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते. +स्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरून भंडारदऱ्याला जातांना, भंडारदऱ्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे. +येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदऱ्याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते. +बारी गावात/ भंडारदऱ्याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगत चहा आणि भजी उपलब्ध आहे. +शिखरावर चढताना कमीत कमी समान न्यावे , रस्त्यात जागोजागी नाश्ता,चहा, पाणी, जेवण देखील मिळत असते. +शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या आधी एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे. +बारी गावातून ३ ते ४ तास लागतात. +पहा : कळसूबाईची रांग diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3863.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34d5edcd6578b1e9d35420517b4ff209dfc34605 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3863.txt @@ -0,0 +1,12 @@ +कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात. +कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे.. +कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय. +कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रद्धा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात. +या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदऱ्यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदऱ्याला जाणाऱ्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते. +स्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरून भंडारदऱ्याला जातांना, भंडारदऱ्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे. +येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदऱ्याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते. +बारी गावात/ भंडारदऱ्याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगत चहा आणि भजी उपलब्ध आहे. +शिखरावर चढताना कमीत कमी समान न्यावे , रस्त्यात जागोजागी नाश्ता,चहा, पाणी, जेवण देखील मिळत असते. +शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या आधी एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे. +बारी गावातून ३ ते ४ तास लागतात. +पहा : कळसूबाईची रांग diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3873.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf3e35d774e41e8589d966cf44c57e04b351277b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3873.txt @@ -0,0 +1,9 @@ +कवटीला इंग्लिश भाषेत Skull असे म्हणतात.एकूण कवटीमध्ये ७ भाग असते ,२ डोळे ,२ नाकपुड्या ,२ कानाचे छिद्र ,१ तोंड असे भाग असते;हाडांची रचना आहे जी कशेरुकामध्ये डोके जोडले +हे चेहऱ्याच्या संरचनेचे समर्थन करते आणि मेंदूला एक संरक्षक पोकळी प्रदान करते. कवटी दोन भागांनी बनलेली आहे: क्रॅनियम आणि अनिवार्य. मानवांमध्ये, हे दोन भाग न्यूरोक्रॅनिअम आणि व्हिसेरोक्रॅनिअम किंवा चेहराचा सांगाडा आहेत ज्यामध्ये त्याचे सर्वात मोठे हाड म्हणून अनिवार्य आहे. कवटी हा सांगाडाचा सर्वात आधीचा भाग बनतो आणि मेंदूची निगा राखतो आणि डोळे, कान, नाक आणि तोंड अशा अनेक संवेदी संरचना बनवतात. मानवांमध्ये या संवेदी रचना चेहऱ्याचा सांगाडाचा भाग आहेत. +कवटीच्या कार्यात मेंदूचे संरक्षण, डोळ्यांमधील अंतर निश्चित करणे, स्टिरिओस्कोपिक व्हिजनला परवानगी देणे आणि कानांची स्थिती निश्चित करणे आणि आवाजांचे दिशांचे स्थानिकीकरण आणि अंतराचे अंतर निश्चित करणे समाविष्ट आहे. शिंगेयुक्त उंग्युलेट्ससारख्या काही प्राण्यांमध्ये, कवटीला शिंगांना माउंट (पुढच्या हाडांवर) पुरवून बचावात्मक कार्य देखील केले जाते.[१] +मनुष्य आणि इतर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोक्याच्या सांगाड्याला कवटी म्हणतात. स्तनी, पक्षी, सरीसृप आणि उभयचर या वर्गांतील प्राण्यांची कवटी हाडांची बनलेली असून, त्या सर्वांच्या कवटीची सर्वसाधारणपणे संरचना सारखीच असते. कवटीच्या संरचनेचा तपशील व विविध अस्थींचे आकार यांमध्ये मात्र फरक असतो. मानवी कवटी हाडांची बनलेली असून ती बंद पेटीसारखी असते. कवटीच्या मागील भागामध्ये ती पाठीच्या कण्याशी वरच्या भागाशी जोडलेली असते. पुढच्या बाजूला मध्यभागी नाक, त्याच्या दोन्ही बाजूंस डोळे आणि कान यांसाठी विवरे असतात. मानवी कवटीमध्ये अनेक अस्थी एकमेकींमध्ये करवतीसारख्या दातांनी गुंतविल्यासारख्या असतात. त्यांच्यामध्ये काहीही चलन होत नाही. या गुंतविलेल्या अस्थिसंधींना शिवण म्हणतात. कवटीचा वरचा व बाहेरचा भाग अंडाकृती असून त्यावर इंग्रजी टी या अक्षराच्या आकाराच्या तीन शिवणी असतात. या शिवणी जेथे मिळतात तो भाग बाळाच्या जन्माच्या वेळी मऊ व लिबलिबीत असतो. याला टाळू म्हणतात. टाळू पुढे अस्थिमय होऊन एक ते दीड वर्षांमध्ये टणक होते. याला टाळू भरणे म्हणतात. मानवी कवटीत २२ अस्थी असतात. यांपैकी ८ अस्थींची करोटी वा मेंदूची पेटी बनते. करोटीच्या आत मेंदू असतो. उरलेल्या १४ अस्थींचा चेहरा तयार होतो. त्याला चर्या कंकाल म्हणतात. खालचा जबडा बराच सुटा असून त्याचा वरच्या जबड्याशी सांधा असल्यामुळे तो वर-खाली होऊ शकतो. +कवटीच्या हाडांना विशिष्ट ठिकाणी असलेल्या भोकातून कर्पर चेता बाहेर पडतात.कवटीमुळे मेंदूचे संरक्षण होते. डोक्याच्या संरचनेला आधार मिळतो. दिशा व अंतराच्या जाणिवेसाठी डोळ्यांची स्थिती, दोन कानांची स्थिती व त्यांतील अंतर योग्य राखले जाते. अन्न खाण्यासाठी व चावण्यासाठी जबड्यांच्या हालचालीला आणि दातांना भक्कम आधार मिळतो. काही सस्तन प्राण्यांत संरक्षणासाठी असलेल्या शिंगांना भक्कम आधार मिळतो. मेंदूंचा आकार, खाणे, चावणे, गिळण्याचा प्रकार, कान व डोळ्यांचा उपयोग करण्याची पद्धत, हालचालींची पद्धत अशा अनेक घटकांनुसार सस्तन प्राण्यांत कवटीची संरचना वेगवेगळी असते.[२] +अग्रकोटराच्या मागेच मध्यकोटर असून ते मध्यभागी निमुळते व दोन्ही बाजूंस पसरट असते. या भागाच्या मध्य रेषेत पश्चास्थी, दोन्ही बाजूंस तळाशी शंखास्थी व तिचा पसरट भाग आणि बाजूच्या भागांत पार्श्वास्थी असतात. +मध्यकोटराच्या मागे पश्चकोटर असून ते बहुधा सर्व पश्चास्थीने बनलेले असते. त्याच्या मध्यभागी बृहत्‌ रंध्र असून त्यातून मेरूरज्जू (मज्जारज्जू) मेंदूपासून खाली कण्यात उतरतो. पश्चास्थीचा पुढचा भाग व जतुकास्थीचा मागचा भाग हे या बृहत्‌ रंध्राच्या पुढे एकमेकांस जोडलेले असतात. कवटीच्या तळाशी अनेक छिद्रे असून त्यांतून तंत्रिका, रक्तवाहिन्या मेंदूकडून व मेंदूकडे जातात. +कवटीचा वरचा व बाहेरचा भाग अंडाकृती असून त्याच्यावर तीन शिवणी दिसतात. पुढच्या बाजूस दक्षिणोत्तर शिवण असून तिच्यामुळे पार्श्वास्थी व कपालास्थीचा संधी झालेला असतो. ह्या शिवणीचा मध्य भाग जन्माच्या वेळी मऊ व बिलबिलीत असून त्यालाच टाळू असे म्हणतात. ह्या टाळूचा भाग पुढे अस्थिमय होऊन एक ते दीड वर्षामध्ये टणक होतो. मध्यरेषेत अशीच शिवण असून तिला मध्यसीवनी असे म्हणतात. या शिवणीमुळे दोन्ही बाजूंच्या पार्श्वास्थींचा संधी होतो. त्या शिवणीच्या मागे इंग्रजी Vच्या उलट आकाराची कोणात्मक शिवण असून तिला शिखासीवनी असे म्हणतात. या शिवणीमुळे दोन्ही पार्श्वास्थी व पश्चास्थी यांचा संधी झालेला असतो + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3877.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71f36243022086eacb751ec5db9503fa05d6cbf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3877.txt @@ -0,0 +1,9 @@ +कवठा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +कवठा गावाच्या बाजूने तेरणा नदी वाहते, तसेच लातूर जिल्हा सीमा लागत वसलेलं गाव आहे +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. +लोकजीवन हे सर्व सामान्य आहे +तेथील प्रमुख व्यवसाय शेती आहे बाजारपेठा किल्लारी आहे तसेच प्रमुखाने रबी आणि खरीप हंगामातील पिके घेतली जातात, ज्वारी, तूर हरभरा भईमूग कडाई सूर्यफुल अंबाडी बाजरी उडीद आणि सोयाबन हे पिके घेत जातात. उसाचे उत्पादन घेतात. +गावापासून ७ किलोमीरवर साखर कारखाना आहे +येथे सृष्टी फायबर ब्रॉडबँड इंटनेट अदभुत सुविधा अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध आहे संपर्क- 9076067582 +येथे त्रिशिव हनुमान देवस्थान तसेच विष्णू मंदिर असून भव्य अशी मंदिराची स्थापना केली आहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे भव्य स्मारक आहे +==जवळपासची गावे== मातोळा,एकोंडी, मुदगड,किल्लारी, नारंगवाडी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3920.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d59b8f668845c56f13ff6cdd6973effa115c4e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3920.txt @@ -0,0 +1,53 @@ +कदमवाकवस्ती हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील १५० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात 100 कुटुंबे व एकूण ८०० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५५० पुरुष आणि २५० स्त्रिया आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६३१४ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहेत +सर्वात जवळील शासकीय उच्च माध्यमिक शाळा लोणी काळभोर येथे ७ किलोमीटर अंतरावरच आहेत. +लोणी काळभोर येथे मुलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळी शाळा आहे. मुलांच्या शाळेचे नाव पृथ्वीराज कपूर मेमोरियल हाय स्कूल असे आहे व मुलींचे शाळेचे नाव कन्या प्रशाला लोणी काळभोर असे आहे. +सर्वात जवळील ५ खाजगी शाळा ४-५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (मांजरी फार्म ) ,१० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे व लोणी काळभोर येथे ७ किलोमीटरच्या अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (मांजरी फार्म) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (हडपसर ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (हडपसर ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (uralikanchan) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (Urali kanchan) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील खाजगी आरोग्य केंद्र २ किलोमीटरच्या अंतरावर आहे.त्याचे नाव शिवम हॉस्पिटल असे आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नाही . +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय 5 किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात पशुवैद्य घरपोच पशुवैद्यकीय सुविधा देतात. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावमधील सर्व ओला कचरा शेतीसाठी खत म्हणून वापरला जातो. +सर्वात जवळ २ किलोमीटरच्या अंतरावर पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. +गावामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुले ट्रॅक्टर उपलब्ध आहेत . +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावाबाहेर जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करवा लागतो अथवा १ किलोमीटरच्या अंतरावर चालत जावे लागते तेथे वाहने उपलब्ध आहेत. +गावात आठवड्याचा बाजार भरण्यासाठी लोणी कळाभोर येथे ७ किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय,सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावाला प्रतिदिन २४ तासांचा वीज पुरवठा उपलब्ध आहे. +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत : +गावातील अर्ध्या जमिनीचा वापर लोक राहण्यासाठी करतात व राहिलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त जमीन शेतीसाठी वापरली जाते. +या गावात प्राचीन कालीन पाच पांडवानी बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. +हे गाव मुळा-मुठा या नदी कधी वसलेले आहे,व नदीच्या पलीकडे कुरन (२०-३० वर्षांपूर्वीच्या झाडांचे संवर्धन केले जाते.)नदी व खूप नैसर्गिक संपन्नता असलयामुळे गावामद्धे हिवाळ्यात वेगवेगळे पक्षी स्थलांतर करून काही माहिन्यासाठी येतात ,त्यामुळे हे गाव पक्षीनिरीक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3939.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68642bae20656321a354b1b3de0744384ffefbb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3939.txt @@ -0,0 +1,2 @@ +कवळगड्डा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_395.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f513dce24db41c58f9830abd0985196f0e42fa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_395.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्ट्रेलिअन पशु कुत्रा हा अत्यंत हुशार,क्रियाशील आणि मजबूत जातीच्या कुत्र्यांच्या प्रकारामध्ये मोडतात.शेतावर गुरांची शिंगे शोधण्यासाठी या कुत्र्याचा वापर केला जातो.हा एक उच्च दर्जाचे काम करणारा कुत्रा आहे. +http://dogtime.com/dog-breeds/australian-cattle-dog#/slide/1 diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3962.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72277026b82bf09d3b1098abae9278bb97a17622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3962.txt @@ -0,0 +1,2 @@ + +संस्कृतच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रात कोणतेही विद्यापीठ नव्हते हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ सप्टेंबर, इ.स. १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या विद्यापीठाची स्थापना केली. संस्कृतमधील थोर कवि कालिदास यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. कवि कालिदासांनी त्यांचे 'मेघदूत' हे काव्य रामटेक येथे लिहिले असल्याचे बोलले जाते, म्हणूनच या विद्यापीठाचे मुख्यालय रामटेक येथे आहे. ह्या विद्यापीठातर्फ़े संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागांतर्गत काम केले जाते. आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विद्यानिष्णात पदव्या प्रदान केल्या जातात.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3963.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72277026b82bf09d3b1098abae9278bb97a17622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3963.txt @@ -0,0 +1,2 @@ + +संस्कृतच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रात कोणतेही विद्यापीठ नव्हते हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ सप्टेंबर, इ.स. १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या विद्यापीठाची स्थापना केली. संस्कृतमधील थोर कवि कालिदास यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. कवि कालिदासांनी त्यांचे 'मेघदूत' हे काव्य रामटेक येथे लिहिले असल्याचे बोलले जाते, म्हणूनच या विद्यापीठाचे मुख्यालय रामटेक येथे आहे. ह्या विद्यापीठातर्फ़े संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागांतर्गत काम केले जाते. आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विद्यानिष्णात पदव्या प्रदान केल्या जातात.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_398.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfdfca34e38059dbaa9640cedcef92578ed042d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_398.txt @@ -0,0 +1,9 @@ +महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान अ विरुद्ध एक प्रथम-श्रेणी सराव सामना खेळेल. +ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाबरोबर एकमेव ट्वेंटी२० सामना खेळला ज्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० तर ट्वेंटी२० मालिका ३-० अशी जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3982.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e57343e1cec572b1944aa5bfbc9a237195f0da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3982.txt @@ -0,0 +1,7 @@ +कविता मुरुमकर (१७ मार्च, इ.स. १९७७) या मराठी भाषेतील एक कादंबरीकार आणि कवयित्री आहेत. +कविता मुरुमकर यांच्या वडिलांचे नाव राजाराम नील आहे. पतीचे नाव दत्तात्रय मुरुमकर आहे. +कविता मुरुमकर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर जिल्ह्यातच झाले. +कवितेतील मिथक या विषयावरती त्यांचे विशेष संशोधन आहे. +त्यांचे सुरुवातीचे लेखन 'कविता नील' या नावाने प्रकाशित झाले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. वसंत कानेटकर यांनी त्या संग्रहाविषयी प्रशंसापर उद्गार काढले होते.[ संदर्भ हवा ] +कविता मुरुमकर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सावित्री पुरस्कारदेऊन २०१३ साली त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रसाद बन साहित्य पुरस्कार, भारतीय जैन संघटना पुणे यांचा क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, धोंडिराम माने साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सह्याद्री पुरस्कार, रा. ना. पवार साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे काव्यपुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. +कविता मुरुमकर यांनी सोलापूर सकाळ साठी स्तंभलेखन केले आहे. 'बाई समजून घेताना', ही त्यांची लेख मालिका विशेष लोकप्रिय आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_399.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875c311ba209b02a8daad575b049bb0e2fa14d4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_399.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ सिलोनबरोबर एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3991.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24dd3115ccc116dc881bf92c8b66d254ea8822e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_3991.txt @@ -0,0 +1 @@ +कविता सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cea7851064e2cb74fa5fd17b461460c81f570f8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4.txt @@ -0,0 +1,60 @@ +तालबद्ध जलतरण (इंग्लिश: Synchronized swimming) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९८४ सालापासून खेळवला जात आहे. हा खेळ सध्या केवळ महिलांसाठी असून ह्यात सांघिक व जोडी असे दोन प्रकार खेळवले जातात. रशिया, अमेरिका व कॅनडा ह्या देशांनी आजवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4003.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b5ab4ea87a13bf50ced0fa1a240ddcfb8223f6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4003.txt @@ -0,0 +1,3 @@ +कवी ही अशी व्यक्ती आहे जी कविता अभ्यासते आणि निर्माण करते. कवी स्वतःचे असे वर्णन करू शकतात. कवी हा निर्माता (विचारक, गीतकार, लेखक) असू शकतो जो कविता (मौखिक किंवा लिखित) तयार करतो किंवा ते प्रेक्षकांसमोर त्यांची कला सादर करू शकतात. कविता करणाऱ्या स्त्रीस कवयित्री असे म्हणतात. +कवी प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहेत, जवळजवळ सर्व भाषांमध्ये, आणि त्यांनी विविध संस्कृती आणि कालखंडात मोठ्या प्रमाणात कामे तयार केली आहेत.[१] +काही प्रसिद्ध कवी आणि कवयित्री diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4007.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cd65607dd310fec99f9ccf790d55b1e1278a28d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4007.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +कवी कलश - जेव्हा छत्रपती राजे श्री शिवराय आपल्या बाळासह म्हणजेच संभाजीराजे यांच्या सह आग्ऱ्याच्या कैदेत होते तेव्हा त्यांना भेटण्याकरिता दोन पंडित आले होते एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे कवी कुलेश जे अलाहबादचे होते.ते राजांची कीर्ती ऐकून त्यांना खासे भेटण्याकरिता आलेले.राजांनी त्या कैदेतून सुटायचे हे अगोदरच ठरवले होते त्यासाठी त्यांनी कवी कलश परमानंद यांना राजांनी आणलेले हत्ती, अश्व या पैकी काहीच आग्ऱ्यात ठेवाचे नसल्या कारणाने ते त्यांना भेट दिले असे औरंगजेबाला सांगून ते मथुरेकडे न्यायला सांगितले. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर राजे आणि शंभूराजे हे जेव्हा मथुरेला कृष्णाजी पंत व केशव पंत यांच्या घरी मुक्काम केला जे मोरोजी पंत पिंगळे यांचे मेव्हणे होते. लांबचा पल्ला असल्याकारणाने राजांनी आपल्या रुद्ररूपी शंभू बाळांना कृष्णाजी पंतांच्या निवासस्थानी काही दिवस राहा आम्ही काही दिवसांनी तुम्हाला सुखरूप गडावर सैन्यानिशी आणू त्यावेळी त्यांना कवी कुलेश सोबती होते खूप दिवस शंभूराजे आणि कवी कुलेश एकत्र मथुरेला होते त्यात त्यांची मैत्री जुळली आणि ती मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती. दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळणे पसंद केले पण त्या औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत[१] +मार्च १६८९ मध्ये, संगमेश्वर येथे औरंगजेबाच्या हाताखालील मुघल सैन्याने राजा संभाजीसह कवी कलशला पकडले आणि छळ करून ठार मारण्यात आले. त्यांना विदूषक म्हणून परेड करण्यात आली आणि काही खात्यांनुसार, संथ मृत्यूसाठी वाघाचे पंजे वापरून मारले गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4009.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f13592d10e889c4e11a806b827a2f45c1ddb8562 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4009.txt @@ -0,0 +1,18 @@ +महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत . [१] कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. त्यांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते. +संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. +सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृत भाषेचेचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता असते. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांच्या 'मेघदूता’मुळे त्यांची आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवण होतेच होते. +कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे. त्यांच्या ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम्, मेघदूत या काव्य रचना, तसेच मलाविकाग्नीिमित्र, विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील नाटक-वजा-महाकाव्य रचनांमुळे त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाली. त्यामधील कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये, तर मेघदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत. या काव्यात उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकारांची रेलचेल आहे.[२] +ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने फार लहान आहे. त्या त्यांच्या दीर्घ निसर्गकाव्याचे सहा भाग आहेत. रायडर(??) हे ऋतुसंहारला सवअमे बंसमदकंत(??) म्हणतात. निसर्गसौंदर्यामुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न बघतो त्याला या जादुभऱ्या ऋतुचक्राच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे. +कुमारसंभवम् हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘शिवाला’ वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. काव्यात शिव आणि उमा-पार्वती यांच्या प्रेमाचे परिणामकारक तसेच सुदंर शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते. +रघुवंशम् ही कालिदासांच्या महान काव्यांमधील एक महान रचना आहे. या काव्याचे १९ विभाद आहेत. काव्यात रघु, अजा, दशरथ, राम, आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन आहे. ही रचना मानविमता(??) व सत्यता याच्या जवळची आहे. या काव्याच्या सुरुवातीलाच कालिदास रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकीचे आभार मानतात. +मेघदूतम् हे महाकाव्य इतर महाकाव्यांच्या तुलनेत फारच लहान काव्य आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांनी अशी रचली आहे, की रामगिरीतील शापित यक्षाची पत्नी अलका ही विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा हा यक्ष पत्नीला आषाढातील मेघालाच पत्नीला प्रेम संदेश पाठविण्यासाठी दूत बनवितो. या काव्यात शंभरच्यावर कडवी आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा मेघदूतममध्ये विस्तारितरीत्या अधोरेखित केली आहे. +मेघदूत हे काव्य मंदाक्रांता वृत्त वापरून लिहिले गेले आहे.[३] ते गेय म्हणजे गाता येण्यासारखे आहे. मेघदूताच्या पहिल्या भागात भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती या विषयांवर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हे दाखविले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषांतही मेघदूताचे अनुवाद झालेले आहेत. काव्यावर ५० टीकाग्रंथ आहेत. मराठी भाषेत या काव्याचे सुमारे २८ अनुवाद झाले असून या अनुवादकांमध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर, चिं.द्वा. देशमुख, रा.ची. श्रीखंडे, ना.ग. गोरे, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट व शांता शेळके यांचाही समावेश आहे. +मालविकाग्निमित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक आहे. एखाद्या नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे ठरवणे मालविकाग्निमित्रम् वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते. +एवढे निश्चित आहे की कालिदास हे ते संस्कृतमधील महान कवी होते. आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण क्वचितच एका ठिकाणी दिसतात. +कालिदास हे राजकवी असल्यामुळे त्यांनी राजेशाही, राजदरबारी घरातील प्रेमाचे नाटकीय सादरीकरण मोठ्या गमतीदारपणे या रचनाकृतीत सादर केलेले आहे.या नाटकातून प्रणय, स्पर्धा, राग, अनुनय, वंचना, फजिती अशा अनेक भावनांचे चित्रण आलेले आहे. प्रेमात प्रावीण्य असलेल्या अग्निमित्र राजावर ही नाट्यकृती आधारित आहे. कालिदासा रचना पाहता पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रेम वात्सल्य यांचे अतूट नाते आहे, असे वाटू लागते... +कालिदासाच्या आयुष्याबद्दल जास्त काही माहीत नाही, फक्त त्याची काव्ये आणि नाटकांमधूनच काय ते अनुमान काढले जाऊ शकते. [४] त्यांचे साहित्य कधी लिहिले गेले हे अचूकपणे सांगितले जाऊ शकत नाही, परंतु बहुधा ते चौथ्या किंवा पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले. [५] +अभ्यासकांचा असा होरा आहे की कालिदासाचे वास्तव्य हिमालयाच्या परिसरात असावे कारण त्यांच्या साहित्यात उज्जैन, आणि कलिंग यांचे वर्णन आहे. कुमारसंभव या नाटकामध्ये त्यांनी हिमालयाचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच त्यांच्या मेघदूत या नाटकामध्ये त्यांचे उज्जैनवरील प्रेम प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या रघुवंश या नाटकामध्ये कलिंग साम्राज्याचे वर्णन आढळते. +संस्कृत अभ्यासक आणि काश्मिरी पंडित लक्ष्मी धर कल्ला (१८९१-१९५३) यांनी 'कालिदासाचे जन्मस्थान' नावाचे पुस्तक सन १९२६ साली लिहिले. त्या पुस्तकात कालिदासाच्या जन्मस्थळाबद्दलचे लेखकाचे संशोधन आहे. कालिदासाचा जन्म काश्मीरमध्ये झाला असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला, परंतु तो दक्षिणेकडे सरकला आणि समृद्ध होण्यासाठी त्याने स्थानिक राज्यकर्त्यांची पाठराखण केली. कालिदासाच्या लेखनातून त्यांनी नमूद केलेल्या पुराव्यांमधे हे समाविष्ट आहे, असे लेखकाने नमूद केले आहे. [६] [७] [८] +या पुस्तकानुसार, +तर काहीजण उत्तराखंडातील गढवाल हे कालिदासाचे जन्मस्थान असल्याचे सांगतात. +लोककथेेनुसार, विद्योत्तमा नावाचा एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह कालिदासाशी लावून दिला जातो. जेव्हा तिला हे कळते तेव्हा ती कालिदासाचा अपमान करते. ती म्हणते, 'अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषतः आहे?' त्यानंतर कालिदासाने खूप अभ्यास करून आपल्यावरचा मूर्ख हा शिक्का काढून टाकला, आणि अस्ति, कश्चित् आणि वाग् या शब्दांनी सुरू होणारी तीन काव्ये रचली. ती काव्ये अशी : अस्त्युत्तरस्याम् दिशि देवातात्मा हिमालयो नाम नगाधिराज:। (कुमारसंभवची सुरुवात); कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्‍वाधिकारात्‍प्रमत:। (मेघदूताची सुरुवात) आणि वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिप्रत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥(रघुवंशाची सुरुवात). diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_401.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73b4f2e8d48b4273277b0a92a59abab9d8e5a344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_401.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ डिसेंबर १९५९ - जानेवारी १९६० मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताने २री कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय मिळविला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4014.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120ba981e00846096f5932b19ac6c705488bcf65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4014.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; - बडोदा-गुजरात, १७ मार्च १९३७) हे एक मराठी कवी होते. त्यांचे शिक्षण नाशिक, बडोदा आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोदा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. +चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अर्वाचीन अवतार, असे त्यांना म्हटले जाई. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4036.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f74a8740ba5fb99e66b5bb5c07d4e086836d0408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4036.txt @@ -0,0 +1,4 @@ +कव्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +कव्हे गावाचे भौगोलिक स्थान हे अत्यंत सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव गावाच्या पूर्वेस सीना वाहते. तर नदीला येऊन मिळणारा उजनी धरणातून येणारा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा याच सीना नदी ला कव्हे गावात येऊन मिळतो. गावातुन परांडा, कुर्डुवाडी, करमाळा, पंढरपूर आदी शहरांना जोडले गेलेले दोन राज्य महामार्ग आहेत. गावाच्या पश्चिमेला डोंगराळ भाग देखील आहे. अशा या निसर्ग रम्य वातावरणात वसलेल्या या गावात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पुर्व-पश्चिम लांबी सुमारे 13 किमी तर उत्तर-दक्षिण लांबी सुमारे 8 किमी इतकी आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +कव्हे गावाच्या आसपास बिटरगाव, शिंगेवाडी, महादेववाडी, रोपळे, बारलोणी, चोभेपिंपरी, इत्यादी गावे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4038.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22c53bd50b4ea90863f51d69a4aacd64d1fe766c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4038.txt @@ -0,0 +1,8 @@ +See below +पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशी असे म्हणतात. पाठीचा कणा हा हाडांच्या स्वरूपात असू शकतो किंवा कार्टिलेजच्या स्वरूपात असतो. ५ प्रमुख प्रकारचे जीव हे पृष्ठवंशी प्रकारात मोडतात +हे जीव पूर्णतः पाण्यात जगणारे आहेत. ते पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूवर श्वसन करतात. बाह्य त्वचा ही खवल्यांनी सुरक्षित असते. +हे जीव पाण्यात व जमीनीवर जगू शकतात. पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूने श्वसन प्रकिया चालते तर पाण्याबाहेर ओल्या त्वचेतून श्वसन करतात. हे जीव कितीही जमीनीवर राहिले तरी प्रजोत्पादनासाठी पाण्यातच जावे लागते. +साप, कासवे, मगरी, सरडे इत्यादी - हे जीव जमीनीवर अथवा पाण्यामध्ये वास्तव्य करून असतात परंतु पाण्याबाहेर श्वसनाची प्रणाली पूर्णपणे विकसीत असते. यांना पाण्याच्या आत श्वसन करता येत नाही. श्वसनासाठी पाण्यावर यावेच लागते. तसेच पूर्णतः जमीनीवर देखील रहातात. त्वचा ही खवल्यांची असते. हृदयात कप्पे नसल्याने हे थंड रक्ताचे आहेत. प्रजोत्पादन हे जमीनीवरच होते. नवे जीव अंड्यात तयार होतात. +हे जीव प्रामुख्याने त्यांच्या उडण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक उडणारा जीव पक्षी असतो किंवा प्रत्येक पक्षी उडू शकतो असेही नाही. पक्षी हे त्यांच्या त्वचेवरून ओळखले जातात जी पिसांनी झाकलेली असते. हे जमीनीवरचे जीव आहेत व हवेतील प्राणवायू वर जगतात. प्रजोत्पादन हे जमीनीवरच होते व अंड्यांमध्ये नवे जीव जन्माला येतात. त्यांच्या हृदयात कप्पे असल्याने हे गरम रक्ताचे जीव आहेत. +पहा सस्तन प्राणी +उंदीर, हरीण, वाघ, मांजर, माकड, माणूस इत्यादी - या जीवांची तीन मुख्य वैशिष्ठ्ये आहेत. पहिले म्हणजे त्वचा ज्यावर केस असतात व दुसरे म्हणजे स्तन ज्याद्वारे हे प्राणी नवीन जन्मलेल्या पिल्लांसाठी दूध निर्माण करतात व तिसरे सर्वात महत्त्वाचे वैशिठ्य म्हणजे हे पिल्लांना आपल्या उदरातील खास जागेत म्हणजे गर्भाशयात वाढवून जन्म देतात. तसेच हे हृदयात कप्पे असलेले गरम रक्ताचे जीव आहेत व पूर्णतः हवेतील प्राणवायूवर जगणारे आहेत. जीव विविध वातावरणात परिस्थितीत जगण्यास सरावले आहेत. उदा: वटवाघळे ही उडू शकतात. देवमासे व डॉल्फिन हे पाण्यात आपले जीवन व्यतीत करू शकतात. इत्यादी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4056.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39f3e291f9d48dec3d7fc3b39999f19cac00ff84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4056.txt @@ -0,0 +1 @@ +कश्यपकुमार हरीशभाई प्रजापती (११ ऑक्टोबर, १९९५:ओमान - हयात) हा  ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4093.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a302a63feb46ad9c3d29a59fb5fa931145e1320 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4093.txt @@ -0,0 +1,5 @@ +कसाई बुलबुल,अथवा खाजुरखाई (शास्त्रीय नाव:hypocolius ampelinus; इंग्लिश:grey hypocolius, shirike-bulbul; संस्कृत:खाजुरप्रिय; तेलुगु:किरीती–पिगली पिटा; कन्नड:कसाई-कोत्तुग) हा एक पक्षी आहे. +कसाई बुलबुल ह्या पक्षाचा नीळा राखी असा रंग आहे व त्या पक्ष्याकडे पाहिल्यावर खाटिक किंवा बुलबुल पक्षाची आठवण होते. त्याचे डोळे,कान आणि चोचीच्या वरच्या भागाला जोडणारा काळा पट्टा मानेवरून जातो व त्याच्या पंखांची पिसे काळी असून त्यांची टोके पांढरी असतात.कसाई बुलबुलची निळी राखी रंगाची लांब शेपटी आणि तिच्या मध्यावर काळी पट्टी असते. कारण मादीला डोके आणि मानेवरची काळी पट्टी नसते. +कसाई बुलबुलचे वितरण बलुचिस्तान, सिंध, कच्छ आणि भारतात आहे . +कसाई बुलबुल जून ते जुलै या काळात आढळतो . +कसाई बुलबुल हे पानगळीची विरळ, झुडपी जंगले, व निम-वाळवंटी प्रदेशात राहतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4094.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba75f751783b32c2d344755bdbb5df282d83c87d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4094.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 19°38′45″N 73°28′30″E / 19.64583°N 73.47500°E / 19.64583; 73.47500 + +कसारा हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. कसारा मुंबई-नाशिक महामार्गावर स्थित असून मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गाचा कसारा फाटा येथे संपतो. कसारा रेल्वे स्थानकावर लोकलव्यतिरिक्त अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील थांबतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4110.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a6ae9c6ab2c35463758e33aaedee51a517f785e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4110.txt @@ -0,0 +1,8 @@ +ही कसोटी सामन्यातील विक्रमांची यादी आहे. येथे कसोटी क्रिकेट सामन्यांतील सांघिक व व्यक्तिगत विक्रम दिलेले आहेत. +कसोटी क्रिकेट जरी इ.स. १८७७पासून खेळले जात असले तरी त्यातील नियमांत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे तेव्हापासूनच्या इतिहासातील खेळाडू व संघांच्या कामगिरीची तुलना इतरांशी करणे योग्य ठरते. +या यादीत प्रत्येक प्रकारचे पाच सर्वोच्च विक्रम दिलेले आहेत. जेथे एकाच क्रमांकावर एकापेक्षा जास्त व्यक्ती/संघ आहेत तेथे ते सगळे दिलेले आहेत. +विजयांच्या टक्केवारीत अनिर्णित सामन्यांचा समावेश केलेला नाही. +स्रोत:क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत. +स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत + Last updated: 04 September इ.स. २००७. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4116.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a6ae9c6ab2c35463758e33aaedee51a517f785e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4116.txt @@ -0,0 +1,8 @@ +ही कसोटी सामन्यातील विक्रमांची यादी आहे. येथे कसोटी क्रिकेट सामन्यांतील सांघिक व व्यक्तिगत विक्रम दिलेले आहेत. +कसोटी क्रिकेट जरी इ.स. १८७७पासून खेळले जात असले तरी त्यातील नियमांत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे तेव्हापासूनच्या इतिहासातील खेळाडू व संघांच्या कामगिरीची तुलना इतरांशी करणे योग्य ठरते. +या यादीत प्रत्येक प्रकारचे पाच सर्वोच्च विक्रम दिलेले आहेत. जेथे एकाच क्रमांकावर एकापेक्षा जास्त व्यक्ती/संघ आहेत तेथे ते सगळे दिलेले आहेत. +विजयांच्या टक्केवारीत अनिर्णित सामन्यांचा समावेश केलेला नाही. +स्रोत:क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत. +स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत + Last updated: 04 September इ.स. २००७. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4119.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdedbbf94a2fbfe6c6ec1249395874d612ac0abe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4119.txt @@ -0,0 +1,2 @@ +कसौटी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4158.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09b0e78ebd5bddfe2fd7ad9daf1e2cee0981c9a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4158.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कहो ना... प्यार है हा २००० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. ॠतिक रोशन व अमिशा पटेल ह्या दोन्ही आघाडीच्या कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट होता. कहोना प्यार है प्रदर्शित झाल्यानंतर ऋतिक रोशन रातोरात सुपरस्टार बनला. कहोना प्यार है २००० सालामधील तिकिट खिडकीवरचा सर्वात यशस्वी चित्रपट होता व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4192.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cafd42dca0bc7bf13bf93e990858919e1afdfc04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4192.txt @@ -0,0 +1,17 @@ +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंग्लिश: Indian National Congress) (INC), किंवा निव्वळ काँग्रेस ( उच्चारण ऐका (सहाय्य·माहिती)) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.[१] काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं (लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या. आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.[२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार[३], एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे. +श्री सुरेन्द्र्नाथ बॅनजी॔ यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्त्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच १८८३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी ' इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 'चे पहिले अधिवेशन बोलाविले होते. राष्ट्रभर दाैरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली . सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा कसून विरोध केला व ती प्रतिगामी चळवळ असल्याची घोषणा केली. +ए. ओ. ह्यूम व लाॅड॔ डफरिनने मिळून बॅनजी॔ची चळवळ हाणून पाडण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाहिला सुरुवात केली. भारतातील सौम्य विचारांच्या सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करून त्या सर्वाना एकत्रित आणून ब्रिटिश सत्तेला अनुकूल अशा राष्ट्रीय पातळीवरील एका संघटनेची स्थापना करण्यासाठी अतोनात धडपड केली. इ. स. १८८४ मध्ये ' इंडियन नॅशनल युनियन 'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे एक अखिल भारतीय संमेलन मार्च १८८५ मध्ये पुणे येथे भरवण्याचे ठरले परंतु पुण्यात यावेळी cholera प्प्दुर्भाव झाल्याने , २७ डिसेंबर १८८५ रोजी ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत काॅलेजच्या प्रशस्त सभाग्रहात भरविण्यात आले. या संमेलनाला भारताच्या निरनिराळ्या भागातून ७२ प्रतिनिधी आले होते. अशा प्रकारे प्रथमच देशाच्या निरनिराळ्या भागातून प्रतिनिधीनी एकत्रित येण्याची ही घटना अपूर्व मानली जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद बंगालचे श्री उमेशचंद्र बॅनजी॔ यांनी भूषविले. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी , के. टी. तेलंग , दिनशाॅ वाछा इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तीहि उपस्थित होत्या. काँग्रेसचा जनक समजला जाणारा ह्यूम पण या अधिवेशनाला खास उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून परत आला होता. याशिवाय स्थानिक पत्रकार व नेतेही उपस्थित होते. +इ.स. १९३६ च्या फैजपूर येथील अधिवेशनात काँग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच्याच वर्षी इ.स. १९३७ च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे काँग्रेसने समर्थन केले होते. +या पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली. +अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरी, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत +काँग्रेस वर्किंग कमिटी +काँग्रेस पक्षामध्ये "काँग्रेस वर्किंग कमिटी" (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ.मनमोहन सिंग, ए.के.ॲंटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत. +याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे) +राज्यस्तरावर प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो. +केंद्रीय निवडणूक विभाग +केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात "केंद्रीय निवडणूक विभाग" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो. +हल्लीच्या भारतामध्ये काँग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :- +नोंद - खालील यादीतील व्यक्ती आरोपी असल्याची नोंद आहे, गुन्हेगार किंवा दोषी नव्हे. +पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते.नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4193.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cafd42dca0bc7bf13bf93e990858919e1afdfc04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4193.txt @@ -0,0 +1,17 @@ +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंग्लिश: Indian National Congress) (INC), किंवा निव्वळ काँग्रेस ( उच्चारण ऐका (सहाय्य·माहिती)) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.[१] काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं (लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या. आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.[२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार[३], एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे. +श्री सुरेन्द्र्नाथ बॅनजी॔ यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्त्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच १८८३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी ' इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 'चे पहिले अधिवेशन बोलाविले होते. राष्ट्रभर दाैरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली . सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा कसून विरोध केला व ती प्रतिगामी चळवळ असल्याची घोषणा केली. +ए. ओ. ह्यूम व लाॅड॔ डफरिनने मिळून बॅनजी॔ची चळवळ हाणून पाडण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाहिला सुरुवात केली. भारतातील सौम्य विचारांच्या सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करून त्या सर्वाना एकत्रित आणून ब्रिटिश सत्तेला अनुकूल अशा राष्ट्रीय पातळीवरील एका संघटनेची स्थापना करण्यासाठी अतोनात धडपड केली. इ. स. १८८४ मध्ये ' इंडियन नॅशनल युनियन 'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे एक अखिल भारतीय संमेलन मार्च १८८५ मध्ये पुणे येथे भरवण्याचे ठरले परंतु पुण्यात यावेळी cholera प्प्दुर्भाव झाल्याने , २७ डिसेंबर १८८५ रोजी ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत काॅलेजच्या प्रशस्त सभाग्रहात भरविण्यात आले. या संमेलनाला भारताच्या निरनिराळ्या भागातून ७२ प्रतिनिधी आले होते. अशा प्रकारे प्रथमच देशाच्या निरनिराळ्या भागातून प्रतिनिधीनी एकत्रित येण्याची ही घटना अपूर्व मानली जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद बंगालचे श्री उमेशचंद्र बॅनजी॔ यांनी भूषविले. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी , के. टी. तेलंग , दिनशाॅ वाछा इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तीहि उपस्थित होत्या. काँग्रेसचा जनक समजला जाणारा ह्यूम पण या अधिवेशनाला खास उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून परत आला होता. याशिवाय स्थानिक पत्रकार व नेतेही उपस्थित होते. +इ.स. १९३६ च्या फैजपूर येथील अधिवेशनात काँग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच्याच वर्षी इ.स. १९३७ च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे काँग्रेसने समर्थन केले होते. +या पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली. +अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरी, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत +काँग्रेस वर्किंग कमिटी +काँग्रेस पक्षामध्ये "काँग्रेस वर्किंग कमिटी" (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ.मनमोहन सिंग, ए.के.ॲंटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत. +याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे) +राज्यस्तरावर प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो. +केंद्रीय निवडणूक विभाग +केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात "केंद्रीय निवडणूक विभाग" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो. +हल्लीच्या भारतामध्ये काँग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :- +नोंद - खालील यादीतील व्यक्ती आरोपी असल्याची नोंद आहे, गुन्हेगार किंवा दोषी नव्हे. +पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते.नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4203.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..042add0d97483cc22a79b2ec1b6951c0e5fa1eb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4203.txt @@ -0,0 +1 @@ +काँग्रेसनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] नववे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे याआधीचे स्थानक, सिताबर्डी येथे आहे.[२] हे स्थानक नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानका जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4204.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..692aa6c02fb7113bc87262e86590e2c135f3ffde --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4204.txt @@ -0,0 +1,3 @@ +काँचो काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +काँचो काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4228.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22670d6577034080ecbc85d7446fbcee53c5e7e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4228.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 49°10′59″N 0°22′10″W / 49.18306°N 0.36944°W / 49.18306; -0.36944 + +कां हे फ्रान्स देशाच्या वायव्य भागामधील एक शहर व बास-नॉर्मंदी ह्या प्रांताची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4296.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e777a9caac9caba85ec8fe22e53d05a526e6a52c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4296.txt @@ -0,0 +1 @@ +कांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या कांचीपुरम मतदारसंघामध्ये कांचीपुरमसह कांचीपुरम जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4326.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff7c9d25bb92086c6acb53927150a58c5c013603 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4326.txt @@ -0,0 +1,3 @@ +कांडला (गुजराती: કંડલા, रोमन लिपी: Kandla) हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर करांची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर इ.स. १९५० साली स्थापन करण्यात आले. +कांडला बंदराला लागून गांधीधाम हे सुनियोजित शहर वसवण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4348.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254fdd9c24157308d41f2d6323aa461a24781e04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4348.txt @@ -0,0 +1 @@ +कॉंटाई हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4357.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1c06f96af3a00707c69cd688a558cf2624a1687 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4357.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंदलगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4360.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba8ad434e89eb91ecf9c24dc80cd097ca820de4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4360.txt @@ -0,0 +1,2 @@ + कांदळगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4390.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cd0e1bad4a6821e9d8fe1a468077c93ce937f66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4390.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांदेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4415.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..862ea609973992344c1986092e88c0bb1cfbe764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4415.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 41°34′N 14°40′E / 41.567°N 14.667°E / 41.567; 14.667 + +कांपोबास्सो ही इटलीच्या मोलीझ प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4429.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bda70f93d557863116ca02b2690d14b9ce2bee82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4429.txt @@ -0,0 +1,8 @@ + कांबळे लावगण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4442.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a806a6df7031073eed2739875b2fa948c7ed1e94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4442.txt @@ -0,0 +1,8 @@ +कांशीराम (पंजाबी: ਕਾਂਸ਼ੀ ਰਾਮ ; रोमन लिपी: Kanshi Ram) (१५ मार्च, इ.स. १९३४ - ९ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. यांनी बहुजन समाज पक्ष हा पक्ष स्थापला. यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने इ.स. १९९५ साली उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुका जिंकल्या व मायावतींच्या नेतृत्वाखाली नवे शासन स्थापले. +कांशीराम यांचा जन्म १५ मार्च, इ.स. १९३४ रोजी पंजाबमधील रोपड जिल्ह्यातल्या खवासपूर गावी [१] एका दलित रविदासिया/शीख चांभार जमातीतील [२] कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीसिंग व आईचे नाव बिशनकौर होते. +पंजाब विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात ते बी.एस्सी. झाले.[१] +पुढे ते पुण्यात उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत - जी तेव्हाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचाच घटक होती - तेथे रुजू झाले. त्या कालखंडात इ.स. १९६५ साली बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाची सार्वजनिक सुट्टी रद्द होऊ नये, म्हणून भारतीय शासनाच्या सेवेतल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कांशीराम यांच्या जीवनातील चळवळीच्या टप्प्यास येथून सुरुवात झाली. +इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी बामसेफ ("बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन")[३] या संघाची स्थापना केली. हा संघ बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाचा होता. इ.स. १९८१ सालापासून त्यांनी दलितांना एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. यातून इ.स. १९८४ साली त्यांनी बहुजन समाज पक्ष स्थापला. बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले. +कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत होशियारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले.[१] इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडणूक जिंकली. +मायावतीने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत, कासगंज नावाच्या शहराचे नाव बदलून कांशीराम नगर असे केले होते, ते त्यांच्यानंतर आलेल्या अखिलेश यादव या मुख्यमंत्र्याने बदलून परत कासगंज केले. +९ ऑक्टोबर, इ.स. २००६ रोजी नवी दिल्ली येथे हृदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4450.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56c2067ab0d46ec67ce88db6a7496dff1296e5bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4450.txt @@ -0,0 +1,12 @@ +काइटसर्फिंग हा काइटबोर्डिंगचा एक विशिष्ट प्रकार आहे ज्यामध्ये नियमित सर्फबोर्ड्स किंवा ह्यासाठी विशिष्ट आकार दिलेले बोर्ड्स वापरण्यात येतात. +काइटबोर्डिंग ह्या साहसी खेळाच्या विविध शैली आहेत ज्यामध्ये फ्री-स्टाईल, फ्री-राईड, डाऊन विंडर्स, स्पीड, कोर्स रेसिंग, वेक स्टाईल, जम्पिंग आणि समुद्रातील लाटांमध्ये काइटसर्फिंग यांचा समावेश होतो. २०१२ मध्ये ISAF आणि IKAच्या आकडेवारीनुसार जगभरात १.५ मिलियन काईटसर्फर्स होते. काईटसर्फिंगशी संबंधित वस्तूंची जागतिक बाजारपेठ २५० मिलियन अमेरिकन डॉलर्सची आहे. +फ्रेंच काईटसर्फर सेबॅस्टियन कॅटेलॅन हा पहिला व्यक्ती होता ज्याने ५० कनॉटसचा वेग पार करून ५०.२६ कनॉटसचा वेग ३ ऑक्टोबर २००८ रोजी लुडेरिट्झ स्पीड चॅलेंज, नामिबिया येथे गाठला. +ऑक्टोबर २०१० मध्ये, रॉब डोग्लस याने ५०० मीटर्सचे अंतर ५५.६५ कनॉटस या वेगाने पार करून नवीन विक्रम घडविला. +लुईस टॅपर याने जुलै/ऑगस्ट २०१० मध्ये साल्वाडोर ते साओ लुईस, ब्राझील हे २००० कि.मी.चे अंतर सलग २४ दिवस काईटसर्फिंग करून पार केले. हा असा एक प्रवास आहे जो कुठलाही सपोर्ट क्रू सोबतना घेता, फक्त एकच काईटचा वापर करून आणि ३५ लिटर्स पाणी सोबत घेऊन केला गेला आहे. +आंतरराष्ट्रीय काईटबोर्डिंग असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय नौकानयन संस्थेची एक जागतिक स्तरावरील संस्था आहे. तिची जबाबदारी खेळाचे जागतिक स्तरीय प्रशासन सांभाळणे आणि जगातील विविध इव्हेंट्स एकाच रॅंकिंगशी जोडणे आहे. अनेक देशांमध्ये काईटसर्फिंगच्या राष्ट्रीय आणि विभागीय असोसिएशन्स आहेत. +काईटबोर्डिंग सर्फर्स, किनाऱ्याजवळ उभे असलेले लोक तसेच बीचवर असलेल्या इतर लोकांना धोका उत्पन्न करू शकते. प्रशिक्षण केंद्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन काईटिंग शिकण्याचा धोका तसेच इतर समस्या कमी केल्या जाऊ शकतात. काईटसर्फिंग प्रशिक्षण केंद्रात काईट लौंच करणे, उडविणे, उतरविणे, बारचा उपयोग, लाईन्स आणि सुरक्षा साधनांचा वापर या गोष्टी शिकविल्या जातात. +शिकाऊ लोक थांबून किंवा मागच्या बाजूला पाण्यात झुकून काईट वळवू शकतात. आणि नंतर काईट विरुद्ध दिशेला वळवून पुन्हा सुरुवात करू शकतात. ‘हिल टर्न जिब’ हे एक जलद आणि कुशल वळण आहे ज्यामध्ये गती कमी करून, बोर्ड सपाट करून, नंतर मागील पाय हवेच्या दिशेने घेऊन त्याला पुढचा पाय म्हणून वापरून बोर्ड उलट फिरवून परत पाण्यावर सरळ केला जातो. जर हे वळण व्यवस्थित नाही घेतले तर सर्फर हवेत उडू शकतो आणि त्यानंतर जर बोर्ड एका विशिष्टकोनात नाही ठेवला गेला तर सर्फर हेलकाऊ खाऊ शकतो. +नियंत्रण ठेवून उडणे या खेळात शक्य आहे आणि ते या खेळातील एक महत्त्वाचे आकर्षण आहे. उडी मारण्यापूर्वी सर्फर बोर्डच्या कडेवर उभा राहून लाईन्समध्ये तणाव निर्माण करतो. तेव्हा काईट अचानक डोक्यावर येतो. जसा काईट वर उठू लागतो तसा बोर्डच्या कडेवरून पाय उचलले जातात आणि सर्फर हवेत उडतो. नंतर काईट डोक्यावरून आपण जात असलेल्या दिशेला वळविला जातो. उडी मारतांना विवध प्रकारचे स्टंट्स करून दाखविता येतात. उडी मारणे काही परिस्थितींमध्ये धोकादायक असू शकते. +पॉवर काईटसमध्ये तो वापरणाऱ्याला हवेत उंचावर ओढण्याची तसेच पाण्यात ओढत नेण्याची क्षमता असते. आणि जर त्याच्यावरील नियंत्रण सुटले तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता असते. अश्या प्रसंगांमध्ये सर्फर पाण्यात ओढला गेल्याने, उंचावरून वेगाने पाण्यात आपटल्याने, पाण्याच्या आत इखाद्कावर आदळून, रेतीमध्ये ओढला जाऊन, किंवा इमारत, घरांवर आदळून जखमी होण्याची दाट शक्यता असते. +नीट शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन, हळूहळू अनुभव घेऊन, व्यवस्थित अंदाज घेऊन तसेच सुरक्षा साधनांचा वापर करून हानी कमी करता येऊ शकते. +२००५ पासून पुढे काईटच्या डिझाईनमध्ये विशिष्ट बदल करून, कंट्रोल बार आणि क्विक रिलीज यंत्रणेमध्ये सुधारणा करून हा खेळ अजून सुरक्षित करण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4460.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c96b404289d053d006a145891ce568abd975cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4460.txt @@ -0,0 +1,6 @@ +०८ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: क्रिकेट आर्चिव (इंग्लिश मजकूर) + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4469.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..477747e982ce34338a13df03887c9b409e2dcf15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4469.txt @@ -0,0 +1,4 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +काईल ॲंटोनियो होप (२० नोव्हेंबर, १९८८:सेंट मायकेल पॅरिश बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +याचा भाऊ शई होपसुद्धा वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ac3cfb8f95201156daa752b739495b3c87f3983 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4492.txt @@ -0,0 +1 @@ +काउंट मिहाली अॅडम ज्योर्जी मिक्लोस कॅरोल्यी दि नॅगिकॅरोलि (४ मार्च, १८७५ - १९ मार्च, १९५५) हे हंगेरीच्या पहिल्या प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_45.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_45.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b99eb9520b8ab89127f8f289901fc123d51055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_45.txt @@ -0,0 +1,215 @@ +कंबोडियाने सर्वप्रथम १९५६ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर या देशाने १९६४, १९७२ आणि १९९६पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. कंबोडियाने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही. +आत्तापर्यंत कंबोडियाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळवलेले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4501.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6ecfc98f6d4898e32cffffe5bd9b4b678241692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4501.txt @@ -0,0 +1,2 @@ +काउंटी मैदान हे इंग्लंडच्या चेम्सफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +२० जून १९८३ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. हा सामना १९८३ क्रिकेट विश्वचषकातला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4514.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bc3c2cebf86c9d0ba9bbf1d24d8b0ed901bbc06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4514.txt @@ -0,0 +1,2 @@ +काउंटी क्रिकेट मैदान, होव हे इंग्लंडच्या होव शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९९९ क्रिकेट विश्वचषकात भारत वि दक्षिण आफ्रिका असा एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या मैदानावर झाला. तर १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला सुद्धा एक सामना या मैदानावर झाला. या मैदानावर महिला कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामने देखील आयोजित केले गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..706abf136090bf9f5bae1be251f0ed9a1a916f47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4531.txt @@ -0,0 +1,2 @@ +काउंटी मैदान हे इंग्लंडच्या साउथहँप्टन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१६ जून १९८३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4538.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e9c70a8a7d5e69688b0b8114b49f8cecde3dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4538.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 41°15′13″N 95°51′45″W / 41.25361°N 95.86250°W / 41.25361; -95.86250 + +काउन्सिल ब्लफ्स (इंग्लिश: Council Bluffs) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. काउन्सिल ब्लफ्सची लोकसंख्या सुमारे ६२ हजार आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4548.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf15b57975a9a2b92dda007587485b529000244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4548.txt @@ -0,0 +1,4 @@ +काक्चिंग हे भारताच्या मणिपूर राज्याच्या आग्नेय भागातील एक शहर आहे. हे काक्चिंग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि राज्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाने काक्चिंगला ईशान्य भारतातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचे जाहीर केले. [१] [२] [३] [४] [५] +२०११ च्या जनगणनेनुसार, काक्चिंगची लोकसंख्या ३२,१३८ होती, त्यांपैकी १५,७१० पुरुष आणि १६,४२८ महिला होत्या. येथील साक्षरता दर ८३.०८% होता. [६] +दुस-या महायुद्धादरम्यान आणि भारतीय राष्ट्रीय सैन्य आणि त्याच्या मित्रपक्षांविरुद्धच्या मोहिमांचा एक भाग म्हणून, भारतातील ब्रिटिश सरकारने काक्चिंगमध्ये एक विमानतळ बांधला होता. येथून ब्रिटिश सैन्याला आवश्यक शस्त्रे, दारूगोळा आणि अन्न पुरवले जात. आज ही जागा आसाम रायफल्सच्या ताब्यात आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी ती अंशतः भातशेतीत बदलली आहे. विमानतळाच्या सभोवतालच्या लहान टेकड्यांमध्ये आणि आजूबाजूला अजूनही हँगर साइट्स आहेत. येथे जमिनीची मशागत करताना शेतकऱ्यांना तेथे न फुटलेले बॉम्ब सापडतात. +भारतीय स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांनी येथून विमानाने उड्डाण केल्यावर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचा समज आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4559.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e7f1f012365ef147335220de1a36f945ff2fd7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4559.txt @@ -0,0 +1,2 @@ + काकडदाटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4581.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0daec83246c1867da049285f94fd3897d1447ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4581.txt @@ -0,0 +1,2 @@ +काकडदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4593.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26a4abe2bccd8223167e95d1d82fd1ed284c1965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4593.txt @@ -0,0 +1,3 @@ +उसाच्या रसापासून गूळ बनवताना जो पाक तयार होतो, त्याला काकवी असे म्हणतात. थोडक्यात हा द्रव रूपातील गूळ होय. याला हिंदीत शिरा, तर इंग्रजीत molases किंवा liquid jaggery असे म्हणतात. यातील साखरेचे प्रमाण, काढण्याची पद्धत आणि वनस्पतीच्या वयानुसार काकवी बदलतो. उसाच्या काकवीचा वापर प्रामुख्याने पदार्थ गोड करण्यासाठी आणि चवीसाठी केला जातो.[१] +गुऱ्हाळात तयार झालेली काकवी सामान्य तापमानाला बाटलीत एक वर्षापर्यंत साठवून ठेवता येते. साखरेला उत्तम पर्याय म्हणून काकवी वापरली जाते. आयुर्वेदानुसार काकवी पचायला हलकी असते. हिच्या सेवनाने शरीर आणि हाडे मजबूत होतात. विशेष करून अति शारीरिक श्रम करणाऱ्याला काकवी उपयुक्त ठरते. हिच्या सेवनाने रक्त शुद्ध होते, तसेच रक्तातील लोहाची कमतरता देखील भरून निघते. काविळीच्या आजारात काकवी उपयुक्त मानली जाते.[१] +काकवी मध्ये २२% पाणी, ७५% आणि अत्यल्प प्रमाणात मेद असते. १०० ग्रॅम काकवी पासून ब६ जीवनसत्व आणि विविध प्रकारच्या आहारातील क्षारांची गरज भगते. पहा तक्ता.[२][३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_46.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_46.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b1d72ce1e64756d6c2741d259195453e43549ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_46.txt @@ -0,0 +1,212 @@ +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4608.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18ec365f4c6a11818f409b439213e7922b7165f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4608.txt @@ -0,0 +1,2 @@ +काकाडत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4631.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22b355643ed2991d14df7c6491d2543dcb16afd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4631.txt @@ -0,0 +1,4 @@ +काक्चिंग जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +काक्चिंग हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली थोउबाल जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा मणिपूरच्या दक्षिण भागात स्थित आहे. २०११ साली काक्चिंग जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.३५ लाख इतकी होती. काक्चिंग हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथील काक्चिंग उद्यान हे एक मोठे स्थानिक पर्यटक आकर्षण आहे. +इंफालला भारत्-म्यानमार सीमेवरील मोरे ह्या गावासोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १०२ काक्चिंग जिल्ह्यामधून धावतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4638.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7ac2b769a2e65b199a48c1f72c136507a88a1e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4638.txt @@ -0,0 +1,41 @@ +कागद हे लिहिण्यास, छपाईस वा वेष्टणासाठी (पॅकेजिंगसाठी) वापरले जाणारे एक पातळ साहित्य आहे. लाकूड, बांबू, चिंध्या, गवत इत्यादीचे ओले सेल्युलोजच्या लगद्याचे तंतू विशिष्टरित्या दाबून नंतर वाळवले की कागद तयार होतो. कागद हा माहिती साठवण्यासाठी गरजेचा आहे . +कागदाला घड्या घालून त्याचे लिफाफे, खेळणी आदी वस्तू बनतात. रंगीत कागदांचे पतंग, पताका, झिरमिळ्या, पिशवी, भिरभिरे आदी वस्तू होतात. +हात, पाय, तोंड, फर्निचर वगैरे पुसून कोरडे करण्यासाठी कागद वापरला जातो. अनेक औद्योगिक तसेच बांधकाम क्रियांमध्येही याचा वापर होतो. क्वचितच, खाद्य कागद म्हणूनही याचा वापर होतो. +कागदाची निर्मिती ही झाडापासून होते. म्हणून आपण झाडे लावावीत आणि कागदाचाही कमीतकमी वापर करावा. +पौराणिक इजिप्तमधील लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या पापयरसपासून आंग्ल शब्द 'पेपर' तयार झाला. हा पापयरस वनस्पतीपासून निघालेल्या पट्ट्या एकत्र ठोकून बनविला जात असे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात साधारणतः आजच्या कागदाचा पूर्वीचे रूप चीनमध्ये तयार करण्यात आले. मात्र यापूर्वीही त्याच्या वापराचे संकेत मिळतात. +कागद निर्मिती ही पौराणिक चीन मधील चार महान शोधांपैकी एक समजली जाते. हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली. चीनने कागदाचा वापर रेशमास स्वस्त व परिणामकारक पर्याय म्हणून केला. +१३व्या शतकात, कागदाचा वापर हा चीनमधून मुसलमानांद्वारे मध्ययुगीन युरोपमध्ये पोहोचला व तेथे त्याचे उत्पादन सुरू झाले. तेथे पाण्यावर चालणारी पेपर मिल सुरू झाली व कागदाच्या निर्मितीत यांत्रिकीकरण आले. +[१] +सर्व जगात, १९व्या शतकाचे सुरुवातीस पत्रलेखन, वर्तमानपत्राची छपाई, पुस्तके इत्यादींसाठी कागदाचे औद्योगिक उत्पादन सुरू झाल्यामुळे संपूर्ण जगाच्या सांस्कृतिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल झाले. सन १८४४ मध्ये, कॅनॅडियन संशोधक चार्लस फेनेर्टी व जर्मन संशोधक एफ.जी. केलर यांनी कागद बनविण्यासाठी यंत्रसामग्री व लाकडावर प्रक्रिया करून लगदा बनविण्याची पद्धत शोधून काढली. +[२] +लाकडाच्या लगद्यापासून वर्तमानपत्राचा व अन्य सर्व प्रकारचा कागद बनविण्याचे नवे युग त्यामुळे सुरू झाले. +रासायनिक लगदा प्रक्रियेचा हेतू लिग्निन या पदार्थाच्या रासायनिक बांधणीस तोडून, त्यास शिजणाऱ्या तरलात द्रावित करणे हा होय. असे केल्याने लिग्निनला सेल्युलोज तंतूंपासून वेगळे धुता येते.. लिग्निन हा, वनस्पतींच्या पेशी एकत्र धरून ठेवण्याचे काम करतो. रासायनिक लगदा प्रक्रिया तंतूंना मुक्त करते व लगदा बनण्याची क्रिया सोपी होते. +छपाई, रंगकाम किंवा लेखन करण्यासाठी उपयुक्त अशा पांढऱ्या कागदाची निर्मिती लगद्यावर ब्लीचिंगची क्रिया करून करता येते. रासायनिक लगद्याची किंमत यांत्रिक लगद्यापेक्षा किंचित जास्त असते. कारण त्यात मूळ लाकडाच्या प्रमाणात ४० ते ५०% इतकेच उत्पादन होते. या पद्धतीत तंतूंच्या लांबीचे जतन होते. म्हणून रासायनिक लगदा हा बळकट कागद निर्माण करू शकतो. याचा दुसरा फायदा असा आहे की, या प्रक्रियेस लागणारी उष्णता व वीज ही या प्रक्रियेतून मिळालेल्या लिग्निनच्य ज्वलनाने प्राप्त होते. +अशा प्रकारच्या कागदास 'वुड फ्री पेपर' असे नाव आहे. +क्राफ्ट पद्धत ही लगदा तयार करण्याची एक सर्वसामान्य पद्धत आहे. ती वापरून बळकट व ब्लीच न केलेले कागद तयार करता येतात. त्यांचा थेट वापर कागदी पिशव्या व कागदी खोके बनविण्यासाठी होतो. याच कागदाच्या घड्या घालून खोकी बनविण्यासाठी नळीदार कागद बनतो. +यांत्रिकरित्या लगदा तयार करण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत. गरम यांत्रिक लगदा व groundwood pulp[मराठी शब्द सुचवा]. पहिल्या पद्धतीत, लाकडाचे लहान लहान तुकडे मोठ्या वाफचलित रिफायनरीमध्ये टाकण्यात येतात. तेथे हे तुकडे दोन लोखंडी चकत्यात पिळले जाऊन त्यांपासून तंतू तयार करण्यात येतात. groundwood pulp या पद्धतीत, ग्राइंडरमध्ये मोठमोठे ओंडके फिरणाऱ्या दगडांवर घासले जाउन त्याचे तंतु तयार करण्यात येतात. यांत्रिकरीत्या लगदा करण्याच्या पद्धतीत, त्यात असलेला लिग्निनचा अंश काढला जात नाही. त्यामुळे या पद्धतीत ९५% पेक्षा जास्त उत्पादन मिळते. परंतु, याने कागद पिवळा पडतो व काही काळानंतर तो ठिसूळ होतो. या पद्धतीत मिळणारे तंतू आखूड असतात त्यामुळे निर्माण होणारा कागद हा निर्बळ असतो. जरी या पद्धतीत पुष्कळ वीज लागते तरी रासायनिक लगद्यापेक्षा याची किंमत कमी असते. +कागदाची पुनर्प्रक्रिया पद्धत ही दोन्ही रासायनिक वा यांत्रिक असू शकते.पाण्यात मिसळुन द्रावण तयार करून व यांत्रिक क्रिया करून त्यात असलेले हायड्रोजनचे बंध तोडल्या जाउ शकतात.त्याने तंतु विलग होतात.जास्तीतजास्त पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदात त्याचा दर्जा टिकविण्यासाठी, मुळ अक्षत तंतु असतातच.शाई काढलेला लगदा, हा ज्यापासुन बनविला गेला, त्या कागदाच्या समान दर्जाचा वा थोडा कमी दर्जाचा राहु शकतो. +पुनर्प्रक्रिया केलेल्या तंतुंच्या मुळ तीन वर्गवाऱ्या करता येउ शकतात: +पुनर्प्रक्रिया केलेला कागद हा १००% पुनर्प्रक्रिया केलेले साहित्य वापरून तयार केला जातो वा अनाघ्रात लगद्यापासुन तयार होतो. ते कागद मुळ कागदाईतके चकाकणारे व बळकट नसतात. +तंतुंव्यतिरिक्त, लगद्यात, खडु व चिनी माती यांची भर घालतात. त्याने छपाई व लेखनासाठी आवश्यक असलेले कागदाचे गुणधर्म वाढतात.विशिष्ट आकार येण्यासाठी लगद्यात तसे पदार्थ टाकण्यात येतात वा मग निर्माणप्रक्रियेदरम्यान मशिनमध्ये चोपडण्यात येतात.याचा उपयोग छपाईची शाई वा रंग सोकण्यासाठी आवश्यक तो पृष्ठभाग तयार करण्यास होतो. +हा लगदा मग कागद तयार करण्याच्या मशीनला पुरविण्यात येतो दबावाखाली आणून त्यातील पाणी काढले जाते व तो सुकविण्यात येतो.कागदाचा पत्रा/तावावर दाब देण्याने त्यातील पाणी जोराने बाहेर पडते.ते पाणी मग गोळा केल्या जाते. हाताने तयार केलेल्या कागदासाठी, पाणी टिपण्यास मोठा टिपकागद वापरतात. +कागद वाळविण्यास हवा व उष्मा वा दोन्ही वापरण्यात येतात. पूर्वी, तो कपडे वाळविण्यासारखा दोरीस टांगुन वाळविल्या जात असे.आधुनिक काळात,वाळविण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यांत्रिक पद्धती वापरल्या जातात.त्यात वाफेचा वापर करून एका दंडगोलास सुमारे २००० फॅ. या तपमानापर्यंत गरम केले जाते. असे सुमारे ४० दंडगोल असू शकतात.त्याने कागदातील पाण्याचे प्रमाण ६% पर्यंत कमी होते. +त्यानंतर कागदास वेगवेगळ्या कामासाठीचा त्याचा वापर बघुन,त्याचे भौतिक गुणधर्म बदलण्यास, 'आकार' प्रक्रियेतुन जावे लागते.या वेळेपर्यंत कागद हा 'विनालेप' असतो. नंतर त्यावर 'लेपन' प्रक्रिया केली जाते.कॅल्शियम कार्बोनेट (खडु) किंवा चिनी मातीचा यासाठी वापर करतात.लेपन एका वा दोन्ही बाजुस केले जाते.त्याने कागदाचा पृष्ठभाग हाफटोनच्या कामासाठी अधिक चांगला होतो.लेपन न केलेले कागद हे त्या कामासा ठी अपवादानेच वापरण्यात येतात. +'कॅलेंडर' पद्धतीने लेपन वा निर्लेप केलेले कागद यांना चकाकी आणण्यात येते.लेपन केलेले कागद हे मग,मॅट, सिल्क व चकाकणारा असेही राहु शकतात. चकाकणारे कागद हे उच्च दर्जाची दृश्य घनता देतात ज्याने चित्र छपाई सुंदर दिसते. +वेब छपाईसाठी, मग कागद हा रीळांवर गुंडाळला जातो, वा मग त्याच्या वापरास अनुकूल अशी त्याची तावात कापणी होते. मशीनच्या चालीनुसार कागदाचे तंतु ठेविल्या जातात.ताव हे " लांबीनुसार तंतु " अश्या पद्धतीने ठेविल्या जातात,ते तावांच्या लांबीस समांतर असतात.त्या कागदास विविध पद्धती वापरून अंगची कलाकुसर केली जाते. जसे जाळी,पाणचिन्ह(वॉटरमार्क) इत्यादी. ही प्रक्रिया सर्वात शेवटची असते.हातघडाईच्या कागदास विशिष्ट आकार रहात नाही व त्याची किनार चोपडी असते व तो खरखरीत असतो. +[४] +त्याच्या वापरानुसार,वेगवेगळ्या गुणधर्मांचा कागद बनविल्या जाउ शकतो. +[५] +कागदाची जाडी ही कॅलिपरने मोजतात व ती इंचाच्या हजाराव्या भागात दिली जाते: +[६] कागदाची जाडी ही ०.०७ मिलीमीटर (०.००२८ इंच) व ०.१८ मिलीमीटर (०.००७१ इंच) या दरम्यान असू शकते.[७] +कागद हा वजनानेही मोजला जातो. अमेरिकेत, ५०० न कापलेल्या कागदांच्या रीमच्या वजन बघून, एका कागदाचे वजन काढतात. उदाहरणार्थ-२० पाउंड वजनाच्या एका रीमला चार तुकड्यात कापले तर त्याचे वजन ५ पाउंड होते., ८.५ इंच × ११ इंच (२१६ मिमी × २७९ मिमी)[८] +८.५ इंच × ११ इंच (२१५.९ मिमी × २७९.४ मिमी) या आकाराचे ओॅंडके कागदा बनविण्यात वापरल्या जात असत. त्यावेळी कागद हा, तंतू व पाण्याचे मिश्रणाचा लगदा हा एका पेटीच्या खाली असलेल्या चाळणीतून पार केल्या जायचा. ती पेटी १७ इंच (४३१.८ मिमी) खोल व ४४ इंच (१,११७.६ मिमी) रुंद असायची.त्याद्वारे तयार झालेला कागदाचा ताव मग लांबीच्या दिशेने घडी करून अर्धा केल्या जायचा. मग त्यास दोन वेळा विरुद्ध दिशेने घडी केली जायची. असा तयार झालेला ताव मग, ८.५ इंच × ११ इंच (२१५.९ मिमी × २७९.४ मिमी) या आकाराचा व्हायचा. +यूरोपमध्ये व इतरही क्षेत्रात, जे आयएसओ २१६ या मानकांचा वापर करतात, त्यात कागदाचे वजन हे ग्राम/चौरस मीटर असे मोजतात.(/m2किंवा फक्तg). छपाईचा कागद हा बहुदा ६० ग्राम किंवा ९० ग्रामचा असतो. १६० ग्राम पेक्षा जास्त वजनी असलेल्या कागदास कार्ड(खर्डा, पुठ्ठा) असे समजतात. कागदाच्या रिमचे वजन हे कागदाचा आकार व त्याच्या जाडीवर अवलंबून असते. +कागदाच्या वेगवेगळ्या आकाराबाबत असणारी यूरोपमधील प्रणाली ही सर्वसाधारण रुंदी व लांबी याच्या अनुपातावर अवलंबून आहे. सर्वात मोठा प्रमाणित कागदाचा आकार हा A0 (A झिरो) असतो. A1 आकाराचे कागदाचे दोन ताव याचेवर बाजू-बाजूस ठेवल्यास ते यावर बरोबर बसतात.त्याचप्रमाणे A2 आकाराचे कागदाचे दोन ताव A1 कागदावर बरोबर बसतात, व याप्रमाणे पुढे.घरी व कार्यालयात वापरल्या जाणारा कागदाचा आकार हा सामान्यतः A4 व A3 असतो. (A3चा आकार दोन A4 कागदांच्या आकाराबरोबर असतो.) +कागदाच्या घनत्वाचा पल्ला हा टिश्यू पेपरसाठी २५० kg/m3 (१६ lb/cu ft) असा असतो. विशेष प्रकारच्या कागदासाठी तो १,५०० kg/m3 (९४ lb/cu ft) इतका असू शकतो. छपाईचा कागद हा जवळपास ८०० kg/m3 (५० lb/cu ft) इतका असतो.[९] +काही कागदांचे प्रकार खाली दिले आहेत: + + +काही उत्पादनकर्त्यांनी एक नवीन व अधिक पर्यावरणपूरक असा कागद, प्लॅस्टिक पॅकेजिंगला पर्याय म्हणून वापरणे चालू केले आहे. त्याला पेपरफोम असे म्हणतात. या प्रकारच्या कागदाला प्लॅस्टिक पॅकेजिंगसारखेच गुणधर्म असतात. पण त्याचे जैव-विघटन करता येते व त्याचे साध्या कागदासमवेत पुनश्चक्रीकरण[१०] करता येते.[११] +हायड्रोकार्बनवर आधारित पेट्रोकेमिकल्सच्या वाढणाऱ्या किंमती व सिंथेटिक कोटिंगबाबतच्या वापराची पर्यावरणाबद्दल जागरूकता लक्षात घेऊन, झिन (एक प्रकारचे मक्याचे प्रोटीन) याचा वापर पॉपकॉर्नच्या पिशव्या बनविण्याकडे होत आहे.[१२] +कागद निर्मिती diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4663.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9898b6e02d126cbdc818b0cf40e60caa6919a3e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4663.txt @@ -0,0 +1 @@ +काग्लियारी काल्सियो (इटालियन: Cagliari Calcio; सार्दिनियन: Casteddu) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९२० साली काग्लियारी बेटावरील काग्लियारी शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4668.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9efb98a43b6e79843ccd5f19307ab5e58ecb4f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4668.txt @@ -0,0 +1 @@ +काचळकुही हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4690.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa44493733b063723a546486785c22ceafeb1c5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4690.txt @@ -0,0 +1,2 @@ +काजळसरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4695.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..798260b33ecf877e26b3f14ddcc197ba643d4f49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4695.txt @@ -0,0 +1,2 @@ +काजळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4698.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..798260b33ecf877e26b3f14ddcc197ba643d4f49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4698.txt @@ -0,0 +1,2 @@ +काजळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_472.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8518958daff8abb24eefa9457acaa2d379e02b11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_472.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९६६-फेब्रुवारी १९६७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4734.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc8dfed7d93fcecf342dbf056cd4dac8e732025f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4734.txt @@ -0,0 +1,69 @@ +ঙা ৰাষ্ট্ৰীয় উদ্যানआसाम • भारत +२६° ४०′ ००″ N, ९३° २१′ ००″ E +काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (असमीया: কাজিৰঙা ৰাষ্ট্ৰীয় উদ্যান, (Kazirônga Rastriyô Uddan), उच्चार /kaziɹɔŋga ɹastɹijɔ udːan/ (मदत·माहिती)) हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.[१] काझीरंगामध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात. काझीरंगा अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते. +काझीरंगामध्ये चार प्रमुख नद्या आहेत. यापैकी मुख्य म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. तसेच अनेक छोटे-मोठे पाण्याचे तलावसुद्धा आढळतात. काझीरंगाला १९०५ मध्ये संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता. +काझीरंगा नावाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. एका आख्यायिकेप्रमाणे, रंगा नावाची एक मुलगी, जवळच्या कार्बी ॲंगलॉंग जिल्ह्यातील काझी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. पण त्यांच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून ते दोघे कायमसाठी जंगलात पळून गेले. त्यांच्या नावांवरूनच या भागाला काझीरंगा असे नाव पडले.[२] दुसऱ्या आख्यायिकेप्रमाणे १६ व्या शतकातील वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांनी एका निपुत्रिक दांपत्यावर (काझी व रंगा) कृपा केली व त्यांना त्या भागात एक मोठे तळे तयार करण्यास सांगितले. काझीरंगा नावाचे उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतात. १७ व्या शतकातील ॲहम राजा प्रतापसिंह जेव्हा या भागातून जात होता, तेव्हा त्याने खाल्लेले मासे हे काझीरंगातून आणल्याचे त्याला सांगण्यात आले होते.[३] +तरीही, काही स्थानिक लोकांच्या मते काझीरंगा हे नाव कार्बी भाषेतील काझीर-ए-रंग या शब्दातून तयार झाले. याचा अर्थ 'काझीरांचे गाव' असा आहे. कार्बी लोकांमध्ये 'काझीर' हे मुलीचे नाव मोठ्या प्रमाणात वापरले जाते,[४] व असे म्हणतात की पूर्वी "काझीर" नावाच्या एका स्त्रीने या भागावर राज्य केले. या भागात सापडणाऱ्या काही अवशेषांमुळे या तर्काला पुष्टी मिळते. +काझीरंगाचा अजून एक अर्थ लाल बकऱ्यांचे (हरणांचे) क्षेत्र असाही होऊ शकतो. कारण कार्बी भाषेमध्ये "काझी"चा अर्थ "बकरी" तर "रंगाई"चा अर्थ "लाल" असा आहे.[३] +१९०४ साली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने (मेरी व्हिक्टोरिया लॅटर) या भागाला भेट दिली.[५] जेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही तेव्हा तिने आपल्या पतीकडे गेंड्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली.[६] जून ११ १९०५ रोजी सुमारे २३२ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणारा भाग प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्र म्हणून राखून ठेवण्यात आला.[७] त्यानंतरच्या तीन वर्षात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील सुमारे १५२ वर्ग कि.मी. भाग या क्षेत्राला जोडण्यात आला.[८] इ.स. १९०८ मध्ये काझीरंगाला संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला. इ.स. १९१६मध्ये याचे रूपांतर काझीरंगा संरक्षित शिकार (Game Reserve) वनक्षेत्रामध्ये करण्यात आले व शेवटी इ.स. १९३८मध्ये या जंगलात शिकारींवर बंदी घालण्यात आली.[८] +इ.स. १९५०साली पी.डी. स्ट्रसी यांनी या जंगलाचे नाव बदलून काझीरंगा अभयारण्य असे ठेवले.[८] इ.स. १९५४मध्ये तत्कालीन आसाम राज्य सरकारने एक कायदा केला. या कायद्यान्वये गेंड्यांची शिकार करणाऱ्याला मोठा दंड ठोठावण्याची शिक्षा मुक्रर केली गेली. [८] त्यानंतर १४ वर्षांनी (म्हणजेच इ.स. १९६८ साली) राज्य सरकारने आसाम राष्ट्रीय उद्यान कायदा - १९६८ संमत केला. त्यानुसार काझीरंगा अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.[८] फेब्रुवारी ११ इ.स. १९७४मध्ये सरकारने या ४३० चौरस कि.मी.च्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत मान्यता दिली. युनेस्कोने १९८५ साली या उद्यानाचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला.[९] +अलीकडील काळामध्ये काझीरंगावर अनेक नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटे आली. ब्रह्मपुत्रा नदीला येणाऱ्या पुरांमुळे इथल्या प्राणिजगतावर बरेच परिणाम झाले.[१०] जंगलपट्ट्यातील मानवी आक्रमणांमुळे प्राण्यांच्या नैसर्गिक वसतिस्थळांना धोका पोचत आहे.[११] आसाममधील उल्फा अतिरेक्यांनी जरी आसामच्या आर्थिक स्थितीवर परिणाम केलेला असला,[१२] तरीही काझीरंगावर या कारवाईचा काहीही परिणाम झालेला नाही. उलट अतिरेक्यांनी शिकाऱ्यांच्या हत्या केल्याच्या नोंदी १९८० सालापासून आढळू लागल्या आहेत. [६] +या उद्यानाने आपला शताब्दी महोत्सव २००५ साली साजरा केला. यामध्ये लॉर्ड कर्झनच्या वंशजांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले होते.[६] २००७ सालाच्या सुरुवातीला दोन गेंडे व एक हत्ती यांचे मानस राष्ट्रीय उद्यानात पुनर्वसन करण्यात आले. हा भारतातील पहिलाच हत्तींच्या पुनर्वसनाचा प्रयत्न होता.[१३] +काझीरंगा हे अभयारण्य २६°३०' व २६°४५' उ. अक्षांश आणि ९३°०८' ते ९३°३६' पू. रेखांशांदरम्यान येते. हे जंगल भारतातील आसाम राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये - नागांव जिल्हा व गोलाघाट जिल्हा - पसरलेले आहे.[९] +त्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ४० कि.मी. असून, उत्तर-दक्षिण रुंदी १३ कि.मी. आहे.[१४] काझीरंगा आता फक्त ३७८ चौरस कि.मी. क्षेत्रावर पसरलेले आहे, कारण जवळ जवळ ५१.१४ चौरस कि.मी. क्षेत्रफळाची धूप झालेली आहे.[१४] एक वाढीव ४२९ चौरस कि.मी.चे क्षेत्रफळसुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे. हे क्षेत्रफळ सध्याच्या सीमेच्या सभोवती पसरले आहे. त्यामुळे प्राण्यांसाठी जास्तीचे वसतिस्थान मिळाले आहे. तसेच कर्बी ऑंगलॉंग डोंगरांमध्ये जाण्यासाठी सुरक्षित रस्ता मिळाला आहे. [१५] याची उंची ४० मी. पासून ८० मी. पर्यंत आहे.[९] ह्या उद्यानाला ब्रह्मपुत्रा नदीने विळखा घातलेला आहे व याची उत्तरेची तसेच पूर्वेची सीमा म्हणजे ही नदी आहे. या उद्यानाच्या दक्षिणेला मोरा दिफ्लु ही नदी आहे. या उद्यानात आणखी दोन नद्या वाहतात - दिफ्लु नदी व मोरा धनसिरी नदी.[११] :पान ५ +काझीरंगाची जमीन ही मुख्यत: धूप होऊन तयार झालेली आहे. तसेच इथे ब्रह्मपुत्रा नदीने टाकलेला गाळसुद्धा आढळतो.[९] हे जंगल अनेक छोट्या-मोठ्या तलावांनी भरलेले आहे. एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ५% जागा या तलावांनी व्यापलेली आढळते.[९] जास्त उंचीच्या क्षेत्रांना स्थानिक भाषेत चपोरी असे म्हणतात व पूर आल्यास प्राण्यांना या चपोरीवर आश्रय मिळतो. भारतीय लष्कराच्या साहाय्याने अशा अनेक चपोरी बनविलेल्या आहेत.[१६][१७] +या उद्यानात मुख्य तीन ऋतू आढळतात - उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान असतो. हिवाळा जास्त करून शुष्क असतो व हिवाळ्यात येथील सरासरी कमाल तापमान २५° सेल्शियस तर सरासरी किमान तापमान ५° सेल्शियस इतके असते.[९] हिवाळ्यामध्ये इथले तलाव व नाले सुकून जातात.[११]:पान ६ मार्च ते मे महिन्यात येणारा उन्हाळा हा गरम, व सरासरी कमाल तापमान ३७° से इतके असणारा असतो.[९] उन्हाळ्यामध्ये प्राणी मुख्यकरून पाणवठ्यांवर आढळतात.[११]:पान ६ पावसाळा जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये असतो. काझीरंगाच्या जंगलात होणाऱ्या वार्षिक सरासरी २२२० मि.मी. पावसापैकी जास्तीतजास्त पाऊस हा पावसाळ्यातच होतो.[९] जुलै व ऑगस्ट महिन्यांमध्ये काझीरंगा उद्यानाचा तीन चतुर्थांश इतका भाग ब्रह्मपुत्रेच्या पाण्याखाली जातो. या पुरामुळे प्राणी जवळच्या मिकिर पर्वतरांगेचा आश्रय घेतात.[९] तरीही काही दिवस पाऊस न झाल्यास प्राण्यांना अन्नाची कमतरता जाणवते.[१८] +काझीरंगा उद्यानात मुख्यत: चार प्रकारचे वनस्पती विभाग आढळतात.[१९] पाण्याने भरलेला गवताळ प्रदेश, सवाना जंगले, विषववृत्तीय पानगळीची जंगले व वृत्तीय अर्ध सदाहरित जंगले. लॅंडसॅट उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार १९८६ साली या जंगलाचा ४१% भाग हा उंच गवताने, ११% भाग हा छोट्या गवताने, २९% भाग उघड्या जंगलाने, ४% भाग दलदलीने, ८% भाग नद्या व अन्य पाण्याने, व उरलेला ६% भाग हा वाळूने व्यापलेला होता.[२०] +काझीरंगा हे उतारावर वसलेले जंगल आहे. या जंगलाचा पश्चिमेचा भाग हा पूर्व भागापेक्षा कमी उंचीवर आहे. पश्चिमेचा भाग हा गवताळ प्रदेशांनी व्यापलेला आहे. उंच गवत हे जास्त उंचीवरच्या भागात आढळते तर छोटे गवत हे कमी उंचीच्या भागावर तलावांच्या काठाने आढळते.[९] वार्षिक पूर, शाकाहारी प्राण्यांचे चरणे व थोड्या प्रमाणावर लावण्यात येणाऱ्या आगी, यांच्यामुळे हा भाग व्यवस्थित जतन झालेला आहे. उंच गवतांमध्ये मुख्यत्वे ऊस व बांबू आढळतात. तर इतर झाडांमध्ये कुंभी तसेच कापसाची झाडे आढळतात. गवताळ प्रदेशामध्ये सफरचंदाची झाडे आढळतात.[९] + +काझीरंगा उद्यानात ३५ विविध प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.[२१] यापैकी सुमारे १५ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.[९] ह्या उद्यानात जगात असणाऱ्या एकशिंगी गेंड्यांच्या एकूण संख्येपैकी सर्वात जास्त संख्या (१,८५५),[२२][९] तसेच पाणम्हशी (१,६६६)[२३] व बाराशिंगा (४६८) आढळते.[२४] तसेच शाकाहारी प्राण्यापैकी हत्ती (१,९४०),[२५] रानगवे (३०) आणि सांबर (५८) आहेत. छोट्या प्राण्यांमध्ये भेकर, रानडुक्कर व हॉग हरणेसुद्धा आढळतात.[२६][९] +काझीरंगा हे वाघांचे एक मुख्य आश्रयस्थान आहे. काझीरंगा उद्यानाला इ.स. २००६ साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. या उद्यानात जगातील सर्वात जास्त वाघांची घनता आढळते (प्रत्येक ५ किलोमीटरमध्ये एक वाघ). २००० च्या गणनेनुसार या जंगलात ८६ वाघ आहेत.[२२] वाघांखेरीज इथे रानमांजर, बिबटे व पाणमांजरी सुद्धा आढळतात.[२१] इतर छोट्या प्राण्यांमध्ये मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, इ. प्राणी सुद्धा इथे दिसतात.[९][२१][२७] भारतात आढळणाऱ्या माकडांच्या १४ जातींपैकी ९ जाती या उद्यानात आहेत. [६] यांमध्ये आसामी माकड, सोनेरी वानर व भारतात आढळणारे एकमेव एप माकड यांचा समावेश होतो.[२७][२१][९] काझीरंगाच्या नद्यांमध्ये दुर्मिळ असे डॉल्फिन सुद्धा आहेत.[९] +काझीरंगाला आंतरराष्ट्रीय पक्षीजगत संस्थेकडून एक महत्त्वाच्या पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे.[२८] काझीरंगामध्ये अनेक प्रकारचे स्थलांतर करणारे पक्षी, पाणपक्षी, शिकारी पक्षी, इ. आढळतात. हिवाळ्यामध्ये मध्य आशियातून विविध प्रकारची बदके, बगळे, करकोचे, इ. पक्षी स्थलांतर करून येतात.[२९] नदीकाठच्या पक्ष्यांमध्ये खंड्या, पेलिकन, सारंग, इ. पक्षी आहेत. [२९]:पान १० शिकारी पक्ष्यांमध्ये दुर्मिळ असे इंपिरियल घार, ठिपक्यांची घार, पांढऱ्या शेपटीची घार, पल्लास मत्स्य घार, करड्या डोक्याची घार, व केस्ट्रेल घार हे पक्षी आढळतात.[२९] :पान.०३-०४ +काझीरंगामध्ये एकेकाळी सात प्रकारची गिधाडे आढळत. पण त्यापैकी बऱ्याच जाती आता नष्ट झालेल्या दिसतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरात आढळणारे डायक्लोफेनाक नावाचे औषध हे होय.[३०] आता फक्त भारतीय गिधाड, पातळ चोचीचे गिधाड व भारतीय पांढऱ्या रंगाचे गिधाड याच प्रजाती आढळतात.[३०] + +साचा:हेसुद्धा पहा +बोकाखाट येथील आसाम सरकारच्या जंगल विभागातील वन्यप्राणी विभाग या उद्यानाची व्यवस्था पाहतो. [११]:पान ५ या उद्यानाचा मुख्य एक डायरेक्टर असतो व मुख्याधिकारी हा एक विभागीय जंगल अधिकारी असतो. याच्या हाताखाली दोन उप-कॉन्झर्व्हेटर दर्जाचे अधिकारी असतात. उद्यानाचे चार विभाग केलेले आहेत. त्यांच्यांवर चार विभाग अधिकारी लक्ष ठेवून असतात.[११]:पान ११ बुरापहार, बागुरी, मध्य व पूर्व असे ते चार विभाग आहेत. यांची मुख्य कार्यालये क्रमश: गोराकाटी, बागुरी, कोहोरा व अगोराटोली इथे आहेत. प्रत्येक विभाग हा छोट्या छोट्या ठाण्यांमध्ये विभागलेला आहे. त्यांचा मुख्य अधिकारी एक फॉरेस्टर व त्याच्या हाताखालील फॉरेस्ट गार्ड असतात.[११]:पान ११ +या उद्यानाला राज्य तसेच केंद्र सरकार कडून अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या हत्ती प्रकल्पातून सुद्धा या उद्यानाला अर्थसाहाय्य होते. १९९७-१९९८ मध्ये या उद्यानाला जागतिक वारसा फंडातून १,००,००० अमेरिकन डॉलरची मदत मिळाली होती.[१७]:पान २ तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गैर-सरकारी संस्थाकडून सुद्धा या उद्यानाला वेळोवेळी मदत मिळत आलेली आहे. +काझीरंगा उद्यानाला भारतीय कायद्यांद्वारे जैविक सुरक्षेसाठी सर्वात जास्त संरक्षण दिलेले आहे. या उद्यानातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले. त्यापैकी आसाम जंगल सुरक्षा कायदा १८९१ व जैवविविधता सुरक्षा कायदा २००२ हे याच उद्यनासाठी अस्तित्वात आले आहेत.[१७]:पान १ येथील अधिकाऱ्यांसमोर शिंगांसाठी होणाऱ्या एकशिंगी गेंड्यांच्या हत्त्यांचे मोठे आव्हान आहे. या उद्यानात १९८० पासून ते २००५ सालापर्यंत सुमारे ५६७ गेंड्यांची शिकार झाली.[११]:पान १० मात्र गेल्या काही वर्षांत या संख्येत मोठी घट झालेली आढळते. २००७ मध्ये या उद्यानात १७ गेंड्यांची शिकार झाली.[३१] विविध अभ्यासांनुसार अल कायदाशी संलग्न असणाऱ्या बांग्लादेशातील दहशतवादी गटांना मिळणारे पैसे व गेंड्यांच्या शिकारी यांचा परस्पर संबंध आढळून आलेला आहे.[३२][३३] +काझीरंगा उद्यानात तयार करण्यात आलेली शिकारी-विरोधी ठाणी, गस्तीमध्ये वाढ तसेच जंगलाच्या आजूबाजूला हत्यारे बाळगण्यावर घालण्यात आलेली बंदी यांच्यामुळे शिकारींची संख्या लक्षणीयरीत्या घटलेली आहे.[३४][३५] +वारंवार येणारे पूर व होणारा जास्त पाऊस यामुळे बऱ्याच वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात येते. तसेच वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेकरिता केल्या जाणाऱ्या उपायांमध्येही यामुळे अडथळे निर्माण होतात.[१५] पाण्यापासून वाचण्यासाठी वन्य प्राणी उद्यानाच्या बाहेर असणाऱ्या उंच जागांचा आश्रय घेतात. तिथे ते चोरट्या शिकारींमुळे, वाहनांखाली सापडून किंवा स्थानिक लोकांकडून मारले जातात.[८] अशा प्रकारे वन्य प्राण्यांना मृत्यूपासून वाचण्यासाठी काझीरंगातील अधिकाऱ्यांनी अनेक वेगवेगळे उपाय योजले आहेत. यांमध्ये गस्त वाढविणे, तसेच कृत्रिम आश्रयाच्या उंच जागा तयार करणे, इत्यादींचा समावेश होतो.[८] तसेच वन्य प्राण्यांना सुरक्षितरीत्या राष्ट्रीय महामार्ग ३७ ओलांडता यावा (हा उद्यानाच्या दक्षिणेकडून जातो), म्हणून अनेक जागा तयार करण्यात आलेल्या आहेत.[३६] वेगवेगळे आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरील पाळीव प्राण्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येते.[८] +तसेच वणव्यांपासून वाचण्यासाठी काही भागातील गवतही थोड्या थोड्या अवधीने जाळण्यात येते. +पर्यटक मुख्यत: येथील प्राणी पहाण्यासाठी उद्यानाला भेट देतात. हत्ती किंवा जीपमधून केलेल्या जंगल सफारी इथे उपलब्ध आहेत. या उद्यानात पायी चालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सोहोला, मिहिमुख, कठपारा, फॉलियामारी व हरमोटी इथे निरीक्षण-मनोरे उभारण्यात आलेले आहेत. काझीरंगातील बागोरी रांगेमध्ये एक माहिती केंद्र सुद्धा उभारण्यात येत आहे. हे प्रवाशांना या उद्यानाबद्दल अधिक माहिती देईल.[३७] हे उद्यान मध्य एप्रिल पासून मध्य ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद असते. याचे मुख्य कारण म्हणजे इथे होणारा पाऊस. आसाम सरकार द्वारा या उद्यानात तीन विश्रामगृहे तसेच कोहोरा येथे चार विश्रामगृहे चालविली जातात. खाजगी विश्रामगृहे उद्यानाच्या बाहेर उपलब्ध आहेत.[१५]:पान १९ पर्यटकांच्या संख्येत झालेली वाढ इथल्या आर्थिक विकासाला कारणीभूत ठरलेली आहे.[३]:पान १६-१७ इथे येणाऱ्या पर्यटकांच्या पाहणीमध्ये असे आढळून आलेले आहे की ८०% पर्यटकांना गेंड्याचे दर्शन आनंददायी वाटलेले आहे. इथे येणारे परदेशी पर्यटक हे या उद्यानाला आर्थिक मदत देण्यास उत्सुक आहेत.[३८] +सरकारच्या जंगल खात्याचे अधिकृत वाटाडे सर्व पर्यटकांना उद्यानात फिरताना सतत सोबत करतात. माहूत असणारे हत्ती तसेच जीप व इतर चार-चाकी वाहने आधी नोंदणी केल्यास मिळू शकतात.[३९] कोहोरा येथील उद्यानाच्या प्रशासकीय कार्यालयापासून सुरू होणारी जंगल सफारी, तीन वेगवेगळ्या मार्गांनी पूर्ण होऊ शकते. यामध्ये कोहोरा, बागोरी व अगाराटोली असे तीन विभाग आहेत.[३९] हे मार्ग हलक्या वाहनांसाठी नोव्हेंबर पासून मध्य मे पर्यंत पर्यटकांसाठी उघडे असतात. पर्यटकांना स्वतःची वाहने घेऊनसुद्धा जाता येते पण फक्त अधिकृत वाटाड्या सोबत घ्यायला लागतो.[३९] +आसाम राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खाजगी बस ज्या गुवाहाटी, तेझपूर व आसामच्या इतर उत्तरी भागांमधून सुटतात, काझीरंगाच्या मुख्य द्वारापाशी (कोहोरा) सोडतात.[३९] या उद्यानाच्या सर्वात जवळचे शहर हे बोकाखाट (२३ कि.मी.) आहे. इतर मुख्य शहरांमध्ये गुवाहाटी (२१७ कि.मी.) व जोरहाट (९७ कि.मी.) यांचा समावेश होतो. सर्वात जवळचे रेल्वे-स्थानक फुर्काटिंग आहे जे सुमारे ७५ कि.मी. वर आहे.[३९] रौरिया इथले जोरहाट विमानतळ (९७ कि.मी.), सालोनबारी इथले तेजपूर विमानतळ (१०० कि.मी.) व गुवाहाटी मधील लोकप्रिया गोपीनाथ बोर्डोलोई आंतर्राष्ट्रीय विमानतळ (२१७ कि.मी.) ही जवळची विमानतळे आहेत.[३९] +काझीरंगाचा उल्लेख अनेक पुस्तके, चित्रपट व गाण्यांमधून आढळतो. काझीरंगाचा पहिला उल्लेख १९६१ साली बर्लिन दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या रॉबिन बॅनर्जी यांच्या काझीरंगा या माहितीपटात आढळतो.[४०][४१][४२] अमेरिकेचा लेखक, एल. स्प्रेग डि कॅम्प ने त्याच्या काझीरंगा, आसाम कवितेमध्ये या उद्यानाचा उल्लेख केलेला आहे. ही कविता प्रथम १९७० साली डेमॉन्स अँड डायनोसोर्स मध्ये प्रसिद्ध झाली व नंतर काझीरंगा या नावाने २००५ मध्ये पुनःप्रकाशित झाली.[४३] +काझीरंगा ट्रेल (चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट), १९७९), नावाच्या एका लहान मुलांसाठीच्या अरूप दत्ता यांनी लिहिलेल्या गोष्टीच्या पुस्तकाला शंकर पुरस्कार मिळालेला आहे.[४४] आसामी गायक भूपेन हजारिका यांनी त्यांच्या एका गाण्यामध्ये काझीरंगाचा उल्लेख केलेला आढळतो.[२४] बीबीसीचे पर्यटन लेखक मार्क शॅन्ड यांनी काझीरंगातील पहिल्या महिला माहूत पार्वती बारुआ यांच्यावर एक पुस्तक व माहितीपट (क्वीन ऑफ द एलिफंट्स) लिहिलेले आहेत. या पुस्तकाला १९९६चा थॉमस कुक ट्रॅव्हल बुक पुरस्कार व प्री लिटरेअर डि’अमिस पुरस्कार मिळालेले आहेत. यामुळे काझीरंगा तसेच येथील माहूतांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळालेली आहे[४५] + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4759.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac9b6206d28ede47b6c0084444009108f98cabc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4759.txt @@ -0,0 +1,8 @@ + काटरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4770.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc2d5cae10e3ef78e9a8a2a72d723363a513ea70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4770.txt @@ -0,0 +1 @@ +काटा रुते कुणाला ही एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. यामध्ये स्नेहा वाघ ही मराठी अभिनेत्री असून तिची ही पहिलीच मालिका आहे. तिच्या पात्राचे नाव चंदना आहे. श्वेता शिंदे हिने नंतर चंदनाचे पात्र साकारले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4776.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be1c3d2798403a17869d9da211fd1b1e07804f55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4776.txt @@ -0,0 +1,8 @@ + काटाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4800.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d12d4909de8547fee16bcc925beada69162cad64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4800.txt @@ -0,0 +1,2 @@ +काटेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4823.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bae3788688a00e143ef4620e080935cc89eaba6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4823.txt @@ -0,0 +1,15 @@ +सौराष्ट्र हा भारताच्या गुजरात राज्यातील भाग आहे. सौराष्ट्राचे जुने नाव काठेवाड किंवा सौराष्ट्र, ज्याला सोरथ किंवा काठियावाड म्हणूनही ओळखले जाते. हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित गुजरात, भारतातील द्वीपकल्पीय प्रदेश आहे. यात गुजरात राज्याचा एक तृतीयांश भाग समाविष्ट आहे, विशेषतः राजकोट जिल्ह्यासह गुजरातमधील ११ जिल्हे. बॉम्बे राज्यात विलीन होण्यापूर्वी हे पूर्वी भारताचे एक राज्य होते. १९६१ मध्ये ते मुंबईपासून वेगळे झाले आणि गुजरातमध्ये सामील झाले. +सौराष्ट्र द्वीपकल्प दक्षिणेला आणि नैऋत्येला अरबी समुद्राने, वायव्येला कच्छच्या आखाताने आणि पूर्वेला खंभातच्या आखाताने बांधलेला आहे. या दोन आखातांच्या शिखरावरून, कच्छ आणि खंभातचे छोटे रण, अर्धे खारट खड्डे अर्धे वालुकामय वाळवंट, एकमेकाच्या दिशेने अंतर्देशीय पसरलेले आणि काठियावाडचे वेगळेपण पूर्ण करते, एक अरुंद मान वगळता, जे त्यास उत्तर-पूर्वेला जोडते. गुजरातची मुख्य भूमी. +काठी दरबारानंतर या द्वीपकल्पाला काठीवाड असे संबोधले जाते, ज्याने एकेकाळी बहुतेक प्रदेशावर राज्य केले. तथापि, सौराष्ट्र हा काठियावाडचा पूर्णपणे समानार्थी नाही, कारण ऐतिहासिक सौराष्ट्र प्रदेशाचा एक छोटासा भाग काठियावाड द्वीपकल्पाच्या पलीकडे पसरलेला आहे. सोरथ द्वीपकल्पाचा दक्षिणेकडील भाग बनवतो. +"सौ" म्हणजे १०० आणि "राष्ट्र" म्हणजे भाषा आणि सौराष्ट्र १०० भाषांनी बनलेली आहे त्यामुळे एकही मूळ शब्द नाही. +काही तज्ञांच्या मते, सौराष्ट्र हे नाव सौर राष्ट्रावरून पडले आहे. संस्कृतमध्ये सौर म्हणजे सूर्य आणि राष्ट्र म्हणजे देश. याचा अर्थ, सूर्याचा देश, आणि या प्रदेशात प्राचीन काळात १२ सूर्य मंदिरे होती. सततच्या इस्लामिक आक्रमणांमुळे, या मंदिरांतील देवतांच्या मूर्ती इतर ठिकाणी हलवण्यात आल्या, त्यापैकी एक महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील कशेळी येथील कनकादित्य मंदिरात आहे. इतर ११ मूर्तींचे स्थान सध्या अज्ञात आहे. +या काठेवाडात ‘अ’वर्गीय १४, ‘ब’वर्गीय १७ व अन्य १९१ अशी एकूण २२२ संस्थाने होती. या सर्व संस्थानांना एकत्रित करून त्यांचे एक संयुक्त राज्य बनविण्याची सरदार वल्लभभाई पटेलांची योजना होती. त्यासाठी १८ कलमांचा ‘एकत्रीकरणनामा’ तयार ठेवला होता. १५ जानेवारी १९४८ रोजी पटेलांनी सर्व संस्थानिकांसमोर गुजरातीत भाषण करून एकत्रित येऊन एक संयुक्त राज्य स्थापन करण्याचे कळकळीचे आवाहन केले. त्यानंतर या कामाची जबाबदारी त्यांनी त्यांचे सचिव मेनन यांच्याकडे सोपवून दिली. तिसऱ्या दिवशी मेनन यांनी संस्थानिकांची बैठक बोलावून सांगितले की, ‘आपण आवश्यक त्या संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र व्यवहार या तीन विषयांपुरते हिंदुस्थान देशात विलीन झाला आहांत. परंतु, ती काही अंतिम उपाययोजना होऊ शकत नाही. ..हिंदुस्थान सरकार जनतेच्या हक्कांचे समर्थक आहे.. त्यांना वाटते की, राजेशाहीविरुद्ध उठाव न होता शांततेच्या मार्गाने जनतेकडे सत्तांतर झाले पाहिजे.. एकत्रीकरणापासून तुमची सुटका नाही.. तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व टिकविणे अशक्य आहे.. तो धोका पत्करायचा आहे का, हे तुम्हीच ठरवा..’ संध्याकाळपर्यंत प्रमुख संस्थानिकांनी एकत्रीकरणास मान्यता देऊन टाकली. सर्वाच्या सह्या घेण्यात चार-पाच दिवस लागले. १५ फेब्रुवारी १९४८ रोजी सरदार पटेलांच्या हस्ते या ‘काठियावाड संयुक्त राज्या’चे उद्‌घाटन करण्यात आले. +शंभराधिक संस्थाने ज्या प्रदेशात होती त्या काठेवाडला सौराष्ट्र हे सयुक्तिक नाव ठेवण्यात आले. + +काठियावाड म्हणजे काठींची भूमी, एक क्षत्रिय जात ज्याने ८ व्या शतकात या प्रदेशात स्थलांतर केले आणि समकालीन गुजरातच्या नैऋत्य द्वीपकल्पावर नियंत्रण ठेवले. [१] +काठी संपूर्ण प्रदेशात पसरल्या होत्या आणि काही शतके मध्य सौराष्ट्रावर त्यांचे वर्चस्व होते. जरी काथी लोक १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात या भागात स्थलांतरित झाले असे मानले जात असले तरी, त्यांनी या प्रदेशाच्या दस्तऐवजीकरण केलेल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रतिहार शासक मिहिर भोजच्या कारकिर्दीत, राजपूत साम्राज्य काठियावाडपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. [२] हडोला शिलालेख पुष्टी करतो की महिपाल I च्या कारकिर्दीत प्रतिहारांनी या प्रदेशावर राज्य केले. [३] द्वीपकल्प पुरातन वास्तूंनी नटलेला आहे आणि प्रागैतिहासिक काळापासून ते महाभारताच्या सुरुवातीच्या काळात सिंधू संस्कृतीपर्यंतचा अखंड इतिहास आहे. काथी लोकांनी विशेषतः १६ व्या शतकापासून २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत द्वीपकल्पावर प्रभाव पाडला. +भू-राजकीय संदर्भात, काठियावाडचा परिसर सौराष्ट्राचा गाभा आहे. सरंजामशाही काळात, सौराष्ट्रात काही प्रमुख विभाग होते जे संस्थानांच्या अधीन होते: राजकोट राज्य, जामनगर राज्य, गोंडल राज्य, भावनगर राज्य, ध्रांगध्रा राज्य, मोरबी राज्य, जसदन राज्य, जेतपूर राज्य, आणि वांकानेर राज्य, वाधवान राज्य, लिमडी राज्य. . तथापि, काठियावाडच्या मुख्य क्षेत्रामध्ये आता १० जिल्ह्यांचा समावेश होतो: राजकोट, भावनगर, जामनगर, सुरेंद्रनगर, पोरबंदर, अमरेली, जुनागढ, बोताड, मोरबी, गीर-सोमनाथ. +८७५ ते १४७३ पर्यंत चुडासामा राजपूत (रा' राजवंश) राज्य करत असताना सोरथ हे नाव दीर्घकाळापर्यंत मर्यादित राहिले. त्याच वेळी, या प्रदेशावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रमुख राजपूत कुळांमध्ये ब्रिटिश नियम वालास उपाध्याय, (काठी), जेठवास, रायजादास, चुडासमास, गोहिल, झालास, जडेजा, चावदास, परमार, पतगीर किंवा पारगीर , सोलन सरवैयस, यांचा समावेश होता. खुमान आणि खाचर, मकवानस, पदयास आणि झालस. १८२० पर्यंत काठियावाडमधील बहुतेक संस्थान ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली आणले गेले, परंतु ब्रिटिशांशी पहिला करार काठियावाड येथून जेतपूरचा विरा वाला (काठी शासक) आणि बडोदा येथील कर्नल वॉकर यांच्यात २६ ऑक्टोबर १८०३ रोजी झाला. +१९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यापूर्वी, काठियावाडचा बहुतेक भाग असंख्य संस्थानांमध्ये विभागला गेला होता ज्यावर स्थानिक सामर्थ्यशाली राज्य होते ज्यांनी स्थानिक सार्वभौमत्वाच्या बदल्यात ब्रिटिशांचे वर्चस्व मान्य केले. या राज्यांमध्ये काठियावाड एजन्सीचा समावेश होता. बाकी प्रायद्वीप, प्रामुख्याने केंबेच्या आखाताच्या पूर्वेस, ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग म्हणून थेट ब्रिटिशांनी शासित जिल्हे होते, ज्यामध्ये द्वीपकल्पाचा काही भाग समाविष्ट होता. +भारतीय स्वातंत्र्यानंतर, काठियावाड राज्यांनी इंस्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन अंतर्गत भारतात प्रवेश केला. १९४७ मध्ये जुनागढच्या मुस्लिम शासकाने आपला प्रदेश पाकिस्तानला जोडला. प्रामुख्याने हिंदू लोकसंख्येने बंड केले आणि राजपुत्र पाकिस्तानात पळून गेला तेव्हा एक सार्वमत घेण्यात आले ज्याने राज्य भारतीय संघराज्यात विलीन केले. काठियावाडच्या पूर्वीच्या संस्थानांचे सौराष्ट्र या नवीन प्रांतात वर्गीकरण करण्यात आले, जे १९५० मध्ये सौराष्ट्र राज्य बनले. १९५६ मध्ये, सौराष्ट्र बॉम्बे स्टेटमध्ये विलीन करण्यात आले आणि १९६० मध्ये, बॉम्बे राज्याचे भाषिक आधारावर गुजरात (काठियावाडसह) आणि महाराष्ट्र या नवीन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले. दीव हे १९६१ पर्यंत भारतीय सैन्याच्या ताब्यात येईपर्यंत पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. ते १९६२ मध्ये गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग म्हणून भारतात समाकलित झाले. +काठियावाडची प्रमुख शहरे द्वीपकल्पाच्या मध्यभागी राजकोट, कच्छच्या आखातावरील जामनगर, खंभातच्या आखातावरील भावनगर, सुरेंद्रनगर आणि गुजरातच्या मध्यभागी असलेले ऐतिहासिक शहर वाधवान, पश्चिम किनारपट्टीवरील पोरबंदर आणि ऐतिहासिक शहरे आहेत. दक्षिणेतील जुनागड शहर. दीव, पूर्वी पोर्तुगीज भारताचा एक भाग असलेले बेट शहर आणि आता दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा भाग, काठियावाडच्या दक्षिण किनारपट्टीवर वसलेले आहे. सोमनाथ शहर आणि त्याचे मंदिर देखील दक्षिण किनारपट्टीवर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4848.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8007b26e7726d0f5882b6d4f0421be632cbd761 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4848.txt @@ -0,0 +1 @@ +काणेकर हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4871.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1812745f2002e4e90479bd7e5c126b9e239e5ce6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4871.txt @@ -0,0 +1,21 @@ +प्रागैतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. +आदिमानवाने दगडात विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art) किंवा पेट्रोग्लिफ्स (petroglyphs) या नावाने ओळखले जाते. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गूढ खोदचित्रे आहेत. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. [१] +महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत. +जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले इ. +देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे ,शेडे, कोतापूर, देवीहसोळ इ. +भडे, हरचे, रुण, खानावली, रावारी, लावगण इ. +देवगड आणि सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणे सापडली आहेत.[२] +वाघोटन ,बापर्डेत इ. +हिवळे +हिवाळे येथील कातळ खोदशिल्पे ६ मे २००१ रोजी हौशी पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत ह्यांनी उजेडात आणली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[३] +कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्‍नागिरी,राजापूर,लांजा येथील समुद्र किना-यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोद शिल्पाचे संशोधनकार्य सुरू आहे.[२] +या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व १०००० वर्षे इतका असावा, असे अभ्यासक नोंदवतात.[२] +एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत. +दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे व मासा, कासव, असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात. देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे. +राजापूर, रत्‍नागिरी व लांजा तालुक्यात ४२ गावांमधून ८५० कातळशिल्पे सापडली आहेत. राजापूरजवळच्या गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील कातळशिल्पे आहेत. शोधकर्ते सुरेंद्र ठाकुरदेसाई, धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड या शोधकर्त्यांनी चार वर्षापासून ही मोहीम सुरू केली आहे. कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी शासनाकडून प्रथमच निधी मंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकऱ्यांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम केले जाते.[४] +या शिल्पाकृती समाजाला माहिती व्हाव्यात पण त्याच जोडीने त्यांचे रक्षणही व्हावे यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये यांच्या सहली किंवा विविध दूरचित्रवणी माध्यमातून या ऐतिहासिक वारशाची माहिती पोचविले जात आहे. यासाठी पुरातत्त्व खात्यालाही सहकार्य करण्यात येते आहे. +जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. जगात ‘रॉक आर्ट’ म्हणून ती ओळखली जातात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हा ‘रॉक आर्ट’चाच प्रकार आहे.[५] +मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[६] +कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या १७व्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी कुडोपी येथील कातळशिल्पांबाबतचा शोधनिबंध सादर केला. त्यात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली. +कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्माण झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही. तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेतूने निर्माण झाली आणि कोणी केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. त्यातून कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारख्या पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी या भागातील आदिम मानवी समूहाची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यासाठी या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षण होणे, हाती येणाऱ्या माहितीचा सयुक्तिक अर्थ लावणे, या कातळशिल्पांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.[७] +कातळशिल्पांचा अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणे पुरेसे नसते. त्या संशोधनासाठी पूरक म्हणून भौगोलिक बदल, पर्यावरणीय बदल, जैवविविधता यांचाही अभ्यास करणे आवश्यक असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4884.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98c48776c80c12320728cc38707831af935d030d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4884.txt @@ -0,0 +1,14 @@ +गुणक: 37°30′0″N 15°5′25″E / 37.50000°N 15.09028°E / 37.50000; 15.09028 + +कातानिया (इटालियन: Catania, उच्चार ) हे इटली देशाच्या सिचिल्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिचिल्याच्या पूर्व भागात आयोनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. कातानिया हे सिसिलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे (पालेर्मोखालोखाल)[१] तर इटलीमधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहराची लोकसंख्या ३,११,५८४ तर महानगराची लोकसंख्या ११,०७,७०२ इतकी आहे.[२] +इ.स. पूर्व आठव्या शतकात वसवलेले[३] व मोठा इतिहास असणारे कातानिया रानिसां काळात इटलीमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय शहर होते. सध्या कातानिया सिसिलीमधील एक मोठे औद्योगिक व पर्यटन केंद्र आहे. +‌ +हे शहर अनेकदा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये उद्ध्वस्त झाले होते. ११६९मधील भूकंप, १६६९मधील माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून शहरावर आलेली लाव्हाची लाट आणि पुन्हा १६९३चा भूकंप ही काही उदाहरणे आहेत. +कातानिया शहरातील उ लिओत्रु तथा फाँताना देल'एलेफांते हे कारंजे शहराचे मानचिह्न आहे. हे कारंजे १७३६मध्ये जियोव्हानी बाटिस्टा व्हॅक्कारिनीने बांधले. याच्यावरील हत्ती येथे सापडणाऱ्या लाव्हाजन्य खडकातून कोरलेला आहे. +येथील कातानिया विद्यापीठाची स्थापना १४३४मध्ये झाली होती. इटलीमधील हे सगळ्यात जुने विद्यापीठ आहे.[४] येथे १२ विभागांमध्ये सुमारे ६२,००० विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतात.[५] +या विद्यापीठाशी संलग्न असलेली स्कुओला सुपेरिओर दि कातानिया ही संस्था शिक्षणशास्त्रातील उच्च शिक्षण देते.[६] +यांशिवाय येथे इस्तित्युतो मुझिकाल व्हिन्सेंझो बेलिनी ही संगीतशास्त्र शिकवणारी संस्था[७] आणि अक्कादामिया दि बेल आर्ती हे कलामहाविद्यालय आहेत.[८] +कातानिया ए१९ मोटरवेद्वारे मेसिना आणि ए१९ मोटरवेद्वारे पालेर्मोशी जोडलेले आहे. +फेरोव्हिया सर्कमएट्निया हा नॅरो गेज रेल्वे मार्ग कातानियाला रिपोस्तो शहराशी जोडतो. ११० किमी लांबीचा हा मार्ग माउंट एटनाला प्रदक्षिणा घालतो व कातानियापासून २८ किमी ईशान्येस रिपोस्तोला थांबतो. +मेत्रोपोलिताना दि कातानिया ही भुयारी रेल्वे १९९९ मध्ये सुरू झाली. ८.८ किमी लांबीचा हा भुयारी मार्ग कातानियाच्या पश्चिमेस नेसिमो गावापासून कातानिया शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत धावतो.[९] +कातानिया-फाँतानारोसा विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. येथून युरोपमधील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4886.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6788b7ce7dfcf94c99f08e55c3fa8e42cf1d8c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4886.txt @@ -0,0 +1,6 @@ +कातानिया-फाँतानारोसा विमानतळ (आहसंवि: CTA, आप्रविको: LICC) तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( इटालियन: Aeroporto Internazionale Vincenzo Bellini di Catania-Fontanarossa ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे. +याला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे. +एस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. [३] येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती. +कातानिया-फाँतानारोसा विमानतळावर खालील विमान कंपन्या नियमित नियोजित आणि भाड्याने सेवा देतात: +कातानिया-एरोपोर्तो फाँतानारोसा हे नव्याने बांधलेले रेल्वे रेल्वे स्थान, मेसिना-सिरॅक्यूझ रेल्वे, कातानिया-पालेर्मो रेल्वे तसेच कातानिया-कॅल्ताजिरोन रेल्वेद्वारे सिसिलीभर सेवा पुरवते. येथून कातानियाच्या उपनगरी गाड्याही सुटतात. [१८] येथून १० मिनिटांत कातानिया सेंत्राले रेल्वे स्थानकाला जाता येते तर सिरॅक्यूझ किंवा ताओर्मिना स्थानकाला जाण्यासाठी एक तास लागतो. [१९] +येथून नियमित शटल बस सेवा कॅटानिया शहराच्या मध्यवर्ती भागाला तसेच सेंत्राले रेल्वे स्थानकाला वाहतूक पुरवते. शिवाय तर बेटाच्या इतर भागांसाठी नियोजित बस सेवा देखील [२०] विमानतळावरून उपलब्ध आहेत. मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानकाच्या समोर आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4899.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..847b2383642672cc5c4e883f3a197ea256251d16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4899.txt @@ -0,0 +1,2 @@ +कातेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72e8a2c4709d2ed44b427b35c342f5e97d7950a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_492.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4933.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..331036e8976b622c220f429c8bf9be157467c9ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4933.txt @@ -0,0 +1,7 @@ +कातकरी महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे. कात तयार करणे हा जुन्या काळी कातकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि त्यावरूनच त्यांना कातकरी हे नाव पडले. शिकार करणे, कोळसा बनवणे, जंगलातील लाकडे व मध गोळा करून विकणे असेही उद्योग हे लोक करतात. कातकरी लोक उत्तम शिकारी व तिरंदाजीत निष्णात असून हरणे, माकडे यांची शिकार करून त्यावर पोट भरतात. कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून रानात राहतात व नेहमी वस्त्या बदलतात. त्यांच्या झोपडीत कायम एक शेकोटी पेटलेली असते तिला हे लोक परसा म्हणतात. रायगड जिल्ह्यात या लोकांची जास्त वस्ती असून तिथे त्यांच्या अनेक वाड्या आहेत. प्रत्येक वाडीचा एक नाईक किंवा पुढारी असतो. हे पुढारीपण वंशपरंपरेने चालते. नाईकाचे काम सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा निवाडा देणे आणि अपराधाबद्दल दंड देण्याचे असते. +कातकरी जमातीत अथावर, धेड, सिधी, सोन व वरप असे पाच पोटविभाग असून त्यांच्यात लग्नसंबंध होत नाहीत. कातकरी जमातीत पूर्वीपासून विधवाविवाह रूढ आहे. या लोकात गांधर्वविवाहाची प्रथाही आहे. हे लोक विधीपूर्वक लग्न करतात. +कातकरी कुटुंबात स्त्रियांची हुकमत असते. या जमातीतील स्त्रिया गुंजाच्या माळा दागिने म्हणून घालतात. कानाच्या पाळ्यांना मोठी भोके पाडून त्यात त्या साखळ्याही घालतात. +कातकरी समाजात आताच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासात भर होत आहे. शैशानिक,राहणीमानात,समाजात वावरताना त्यांना नवीन काही तरी करायची अवशक्याता आहे.कातकरी जमात ही प्राचीन वन्य भागात राहणारी, जमात असून ,काही भागात ती अजून ही मागासलेली आहे ,शिक्षनापासून वंचित राहिलेली आहे. सह्याद्री पर्वत जसा नद्यांच्या प्रवाहाला दिशा बदलतो,तसाच ह्या जमातीत सह्याद्री पर्वत हा सह्याद्रीचा वरचा भाग म्हणजे घाटावर(दक्खन पठार),आणि सह्याद्रीचा खालचा भाग म्हणजे घाटाखाली(कोकण)असे यात बोलण्यात येत असते, घाटाखाली कोकण भागात म्हंटले तर,शहापूर, मुरबाड,खालापूर,जव्हार, धसई,कर्जत,नेरळ,रत्‍नागिरी,पनवेल,या भागात मोठ्या प्रमाणात कातकरी राहतात.आणि घाटावर पुणे भागात जुन्नर,(पाडली), आंबेगाव,घोडेगाव,ओतूर,भोर,तसेच पुण्यातील लोणावळा,या भागात देखील कातकरी समाज वावरताना दिसतो. राहणीमान अजून ही साधे असून, मोलमजुरी मासे पकडणे ते विकणे, जंगलात जाऊन मध काढणे,या घटकावराच त्यांचा उदरनिर्वाह चालतो,हा समाज इतका मागास आहे की आताच्या २१व्या शतकात देखील हा समाज सर्व घटकात मागास राहिलेला आहे,शिक्षण नाही,आणि शिक्षण घेतले तर नोकरी नाही,मग शिक्षण घेऊन पण जर नोकरी नाही,मग हा समाज पुन्हा आपल्या पिढ्या करतात तेच मोलमजुरी करतो,आणि आपले पोट भरतं असतो,शासन ह्या समाजातील मुलांना जे शिक्षण घेऊन पण वंचित राहिले त्या साठी योग्य कार्य करत नाही.नवीन उपक्रम नाही,या समाजात अजून देखील लोकांना घर नाही,अजून पण हा समाज झोपडी लाकडाची कुडांची पाला पाचोल्यानी बनऊन राहतो,त्यामुळे याकडे लक्ष्य देणं महत्त्वाची बाब आहे.देशाचा विकास हा इतर घटकांचा झाला आहे, परंतु बहुतेक समाज अजून देखील पूर्णतः अविकासितच आहेत.हा समाज आज जुन्याच परंपरा,रूढी,बाळगतो,जंगल,पाणी,सूर्य ह्यांना पुजनारा हा समाज जे प्रत्येक मनुष्याला जगण्यासाठी अती महत्त्वाचा घटक आहे त्याचा सांभाळ हा समाज करत आहे.परंतु त्यासाठी देखील ह्या समाजाला मोठी रक्कम मोजावी लागते,या येत्या काही वर्षात ही जात हा समाज जसा आज आहे जसा तो २०० वर्षापूर्वी होता तसाच तो पुढे ही राहील,त्यामुळे याकडे लक्ष देणं आणि या समाजाचं विकास महत्त्वाचा आहे . +कातकरी सोन लोकांचा लग्नविधी जातीतील एखादा धर्मशील मनुष्य करतो. त्याला गोतर्णी म्हणतात. नवरी मुलगी मंडपाच्या दारातच वराचे स्वागत करून त्याला माळ घालते. नंतर दोघांना समोरासमोर उभे करून मध्ये अंतरपाट धरतात. गोतर्णी एका घोंगडीवर अक्षता मांडतो व मध्ये पैसा ठेवून त्यावर हातातील सुपारी टाकतो. त्यानंतर नवरानवरी मंडपाभोवती पाच प्रदक्षिणा करून घोंगडीवर ठेवलेल्या अक्षतांना डोकी लावतात. एवढे झाल्यावर लग्नविधी पुरा होतो. + +भटके कलावंत आणि भिक्षेकरी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4935.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8300927bb8b23585ce03671de2e44bec275ea35b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4935.txt @@ -0,0 +1,2 @@ +कादंबरी कदम-देसाई (१३ ऑक्टोबर १९८८)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.[ संदर्भ हवा ] +कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसऱ्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते.[ संदर्भ हवा ] जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियॉं या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने झी मराठीवरील अवघाचि संसार या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालक होती.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4968.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f28603daa4957bf90ea5ba5caca7d210621890 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4968.txt @@ -0,0 +1,55 @@ +कानंद हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ७९१.१३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९३ कुटुंबे व एकूण ३९० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ७३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९३ पुरुष आणि १९७ स्त्रिया आहेत..ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६५८६ [१] आहे. +गावात २ शासकीय [[पूर्व प्राथमिक शिक्षण| आहेत. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा निवी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा वेल्हे १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय पुणे 45 किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे 45 किलोमीटरहून जास्त अंतरावर आ +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध नाही. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +सर्वात जवळील पक्का रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती स्वयंसहाय्य,सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही. सर्वात जवळील रेशन दुकान, आठवड्याचा बाजार 10 किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +कानंद ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4986.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21ccf0c49b5cd4d56037e63321edf8123f8296d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4986.txt @@ -0,0 +1,5 @@ +कन्नड विकिपीडिया ( कन्नड: ಕನ್ನಡ ವಿಶ್ವಕೋಶ) किंवा कानडी विकिपीडिया ही विकिपीडियाची कन्नड भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती जून २००३ मध्ये सुरू झाली आणि २०२१ पर्यंत माफक प्रमाणात सक्रिय आहे, त्यात १००हून जास्त सक्रिय वापरकर्त्यांसह २५,०००हून जास्त लेख आहेत.[१] तसेच, हे भारतीय उपखंडातील बारावे सर्वाधिक लोकप्रिय विकिपीडिया आहे.[२] +कन्नड विकिपीडिया समुदायाने २ एप्रिल २००६ रोजी बेंगळुरूमध्ये बैठक घेतली, ज्याला बरेच वृत्तवार्तांकन प्राप्त झाले.[३] +१ ऑगस्ट, २००९ पर्यंत या विकीवर जवळजवळ ६,८०० लेख असल्याने ही विकिपीडियाची १०० वी सर्वात मोठी आवृत्ती बनली. +जानेवारी २०१३ पर्यंत, त्यामध्ये ९३ सक्रिय वापरकर्त्यांसह १२,९६१ लेख होते आणि २,६८० प्रतिमा होत्या, त्या वेळी लेखांच्या संख्येनुसार ते १०८ वे विकिपीडिया बनले.  +जानेवारी २०१६ पर्यंत, कन्नड विकिपीडिया हा भारतातील दहावा क्रमांकाचा सर्वात मोठा विकीपीडिया आहे आणि अशा प्रकारे, अन्य भारतीय भाषेतील विकिपेडियामध्ये सर्वात लहान विकिपीडिया होता. प्रशासक ओमशिवप्रकाश लेखांच्या कमतरतेचे कारण, कन्नड भाषिक समुदायात रस नसणे, कन्नड विकिपीडिया आणि कन्नड टायपिंग साधनांविषयी जागरूकता नसणे आणि कर्नाटकच्या काही भागात इंटरनेट सेवा मर्यादित असल्याचे सांगितले आहे आहे.[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4992.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9e37212de15ad22958abd2d1f0c077202bff835 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_4992.txt @@ -0,0 +1,2 @@ +कानपूर देहात जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ७५ पैकी एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय केंद्र अकबरपूर येथे आहे. अकबरपूर हा कानपूर देहात जिल्ह्यामधील लोकसभा मतदारसंघ आहे. +कानपूर देहात जिल्ह्यामध्ये ५ तालुके आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5004.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4be97154d840b4c98d1bbed4adf6520f10f0386f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5004.txt @@ -0,0 +1,2 @@ + कानपोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5007.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62a7b9f42b33a8927db42393a9874cf70e00caa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5007.txt @@ -0,0 +1,8 @@ +कानमंडाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. +शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्याच बरोबर आत्ता नवीन पिढी कुकूटपालन आणी खासगी वाहतूक व्यवसाय सुद्धा करू लागली आहे.साक्षरतेचे प्रमाण ७०-८०% आहे.स्व.भागूजी चौधरी (पवार ) माजी सरपंच यांच्या अथक प्रयत्नाने कांचन डोंगर आणी हंड्या डोंगर या मधून खिंड तयार करून खान्देश मधील देवाला शहराला जोडणारा मार्ग तयार करण्यात आला होता.ऎतिहासिक वारसा गावाला लाभलेला असून नवीन पिढीने तो जपावा हिच अपेक्षा. +इखारा डोंगर - नाथ सांप्रदायाचे प्राचीन मंदिर डोंगरावर असून जिवंत पाण्याचे प्राचीन टाके आहेत. +किल्ले धोडप - श्रीमंत माधवराव पेशवे यांचा आवडता किल्ला असा ज्याचा उल्लेख होतो तो कानमंडले गावाला लागून आहे, तसेच रघुनाथ पेशवे आणी माधवराव पेशवे यांची प्रसिद्ध लढाईचा इतिहास किल्ल्याला आहे. किल्यावर जुने अवशेष अजून याची साक्ष देतात. पूर्वी किल्ल्यावरील हत्ती तळ्या जवळ सुमारे ८-१० तोफा होत्या पण नंतर सरकारने १९९०-९३ च्या आसपास त्या जमा केल्या,असे सांगतात.पण किल्ल्या वरील तटबंदी आजून तरी स्वतःचे असतीत्व टिकवून आहे.हौशी पर्यटकांनी आपला ऎतिहासिक ठेवा जपावा हिच प्रार्थना. +धोडप गड हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्लयात गणला जातो. +महाराष्ट्र परीवहन मंडळाची निफाड डेपोतन मुक्कामी यसटी सेवा असून नाशिक देवला बस सेवा पण आहे.त्याच बरोबर खासगी वाहने सुद्धा चालू असतात. गावात सरकारी तसेच खासगी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीचे कार्यालय असून सरकारी शाळा प्रसिद्ध आहे. +पुरी,धोडांबे, हट्टी कन्हेरवाडी, शिंदे बहाळे,वडाळी इत्यादी. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_503.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..608ba3fb5a8a7ae90f358834b71c8334694529c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_503.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०२० मध्ये तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार होता.[१][२] न्यू झीलंड क्रिकेटने जून २०१९ मधील दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[३][४] तथापि, १४ मार्च २०२० रोजी, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे दौरा रद्द करण्यात आला.[५][६] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5048.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d47a43baff38d7c77cdf071d2228892f6b30f8ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5048.txt @@ -0,0 +1 @@ +कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी भाषा: 関西国際空港) (आहसंवि: KIX, आप्रविको: RJBB) हा जपान देशाच्या ओसाका शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओसाका शहराच्या ३४ किमी नैऋत्येस ओसाकाच्या उपसमुद्रामधील एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हा विमानतळ ओसाका शहर तसेच ओसाका प्रभागातील इतर अनेक शहरांसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. १९९४ सालापासून कार्यरत असलेला कन्साई विमानतळ आजच्या घडीला टोकियो शहरामधील हानेडा विमानतळ व नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांच्याखालोखाल जपानमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5072.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9edc2d6b3f7f7d20a89c8e59378b35b14625a818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5072.txt @@ -0,0 +1,10 @@ +कान्हूर मेसाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +कान्हुर मेसाई हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील २६३३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८३० कुटुंबे व एकूण ४०२८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर शिरूर २६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात २ शासकीय शाळा आहेत. गावात प्राथमिक शाळा आहेत. त्याचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हूर मेसाई, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे आहे. गावात १ शासकीय विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई शाळा आहे. जवळील पदवी महाविद्यालय (शिरूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. तसेच जवळील शासकीय महाविद्यालय (पाबळ) ९किलोमीटर अंतरावर आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावाला नळ ने पाणी येते.गावात पिण्याचे पाण्याचे फिल्टर बसवण्यात आले आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता २० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही. सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात पतसंस्था उपलब्ध आहे. गावात शेतकऱ्यांना शेतकी कर्ज दिले जाते. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात क्रीडांगण उपलब्ध आहे.गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +मेसाई देवी मंदिर हे राज्य भरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र पौर्णिमेला येथे देवीची यात्रा भरते. +पुर्वे ला १० किलोमीटर वरती मलठण तर पश्चिमेला १० किलोमीटर वरती पाबळ शेजारी सविंदणे, चिंचोली, हिवरे, वडगाव पीर इत्यादी गावे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5085.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..564cf2ffd69e29e354358b70ab4b50f0bbd76681 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5085.txt @@ -0,0 +1,2 @@ + कान्हेरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5089.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49932861df81c90b3175a62db1c6e3c9c6f19e2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5089.txt @@ -0,0 +1,2 @@ +कान्हेरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5100.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6979290e0c5aacfcf58e3cb2db1456776a9afcea --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5100.txt @@ -0,0 +1,13 @@ +कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहेत. ही लेणी इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. १ ले शतक यादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहेत.[१] 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या पाली नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ६ कि. मी. व बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि. मी. अंतरावर आहेत.[२] पर्यटकांसाठी ह्या लेणी (गुंफा) सकाळी ९ पासून उघड्या असतात. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. +कृष्णगिरी या शब्दाचा कान्हेरी असा अपभ्रंश असावा असे मानले जाते. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ. स. १७३ - इ. स. २११) कोरली गेली असावी असा अंदाज आहे.[३] +बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत. डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी खोदलेली आहेत. +[३] +कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण १०९ लेणी (गुंफा) आहेत.[४] जवळची एलेफंटा गुंफा शोभिवंत, लकाकीयुक्त व सुंदर पैलू पाडून बनविलेली आहे. प्रत्येक गुंफेतील जमीन म्हणजे गुहेचा दगडी पाया आहे. त्यात मोठाल्या खांबांनी युक्त असे भव्य सभागृह आहे. त्यात बुद्ध धर्मीयांचे पवित्र स्तूपही आहे. वरील बाजूस पाण्याचा पाट आणि हौद आहे. पुरातन काळात पावसाचे पाणी विशेष प्रकारे वळवून पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात असत. +गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होई आणि तेथे बौद्ध धर्मीयांचे पुढील कार्यक्रम चालू होत. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील बौद्ध धर्मीयांच्या कोकण कोस्ट सामोपचाराच्या दृष्टीने कान्हेरी गुंफांना फार महत्त्व आहे. बौद्ध प्रभाव घेऊन आलेली ही लेणी कृष्णगिरी उपवनातील भव्य खडकाळ पृष्ठभागावर बरीच दुरून दृश्यमान होणारी एक वस्तू आहे. +बहुतेच गुंफांचा वापर बौद्धधर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. मोठ्या गुंफामधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाई. अवलोकितेश्वराची मूर्ती ही एक वेगळेच विशेष दर्शन देते. बौद्ध संघातील जीवनात काय हवे आहे, याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेच विहारातील मठाधीश देत असतात. येथील संघ बऱ्याच व्यावसायिक केंद्राशी जोडलेले आहेत. त्यात सोपारा बंदर, कल्याण, नाशिक, पैठण आणि उज्जैन समाविष्ट आहेत. मौर्य आणि कुषाण हे सत्ताधारी होते तेव्हा कान्हेरी हे विद्यापीठ होते. १० व्या शतकाच्या शेवटी शेवटी (९८० - १०५४) अतिशा ही बौद्ध शिक्षिका कृष्णगिरी विहारात राहुल गुप्ता यांचेकडून बौद्ध ध्यानसाधना शिकण्यासाठी आली होती. +सुवाच्य अक्षरातील ५१ शिलालेख आणि २६ वचननामे (एपिग्राफ्स) येथील संशोधनात सापडली आहेत. ही धम्म लिपि, देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांत आहेत. ९० क्रमांकाच्या गुंफामध्येही वचननामे (एपिग्राफ्स) सापडली. त्यांत एक अतिशय महत्त्वाचा शिलालेख आहे, त्यात सातवाहन राजा वाशिष्टिपुत्र याचा रुद्रदवर्णची कन्या सतकरणी हिच्याशी विवाह झाल्याचा संदर्भ आहे.[५] +२७ क्रमांकाच्या गुंफेमध्ये छताला असलेले बुद्धाचे चित्र अपुरे रंगविलेले आहे. +कान्हेरी लेणी (गुंफा) या संजय गांधी राष्ट्रीय पार्कच्या (बोरीवली नॅशनल पार्कच्या) अगदी आतील बाजूस आहेत. पण तेथे जाण्यासाठी (?)प्रत्येक तासाला वाहन व्यवस्था आहे (कुठून?). पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय पार्काच्या मुख्य गेटावर आणि गुंफाच्या प्रवेश द्वारावर प्रवेश शुल्क भरावे लागते. +फेब्रुवारी २०१५ मध्ये संशोधक सूरज पंडित व त्यांच्या गटाने सात नव्या गुहांचा शोध लावला आहे.[६] +सहली काढणाऱ्याला ही जागा पावसाळ्यात अतिशय आनंद देते. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत. वाहणारे झरे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. येथे सप्ताहान्ताचे सुटीचे दिवस सुखात आणि आरामात घालवता येतात.[७] + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5108.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d19bb56d3d1ff47078898952a069cc9c846c3f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5108.txt @@ -0,0 +1,19 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +सरखेल कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ - ४ जुलै, १७२९) हे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते.[ संदर्भ हवा ] कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला.[ संदर्भ हवा ] इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नांनंतरही, कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यू पर्यंत मराठा आरमार अजिंक्य राहिले. +आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ (मराठा) कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेवू.[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते.[ संदर्भ हवा ] कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती. +१६९८ मध्ये कोल्हापूरचे भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, (संदर्भ - कान्होजी आंग्रे (चरित्र, लेखक पु.ल.देशपांडे) मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातला जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिला. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला. +१७०७ मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू [ संदर्भ हवा ] (तथ्य तपासा ?) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणाऱ्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते. +कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली. +कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला, आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला. +२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चांचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली. +१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. +२९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅन्सिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये रॉबर्ट कोवान इंग्लंडला परतले.त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेवून खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली. +४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यांची समाधी तथा छत्री अलिबाग येथे उभारण्यात आली आहे. +आंग्र्यांच्ये मृत्युवेळी सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. कान्होींच्या मृत्युनंतर त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली. त्यांना कान्होजींसारखे यश मिळाले नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरुवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आले. +कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावला... [ व्यक्तिगतमत ]साचा:अविश्वकोशीय उल्लेख +वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या आरमाराचे व सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.{ref कान्होजी आंग्रे (लेखक पु.ल.देशपांडे }} त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.[ व्यक्तिगतमत ] आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.[ संदर्भ हवा ] +अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5123.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c72188f2d9bf0fc41e5dfbfc27cfec27931b0633 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5123.txt @@ -0,0 +1,4 @@ +काप हा कानात घातला जाणारा एक अलंकार आहे. +हा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप कानात घातले जातात. हा दागिना प्रामुख्याने खेडेगावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खूप प्रकारचे असतात. ते सोन्याचे किंवा चांदीचे असतात. जातीप्रमाणे त्याची नक्षी बदलते. मृत्यूनंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही. फक्त हाच एक दागिना बाईसोबत शेवटपर्यंत जातो असे म्हणतात. +काप गेले आणि भोके राहिली ही 'वैभव गेले पण त्याच्या खुणा राहिल्या' अशा अर्थाची म्हण या अलंकारावरून आली आहे. +साचा:संदर्भयदी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5125.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b1e1d57640cff422ec98fb4fd316d0e1d2ac96d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5125.txt @@ -0,0 +1,36 @@ +कापड[१] एक लवचिक साहित्य आहे ज्यामध्ये कृत्रिम फायबर धाग्याचा समावेश असतो. लांब धाग्यांचे उत्पादन करण्यासाठी लोकर, फ्लेक्स, सूती किंवा इतर कच्चे तंतु कपाट्याने तयार केले जाते.[२] कापड विणकाम, क्रॉसिंग, गाठणे, विणणे, टॅटिंग, फेलिंग, ब्रेडिंग करून कापड तयार केले जातात. +फॅब्रिक[३], कापड[४] आणि साहित्य टेक्सटाईल समसामयिक व्यवसायात (जसे टेलरिंग आणि ड्रेसमेकिंग) वस्त्रोद्योग समानार्थी म्हणून वापरले जातात. फॅब्रिक हे विणकाम, बुद्धिमत्ता, प्रसार, क्रॉसिंग किंवा बंधनाद्वारे तयार केलेली सामग्री आहे जी उत्पादनासाठी वापरली जाऊ शकते. +'टेक्सटाइल' हा शब्द लॅटिन भाषेपासून स्पॅनिश भाषेत अर्थात् 'बुद्धिमत्ता' असा आहे. 'फॅब्रिक' हा शब्द लॅटिनपासून आणि 'कापड' हा शब्द जुन्या इंग्रजी क्लॅडमधून आला आहे. +मुख्य लेख: +पूर्वीचे पहिले कपडे कदाचित ७०,००० वर्षापूर्वी शिशल्यांचे बनलेले होते. +१९४० च्या दशकात वेल्ब्रियन फॅक्टरीतील लॅनलरायटीड, वेल्समधील टेक्सटाइल कापडांचे उत्पादन आहे ज्याची उत्पादनाची पातळी औद्योगिकीकरणाद्वारे आणि आधुनिक उत्पादन तंत्राचा परिचय करून जवळजवळ बदलली गेली आहे. कापड, साध विणणे, टवील किंवा साटन विणणे प्राचीन आणि आधुनिक पद्धतींमध्ये फारसा फरक नाही. +सर्व सामान्य कपडे, पिशव्या, टोपल्या त्याचप्रमाणे घरामधील कार्पेटिंग, फर्निचर, विंडो शेड्स, टॉवेल्स या गोष्टी कलेमध्ये वापरले जातात. +फायबर ग्लास आणि औद्योगिक जियोटेक्स्टाइल सारख्या सामग्रीमध्ये वस्त्रे वापरली जातात. त्याचप्रमाणे शिवणकाम, क्विल्टिंग आणि भरतकाम अशा अनेक पारंपारिक कला वापरले जातात. +उपयोग +घालण्यासाठीचे कपड़े +झोला (बैग) +टोपली +कार्पेट +पडदा +टॉवेल +मेजपोस +चादर +झण्डा बनविणे +छन्ना (फिल्टर) +तंबू +जाळी (जसे की मच्छरदानी) +रूमाल +उडनछतरी +फुगे +एकादे द्रव (जसे की पाणी) ने आण करण्यासाठी 'पाइप' बनविण्यासाठी +चार मुख्य स्रोत: +प्राणी (लोकर, रेशीम), वनस्पती (कापूस, फ्लेक्स, जूट, बांबू), खनिज (एस्बेस्टोस, ग्लास फायबर) आणि सिंथेटिक (नायलॉन, पॉलिस्टर, ॲंॅंक्रेलिक, रेयान) यासह अनेक साहित्य तयार केले जातात. पहिले तीन हे नैसर्गिक स्रोत आहेत. +प्राणी +सामान्यतः केस, फर, त्वचा किंवा रेशीम (रेशमाच्या केसांमधून) पशुसंवर्धन केले जाते. उबदार कपडे वापरण्यासाठी लोकर वापरली जाते. काश्मिरी लोकरीचे कापड, भारतीय कश्मीरी बकरीचे केस, अंगोरा जातीच्या मेंढीची लांब तलम लोकर, उत्तर आफ्रिकन अंगोरा लोकर हे प्रसिद्ध लोकरचे प्रकार आहेत. अंगोरा कोनोरा ससाच्या लांब, जाड, मऊ केसांशी संदर्भ दिला जातो. +वडमल लोकर एक खडबडीत कापड आहे. स्कॅन्डिनेव्हियामध्ये मुख्यता १००० - १५०० च्या सुमारास उत्पादित आहे. +रेशीम हा कोळशांच्या तंतुनांमधून तयार केलेले एक कापड आहे. रेशीम एक गुळगुळीत सुत आहे. +वनस्पती +गवत, तागा आणि मजबूत धागा असलेले गवत हे दोरी तयार करण्यासाठी वापरली जाते. या वनस्पती मधील तंतू वापरल्या जातात. कापूस, तांदूळ, ताग अंबाडी इत्यादी पासून तंतू कागद तयार करण्यासाठी वापरली जातात. रेशीम, मखमल विशिष्ट कापडांचे चमक वाढविण्यासाठी एसीटेटचा वापर केला जातो. +सिंथेटिक +सिंथेटिक कापड प्रामुख्याने कपड्यांचे उत्पादन तसेच जियोटेक्स्टाइलच्या निर्मितीमध्ये वापरली जातात. पॉलिस्टर फायबरचा वापर सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये केला जातो, किंवा कापूस आणि फायबर एकत्र वापरला जातो. कृत्रिम धाग्याच्या कापडात काश्मिरी लोकर कापडाचा समावेश होतो.[५] नायलॉन रेशिम एक फायबर आहे, नायलॉन फायबर मध्ये रस्सी आणि बाह्य कपडे वापरले जातात. +सिंथेटिक कापड तयार करण्यासाठी दूध प्रथिने देखील वापरले जाते. दूध किंवा दुधातील सत्त्वमय फायबर कापड १९३० दरम्यान जर्मनी मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळी विकसित झाले, आणि पुढे इटली आणि अमेरिका विकसित झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5158.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..342a92b33037e71236d85886346543bc7ca8475b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5158.txt @@ -0,0 +1 @@ +कापु विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमगळूर मतदारसंघात असून उडुपी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5183.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20c7053e05c72b24bd71e0402592f251fec397b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5183.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +काबुल एक्सप्रेस हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व अफगाणिस्तानात संपूर्ण चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटात अफगाणिस्तानातील हजारा लोकां वाईट भूमिकांमध्ये दाखवल्यामुळे तेथे काबुल एक्सप्रेस विरुद्ध प्रक्षोभ उठला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5184.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf0b7744651b3b46999a1dc12745e2d37645f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5184.txt @@ -0,0 +1 @@ +काबुल नदी ((पश्तो: کابل سیند‎), पर्शियन, उर्दू: دریای کابل‎) ही सिंधु नदीला मिळणारी एक नदी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5192.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ebb1b1bd3d758fd3541e6ac4861f18bc3aaa567 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5192.txt @@ -0,0 +1,2 @@ + +तिसऱ्या शतकात कुषाण साम्राज्याच्या अस्तानंतर काबूल दरी व गांधार या प्रदेशांवर नवव्या शतकापर्यंत बौद्धधर्मीय राजवंशांचे राज्य होते. पुढे इ.स. ८७० च्या सुमारास या प्रदेशावर हिंदू राजघराण्यांची सत्ता आली. या सर्व राज्यांना एकत्रितपणे काबूल शाही राजघराणी असे संबाधले जाते. पुढे अकराव्या शतकाच्या सुरुवातीस गझनीच्या महमूदाने या राज्यांचा पराभव केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5213.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f817ac54a996dfe864cc900c0481aa73060c972d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5213.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र शासनाने सन १९५३ मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून कामगार साहित्य संमेलने भरवण्यात येतात. या मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत १७ संमेलनांचे आयोजन करण्यात आले असून पहिले कामगार साहित्य संमेलन ९ व १० जानेवारी १९९२ रोजी पुणे येथे भरवण्यात आले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री नारायण सुर्वे तर उद्घाटक श्री मधु मंगेश कर्णिक होते. शेवटचे १७ वे कामगार साहित्य संमेलन २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज जि. सांगली येथे संपन्न झाले असून जेष्ठ साहित्यिका व लोक संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष तर डॉ राजा दीक्षित, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ हे उद्घाटक होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे हे स्वागताध्यक्ष तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे हे या साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5238.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a717f45791fed3e68bcb998b750899975f07a01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5238.txt @@ -0,0 +1,2 @@ +कामठळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5253.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cae34ebc03f96362cd204ef0bdf8baa105bd9b88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5253.txt @@ -0,0 +1,2 @@ + कामथे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5255.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cbea14966e25ffcc5ff2d5a1af2be151a319b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5255.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कामठे रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या कामठे गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5262.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9036e46be8751a5fcdf314db1db35d410a899a92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5262.txt @@ -0,0 +1,2 @@ + कामणदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5303.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453075cf04ddf12ca8c2102d784274c037fe7c73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5303.txt @@ -0,0 +1,2 @@ +वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते. यामुळे लैंगिक आकर्षणही सर्व प्राण्यांध्ये आढळून येते. +डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी मानसशास्त्राचे संशोधन केले. वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी लैंगिक आकर्षण नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे लैंगिक आकर्षणाचे काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्यांनी मांडला.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5305.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b302498f5c37508e5268ca150193ec4f6177812 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5305.txt @@ -0,0 +1 @@ +कामशिंगवे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कामशिंगवे हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..157f86f6d408188df94d27f13aae2b6ea73f865e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_531.txt @@ -0,0 +1,4 @@ +१६ ते २० फेब्रुवारी २००७ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील तिसरी मालिका होती. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने दणदणीत पराभव करून चषक आपल्या नावावर करून घेतला. +मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड समोर ३४७ धावांचे लक्ष्य होते. न्यू झीलंडने सदर सामना १ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. एकदिवसीय इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[१] + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5311.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c23f483e5c18889d2875d8179eb6f272485370d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5311.txt @@ -0,0 +1,16 @@ +श्री कामाक्षीदेवीचे देवालय, हे उत्तर गोव्यातील फोंडा तालुक्यातील ’शिरोडा’ ह्या ठिकाणी आहे. तसेच शिवनाथ,रवळनाथ,या देवाची मंदिरे आहे.सन २००१ च्या जनगणनेनुसार, ह्या गावाची लोकसंख्या अंदाजे १४५०० च्या जवळपास आहे. शिरोडा हे गाव श्रीकामाक्षीदेवी देवस्थानामुळेच प्रसिद्ध आहे, इथे दर अमावस्येला श्रीकामाक्षीदेवीची खूप मोठी जत्रा भरते. त्यावेळी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ह्या राज्यातून सर्व भाविक हजारोच्या संख्येने येतात. +शिरोडा गावात येण्यासाठी प्रथम मडगांव[१] अथवा पणजीला यावे लागते, तेथून मडगाव-सावर्डे-शिरोडा किंवा पणजी-सावर्डे-शिरोडा बसेस मिळू शकतात, तसेच बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून टॅक्सी/रिक्षा मिळू शकतात. +शिरोडा गावातून देवालया कडे येताना, प्रथम एक कमान लागते, तिथून पुढे येताच देवालयाचे ऊंच कळस, शिखरे, दीपस्तंभ दिसू लागतात. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसरातील कमालीची स्वच्छता. हे देवालय एका टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि आजूबाजूला खूप प्राचीन वृक्ष आहेत. देवीच्या मंदिराच्या ऊजव्या बाजूस आणखी एक देवालय आहे, त्यात श्री लक्ष्मीनारायण, श्री रायेश्वर, श्री शांतादुर्गा, श्री महाडेश्वर ह्या देवतांच्या मूर्त्या आहेत. देवळासमोर तुळशीवृंदावन,दीपस्तंभ आहे, त्याला लागून अष्टकोनी कमानी असलेली विहीर आहे, ह्याच विहीरीतील जलानी सर्व देवतांवर अभिषेक केला जातो. तिथून पुढे गेल्यावर अग्रशाळा दिसते, मागच्या बाजूस एक छान दगडी कमानी असलेल पाण्याचे कुंड आहे. देवीच्या मंदिरासमोर एक ऊंच दीपमाळ आहे. तिथून आत प्रवेश करतो तो एक संपूर्ण लाकडी सभामंडप आहे, ज्याचा दुतर्फा बसायची सोय आहे, त्यातील दोन दगडी खांबांजवळ साधारण आठ-साडेआठ फूट ऊंचीच्या दोन पितळी समया आहेत, त्याची तेलपात्र पाच लिटर पेक्षा जास्त तेल सामावून घेतील एवढी आहेत. त्या सभामंडपातून पुढे चार पायऱ्या चढल्यावर डावी कडे श्रीवेताळ आणि उजवीकडे श्रीकालभैरव यांची देवळ आहेत. त्यांच्या शेजारी श्रीखुटी आणि श्रीसटी अशा नावाची कुंभार आणि घाडी यांची दैवते आहेत. महाद्वाराजवळ वाद्ये, वाजंत्री वाजवण्याची जागा आहे. महाद्वारातून आत शिरताच अत्यंत शोभिवंत असा सभामंडप दिसतो, जो आठ नक्षीदार दगडी खांबावर उभा आहे. विविध चित्रे, हंड्या, झुंबरे यांनी सजवलेला आहे. ह्या कोरलेल्या नक्षीदार दगडी खांबावर वेगवेगळ्या देवाच्या रंगवलेल्या लाकडी मूर्त्या ठेवलेल्या आहेत. +श्री कामाक्षीदेवी समोर एक चौक आहे. त्याला संपूर्ण चांदीचा दरवाजा आहे, तिथून पुढे दिसतो तो दुसरा दरवाजा तो सुद्धा चांदीचाच, त्याच्यापुढे देवीचा गाभारा आणि त्यात संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर विराजमान श्रीकामाक्षीदेवीची विविध फुलांनी सजलेली अत्यंत मनमोहक अशी मूर्ती आणि तिच्या भोवताली असलेल्या लामणदिव्यांच्या प्रकाशात तिचे रूप आणखीनच तेजःपूंज, तेजस्वी दिसते. श्री कामाक्षी देवीची मूळ मुर्ती ही चांदीची असुन, ती ’महिषासुर मर्दिनी’ रूपातील आहे, ती चतुर्भुज आहे. तिने आपला उजवा पाय महिषासुरावर ठेवला आहे, देवीच्या उजव्या पुढील हातात महिषासुरावर रोखलेले त्रिशूळ आणि उजव्या मागील हातात खड्ग (तलवार) आहे आणि डाव्या मागील हातात ’ढाल’ आहे तर डाव्या पुढील हातात तिने महिषासुराचे केस हातात धरले आहेत. संपूर्ण मूर्ती भोवती अतिशय सुंदर अशी प्रभावळ आहे. ह्या मुर्तीचीच एक छोटी प्रतिकृती गाभा-यात देवीजवळ ठेवलेली आहे, त्या मूर्तीलाच देवीच्या गणाजवळ ठेवून कौल लावतात. देवी पुढील चौकात, अगदी देवी समोर, एक मोठ्या नागाची पितळी प्रतिमा ठेवलेली आहे, तीच ही देवीच्या गणांची जागा. त्या बद्दल असे सांगतात की, त्या नागाच्या मूर्तीखाली एक प्रचंड घंटा पुरलेली आहे आणि त्या घंटेच्या नादाने सर्वात मोठ्ठी संकटे नाहीशी होतात, तिचा नाद ऐकताच देवीचे साठसहस्त्र गण आणि साडेतीन कोटी भुतावळ संकट निवारण्यास सज्ज होतात. याच स्थानाला ’गण’ असे म्हणतात, इथेच देवीच्या प्रतिमेला कौल लावला जातो, त्याला ’प्रसाद-कौल’ असे म्हणतात. +प्रापंचिक दुःखाबद्दल, आधिभौतिक,दैविक कृत्यांची गा-हाणी देवासमोर कौल रूपाने मांडून त्याचा उलगडाकरून त्याप्रमाणे वर्तन ठेवणे ह्याला ’प्रसाद’ म्हणतात. या प्रसादाप्रमाणे श्रद्धापूर्वक आचरण केल्यास भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात, ही वहिवाट गोव्यात बहुतेक देवस्थानात अद्यापी चालू आहे. श्रीकामाक्षीदेचीची प्रसाद/कौलाची प्रतिमा वेगळी असून ती महिषासूरमर्दिनी अशी आहे. ती चतुर्भूज असून, हातात त्रिशूळ, खड्ग, ढाल, रूंड धारण केलीली आहे. या मूर्तीस ’करमळ’ वृक्षाची पिकलेली पानाचे तुकडे पाण्याने लावतात. प्रसाद/कौल घेण्याची उजवी आणि डावी अशी दोन अंग आहेत. उजवे स्थान हे शुभदर्शक आहेत. देवीच्या मूर्तीवर, मूर्तीच्या प्रभावळीसकट एकंदर ७२ स्थाने आहेत व त्यांची वेगवेगळी परिभाषा आणि निकाल आहेत. प्रत्येक एकादशी, अमावस्येला, जत्रा, नवरात्र ह्या देवालयातील उत्सवांच्या दिवशी ’प्रसाद-कौल’ लावत नाहीत. दररोज सकाळी निर्माल्यविसर्जनानंतर दुपारी आरती सुरू होईपर्यंत आणि आरतीनंतर रात्रीची आरती सुरू होईपर्यंत प्रसाद-कौलाचे काम चालू असते. +पूर्वी श्री कामाक्षीदेवीचे देवालय हे साष्टी [२] प्रांतातील रायतूर खाडीपलीकडे "श्रीक्षेत्र रै" [३] नावाच्या क्षेत्रात होते, त्याला आता ’राय’ असे म्हणतात. श्रीरैक्षेत्रातील श्रीकामाक्षी ही वरददेवता, तर +मूळदेवता अनुक्रमे श्रीलक्ष्मीनारायण, श्रीरायेश्वर, श्रीशांतादुर्गा, श्रीग्रामपुरुष, श्रीवेताळ ह्या आहेत. श्रीकाळभैरव हा श्रीकामाक्षी सोबत श्रीरैक्षेत्रात आला, याचा उल्लेख स्कंदपुराणातील सह्याद्रिखंडात आहे. पोर्तुगीजांनी सुरू केलेल्या बाटाबाटीच्या धामधुमीत काही भक्त मंडळीं देवांना घेऊन निघाली. ह्या गडबडीत एका कुंभार भक्ताने प्राणावर उदार होऊन देवीची मुर्ती झुआरी नदीपार नेली. नंतर एकचार पाच मैल लपत छपत प्रवास करत सुरक्षित जागा मिळेपर्यंत फिरत राहीली आणि अखेर शिरोडा या गावी एकांत स्थानी स्थिरावली, नंतर सध्याच्या स्थानावरील लहान-मोठे वृक्ष कापून, खडक काढून ही जागा देवालयासाठी तयार केली, त्यावर देवालये बांधून देवतांची स्थापना केली. त्या कुंभार भक्ताची आठवण आणि मान म्हणून देवीच्या दीपोत्सवाच्या दिवशी, देवीला पहिला दीप अर्पण आणि प्रज्वलीत करायचा मान त्या कुंभार समाजातील/वंशातील त्यांच्या वंशजांचा असतो. श्रीरैक्षेत्रात श्रीकामाक्षीदेवी कशी आली याचे वर्णन ’स्कंदपुराणात’ ’श्रीकामाक्षीमाहात्म्यात’ श्नीनारदमुनी आणि अंबरीष ऋषी यांच्यातील संवादरूपाने आढळते, ह्या श्रीकामाक्षीमाहात्म्यात एकूण चार अध्याय आहेत, ते अनुक्रमे १) श्रीकामाक्षीदेवी २) भक्तब्राम्हण: ३) महिषसैन्यवध: ४) महिषासुरमर्दिनी असे आहेत. +देवळातील नित्यक्रम खालील प्रमाणे आहे. +नित्याच्या आरती आणि अभिषेकाचा क्रम, प्रथम श्रीलक्ष्मीनारायण, त्यानंतर श्रीग्रामपुरूष, मग श्रीरायेश्वर, श्रीशांतादुर्गा नंतर श्रीकामाक्षीदेवी असा आहे. परंतु श्रीकामाक्षी नंतर महालखांब, श्रीवेताळ, नंतर श्रीकाळभैरव यांस अभिषेक केला जातो. +आदीमाते तव शरणम्‌ । दुर्गे शांते तव शरणम्‌ ॥२॥ +विश्वपालके तव शरणम्‌ । विश्वचालके तव शरणम्‌ । भक्तरक्षके मोक्षदायके । सचित्सौख्ये तव शरणम्‌ ॥३॥ +ब्रम्हस्वरूपे तव शरणम्‌ । मायारूपे तव शरणम्‌ । चराचरात्मक चिन्मयरूपे । पाहि सुकृपें तव शरणम्‌ ॥४॥ +दीन दयाळे तव शरणम्‌ । पूर्ण कृपाळे तव शरणम्‌ । भक्त माउले दावि पाउलें । विश्व साउले तव शरणम्‌ ॥५॥ +http://www.shrikamakshi.com/ Archived 2012-08-30 at the Wayback Machine. +http://www.goaholidayhomes.com/photo-gallery/information/143/ Archived 2013-04-28 at the Wayback Machine. +http://www.onefivenine.com/india/villages/North-Goa/Ponda/Shiroda/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5314.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff4bda5bffdaca01ff517afe281bf376906fc66f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5314.txt @@ -0,0 +1 @@ +कामाख्य प्रसाद टासा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5333.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebb5790e98586a6a273f672bdca3bb1b5e98d45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5333.txt @@ -0,0 +1 @@ +कामिनी कौशल तथा उमा कश्यप (२४ फेब्रुवारी, इ.स. १९२७:लाहोर, पाकिस्तान - ) या हिंदी चित्रपटअभिनेत्री आहेत. त्यांना नीचा नगर या चित्रपटासाठी १९४६ चे पाल्मे दोर पारितोषिक तसेच बिरज बहू या चित्रपटासाठी १९५५ चे फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पारितोषिक मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5362.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..345e6faf1a3c42efe5958fb006e008a9d671cf52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5362.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 19°1′00″N 73°5′47″E / 19.01667°N 73.09639°E / 19.01667; 73.09639 + +कामोठे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने वसवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. कामोठे शहर सायन-पनवेल महामार्गानजीक पनवेल शहराच्या जवळ वसलेले असून ते प्रामुख्याने निवासी क्षेत्र आहे. +मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानक कामोठ्यामध्येच स्थित आहे. तसेच वाहतूकीसाठी बेस्ट व एन.एम.एम.टी. ह्या बस सेवांचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5371.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4311671a855572947d81d6763219cd695e5222e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5371.txt @@ -0,0 +1 @@ +कांपेचेचे आखात (स्पॅनिश: Golfo de Campeche) हे मेक्सिकोच्या आखातामधील एक उप-आखात आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस स्थित असलेल्या ह्या आखाताच्या भोवताली मेक्सिकोची कांपेचे, बेराक्रुथ व ताबास्को ही राज्ये आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5381.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e62e45f4ad1fc9b7470cc24c737b14497d49843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5381.txt @@ -0,0 +1,12 @@ +काय डेंजर वारा सुटलाय हे जयंत पवार यांचे एक मराठी नाटक आहे. +नव्वदनंतरचे महानगरी जीवन; जागतिकीकरणाच्या लाटेत सामान्य माणसाची झालेली कोंडी; भांडवलशाहीत पैशाच्या मागे जाणाऱ्या सर्व व्यवस्था; खाजगीकरण, उदारीकरणामुळे हतबल झालेली लोकशाही; सामान्य माणसाला वजा करून बिल्डर, राजकारणी आणि पोलीस यांच्या कह्यात गेलेल्या संरक्षण, न्याय, राजकारण, आरोग्य इत्यादी व्यवस्था; न्याय, नैतिकता, समता, हक्क, कर्तव्य, कायद्याचे राज्य या मूल्यांच्या जपणुकीबाबत समाजाची उदासीनता- असे समकालीन वास्तव हे नाटक मांडत जाते. या अर्थाने १९९० नंतरचा उत्तर आधुनिक समाज, त्याचे जगणे आणि त्याची संस्कृती-मूल्ये यांचे संदर्भच कसे बदलले आहे, ते हे नाटक अधोरेखित करते. महानगरी जीवनातील सामान्य माणसाचे अस्वस्थ वर्तमान आणि असुरक्षित जगणे समोर आणते; आणि आजच्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेचा बुरखाही फाडते. [२] +सत्यविजय नरहरी दाभाडे हे मुंबईतील कुसुमकुंज बिल्डिंगमध्ये मधील एका फ्लॅटमध्ये राहणारे मध्यमवर्गीय, सज्जन, पापभिरू, प्रामाणिक व कुटुंबवत्सल गृहस्थ. शिक्षिकेच्या पेशातून सेवानिवृत्ती घेतलेली, शुगर आणि बी. पी.ची पेशंट असलेली बायको; सिनेमा, टीव्ही सिरीयलचे आकर्षण असलेला तरुण मुलगा बंटी; आणि एम.बी.ए.ची पूर्वतयारी करणारी आणि एका तरुणाच्या प्रेमात पडलेली मुलगी- यांसह ते या इमारतीत गेली तीस वर्षे राहत आहेत. दाभाडे सेफ इंडिया इन्शुरंसमध्ये ऑफिसर आहेत. कीर्तनकार वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दाभाडे यांचा सांभाळ त्यांचे आईवडील लहानपणीच गेल्यामुळे इंदूरच्या कीर्तनकार काकांनीच केला. त्यामुळे कीर्तनकाराचा गप्पीष्टपणा आणि शुचिता त्यांच्या बोलण्या-वागण्यात आहे. +कुणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या या सज्जन कुटुंबाच्या फ्लॅटवर बिल्डरची नजर पडते. त्यांच्या बेडरूमला सी-फेस असल्यामुळे त्याची वाट्टेल ती किंमत मोजायला तो तयार आहे. मात्र आपल्या प्रेमाचा साक्षी असलेला, मुंबईत आल्यावर जवळ घेणारा आणि त्यांच्या खिडकीतून दिसणारा हा समुद्र भाबड्या दाभाड्यांना आपला वाटतो, तर  त्यांच्या पत्नीला तो हिंस्र- सिंहासारखा आयाळ पसरलेला वाटतो. हा समुद्रच आता त्यांच्या मुळावर येतो. बिल्डरच्या मुलाला तो सी-फेस असलेलाच फ्लॅट हवा आहे. तीस वर्षापासून राहत असलेल्या घराशी भावनिक बंध जुळलेले असल्यामुळे दाभाड्यांना मात्र तो विकायचा नाही. पैशाने दाभाडे बधत नाही हे पाहून बिल्डर दुसरा मार्ग वापरतो. +एका पहाटे दाभाडे यांच्या घरात एक वृद्ध जोडपे लिमयांचे घर विचारत त्यांच्या शिरतात. त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर बिलाच्या पैशावरून वाद उकरून काढतो. दाभाडे मध्ये पडतात तेव्हा त्यांनाच घेरतात. ते प्रवासी नसून बिल्डरने पाठवलेले घुसखोर असतात. ते घर खाली करण्यासाठी दम देतात. दाभाडे पोलिसांना फोन करतात. पण तेही आधी टाळाटाळ करतात, उशिरा पोचतात. तोपर्यंत दाभाडे यांच्या घराचा पूर्ण ताबा घेतात. पुढे घडणाऱ्या अनेक घटनांतून लोकशाहीतील पोलीस, न्याय, संरक्षण, वैद्यक, प्रशासन, राजकीय व सामाजिक व्यवस्थांचा फोलपणा नाटककार आपल्या समोर मांडत जातो.  +दाभाडेंचा फ्लॅट मुळात त्यांच्या परदेशातील काकांचा आहे. त्यांच्याकडून काही लेखी कागदपत्र त्यांनी तयार करून घेतलेले नाही. फक्त सोसायटीच्या मेंटेनन्सच्या पावत्या त्यांच्याकडे असतात, त्याही ज्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आहेत, त्यावर घुसखोरांनी सर्व समान रचून ठेवलेले असतात. उलट काकांनी फ्लॅट विकल्याचे कागदपत्र घुसखोरांजवळ असतात. त्यामुळे आतली खोली घुसखोरांना, बाहेरची दाभाडे यांना, तर संडास बाथरूम तासांच्या हिशेबाने कॉमन अशी घराची विभागणी करून इन्स्पेक्टर निघून जातो. +बिल्डर दडपशाहीने त्यांच्या आजूबाजूचे फ्लॅट आधीच बळकावतो. त्यामुळे शेजारी दाभाड्यांना मदत करत नाही. सोसायटीचे सेक्रेटरी बाजी प्रभाकर देशपांडे त्यांच्या मदतीला येतात. ते दाभाड्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात, तर मुख्यमंत्रीच हतबल असतात. ते म्हणतात, ‘शेवटी माणसाला किती जागा लागते? साडेतीन हात. आजच्या तारखेला तुम्हाला एक रूम आणि बाथरूम या शहरात मिळत असेल तर सफिशंट आहे...विकास दर दहा टक्क्यांवर न्यायचाय..(यासाठी) दाभाडे तुम्ही मला हवे आहात.’ (पृ. ५९-६०) +या साऱ्यांमुळे वैतागून दाभाडे आपल्या लोकशाही व्यवस्थेवरच चिडतात. ते म्हणतात, ‘नष्ट करून टाका ती लोकशाही. ज्याला हवं ते करायची मुभा देते लोकशाही. गोंधळ घालते. मग त्यात सुमार लोकांना महत्त्व येतं आणि हुशार लोकांचा अपमान होतो...लोकशाहीतल्या निवडणुका म्हणजे मिडीऑक्रिटीचा धुडगूस...राज्यक्रांती झाली. मध्यमवर्गाला सत्तेत वाटा मिळाला. संपली क्रांती...गरिबांना स्वातंत्र्य नाही. गरिबांना समता नाही. गरिबांशी बंधुभाव? +शक्यच नाही. असा आप्पलपोटा मध्यमवर्ग बरोबर घेऊन जीडीपी दहा टक्के करायचाय आपल्याला?’ (पृ. ६०) +जागतिकीकरणात लोकशाहीचे स्वरूप व सामान्यांना प्राप्त होणारे बकालपण ह्यावर कडवट भाष्य या संवादात येते. विकासाच्या व्याख्येबद्दलच इथे प्रश्न उपस्थित केला जात आहे. दाभाडे आधुनिक लोकशाहीची तत्त्वे आणि प्रत्यक्ष लोकशाहीचे स्वरूप यांची विसंगतीही दाखवून देतात आणि आधुनिकतेची उलटतपासणी घेतात. हे नाटक जागतिकीकरण या सामाजिक- सांस्कृतिक व्यवस्था यांवर उत्तर आधुनिक भाष्य करते. +आधुनिकतेने समोर आणलेल्या तत्त्वज्ञानाच्या मर्यादा दाखवत नाटककार उत्तर आधुनिक मांडणी करू पाहतात. दाभाडे म्हणतात, पूर, भूकंप यांप्रमाणेच मर्डर, रायटस ह्या देखील नैसर्गिक आपत्तीच आहेत. जेव्हा बंटी अमेरिकेतील ९/११चा दहशतवादी हल्ला निसर्गानेच घडवला का, असा उलट प्रश्न विचारतो; तेव्हा दाभाडे त्या कृतीची भावनाच कशी मूलभूत आहे ते सांगतात. ‘निसर्गानेच! माणसाच्या मेंदूतल्या नैसर्गिक भावनांनी. त्याला रेप्टाईल कॉप्लेक्स म्हणतात.’ (पृ. ११) हा रेप्टाईल कॉप्लेक्स मानवी मेंदूत उत्क्रांतीच्या टप्प्यात निर्माण होतो. अशाप्रकारे वरवर मानवी कृती वाटणारी हिंसक गोष्टही कशी नैसर्गिक आहे, ते दाभाडे सांगतात. +जीवशास्त्र, उत्क्रांती व मनोविज्ञान यांच्या आधारे आधुनिक ज्ञान-संकल्पनाही दाभाडे नाकारत जातात. भालचंद्र नेमाडे जसे उपरोधाच्या पातळीवर आपल्या कादंबऱ्यात उत्क्रांती, मनोविज्ञान व पुरातत्त्वशास्त्र नाकारतात व मानववंशशास्त्राच्या आधारे मानवी वर्तन व संस्कृतीचा  शोध घेऊ पाहतात; तसेच जयंत पवारही मानवी वर्तन व सांस्कृतिकडे मानववंशशास्त्राच्या नजरेतून पाहतात. दाभाडे म्हणतात, ‘तत्त्वज्ञानाचा जन्म भीतीतून होतो. त्यामुळे ज्याला मरणाची भीती वाटते त्याला मी तत्त्वज्ञान ऐकवतो.’ (पृ. ११) इथे तत्त्वज्ञानाच्या निर्मितीमागचे कारण सांगत, आपल्या संत परंपरेतील दया, क्षमा या मूल्यांचीही तपासणी केली जाते. दाभाडे म्हणतात, ‘दयामाया खरी नव्हेच. क्रोध, हिंसा, लढाया ह्याच खऱ्या. राग, लोभ, हेवा, मत्सर ह्या उपयुक्त गोष्टी आहेत. दुष्टपणा उपयुक्त नसता तर माणसाच्या उत्क्रांतीत तो नष्ट झाला नसता? नित्शे तर म्हणतो, माणूस उत्क्रांत होत जाताना हा दुष्ट्पणाच कामी येणाराय त्याच्या. (पृ.६२) उत्क्रांतीतही माणसाच्या हिंस्रता, दुष्टपणा या आदिम भावना टिकून राहिल्या, त्या मानवी सांस्कृतिक विकासात नष्ट झाल्या नाहीत; कारण त्या उपयुक्त व मूलभूत आहेत, असे दाभाडे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5396.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eabd8a2f58461cb134da030266b8d6d68e00d47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5396.txt @@ -0,0 +1,2 @@ +कायदेपंडित (इतर नावे: कायदेतज्ज्ञ, विधिज्ञ, विधिशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ; इंग्रजी: Jurist; हिंदी: विधिवेत्ता) हे ज्यूरिस्प्रुडन्स (Jurisprudence) (कायद्याचा सिद्धांत) यावर संशोधन आणि अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात.[१] अशी व्यक्ती शैक्षणिक, कायदेशीर लेखक किंवा कायद्याचा प्राध्यापक म्हणून काम करू शकते. युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काही वेळा 'कायदेतज्ज्ञ' शब्द हा बॅरिस्टरसाठी (Barrister) वापरतात, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका व कॅनडामध्ये याला अनेकदा न्यायाधीश (Judge) म्हणतात.[२] +हे काही उल्लेखनीय विधिज्ञांचे अनुक्रमिक वर्गीकरण आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5443.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e4394df2952c69685330c608444b2d69c65426f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5443.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार निकोबार वायुसेना तळ भारताच्या अंदमान आणि निकोबार राज्यातील कार निकोबार येथे असलेला विमानतळ आहे. +अंदमान आणि निकोबारचे सरकार पोर्ट ब्लेर ते कार निकोबार ते कॅम्पबेल बे अशी विमानसेना आठवड्यातून दोनदा चालवते. यासाठी डॉर्नियर २२८ प्रकारची विमाने वापरण्यात येतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5445.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4542ae19f5daae7912336bab53640cc4866ad12c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5445.txt @@ -0,0 +1,3 @@ +कारंज वृक्ष मूळचा पश्चिम आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधात सर्वत्र, शोभेसाठी व सावलीकरिता रस्त्यांच्या दुतर्फा व उद्यानांतून लावलेला आढळतो. +याची पाने संयुक्त, पिसासारखी, विषमदली दले ९—१९, संमुख (समोरासमोर), इंडाकृती व टोकदार असतात तर फुले नारिंगी शेंदरी, मोठी, अग्रस्थ (शेंडयावरील) मंजऱ्यांवर डिसेंबर–मार्चमध्ये येतात. संवर्त हिरवट तपकिरी, सच्छद, नावेसारखा व कलिकावस्थेत इतर भागांस पूर्णपणे झाकतो पुष्पमुकुट घंटेसारखा केसरदले पिवळी, चार, बहिरागत व लोंबते परागकोश बिंब वाटीसारखे, किंजपुटात अनेक बीजके [→फूल] फळे (बोंडे) पिंगट, भाल्यासारखी, कठीण व अनेकबीजी बीजे सपक्ष व लंबगोल. कळी दाबली असता पाणी पिचकारीप्रमाणे बाहेर येते म्हणून त्या अर्थाचे इंग्रजी आणि मराठी नाव पडले आहे. शास्त्रीय नाव संवर्त वा पुष्पमुकुट यांच्या स्वरूपावरून दिले आहे.[१] +यांचे लाकूड पांढरे, नरम व सुतारकामास चांगले असते नवीन लागवड बी किंवा मुळापासून येणाऱ्या अधश्चरांनी (जोरदार वाढणाऱ्या कोंबांनी) करतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_545.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b027fac26c3aed8d93c8f4edd67cf6dce9e6ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_545.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ३ ते २४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. मुळात या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश होता.[१] जून २०१५ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा (वनडे) समावेश असलेला दौरा करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली होती.[१] ऑगस्‍ट २०१५ मध्‍ये, फिक्‍स्चरची घोषणा करण्‍यात आली ज्यामध्‍ये कसोटी तीन वरून दोन केली गेली आणि तीन एकदिवसीय सामने जोडले गेले.[२] +डिसेंबर २०१५ मध्ये न्यू झीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅककुलमने मालिकेच्या समाप्तीनंतर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.[३] न्यू झीलंडने चॅपल-हॅडली ट्रॉफी राखण्यासाठी एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. मॅक्युलमने दहा किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या न्यू झीलंडच्या सर्वोत्कृष्ट विजय-पराजयाच्या गुणोत्तरासह त्याची एकदिवसीय कारकीर्द पूर्ण केली.[४] त्याच्या अंतिम सामन्यात, मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडला.[५] ट्रान्स-टास्मान ट्रॉफी कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा पहिले स्थान मिळवले.[६] +विजयी धावा फटकावणाऱ्या अॅडम व्होजेसने ९५.५० च्या फलंदाजीच्या सरासरीने कसोटी मालिका पूर्ण केली.[७] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5452.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c986d40e8555a0271355f58c86530d0e1b617376 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5452.txt @@ -0,0 +1,4 @@ +कारंजा-सोहोळ अभयारण्य हे वाशीम जिल्ह्यातील सुमारे १८ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे. +कारंजा-सोहोळ हे काळव‌िटांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. काळव‌िटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळव‌िटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. वाशीम जिल्ह्यातील कारंजा-सोहोळ या काळवीट अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कारंजा-सोहोळ हे गवती माळरान आणि झुडुपी जंगल झाले आहे. त्यामुळे आपल्याला येथे काळवीट, नीलगाय, रानडुक्कर दिसून येते.[१] +कारंजा सोहोळ अभयारण्य हे मुख्यत: काळव‌िटांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच २००० साली या अभयारण्याला माळरानास अभयारण्य म्हणून घोषित केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5458.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b233c8ec3bf6e9e18ec299ae1a1216bf0a6a3031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5458.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारंजा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f277842ce53141df84fe1950e0feacbee4566a5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5492.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या जम्मू आणि काश्मिर राज्यातील कारगिल येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5494.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85f4fb13d58003158e8e40ba6f8250af0f391062 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5494.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुणक: 34°33′N 76°8′E / 34.550°N 76.133°E / 34.550; 76.133 + +कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे. +श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. +१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले. +कारगील युद्धात भारताच्या बोफोर्ससहित ३०० तोफांचा वापर झाला. अडीच लाख तोफगोळे, बॉंब आणि ऱाॅकेट्स डागले. रोज ३०० तोफांमधून ५००० गोळे, माॅर्टर बॉंब आणि राॅकेट्स डागले जात होते. शत्रूचे ८०% सैनिक मारले गेले. एकट्या टायगर हिलवर ताबा मिळविण्यासाठी ९,००० तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य ४० वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी १८ तोफा २५ दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले. +लढाईआधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली. +कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात. +कारगील युद्ध स्मारक हे भारतीय सैन्यदलाने द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने उभारलेले स्मारक आहे. हे तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे स्मारक श्रीनगर-लेह मार्गावर (`राष्ट्रीय महामार्ग क्र. १ डी'वर)आहे. स्मारकातील भिंतीवर कारगील युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची आणि सैन्याधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. दरवर्षी या स्मारकात २६ जुलै हा दिवस कारगील हुतात्म्यांचा स्मरणदिवस म्हणून पाळला जातो. +कारगीलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बॉंंब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. (असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते.) लोकांनी मागणी केल्यावरून 'लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल' अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगीलमध्ये ४०हून अधिक हाॅटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरांतही राहण्याची सोय होते. कारगीलला सन २०१६ या वर्षात ४२ हजार, २०१७मध्ये ६७ हजार तर २०१८ या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली. +२६ जुलै २०१९ या दिवशी कारगील युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या १३व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे १८५० किलोमीटरचा प्रवास करून २१ दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांच्या हौतात्म्यावर भारतीय सेनेने ८.२४ मिनिटांची एक शाॅर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, 'वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान!' diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5501.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153c8898eed01cddadd75160203d997c478f7223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5501.txt @@ -0,0 +1,8 @@ + कारजी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5517.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4157bda8fb131ef4d9b6730cb93ed071bf6ddfb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5517.txt @@ -0,0 +1,2 @@ + कारलस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5526.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..593ba9f36df31201269de5c16572e4e77f2f460f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5526.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5531.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95522b75be070af2d828c9059621f37f5e2d45c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5531.txt @@ -0,0 +1,2 @@ + कारव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5534.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23db830ded0d539fb2d6f97fd17dc02ce9d3dd15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5534.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5539.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ba13fb54f5656481d2be0682b2ec82c7654e41c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5539.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०४७ असलेले कारवाफा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ९०९.५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४४६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २०९८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-३. उच्च माध्यमिक शाळा -२. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य केन्द्र, -१प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, -१क्षयरोग रुग्णालय, -१अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१कुटुंब कल्याण केन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, खाजगी बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5544.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08942eec008b4f3cdba5b6bd879489c113eb7157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5544.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5547.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c070bb99d9b2c465e9c1b2a2da4789c9798e0b29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5547.txt @@ -0,0 +1,5 @@ + +कारा ब्लॅक ही झिम्बाब्वेची महिला टेनिस खेळाडू आहे. +तिचे एकमेव WTA एकेरी विजेतेपद 2002 मध्ये वायकोलोआ येथे मिळाले. तिने 1999 मध्ये सांता क्लारा येथे एक मोठी ITF दुहेरी स्पर्धाही जिंकली. नोव्हेंबर 2005 मध्ये, ब्लॅक WTA चॅम्पियनशिप दुहेरी विजेतेपदात उपविजेती ठरली. ऑस्ट्रेलियन सामंथा स्टोसुर आणि अमेरिकन लिसा रेमंड यांनी ऑस्ट्रेलियन रेना स्टब्स आणि ब्लॅक यांचा 6-7 (5-7), 7-5, 6-4 असा पराभव केला.[6] +2007 मध्ये, ब्लॅक भागीदार लीझेल ह्युबरकडे परत आला. त्यांनी 2007 ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन जिंकले. कॅटरिना स्रेबोटनिक आणि आय सुगियामा यांच्यावर 5-7, 6-3, [10-8] असा विजय मिळवून संघाने वर्षाचा शेवट प्रथम क्रमांकाचा संघ म्हणून केला.[7] +ब्लॅकचा जन्म सॅलिसबरी, रोडेशिया (आता हरारे, झिम्बाब्वे) येथे डोनाल्ड आणि वेलिया ब्लॅक यांच्या पोटी झाला. तिचे वडील आणि मोठे भाऊ, वेन आणि बायरन ब्लॅक हे सर्व स्वतः व्यावसायिक टेनिसपटू होते. सर्व भावंडांनी मुख्यतः दुहेरीत स्पर्धा केली - वेन 2001 यूएस ओपन आणि 2005 ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन होता आणि बायरन 1994 फ्रेंच ओपन विजेता होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5575.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6251f076594428bd9081ec0f5807c84a6efa6346 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5575.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅरारा स्टेडियम हे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड राज्यातील गोल्ड कोस्ट शहरातील एक स्टेडियम आहे. या मैदानावर १७ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका मध्ये खेळवला गेला. +ह्या मैदानावर २०१८ राष्ट्रकुळ खेळाचा उद्घाटन व निरोप समारंभ पार पडला diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5576.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cdc762775ebd744472eef2c1e45c28d0c516fbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5576.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5599.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45f56833dc560a655326da60f2a28e0a1ab2f264 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5599.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारूंज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5618.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfc7b86aa132bf4caee10b4ed973384df418b2fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5618.txt @@ -0,0 +1 @@ +कारेल व्हान हेट रीव्ह (मे १९, इ.स. १९२१:ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स - मार्च ४, इ.स. १९९९:ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स) हा डच लेखक होता.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5672.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0017ceb227191a8bf27bfd763bae38e9e9edec9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5672.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्तिक कृष्ण तृतीया ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिसरी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_568.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..454a68adda9505451ae82bdcf6715e1deaf07b26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_568.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०११ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.[१] रिकी पाँटिंगच्या राजीनाम्यानंतर मायकेल क्लार्कला ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5729.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb2660e8537ad33c446ab8134476253c36dd81d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5729.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्नी काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5733.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cda0ad9737cbc4264862ac1d03fe753598bd692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5733.txt @@ -0,0 +1,6 @@ +रुफस डूज ज्युडी ॲट कार्नेगी हॉल हा कॅनडा-अमेरिकन गायक-गीतकार रुफस वेनराइटचा सहावा अल्बम (आणि पहिला थेट अल्बम) आहे जो डिसेंबर 2007 मध्ये जेफन रेकॉर्ड्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला. या अल्बममध्ये जून 14-15, 2006 रोजी त्याच्या विक्री झालेल्या अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ज्युडी गारलँड यांना कार्नेगी हॉलमध्ये श्रद्धांजली वाहणा li ve्याथेट रेकॉर्डिंगचा समावेश आहे. [१] स्टीफन ओरेमस यांनी आयोजित केलेल्या 36 तुकड्यांच्या ऑर्केस्ट्राच्या पाठिंब्याने, व्हेनराईटने 23 एप्रिल 1961 रोजी गारलँडची मैफली पुन्हा तयार केली, ज्याला बऱ्याचदा "व्यवसायातील इतिहासातील सर्वात महान रात्र" समजले जाते. [२] गारलँडचा 1961 मधील डबल अल्बम, 25 पेक्षा जास्त अमेरिकन पॉप आणि जाझ मानकांसह ज्युनी येथील कार्नेगी हॉलचा पुनरागमन कामगिरी अत्यंत यशस्वी ठरली. सुरुवातीला त्यांनी बिलबोर्ड चार्टवर 95 आठवडे घालवले आणि पाच ग्रॅमी पुरस्कार ( वर्षाच्या अल्बमसह, सर्वोत्कृष्ट अल्बम कव्हर) मिळवले., सर्वोत्कृष्ट एकल गायन कामगिरी - महिला आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी योगदान - लोकप्रिय रेकॉर्डिंग ). [३] [४] +त्यांच्या अल्बमसाठी, वाइनराईटला ग्रॅमी अवॉर्ड्सने देखील ओळखले होते, २०० Best मध्ये सर्वोत्कृष्ट पारंपारिक पॉप व्होकल अल्बमसाठी नामांकन मिळवले. [५] श्रद्धांजली मैफिली लोकप्रिय असताना आणि समीक्षकांकडून अल्बमला चांगला प्रतिसाद मिळाला असताना अल्बमची विक्री मर्यादित होती. कार्नेगी हॉलमधील रुफस डूज्यू हे तीन देशांमध्ये मानांकन मिळवू शकले. बेल्जियममध्ये 84 84 व्या क्रमांकावर, नेदरलँडमधील 88 number व्या क्रमांकावर आणि अमेरिकेच्या बिलबोर्ड २०० वर १ 17१ क्रमांकावर आहे. [६] [७] [८] +अल्बमवरील पाहुण्यांमध्ये वॅनवाईटची बहीण मार्था वाईनराईट (" स्टॉर्मी वेदर "), त्याची आई केट मॅकगॅरिगल (पि यानो, " ओव्हर इंद्रधनुष्य ") आणि गारलँडची एक मुलगी लोर्ना लुफ्ट (" आपण गेल्यानंतर गेली ") यांचा समावेश आहे. अल्बमशी संबंधित, 25 फेब्रुवारी 2007 लंडन पॅलेडियम येथे चित्रित श्रद्धांजली मैफिली रुफस म्हणून डीव्हीडीवर रिलीज झाली ! रुफस! रुफस! जुडी नाही! जुडी! जुडी !: लंडन पॅलेडियममधून थेट 4 डिसेंबर 2007 रोजी. +पिचफोर्क मीडियाच्या म्हणण्यानुसार, वेनराईटने 11 सप्टेंबर नंतरच्या आठवड्यात आणि काही महिन्यांत कार्नेगी हॉल अल्बम ऐकण्यास सुरुवात केली, काही स्वस्त शोबीझ चीअरची लालसा केली, परंतु काहीतरी अधिक खोलवर शोधून तो जखमी झाला ". [९] त्यानंतरच्या दहशतवाद आणि इराकवरील स्वारीवरील युद्धामुळे वाईनराईटला "अमेरिकन कोणत्याही गोष्टीबद्दल मानसिक आघात आणि मोहभंग" झाला. [१०] "अमेरिका किती महान असायचा" याची आठवण करून दिली, असा दावा करून अमेरिकन इतिहासातील अशांत काळात अल्बमबद्दल त्यांनी केलेल्या कौतुकाची उदाहरणे वैनराईट यांनी दिली. + त्या अल्बम असो, कितीही गडद गोष्टी दिसत असल्या तरी त्याने सर्व काही उजळ केले. तिच्या आवाजाच्या निर्दोषतेमुळे ती जगाला हलकी करण्याची क्षमता तिच्यात होती. तिचे मटेरियलचे अँकर साहजिकच तिच्या संगीताबद्दलच्या भक्तीमुळे होते. आपणास असे कधीच वाटत नाही की तिने कधीही गायलेल्या गाण्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास नव्हता. +"गाण्याचे आवर्तन म्हणून हे पुन्हा करणे मजेदार ठरेल" असे वॅन राईटने आपल्या कारमध्ये चालवताना पाहिले. [१०] त्यानंतर लवकरच त्याने न्यू यॉर्कमधील नाट्यनिर्मिती जारेड गेलर (जो नंतर डेव्हिड फॉस्टरबरोबर श्रद्धांजली मैफिलीचे सह-निर्माण करेल) यांच्याकडे कल्पना घेऊन एक स्वप्न साकार करण्याच्या अपेक्षेने व्यक्त केले. [११] सुरुवातीला गेलर यांना ती कल्पना "वेडा" वाटली, परंतु तो आणि वेनराईट पर्यायांवर चर्चा करत राहिले. अखेरीस, जेलरने वर्षात आगाऊ कार्नेगी हॉल बुक करण्यासाठी व्हेनराईटच्या शेड्यूलमध्ये या दोघांना उत्पादन करण्यास सहाय्य करण्याचे कबूल केले. एकदा ठिकाण आरक्षित झाल्यावर प्रकाश, मायक्रोफोन स्थान आणि प्रवर्धन यासारख्या स्टेजिंग घटकांवर चर्चा झाली. स्टीफन ओरेमस यांनी 36-तुकड्यांच्या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर म्हणून स्वाक्षरी केली आणि फिल रॅमोन यांनी या रेकॉर्डिंगची जबाबदारी स्वीकारली. [१२] [१३] तालीम एप्रिल २०० in मध्ये सुरू झाली आणि तालीम कक्षांमध्ये सराव करणे सोपे झाले असते तर जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमधील लिंच आणि ज्यू हेरिटेज म्युझियम ऑफ ज्यू हेरिटेज यासारख्या मोठ्या थिएटर्सचा उपयोग केला गेला कारण "रुफस हे काम करण्यासाठी एक भावना इच्छित होता. स्टेजवरील सामग्री ". आर्थिक निर्बंधांच्या परिणामी, पूर्ण ऑर्केस्ट्रा तालीम शोच्या दोन दिवस आधी आणि प्रत्येक कामगिरीचा दिवस (मैफिलीच्या काही महिन्यांपूर्वी वाद्यांच्या लहान गटांसह सराव सुरू झाला) होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5735.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a043165fec4bec10110dff197265eb5daa8b116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5735.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी हेलेना ही सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची द्वितीय पत्नी होती. महाराणी दुर्धरा हीच्या मृत्यूनंतर हेलेना हीच सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सम्राज्ञी होती. सम्राट बिंदुसारच्या काळात ती राजमाता होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5738.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4137e10b6431053091016e3dffcc5e728b23e693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5738.txt @@ -0,0 +1 @@ +कार्पीची लढाई ही लढाई १० एप्रिल १८१५ रोजी नेपल्सच्या युद्धात उद्भवली. या लढाईमध्ये ऑस्ट्रियन साम्राज्याने नेपल्सच्या राजतंत्रावर विजय मिळवला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_574.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd9795c4d2ec27c983242b7a56fe9f1290c7eb64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_574.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५६ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5766.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ede4ed178c7c94c853dc544ba950909a2f4a5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5766.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कर्बी आंगलॉंग जिल्हा (आसामी: কাৰ্বি আংলং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात वसलेल्या कर्बी आंगलॉंग जिल्ह्याच्या सीमा मेघालय व नागालॅंड राज्यांसोबत आहेत. कर्बी आंगलॉंग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.६५ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिफु येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5770.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f1019f2e2eb08219bba7469920942405ca1c648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5770.txt @@ -0,0 +1,5 @@ +कार्मेन मार्गारिटा झपाटा (१५ जुलै, १९२७:न्यू यॉर्क शहर, अमेरिका - ५ जानेवारी, २०१४:लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकन नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री होती. +झपाटाने १९४६मध्ये ब्रॉडवेवरील ओक्लाहोमा! या संगीतनाटकात पहिल्यांदा काम केले. तिने १००पेक्षा अधिक चित्रपटांतून आणि डझनावारी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला. +झपाटा स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड या अभिनेत्यांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थेत कार्यरत होती. +कार्मेन झपाटाचे वडील हुलियो झपाटा हे मेक्सिकोतून तर आई रमोना रोका ही आर्जेन्टिनातून स्थलांतरित झालेले अमेरिकन नागरिक होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5774.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab99ba7582973c6ec7e0dd22fe61a984b0460d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5774.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कार्मेला बिंग (जन्म साराह जेन फॅब्रिसियानो, २१ ऑक्टोबर, १९८१ सालेम, ओरेगोन, अमेरिकेमध्ये) हे अमेरिकन रति अभिनेत्री आणि प्रौढ मॉडेलचे मंचनाव आहे. १००हून जास्त चित्रपटांत तिने वेग्वेगळ्या नावाखाली काम केलेले आहे.[१] +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5789.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af1310951901f822724f41e7fa85a6b36d13b2db --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5789.txt @@ -0,0 +1,27 @@ +कार्ल वीमन हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. +कार्ल वीमन यांचा जन्म कॉरवालिस, ओरेगॉन येथे झाला. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5803.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d315efe01c729231bf0175484bb04715808efb61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5803.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +कार्ल मुंबा (६ मे, इ.स. १९९५:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5824.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d885f73d3f7b82cba726ff9f5f1b0a77e8af7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5824.txt @@ -0,0 +1,3 @@ +योहान्न कार्ल फ्रीडरीश गाउस हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसने गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, संख्याशास्त्र (Statistics), गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis), Differential Geometry, Geodesy, Electrostatics, खगोलशास्त्र, Optics अशा अनेक शाखांचा ह्यात समावेश आहे. गाउसला बऱ्याच वेळा "गणिताचा राजकुमार" असे संबोधले जाते तसेच "आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ गणितज्ञ" असे मानले जाते. शास्त्र आणि गणिताच्या विविध शाखांवर गाउसचा अतिशय मोठा प्रभाव आहे आणि त्याला इतिहासातील सर्वांत प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते. +गाउसने अंकगणितामधे समरुपतेची (Congruance) संकल्पना मांडली. त्यासाठी गाउसने तीन लहान समांतर् रेषा (≡) हे चिह्न वापरले. या चिह्नाच्या वापरामुळे अंकाच्या समरूपतेचा अर्थबोध फार चटकन होतो. यामुळे गणितामधे केवळ संकल्पनाच नाही तर् चिह्नेही अतिशय महत्त्वाची आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गाउसने Disquisitiones Arithmeticae अंकगणितामधील संशोधन हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामधे अंकगणितातील जुने सिद्धांत अतिशय काटेकोरनी सुसंबद्ध पद्धतीने लिहून काढले. अंकगणितामधे काही क्रांतिकरी संशोधन गाउसने या ग्रंथामधे मांडले. गाउसने वयाच्या १८व्या वर्षी बीजगणिताचे मुलभूत प्रमेय सिद्ध केले. त्याने पुढे जाऊन त्याने आपल्या सिद्धांतामधील चुकही शोधली आणि ती दुरुस्त करत, मृत्युपुर्वी त्याने बीजगणिताचे मुलभूत प्रमेयाच्या अनेक सिद्धता दिल्या. गाउसने पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबर पद्धतीच्या अस्तित्वाची सिद्धता दिली. त्याने "नकाशे बनवणाऱ्यांचा प्रश्न" = Map makers problem सोडवला. तो सोडवताना त्याने अतिशय सुंदर भौमितिक संकल्पनांना जन्म दिला. +अयुक्लिडीयन भुमितीचा शोध लागल्यावर आपणासही ही कल्पना ठाऊक होती मात्र लोक भयास्तव आपण हे काम् कधी बाहेर आणले नाही असा गौप्यस्फोट गाउसने केला होता. यामुळे जरी वाद निर्माण झाला असला तरी आता हे सिद्ध झाले आहे की गाउस खरे बोलत होता. गाउसने भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीतही काम केले. भौतिकशास्त्रातील स्थिरविद्युत (Electrostatics) गाउसचा सिद्धांत अतिशय मुलभुत म्हणून प्रसिद्ध आहे. संख्याशास्त्रामधे त्याने "गाउसचा वक्राकार" (Gaussian curve) ही संकल्पना मांडली. त्याने प्रकाशाचानी भिंगांचाही अभ्यास केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5849.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baa8b6fd93d5f372cd39ca4d2501826a1ae4cbf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5849.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्ल वाल्डेमार झीगलर (नोव्हेंबर २६, इ.स. १८९८ - ऑगस्ट १२, इ.स. १९७३) हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता. +झीगलरने जुलियो नॅटाबरोबर पॉलिमर बद्दल केलेल्या संशोधनासाठी इ.स. १९६३मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_585.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bafcbda91733c3ff86a0d7007de4bbc254c3cfd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_585.txt @@ -0,0 +1,6 @@ +*खांद्याच्या दुखापतीमुळे एकही सामना न खेळता मायदेशी परतला. + + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5857.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35226d9c39323be27100a163fc36fc2cdd586518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5857.txt @@ -0,0 +1,7 @@ +कार्ल सोया (३० ऑक्टोबर १८९६-१० नोव्हेंबर १९८३). डॅनिश नाटककार आणि कथा-कादंबरीकार. जन्म कोपनहेगन येथे. त्याचे वडील सी. एम्. सोया येनसेन हे प्रसिद्ध चित्रकार होते. १९१५ मध्ये तो मॅट्रिक झाला. सोयाने कथा-कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्याने डॅनिश साहित्याला दिलेले योगदान, मुख्यतः नाटककार म्हणून आहे. +द पॅरासाइट्स (इं. शी.) हे त्याचे पहिले महत्त्वपूर्ण नाटक त्याने १९२६ मध्ये लिहिले. दुसऱ्याच्या जिवावर जगणारी बांडगुळी वृत्तीची माणसे ह्या नाटकात त्याच्या टीकेचे लक्ष्य झालेली आहेत. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या नाटकांत (सर्व इं. शी.) द न्यू प्ले ऑफ एव्हरिमन (१९३८), माय टॉप हॅट (१९३९), ब्लाइंड मॅन्स बफ हे नाट्यचतुष्ट्य (१९४०-४८) ह्यांचा समावेश होतो. द न्यू प्ले ऑफ एव्हरिमन ह्या नाटकात अप्रामाणिक वर्तणुकीच्या एका आरोपीला दोषमुक्त करताना विज्ञान आणि धर्म ह्यांच्या अपयशावर सर्व खापर फोडलेले आहे. +माय टॉप हॅट मध्ये दाखवलेला प्राध्यापक स्पोया हा उदासवाणे जीवन जगणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात परिवर्तन घडवून आणून त्यांना त्यांची स्वप्ने वास्तवात अनुभवू देतो. ब्लाइंड मॅन्स बफ ह्या नाट्यचतुष्ट्यात (सर्व इं. शी.) फ्रॅगमेंट्स ऑफ अ पॅटर्न (१९४०), टू थ्रेड्स (१९४३), थर्टी यीअसर्र् रिप्रिव्ह (१९४४) आणि फ्री चॉइस (१९४८) ह्यांचा समावेश होतो. ह्या चार नाट्यकृतींपैकी पहिल्या तीन शोकात्मिका आहेत, तर अखेरची नाट्यकृती उपरोधप्रधान आहे. प्राचीन ग्रीक नाटकांच्या धर्तीवर केलेल्या ह्या नाट्यचतुष्ट्यात, शोकात्मिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनाला काही दिलासा मिळावा म्हणून एक उपरोधप्रधान नाटक अंतर्भूत केलेले आहे. ह्या चतुष्ट्यातील प्रत्येक नाटक स्वतंत्र आहे पण त्यांच्यात एक विषय समान आहे आणि तो म्हणजे यदृच्छेने घडणाऱ्या घटनांचा जीवनावर पडणारा प्रभाव. +सोयाच्या उत्तरकालीन नाटकांत (सर्व इं. शी.) आफ्टर (१९४७) आणि लायन विथ कॉर्सेट (१९५०) ह्या नाटकांचा समावेश होतो. युद्धोत्तर काळातील डेन्मार्कचे चित्र आफ्टरमध्ये आहे, तर लायन विथ कॉर्सेट मध्ये युद्धविरोधी भूमिका मांडलेली आहे. सर्वमान्य कल्पनांना उलटेपालटे करून प्रेक्षकांना धक्का देणे हे त्याच्या नाटकांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. फॅ्रगमेंट्स ऑफ अ पॅटर्न आणि आफ्टर ह्या त्याच्या नाटकांवर चित्रपट निघाले. +Min Farmors Hus (१९४३, इं. भा. ग्रँडमदर्स हाउस, १९६६) आणि सेव्हन्टीन (१९५३-५४, इं. शी.) ह्या त्याच्या कादंबऱ्या उत्कृष्ट गणल्या गेल्या आहेत. +रूकबिंग (डेन्मार्क) येथे त्याचे निधन झाले. +पहा : डॅनिश साहित्य. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5864.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..383fd53163e4868f270cb4505f221d06df09f9b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5864.txt @@ -0,0 +1,5 @@ +कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-०० ही यजमान ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान ह्या देशांदरम्यान खेळवली गेलेली एकदिवसीय त्रिकोणी मालिका होती. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या मध्ये झालेल्या अंतिम सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २-० असा पराभव केला. +स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5868.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e5644fb63ee8127bbad4773e79a5ca26d6159db --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5868.txt @@ -0,0 +1,3 @@ + कार्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +कार्ला देवस्थान ओंकारेश्वर महाराज , शुंगरूषी महाराज मंदिर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_591.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6355be0b7510744acb7361379b4431201bc26a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_591.txt @@ -0,0 +1,8 @@ +चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.[१][२][३] भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४] ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम केला.[५] +भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दौऱ्याच्या तारखा ऑक्टोबर २०१६ मध्ये जाहीर केल्या.[६] बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत डीआरएस वापरण्याची ही पहिलीच वेळ.[७] ॲडलेड येथील श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पुण्यातील पहिली कसोटी खेळला.[८] + + + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5935.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e66463f7a01b3258c459bd273c437bc450fed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5935.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +कार्लोस रिकार्डो ब्रॅथवेट (२८ जुलै, इ.स. १९८८:क्राइस्टचर्च, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5951.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86ec011f4e24785a613a9012edbe54555260c0e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_5951.txt @@ -0,0 +1 @@ +कार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद[१]) हे २००८ पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत.[२][३] २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरुद्ध ब्रागा मध्ये ते पंच होते[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6044.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fb6d0d7c64c071b93b3321b17c6ae3108295513 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6044.txt @@ -0,0 +1,2 @@ +कालाहांडी हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6068.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0ac3161f5b938021289feca9be6fce86ed76d96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6068.txt @@ -0,0 +1,2 @@ +कालिदास सन्मान पुरस्कार हा भारताच्या मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव संस्कृत भाषेमधील अभिजात महाकवी कालिदास याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा पुरस्कार १९८० सालापासून देण्यात येऊ लागला. आरंभी हा पुरस्कार अभिजात संगीत, अभिजात नृत्य, नाटक व मूर्तिकला या क्षेत्रांसाठी दर दोन वर्षांतून एकदा जाहीर करण्यात येत असे. परंतु इ.स. १९८६-८७ सालापासून दर वर्षी चारी क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार देण्यात येऊ लागले. +याशिवाय, संस्कृत दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ’कविकुलगुरू कालिदास संस्कृत पुरस्कार’ दरवर्षी देण्यात येतो. २०११ साली हा पुरस्कार मराठवाड्यातील औरंगाबाद येथील विनायक हरिभाऊ मुरकुटे यांना देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_607.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4341416d09d20e75d14486009e69608e53dcbbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_607.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १६ मे ते ६ जुलै २००८ दरम्यान वेस्ट इंडीजच्या सामान्य क्रिकेट हंगामाच्या बाहेर वेस्ट इंडीजचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी दोन कसोटी सामने जिंकले (एक अनिर्णित) आणि पाचही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. वेस्ट इंडीजने एकमेव ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6131.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa188f1bd65bcb62e8d17582a512433b37b1113d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6131.txt @@ -0,0 +1,2 @@ +काल्डवेल काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6154.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25c92d20e85edef5de6c0c414432e909e6a257a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6154.txt @@ -0,0 +1,2 @@ + काळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6161.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec93a1541b8fa6858795aa37be65d63fee2ca4e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6161.txt @@ -0,0 +1,8 @@ + काळझोंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6172.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c35aba193b27c6ed3b5848319b081c3dd75358cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6172.txt @@ -0,0 +1,3 @@ +अहमदनगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही. हे मंदिर मोठे दगड आणि शिळांनी बांधलेले आहे. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.[ संदर्भ हवा ] +भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात.[ संदर्भ हवा ] ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीशंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली.काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात १० काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.[ संदर्भ हवा ] +देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक रविवारी मोफत जेवण दिले जाते.[ संदर्भ हवा ] बाजरीची भाकरी, आमटी, कांदा, लिंबू, भात, मिरचीचा ठेचा असे या जेवणाचे स्वरूप असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6197.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd24c5d34a5eb0d1fa01894f4ae2a31520ce2f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6197.txt @@ -0,0 +1,8 @@ + काळसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6215.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea788efc905d82bc784b486945cf381ed2eb7e33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6215.txt @@ -0,0 +1,11 @@ +काळा समुद्र (तुर्कस्तान: Karadeniz, कारादेनिझ ; ग्रीक: Μαύρη Θάλασσα ; रशियन: Чёрное море ; इंग्लिश: Black Sea, ब्लॅक सी ;) आग्नेय दिशा युरोपातील हा भूवेष्टित समुद्र आहे. या समुद्रास युरोप, अनातोलिया व कॉकेशसाने वेढले असून, भूमध्य समुद्र एजियन समुद्र व अनेक सामुद्रधुन्यांद्वारे अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. तसेच, तो बोस्फोरस सामुद्रधुनीमार्फत मार्माराच्या समुद्राशी जोडला गेला आहे, तर डार्डेनेल्झची सामुद्रधुनी त्याला भूमध्य समुद्राच्या 'एजियन समुद्र' या उपसमुद्राशी जोडते. ही जलराशी पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांना दुभागते. काळा समुद्र हा कर्चच्या सामुद्रधुनीद्वारे अझोवच्या समुद्राशीही जोडला गेला आहे. काळ्या समुद्राचे क्षेत्रफळ ४,३६,००० वर्ग कि.मी. (१६८,५०० वर्ग मैल) (अझोवाचा समुद्र वगळता), सर्वाधिक खोली २,२०६ मी. (७,२३८ फूट), आणि आकारमान ५४७,००० घन कि.मी. (१३१,२०० घन मैल) इतके आहे. बल्गेरिया, जॉर्जिया, रशिया, रोमेनिया, तुर्कस्तान आणि युक्रेन यांमध्ये तयार होणाऱ्या पूर्व पश्चिमोत्तर लंबवर्तुळाकार भूभागात काळा समुद्र तयार झालेला आहे. याच्या दक्षिणेस पोंटिक पर्वतरांगा, तर पूर्वेस कॉकेसस पर्वतरांगा आहेत.या समुद्राची जलपृष्ठावरील पूर्व पश्चिम दिशेतील सर्वाधिक लांबी (पूर्व-पश्चिम) १,१७५ कि.मी. आहे. +इस्तंबूल हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर याच समुद्राच्या काठावर वसलेले आहे. बातुमी, बुर्गास, कोन्स्टान्ट्सा, गिरेसुन, होपा, इस्तंबूल, कर्च, खेर्सन, मंगालिया, नावोदारी, नोवोरोस्सिक, ओदेसा, ओर्दू, पोटी, रिझे, सामसुन, सेव्हास्तोपोल, सोत्शी, सुखुमी, त्राब्झोन, व्हर्ना, याल्ता आणि झोगुल्डाक ही या समुद्राच्या काठाने वसलेली काही महत्त्वाची शहरे आहेत. +काळा समुद्र ही एक बाह्यप्रवाही जलराशी आहे; म्हणजेच, प्रत्येक वर्षी येऊन मिळणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा साधारण ३०० घन कि.मी. इतके जास्त पाणी काळ्या समुद्रातून, बोस्फोरस आणि दार्दनेलस सामुद्रधुनींमार्गे, एजियन समुद्रात जाते. भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणारे पाणी हे "द्विस्तरीय जलप्रवाह प्रणाली" तयार करते. काळ्या समुद्रातून बाहेर पडणारे जास्त थंड आणि कमी खारट पाणी हे भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणाऱ्या पाण्याच्या वर तरंगत राहते, ज्यामुळे पाण्यात खोलवर ऑक्सिजन अभावित पाण्याचा स्तर तयार होतो. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील युरेशियाई जलप्रणालीतील नद्यांतूनही यात पाणी येते, ज्यातील डॉन, नीपर आणि डॅन्यूब या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत. +भूतकाळात पृथ्वीवरील जलपातळी अनेक वेळा कमी जास्त झालेली आहे, की ज्यामुळे, तुलनेने कमी खोल असलेला काळ्या समुद्राचा तळ कधी काळी भूभागही होता. सध्याच्या काळात ही जलपातळी जास्त असल्यामुळे, सध्यातरी काळा समुद्र हा मुख्य सागरप्रणालीशी तुर्की सामुद्रधुनी तसेच भूमध्य समुद्रामार्गे जोडलेला आहे. जलपातळी कमी/जास्त होत असता, तुर्की सामुद्रधुन्या हा काळ्या समुद्राचा मुख्य जलनिचऱ्याचा मार्ग आहे. ज्या ज्या काळात काळ्या समुद्राला मुख्य सागर प्रणालीशी जोडणारे जलप्रवाह अस्तित्वात नसतात, त्या त्या वेळी, काळा समुद्र हा एक मोठे सरोवर असल्याप्रमाणे असतो. तुर्की सामुद्रधुनीत बोस्फोरस, मार्माराचा समुद्र आणि दार्दनेलस या जलराशींचा समवेश होतो. + +वेगवेगळ्या प्रदेशांत/लोक समूहांत सध्या प्रचलित असलेली काळ्या समुद्राची नावे ही नावाची गुणधर्मनिदर्शक भाषांतरे आहेत. अद्यिघे:, ग्रीकः मावरी थलासा, बुल्गेरीयाई: चेर्नो मोरे, जॉर्जियाई: शावी झ्ग्वा, लाझ: उचा त्झुगा किंवा फक्त त्झुगा 'समुद्र', रोमनियाई: मारेया नेग्रा, रशियाई: चोर्नोये मोरे, तुर्की: कारादेनीझ़, युक्रेनियाई: चोर्ने मोरे, ऊबिख़. +वरील नावे ही इ.स.च्या बाराव्या शतकापूर्वीची आहेत, असे मानले जाते. काळ्या समुद्राला त्याचे नाव हे ओस्मानी तुर्कांकडून प्राप्त झालेले आहे. मध्ययुगीन तुर्की भाषेत 'कारा (शब्दशः अर्थ: काळा)' या शब्दाचा एक अर्थ उत्तर दिशा असाही होता. उदाहरणार्थ, 'कारा-देनित्झी' (कारा समुद्र), हा काळ्या समुद्राप्रमाणेच सायबेरियाई याकुत तुर्कांच्या उत्तरेस असणारा एक समुद्र आहे. त्याचप्रमाणे, तुर्कीत 'लाल' हा 'दक्षिण दिशा' या अर्थानेही वापरतात. उदाहरणार्थ, 'लाल समुद्र' जो अनातोलियाच्या दक्षिणेस आहे. याप्रमाणेच 'अक्'-पांढरा पश्चिमेसाठी. प्राचीन अनातोली तुर्कीत (तुर्की भाषेत) एजियन आणि भूमध्य यांना एकत्र 'अक्देनित्झ'-पांढरा समुद्र, असे संबोधत, तर आधुनिक तुर्की भाषेत फक्त भूमध्य समुद्रालाच अक्देनिझ संबोधतात कारण भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडील भागाला एजियन समुद्र हे पाश्चात्य नावाला अनुसरून नाव देण्यात आले आहे. ओट्टोमन तुर्कांच्या वेळी असे नव्हते, कारण त्या वेळी ओट्टोमन तुर्क एजियन समुद्राला, त्यातील ग्रीस आणि अनातोलिया यांच्या मध्ये असणाऱ्या १२ बेटांचा निर्देश करीत, 'बेटांचा/द्वीपांचा सागर'-अदलर देनित्झी, असे संबोधित. +काळा समुद्र हा चार पैकी एक समुद्र आहे, ज्यांची इंग्रजी नावे ही रंगांवर आधारित आहेत. लाल समुद्र, पांढरा समुद्र आणि पिवळा समुद्र हे त्यातील इतर तीन समुद्र होय. +स्त्राबोच्या भूगोलाप्रमाणे (१.२.१०), काळा समुद्र हा प्राचीन काळी फक्त 'समुद्र' (हो पोंतोस) या नावाने ओळखला जात असे. ग्रीको-रोमन याला (hospitable sea) 'मैत्रीपूर्ण/सौहार्दपूर्ण समुद्र'-युक्सेइनोस पोंतोस (Εὔξεινος Πόντος) असे म्हणत, की जो त्याआधीच्या त्याच्या 'वितुष्टी समुद्र' (inhospitable sea) - 'पोंतोस अक्सेइनोस', या नावाचा विरोधाभास आहे, ज्याचा प्रथम दाखला हा पिंडारच्या काव्यातून मिळतो (ई.सा. पूर्व पाचच्या शतकाचा पूर्वार्ध ~४७५ ई.सा.पूर्व). स्त्राबोच्या (७.३.६) मते काळ्या समुद्राला वितुस्टी म्हणण्याचे कारण की त्यात दिशाज्ञान होणे कठिण होते, तसेच त्याच्या तटांवर असंस्कृत जमातींचे वास्तव्य होते. मिलेशियाईंनी त्याच्या दक्षिण तटावर, पोंतुसवर, वसती करून त्याला ग्रीक सभ्यतेचा भाग बनविल्यानंतरच काळा समुद्र हा 'मैत्रीपूर्ण/सौहार्दपूर्ण' या नावाने ओळखला जाऊ लागला. +अशीही शक्यता आहे की, अक्सेइनोस (inhospitable) हे नाव शब्दव्युत्पत्तीशास्त्राप्रमाणे सिथियन इरानिक axšaina-'धूसर','अंधार', पासून आले असावे. म्हणूनच, काळा समुद्र हे नाव प्राचीन असण्याची शक्यता आहे. +ओर्टेलिसेस थीएट्रुम (Ortelis's Theatrum) मधील 'एशिया नोव्हा डिस्क्रिप्टो' (Asiae Nova Descripto) या नावाचा इ.स. १५७० या काळातील नकाशात काळ्या समुद्राला 'मार माज्जोर' (Mar Maggior) असे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6228.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fb44b17b88af68b380db93ea8352b4fcb26831 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6228.txt @@ -0,0 +1,2 @@ + काळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6246.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fe79df1dc1804c951c66363b5d67cb544cb212b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6246.txt @@ -0,0 +1 @@ +काळुंदर (इंग्लिश:ग्रीन क्रोमाइड, लॅटिन/शास्त्रीयःएट्रोप्लस सुराटेन्सिस) हा गोड्या पाण्यात तसेच खाजणात सापडणारा मासा आहे. हा मासा मुख्यत्वे दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत सापडतो.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6250.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5ca45936e865f2e9c12afd52b36aa148608dc23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6250.txt @@ -0,0 +1,6 @@ +अलका कुबल +मकरंद अनासपुरे +प्रसाद ओक + + +काळूबाईच्या नावानं चांगभलं हा २००४चा मराठी चित्रपट आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6263.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4ed1c44a02afe882417885215d79f03acaabad0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6263.txt @@ -0,0 +1 @@ +श्रीपाद रामकृष्ण काळे (? - जून १८, १९९९) हे मराठी साहित्यिक होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6275.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03cd4b1942babb7442c97b2784ba52695b5956c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6275.txt @@ -0,0 +1,8 @@ + काळेथर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6279.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6280104308ce7a1514892e7f280b68680107458e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6279.txt @@ -0,0 +1,2 @@ +काळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_63.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_63.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d2c6f3b6d431f6e458aa807afc7aacf53c33c96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_63.txt @@ -0,0 +1,214 @@ +गिनी-बिसाऊ देश १९९६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6319.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2502d0c9641223871702c046fea93ac16c5ba76f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6319.txt @@ -0,0 +1,8 @@ + कावणकारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6327.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6be33ec07427c8d7aaca1c01b616e6eec9bf0a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6327.txt @@ -0,0 +1,2 @@ +कावरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6348.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4a6880ec48d0037c53a04161e80abc8b4e62f61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6348.txt @@ -0,0 +1 @@ +कावसजी नानाभाई दावर (रोमन लिपी: Cowasji Nanabhai Davar) (इ.स. १८१५ - इ.स. १८७३)[१] हे ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक होते. यांनी ७ जुलै, इ.स. १८५४ रोजी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6349.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c6a26d01fb114b8ec92babc7f8b174ff414390c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6349.txt @@ -0,0 +1,2 @@ +कावसजी जहांगीर हॉल हे मुंबईच्या कुलाबा भागात आधुनिक कलेचे संग्रहालय आहे आणि ते १९६६ पूर्वी विज्ञान संस्थानचे भाग होते. याची इमारत १९११ मध्ये जॉर्ज विट्टेट यांनी बांधली होती आणि त्याला कावसजी जहांगीर यांनी देणगी दिली होती. +१९९६ मध्ये मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई या इमारतीत उभारली गेली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6355.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..401ece9af78c31721a805f0e75a7e16edd655505 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6355.txt @@ -0,0 +1 @@ +कावाली विधानसभा मतदारसंघ - ११४ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. कावाली हा विधानसभा मतदारसंघ नेल्लोर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6370.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..047edcc48fc0836f1367d58b4e4e8b6d2bfe9cb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6370.txt @@ -0,0 +1 @@ +कावेरी, कल्याणी तथा कावेरी कल्याणी मुरलीधरन ही दक्षिण भारतीय चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने अम्मानम किली मल्याळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6391.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c7daef0aa8d6a0c336a0b94daf9be43a3adbf48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6391.txt @@ -0,0 +1,8 @@ +काशिका कपूर (जन्म १८ फेब्रुवारी २००२ मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय अभिनेत्री आणि राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहे.[१] ती फ्री फायरमध्ये मोको हे पात्र साकारण्यासाठी ओळखली जाते.[२] +काशिकाचा जन्म मुंबईत झाला. तिच्या शालेय दिवसात ती राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल आणि टेनिस खेळली. तिने जमनाबाई नरसी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि सध्या  एन.एम.आय.एन.एस , मुंबई या विद्यापीठ,येथून बी.बी.ए चे शिक्षण घेत आहे.[३] +वेदिक्स ब्रँड (कव्हर गर्ल) - २०१९ +बालाजी नाचो टीव्ही जाहिरात (मुख्य लीड) - २०२० +ओ मेरे दिल के चेन - सा रे गा मा म्युझिक व्हिडिओ (मुख्य लीड) - २०२१ +आंतरराष्ट्रीय व्हिडिओ गेम फ्रीफायरचा चेहरा (मोको म्हणून) - २०२१ +ट्रू लव्ह (चित्रपट) - २०२१ +काशिका कपूर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6409.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2e1d1bb8fd12e6ebead75250bc2fc9c1c85b0a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6409.txt @@ -0,0 +1,2 @@ +काशिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6461.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7378f9b7390f106e7c7b0447c24d2781b31b5d51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6461.txt @@ -0,0 +1,4 @@ +सुक्षेत्र जेऊर (जीनानगर) या गावातील ग्रामदैवत श्री काशीविश्वेश्वर प्राचीन काळी जेऊर गावात पृथ्वीच्या गर्भातून निरंतर गंगाजल उगम पावले आहे. ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र काशी येथील श्री काशी विश्वनाथ यांचे प्रतिक म्हणून दक्षिण भारतातील जेऊर येथे साक्षात श्री काशी विश्वनाथ हेच स्वयंभू लिंगाच्या रूपात दर्शन दिलेले आहेत त्यामुळे जेऊर गाव हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. +दरवर्षी एक साधू काशी यात्रा करत असे एकदा काशी क्षेत्रातील पावन नदी गंगेत स्नान करत असताना त्याचा हातातील सोन्याचे कडे गंगाजलात हरवले.त्याने त्याचा खूप शोध घेतला पण कडे मात्र सापडले नाही त्याने कड्याबाबत चौकशी केली असता एका साधुनी त्यांना सुचवले कि, भारतातील दक्षिणेकडे प्रवास कर तुला एक अद्भूत लिंगाचे दर्शन घडेल त्या लिंगाभोवती पाण्याचे वलय असलेले तुला दिसेल त्या पाण्यात तुला तुझे गंगेत हरवलेले सोन्याचे कडे भेटेल. त्या लिंगाभोवती जे पाण्याचे वलय आहे ते साधारण नसून साक्षात पवित्र गंगा मातेचेच पाणी आहे असे त्यांनी सांगितले हे सर्व ऐकून तो दक्षिणेकडे प्रवासाला निघाला दक्षिणेकडील सर्व शिवलिंगाचे दर्शन घेत घेत तो एके दिवशी जेऊर (जीनानगर) येथील धनगर वाड्यातील एका झाडाखाली विश्राम करत असताना अद्भुत आवाजाने त्याला जाग आली तो जिज्ञासू वृतीने न्याहाळू लागला तेंव्हा त्याला त्या ठिकाणी वाळू, शंख,शिंपले व दुधासारखे पाणी दिसून आले तो आश्चर्याने पाहू लागला तेंव्हा त्याला तिथे एक अद्भुत शिवलिंगाचे दर्शन झाले.(तेंव्हा त्याला काशीस्तित साधूचे कथन आठवले) त्या लिंगाभोवती असलेल्या पाण्यात तो हात फिरवून तीर्थ प्राशन करू लागला आणि काय आश्चर्य त्या लिंगाभोवती असलेल्या पाण्यात त्याला काशी (वाराणसी) येथे गंगेच्या अपवित्र पाण्यात हरवलेले त्याचे सोन्याचे कडे सापडले तेंव्हा तो साधू महाराज जेऊर ग्रामस्थांना या लिंगाची माहिती सांगू लागला तेंव्हापासून आजतागायत प्रत्येक श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी प्रत्यक्ष गंगामाता अवतरीत होते त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात शंख,शिंपले,वाळू,दुधासारखे पाणी लिंगातून बाहेर येते. +तसेच प्रती चैत्र शुद्ध प्रतिपदे दिवशी सुर्यानारायाण महाद्वारातील खिडकीतून श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन आपल्या किरण स्पर्शाने घडते. मंदिराच्या ईश्यान्येकडील प्राचीन व सुबक विहिरीतील जोडलिंग हे शिव-पार्वतीचे प्रतिक म्हणून पूजले जाते. +चित्रदालन: diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6468.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86879ef5c92a78f1dbda75ec08dce4079a218cb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6468.txt @@ -0,0 +1,2 @@ +काश्मिरी पंडित हा भारताच्या काश्मीर प्रदेशातील एक समाज आहे. हा समाज काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक आहे. पण हा समाज ब्रिटिशकाळात राज्यकर्ता होता. +काश्मीर संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे भारतीय संघराज्यात विलीन झाले नाही. ते पाकिस्तानातही सामील झाले नाही. तरीसुद्धा पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून अर्धे काश्मीर घशात घातले. भारताचे तत्कालीन पंतप्रधानांनी जर आदेश दिला नसता तर पाकिस्तानी सैन्याला हरवून संपूर्ण काश्मीर स्वतंत्र झाले असते. परंतु तसे न झाल्याने काश्मिरातील बहुसंख्य मुसलमानांनी पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरी पंडितांना सर्वार्थानॆ लुटले आणि काश्मीरबाहेर हाकलून दिले. १९४७ मध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित आजही(२०२१), निर्वासित छावण्यांत राहतात. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. [१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6469.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb6ee1d6e19266dee35b86d9e1741810d4a65de3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6469.txt @@ -0,0 +1,12 @@ +काश्मिरी पंडितांचे नरसंहार किंवा काश्मिरी हिंदूंचे नरसंहार हे एक सामूहिक स्थलांतरण आहे. इ.स. १९९० च्या आसपास तत्कालीन केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मध्ये प्रचंड प्रमाणात दहशतवाद वाढला होता. याकाळात काश्मिरी पंडित (किंवा काश्मिरी हिंदू) व इतर गैर मुस्लिम नागरिकांना धमकावून त्यांच्या वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेला सोडून देऊन जम्मू, दिल्ली व भारताच्या इतर प्रांतात निर्वासितांच्या छावणीत जीवन जगावे लागले. +अपुऱ्या नागरी सुविधा आणि अस्वच्छ वातावरणात राहात असलेल्या काश्मिरी हिंदूंना हे स्थलांतर अल्प कालावधीसाठी असेल असे वाटले होते. परंतु हे निर्वासन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ चालल्यामुळे, अनेक विस्थापित पंडित भारताच्या इतर भागात स्थलांतरित झाले. परंतु जे निम्न-मध्यम-वर्गातील, विशेषतः ग्रामीण भागातील लोक निर्वासित शिबिरांमध्ये जास्त काळ थांबले होते, त्यांचे शिबिरातील जीवन अधिक अवघड झाले. अनेक विस्थापित पंडित भावनिक नैराश्य आणि असहायतेच्या भावनेला बळी पडले..[१][२] निर्वासित काश्मिरी पंडितांनी त्यांचे अनुभव रेकॉर्ड करण्यासाठी आणि त्यांना समजून घेण्यासाठी आत्मचरित्रात्मक संस्मरण, कादंबरी आणि कविता लिहिल्या आहेत. १९ जानेवारी हा दिवस काश्मिरी हिंदू समुदाय निर्गमन दिन म्हणून पाळतात.[३][४][५] +दहशतवाद्यांनी शेकडो अल्पसंख्याक काश्मिरी पंडितांची हत्या केली होती. अनेक महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्या काळात दररोज कितीतरी लोकांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती. पंडितांच्या घरांवर दगडफेक, मंदिरांवर हल्ले सातत्याने होत होते. त्यावेळी काश्मिरी पंडितांना मदत करण्यासाठी खोऱ्यात कोणीही नव्हते,ना पोलीस,ना प्रशासन,ना कोणी नेते,ना कोणी मानवाधिकारवादी. +त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती की रुग्णालयातही समाजातील लोकांशी भेदभाव केला जात होता. रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. काश्मिरी पंडितांचा रस्त्यापासून ते शाळा, महाविद्यालये, कार्यालयांपर्यंत मानसिक, शारीरिक आणि सांस्कृतिक छळ केला जात होता. तत्कालीन नवनियुक्त राज्यपाल जगमोहन यांनी १९ जानेवारी १९९० च्या रात्री लष्कराला बोलावले नसते तर काश्मिरी पंडितांची किती हत्या झाली असती आणि महिलांवर सामूहिक बलात्कार झाला असता याची कल्पनाही करता येणार नाही. +त्या रात्री खोऱ्यातील मशिदींमधून लाऊडस्पीकर घोषणा देत होते की, 'काफिरांना मारा, आम्हाला पंडित महिलांसोबत काश्मीर हवे आहे, पंडित पुरुषांचे नाही, इथे फक्त निजामे मुस्तफा चालेल...'. लाखो काश्मिरी मुस्लिम रस्त्यावर मरणाचा नंगा नाच करण्याच्या तयारीत होते. अखेर लष्कर काश्मिरी पंडितांच्या मदतीला धावून आले.ना कोणी पोलीस,ना राजकारणीना नागरी समाजाचे लोक. +पीडित काश्मिरी हिंदू समाजातील लाखो लोक जम्मू, दिल्ली आणि देशातील इतर शहरांमध्ये अत्यंत दयनीय परिस्थितीत जगू लागले, परंतु कोणत्याही नागरी समाजाने त्यांच्या दुःखावर काहीही केले नाही. त्यावेळच्या केंद्र सरकारनेही काश्मिरी पंडितांच्या पलायनावर किंवा त्यांच्यासोबत झालेल्या तोडफोडीवर काहीही केले नाही. +काश्मिरी पंडितांच्या मते, १९८९-१९९० मध्ये ३००हून अधिक लोक मारले गेले. त्यानंतरही पंडितांचे हत्याकांड सुरूच होते. २६ जानेवारी १९९८ रोजी वंधमा येथे २४, २००३ मध्ये नदीमार्ग गावात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. +तीस वर्षांनंतरही काश्मिरी पंडितांवर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो प्रकरणांमध्ये पोलिसांनी एफआयआरही नोंदवला नाही. निर्गमनानंतर काश्मिरी पंडितांची घरे लुटली गेली. अनेक घरे जाळली. इतक्या पंडितांची घरे, बागा ताब्यात घेतल्या. अनेक मंदिरे पाडण्यात आली आणि जमिनीही बळकावण्यात आल्या. या सर्व घटनांबाबत आजपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. +भय, अत्याचार, यातना सहन करणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या समाजासाठी आजपर्यंत कोणीही आवाज उठवला नाही. पंडितांना न्याय देण्यासाठी नागरी समाजाच्या लोकांनी किंवा नेत्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. +न्यायमूर्ती नीळकंठ गंजू, दूरसंचार अभियंता बाळकृष्ण गंजू, दूरदर्शनचे संचालक लासाकोळ, नेते टिकलाल टपलू, या समाजातील अनेक नामवंत नावे होती ज्यांना फाशी देण्यात आली आणि आजपर्यंत त्यांच्या बाबतीत काहीही झालेले नाही. याशिवाय अशी अनेक नावे आहेत, ज्यांच्यावर तोडफोड करण्यात आली, मात्र आजतागायत कारवाई झालेली नाही. गिरजा गंजू किंवा सरला भट्ट ज्यांचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर लाकूड चिप्परने जिवंत फाडण्यात आले. अशा शेकडो हत्या झाल्या ज्यात आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. +काश्मीरमधील फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, अगदी दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांनीही काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून देण्याबाबत कधीही बोलले नाही. जेव्हा पंडितांवर हल्ले होत होते, तेव्हा फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते, मुफ्ती मोहम्मद सईद हे देशाचे गृहमंत्री होते जेव्हा पंडित खोऱ्यातून पलायन करत होते. पण पंडितांना वाचवण्यासाठी किंवा न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही बोलले नाही किंवा पाऊलही उचलले नाही. +या समाजाचे दुर्दैव आहे की त्यांच्या पलायनाबद्दल कोणताही न्यायिक आयोग, एसआयटी किंवा साधी चौकशीही झाली नाही. काश्मिरी पंडित अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२० हे वर्ष एका नव्या युगाची सुरुवात करणारे आहे. तीन दशकांनंतरही या समाजासाठी घरवापसीचा मार्ग सोपा नाही. पण आशा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_647.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558d7e84ed8ce4be03bdfa4ea1ba6d829e4b52bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_647.txt @@ -0,0 +1,6 @@ +ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने २०१५ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला होता. इंग्लंडविरुद्धचे सामने महिलांच्या ऍशेससाठी खेळले गेले होते, ज्यामध्ये २०१३ पासून प्रत्येक सामन्यासाठी गुणांसह बहु-स्वरूपातील मालिका आहेत. प्रत्येक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) किंवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) विजयासाठी दोन गुण आणि कसोटी विजेत्याला चार गुण (मागील मालिकेतील सहाच्या तुलनेत) किंवा कसोटी अनिर्णित झाल्यास प्रत्येक संघाला दोन गुण देण्यात आले.[१] +या मालिकेपूर्वी इंग्लंडने महिला ऍशेसचे आयोजन केले होते परंतु, दोन एकदिवसीय सामने, कसोटी सामना आणि दुसरा टी२०आ जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने २८ ऑगस्ट २०१५ रोजी एक टी२०आ सामना खेळून ऍशेस परत मिळवली. २००९ मध्ये अनिर्णित आणि २००५ आणि २०१३ मालिकेत पराभव पत्करल्यानंतर २००१ नंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये ऍशेस जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. +ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांची मालिका (२-१) आणि एकमेव कसोटी सामना जिंकला. इंग्लंडने टी२०आ सामन्यांची मालिका (२-१) जिंकली. एकूणच ऑस्ट्रेलियाने ऍशेस जिंकली (१० गुण ते ६). ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने २६४ धावा केल्या, १६ विकेट्स घेतल्या आणि मालिकावीर ठरली.[२] +एकदिवसीय सामने देखील २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. +इंग्लंडमधील त्यांच्या खेळांव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या टी२०आ मालिकेत आयर्लंडचा ३-० ने पराभव केला.[३] +महिला अॅशेस दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांमध्ये नियोजित विश्रांतीमुळे ऑस्ट्रेलियाला १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान आयर्लंडविरुद्ध तीन टी२०आ सामन्यांची मालिका खेळण्याची परवानगी मिळाली. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने आणि मालिका जिंकली आणि ग्रेस हॅरिसला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.[७] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6480.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..464dec52bcaf17d8297baf49b34cec4d96ba55ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6480.txt @@ -0,0 +1,32 @@ +काश्‍मीर +हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. अफगाणिस्तान, मध्य एशिया, तिबेट व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग. +काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मीर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. +जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्त्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यातच नक्षलवाद्यांना मिळणाऱ्या माफियांच्या मदतीमुळे देशाचे दोन तुकडे झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. +देशातल्या ६०८ जिल्ह्यांपैकी २३१ जिल्ह्यांना आज घुसखोर, दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतामध्ये पसरलेला दहशतवाद आणि १४ राज्यातल्या १६५ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या डाव्या विचारसरणीच्या मूलतत्त्ववाद्यांमुळे संपूर्ण देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेवर आलेले संकट पाहता केंद्र आणि संबंधित राज्य सरकार या प्रश्नाच्या मूळापर्यंत पोहोचले आहेत, असे म्हणता येईल का? देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही योजनांची आखणी करण्यात आली आहे का? +देशाच्या एकसंधतेला चार प्रमुख गोष्टींमुळे धोका आहे. नक्षलवाद्यांनी देशाच्या ४० टक्के भागामध्ये धुमाकूळ घातला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १९८८ पासून छुपे युद्ध सुरू आहे. हे राज्य देशाच्या स्वातंत्र्यापासून अक्षरशः लष्कराच्या ताब्यातच आहे. + +ईशान्य भारतामध्ये बांगलादेशीकरण/इस्लामीकरण होऊ घातले आहे. तीन कोटीहून बांगलादेशी नागरिकांनी भारतामध्ये घुसखोरी केली आहे. देशाच्या अंतर्भागात सुरू असलेल्या दहशतवादाला आयएसआयचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे देशाची हजारो शकले पडताना दिसत आहेत. +जम्मू आणि काश्मीरमधील छुपे युद्ध- सध्या जम्मू आणि काश्मीरमधून १००० ते १५०० दहशतवादी कार्यरत आहेत. याशिवाय ३००० ते ३५०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. लष्कराच्या जवानांचे शौर्य आणि एकनिष्ठता यामुळे दहशतवादी आणि घुसखोरी यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. परंतु जम्मू आणि काश्मीरला याचा फायदा करून घेता आलेला नाही ही देशाच्या हिताच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. राज्यामध्ये बेगडी मुद्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य शासन अडचणीत आले आहे. स्वतंत्र काश्मिरच्या मुद्दय़ावरून फुटीरतावाद्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आहे. सईद गिलानींच्या नेतृत्वाखाली व्हॅलीमधील दैनंदिन जीवन विस्कळीत होईल याची काळजी घेतली जात आहे. इथला तरुण वर्ग आक्रमक होऊन रस्त्यावर येऊन दगडफेक करतो. बाजारपेठा, दुकाने, शाळा आणि कार्यालये बंद अशा अवस्थेमध्ये इथले स्थानिक जगत आहेत. किंबहुना त्यांना असे जगावे लागत आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांवर, लष्करी अधिकाऱ्यांवर फेकलेले दगड यामुळे अनेक निष्पाप जीव जखमी होत आहेत. या तरुण वर्गाला भडकवण्याचे काम फुटीरतावादी नेते करत आहेत. गिलानी यांना त्यांचा वयाचा आणि शारीरिक अवस्थेचा विचार न करता तुरुंगामध्ये टाकले पाहिजे. गिलानी यांनी गेली वीस वर्षे पाकिस्तानची बाजू मांडण्याचे काम केले आहे. फुटीरतावाद्यांना हवालाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे. +हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करताना राज्य सरकार कचखाऊ भूमिका स्वीकारते. त्यासाठी पहिल्यांदा या नेत्यांना राज्य सरकारने दिलेले सुरक्षा कवच काढून टाकले पाहिजे. मानवी अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल हुरियतच्या नेत्यांवर खटले दाखल केले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी लष्कराला दिलेले विशेष अधिकार काढून घेण्यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा कायद्याची योग्य अंमलबजावणी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तरुणांकडून घडलेल्या केवळ दगडफेकीमुळे केंद्र राखीव पोलीस दलाचे सुमारे १३०० जवान जखमी झाले आहेत. +पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसारख्या पक्षाने हुरियतच्या नेत्यांशी हातमिळवणी करण्याविरोधातही कठोर पावले उचलायला हवीत. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती स्वतः बुलेट प्रूफ गाडीमध्ये बसून आंदोलनांचे नेतृत्व करतात. देशाच्या विरोधात कारवाया करण्यासाठी आणि विध्वंस करण्यासाठी पीडीपीच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. +जम्मू-काश्मीरमधील काही मीडियाही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या बातम्या देतो. अशा पत्रकारांविरोधातही कायदेशीर कारवाई करायला हवी. +सुरक्षा दलाच्या यशाचा आढावा घेणेही इथे गरजेचे आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये होणाऱ्या चकमकीमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात नाही, हे सुरक्षा दलांचे यश आहे. पाकिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढा देण्यासाठी पाकिस्तानी लष्कर ज्या उपाययोजना राबवित आहे त्यांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या लष्कराची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी लष्कर ड्रोन विमाने, फायटर विमाने, प्रचंड हिंसाचार घडवणाऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या शस्त्रास्त्र वापरामुळे आजवर तीन लाख स्थानिकांना आपल्या घरादारावर पाणी सोडायला लागले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा वापर कधीच झालेला नाही. +राष्ट्रीय रायफल्सने आजवर अनेकदा दहशतवाद्यांच्या सशस्त्र हल्ल्याला तोंड दिले आहे. याशिवाय राज्यातील बंडखोरी मोडून काढली आहे. हे वास्तव असतानाही मुख्यमंत्री आणि पीडीपी लष्कराला दिलेले विशेष अधिकार काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र याचा लष्कराच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होईल यासंदर्भात कधी विचार करण्यात आला आहे का? आत्तापर्यंत लष्कराने या अधिकारांचा बेकायदेशीर वापर कधीच केलेला नाही. हे विशेषाधिकार रद्द झाल्यास जवान ‘जगा आणि जगू द्या’ असे सुरक्षित धोरण अवलंबतील आणि त्यामुळे दहशतवादाला चालना मिळेल. याचा परिणाम शेवटी सामान्य माणसावरच होणार आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत आणि विशेषाधिकार काढून घेतल्याने पुन्हा एकदा स्थानिकांना दुर्दैवी परिस्थितीला सामोरे जावे लागेल. +देशावरील संकट- मार्च १९९३ आणि जुलै २००६ या काळामध्ये मुंबईमध्ये १२ मोठे बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ५१६ निष्पापांचा मृत्यू झाला तर १९५२ जण जखमी झाले. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला दीड वर्ष उलटून गेल्यावर देशाचा कारभार आता हळूहळू रुळावर येत आहे. यासंदर्भातही कठोर पावले उचलली गेली नाहीत. मात्र यामध्ये नॅशनल इनव्हेस्टिगेटीव्ह एजन्सीचा (राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा) जन्म झाला. गेल्या १८ महिन्यातील या यंत्रणेची कामगिरी काय आहे? मुंबई शहर हे दहशतवादी हल्ल्यांचे एक जागतिक उदाहरण ठरले आहे. तरीही भारतामध्ये दहशतवादाविरोधात दिल्या जाणाऱ्या लढय़ासंदर्भातील उपाययोजनांमध्ये फारसा बदल होत नाही, असेच दिसून आले आहे. २१व्या शतकामध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा भारतावर सर्वात जास्त दहशतवादी हल्ले झाले. +शासनही, मागच्या वेळी दहशतवाद्यांनी कसा हल्ला केला आणि पुढच्या वेळी तसाच हल्ला झाला तर त्याला कसे तोंड द्यायचे केवळ याचाच विचार करण्यात वेळ घालवत आहे. पुढच्या वेळी कोणत्या पद्धतीने हल्ला होऊ शकतो, त्यासाठी कोणत्या नव्या क्लृप्त्यांचा वापर होऊ शकतो याचा विचार होताना दिसत नाही. दहशतवादी पुन्हा मुंबईत येऊन, पंचतारांकित हॉटेल्सवर हल्ला करण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र तरीही लक्झरी हॉटेल्सभोवती सुरक्षेचे कडे वाढवण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. +आजही आपल्या देशामध्ये गर्दीच्या ठिकाणी सहज हल्ले होऊ शकतात. बाजारपेठा, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, हॉटेल्स अशा ठिकाणी दहशतवादी प्रामुख्याने हल्ले करतात. देशातील काही दांभिक निधर्मवाद्यांमुळे दहशतवाद्यांना कळत-नकळत चालना मिळत आहे. कदाचित काही काळाने हेच निधर्मवादाचा पुरस्कार करणारे लोक या दहशतवादी हल्ल्यांचे समर्थनही करू शकतात. आत्तापर्यंत जम्मू-काश्मीरमधील हुरियत कॉन्फरससारख्या संघटनेवर र्निबध घालणे शक्य झालेले नाही. एवढेच नाही तर देशाचे गृह खाते खोटय़ा नोटांचा व्यवहारातील वापर, समाजामध्ये सुरू असलेला विध्वंस, देशाच्या हिताविरोधात कारवाया करणाऱ्या संघटना आणि इतर अनेक धोक्यांवर उपाययोजना शोधण्यामध्ये अपयशी ठरले आहे. त्यातीलच एक म्हणजे देशाला नक्षलवादापासून असलेला धोका.. +तिरुपती ते पशुपती पट्टय़ातील नक्षलवादाचा प्रभाव- नवी दिल्ली आणि इतर राज्याच्या राजधान्यांनी देशाच्या एकूण भूभागापैकी ४० टक्के जमिनीवरील ताबा नक्षलवादी कारवायांमुळे सोडून दिला आहे. या नक्षलवाद्यांना नेपाळ ते आंध्र प्रदेश (पशुपती ते तिरुपती) या पट्टय़ामध्ये कार्यरत असणाऱ्या माफियांकडून मदत मिळते. याशिवाय त्यांना नेपाळमधील माओवाद्यांकडूनही पाठिंबा मिळतो. नक्षलवाद्यांना केलेल्या मदतीच्या मोबदल्यामध्ये या माओवाद्यांना देशातील सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या काही घटकांकडून मदत होते. अशी देवाण-घेवाण या घटकांमध्ये कायम सुरू असते. या देशाचे खरोखरच दोन तुकडे झाले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. पाकिस्तान, बांगलादेशमधील दहशतवादी, नेपाळमधील माओवादी आणि नक्षलवाद्यांमध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत विघातक संबंध निर्माण झाले आहेत. +या व्यवहारांमध्ये सुमारे १० हजार ते १५ हजार कोटींची उलाढाल होते. + +काश्‍मीरप्रश्‍न +जम्मू व काश्‍मीरमध्ये शांतता, सुरक्षा व परस्पर विश्‍वास वाढविण्यासाठी भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांच्या पातळीवरील बोलण्याची पुढील फेरी इस्लामाबादमध्ये 23 व 24 जूनला होणार आहे. पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्याला विरोध करण्याबरोबरच जम्मू-काश्‍मीर हा उभय संबंधांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असल्याची आग्रही भूमिका घेतलेली होती. +या बैठकीसाठी भारताच्या परराष्ट्र सचिव निरूपमा राव या इस्लामाबादला जाणार आहेत. ओसामा बिन लादेनची हत्या, हेडली व तहव्वूर राणाविरुद्धचा खटला आणि त्याद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था "आयएसआय'विरुद्ध उघड झालेली माहिती व विशेषतः या संघटनेकडून मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना प्रशिक्षणापासून करण्यात आलेली विविध मदत या पार्श्‍वभूमीवर ही बोलण्यांची फेरी होत आहे. किंबहुना, या खटल्याच्या माध्यमातून बाहेर आलेल्या माहितीनंतरच पाकिस्तानने दहशतवादाचा मुद्दा हा या वाटाघाटींच्या फेरीतील विषयपत्रिकेवर नको, अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. उभय संबंधात सुधारणेसाठी काश्‍मीर प्रश्‍नाची सोडवणूक अत्यावश्‍यक आहे. तोच मुद्दा केंद्रस्थानी असल्याची भूमिकाही पाकिस्तानने आक्रमकपणे घेण्यास सुरुवात केली आहे. +भारताने पाकिस्तानच्या या भूमिकेबाबत फारशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी सर्व अनिर्णित मुद्यांवर चर्चा करण्याची गरज आहे. चर्चा व बोलण्यांच्या माध्यमातूनच संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल, अशी भारताची भूमिका आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनीही यासाठी इस्लामाबादला जाण्याची तयारी दाखविली. त्यानुसार आता ही फेरी होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शांतता-सुरक्षितता, परस्पर विश्‍वासवाढीसाठी उपाययोजना, जम्मू-काश्‍मीर आणि मैत्रीपूर्ण देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला प्रोत्साहन या मुद्यांचा या बोलण्यांमध्ये प्रामुख्याने समावेश असेल. पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्याला विरोध केलेला असला तरी शांतता व सुरक्षितता या मुद्यांखाली दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा केली जाणे अपेक्षित आहे. +भारतीय संविधान +भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ १९५०पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. +अशा तीन आणीबाणींचा समावेश आहे राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.३५३व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे आधिकार संसदेकडे एकटवितात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत आधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे आधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. राज्याच्या विधीमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. +दोन महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार सत्तेवर आले. काँग्रेसने मुफ्ती महंमद सईद यांच्या पीपल्स पाटीर्बरोबर असलेला घरोबा तोडून नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला. ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या. +गेली वीस वषेर् स्थानिक लोक बीएसएफ आणि सीरआरपीएफच्या जवानांच्या उपस्थितीला वैतागले होते. निमलष्करी दलामुळे पोलिसांचे महत्त्व कमी होतेच, पण पोलीस आणि निमलष्करी दले यांच्यातही दुरावा वाढत जातो. ओमर अब्दुल्लांनी राज्यातील सीआरपीएफच्या कंपन्या काढून घेण्याचा तगादा केंद सरकारकडे लावला. +सध्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्ष यांच्यात मधुर संबंध आहे. लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ओमर यांनी यूपीए सरकारला पाठिंबा देऊन, एनडीएबरोबर जाण्यात चूक केली अशी जाहीर कबुली दिली होती, त्याची परतफेड काँग्रेसने त्यांना श्रीनगरमध्ये सरकार स्थापन करताना पाठिंबा देऊन केली. निमलष्करी दले काढून घेतली तर लोकक्षोभ कमी होईल हे ओमर यांनी बरोबर हेरलेे आणि केंदाकडे पाठपुरावा करून केंदीय पोलिसांची दले काढून घेण्यास भाग पाडले. +पहिल्या टप्प्यात सीआरपीएफच्या ३५ कंपन्या श्रीनगरमधून काढून घेतल्या जात आहेत. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्यासाठी सीआरपीएफच्या २० बटालियन्स तैनात होत्या. अमरनाथ यात्रेकरूंच्या सोयीसाठी भूखंड देण्याच्या प्रश्नावरून जम्मू विरुद्ध काश्मीर असा संघर्ष पेटला, तेव्हा केंदीय फौजा वाढविण्यात आल्या. +विधानसभा निवडणुकीच्या काळातही हिंसाचार होऊ नये म्हणून केंदीय सुरक्षा दले मोठ्या संख्येने राबत होती. लोकांनी निवडून दिलेले सरकार स्थापन झाले आहे, तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचे काम राज्याच्या पोलिसांनीच केले पाहिजे या मागणीला जोर चढला आणि ओमर अब्दुल्लांनी केंदाकडे आग्रह धरून राज्याच्या पोलिसांना त्यांचे काम करू द्या असे बजावले. कोणत्याही राज्यात केंदाची सुरक्षा दले फार काळ असणे भूषणावह नसते. ओमर यांनी काश्मीर पोलिसांना पुन्हा त्यांचा सन्मान व जनतेला विश्वास मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6488.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e33e8f295cf3f9afc0abe55912f5dc024958774f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6488.txt @@ -0,0 +1,17 @@ +काष्टी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०७ कुटुंबे राहतात. एकूण ५७० लोकसंख्येपैकी २७४ पुरुष तर २९६ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +वाकडपाडा, उधाळे, वाशिंद, आमाळे, सावर्डे, किणीस्ते, कोचळे, कडूचीवाडी, कारेगाव, पाचघर,कारोळ ही जवळपासची गावे आहेत.काष्टी ग्रामपंचायतीमध्ये काष्टी, आणि सावर्डे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_65.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_65.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d80ff9730e00b6568d75d7db1f2b887387b04886 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_65.txt @@ -0,0 +1,214 @@ +गॅबन देश आजवर ८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6505.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf59b025d32a70dc2ca77914dfb184f06307e2b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6505.txt @@ -0,0 +1,2 @@ +कासगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6510.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bf5d00aa30db8a0d52f85e566df864388b5e9da --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6510.txt @@ -0,0 +1,2 @@ +कासणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6518.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da08b9a9a94ce5dd5180041d92edaa3cd1aa2f81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6518.txt @@ -0,0 +1,2 @@ +कासरखेडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6523.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dec7a386744c2515b780c11ae81d224ebdd8bf35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6523.txt @@ -0,0 +1,2 @@ +कासरसई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6545.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31f0b2c9af3f82bcf1c9cc65a7723097f84e17bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6545.txt @@ -0,0 +1,2 @@ +कासागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6567.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6457024127568bf3c417f57da48ad3e1bf4dc64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6567.txt @@ -0,0 +1,3 @@ + कासारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +पश्चिम :- खांडसाई, दक्षिण :- पायरीचीवडी, उत्तर:- भो. नवघर, ईशान्य :- वैतागवाडी, नाडसुर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_657.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0420eb16ec18490ad155d5945d83c8ed7886d3b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_657.txt @@ -0,0 +1,5 @@ +ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने २०१३ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. पाहुण्या महिला ऍशेसचा बचाव करत होत्या. +या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना ११-१४ ऑगस्ट रोजी वर्मस्ले पार्क येथे झाला आणि तो अनिर्णित राहिला. तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) खेळले गेले: पहिला २० ऑगस्ट रोजी लॉर्ड्स येथे आणि इतर दोन २३ आणि २५ ऑगस्ट रोजी होव्ह येथे. तसेच २७, २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी चेम्सफोर्ड, साउथम्प्टन आणि चेस्टर-ले-स्ट्रीट येथे अनुक्रमे तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले (यापैकी दुसरे आणि तिसरे, त्याच तारखांना आणि त्याच ठिकाणी, टी२०आ सामने ऑस्ट्रेलिया पुरुषांच्या दौऱ्यात खेळले). +ऑस्ट्रेलियाने ५-६ ऑगस्ट रोजी ब्रंटन मेमोरियल ग्राउंड, रॅडलेट येथे इंग्लंड अकादमी महिलांविरुद्ध सामनाही खेळला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ११६ धावांनी जिंकला. +२०१३ मध्ये, प्रथमच, अॅशेसचा निर्णय केवळ एका कसोटी सामन्याचाच नव्हे, तर मर्यादित षटकांच्या खेळांचे निकाल लक्षात घेऊन गुण प्रणालीवर आधारित होता. कसोटी विजयासाठी सहा गुण (ड्रॉ झाल्यास प्रत्येक बाजूस दोन गुण) आणि कोणत्याही एकदिवसीय आणि टी२०आ सामन्यातील विजयासाठी दोन गुण देण्यात आले. +त्या मालिकेत इंग्लंडने दुसऱ्या टी२०आ सामन्यात विजय मिळवून ऍशेस पुन्हा मिळवली. अंतिम गुण एकूण इंग्लंड १२, ऑस्ट्रेलिया ४ होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6597.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f4b5b452db98b726fb328848c5e8390a3818fd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6597.txt @@ -0,0 +1,20 @@ + कासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +२०११ च्या जनगणनेनुसार कासे गावांची लोकसंख्या २०११ आहे. त्यापैकी ५४४ पुरुष आणि ७६१ महिला आहेत.[१] +कासे गाव पंधरा वाड्यांचे बनलेले आहे. पिंपळवाडी, घाणेकर वाडी, जड्यार/ गोताड वाडी, आडावराची वाडी, भंडारी वाडी, बुद्धवाडी, बहादूरवाडी, +(गुरव) कदमवाडी, शिगवण वाडी, राव वाडी, कोंडी वाडी, ब्राह्मण वाडी, गणेश वाडी, वरची जड्यार वाडी, वरची कातकर वाडी या पंधरा वाड्या आहेत. +गावात मुख्यत: जोशी, पाटणकर, मालशे, परांजपे, सुर्वे, खोत, गवंडे कुटुंबियांची घरे आहेत. +होळी (शिमगा) हा गावातील सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव आहे. +   +कासे गावात श्री देव गजानन मंदिर हे सुमारे ३०० ते ४५० वर्षे जुने भाटे कुटुंबियांनी बांधलेले मंदिर आहे.[२] या मंदिरात गणेश चतुर्थी आणि माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी बाहेरगावी असलेले ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. १९७०-७२ च्या सुमारास मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराच्या आवारात असलेली हनुमान आणि शंकर यांची छोटी मंदिरे गजानन मंदिराच्या आत हलवण्यात आली. या मंदिराची व्यवस्था 'कासे ग्राम गजानन सेवा मंडळ' पाहते. माघी गणेशोत्सवाच्या वेळी इ.स. १९२२ पासून नाटक, लळीत इ. ग्रामस्थ मंडळीनीच सादर करण्याची परंपरा आहे.[३] मूळचे कासे गावातील असलेले सुप्रसिद्ध वैद्य ना.ह. जोशी यांच्या स्मृत्यर्थ मंदिराच्या समोर ‘कै. ना. ह. जोशी समाजमंदिर’ बांधण्यात आले आहे.   +गावामध्ये रास्त भाव धान्य दुकान आहे. +१९६८ साली गावात वीज पुरवठा सुरू झाला.१९८९ सालापासून येथे पाणी योजना कार्यान्वित झाली.[४] +गावामध्ये पूर्व प्राथमिक शाळा कासे क्रमांक १, आणि प्राथमिक शाळा कासे क्र. २ या शाळा आहेत.[४] +कासे गाव कासे-असावे ग्रुप ग्राम पंचायतीत येते.[४] +कळंबुशी +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6604.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6604.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6609.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dde5dfacc8bfc2ff477135a39d6107e09dba59c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6609.txt @@ -0,0 +1,5 @@ +कास्ट्स इन् इंडिया : देअर मेकनिझम, जेनसिस ॲन्ड डिव्हेलपमण्ट (मराठी: भारतातील जाती : त्यांची संरचना, उत्पत्ती आणि विकास) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेला एक समाजशास्त्रीय लेख आहे, जो त्यांनी मे, इ.स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील एका सेमिनारमध्ये वाचला होता. या लेखामुळे जगाला बाबासाहेबांच्या रूपात एक २५ वर्षीय तरुण 'भारतीय समाजशास्त्र' जगाला गवला तसेच भारतातील जातीव्यवस्थेतीची किड संपूर्ण जगापुढे उघड झाली. नंतर हा इ.स. १९१७ मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झाला. याच्या अंतर्गत भारतात जातींची उत्पत्ती, गठन व विकास यावर प्रकाश टाकला गेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या नजरेत, जाती एक असा परिबद्ध वर्ग आहे, जो स्वतः पुरताच मर्यादित राहतो. त्यांच्या अनुसार जाती समस्येचे चार पक्ष आहेत - +(क) हिंदू लोकसंख्येत विविध तत्त्वांचे संमिश्रण असतांनाही यात दृढ सांस्कृतिक एकता आहे. +(ख) जातीं या विराट सांस्कृतिक चतुर्थांचे अंग आहे. +(ग) सुरुवातीला केवळ एकच जात होती. +(घ) देखा देखी किंवा बहिष्कारामुळे विभिन्न जाती बनल्या.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6626.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2daa458f406d748fd3b1881757add77430e5f63e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6626.txt @@ -0,0 +1,2 @@ +काहंडळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_664.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e702906feb28e7c5f37804f6631c9ca11c97ac15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_664.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९७४ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ट्रिश मॅककेल्वीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व वेंडी ब्लंस्डेनकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. बेसिन रिझर्ववर खेळवला गेलेला एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6660.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af2b72049dd38b6d4b21c14a1e63ae8a8c4e96d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6660.txt @@ -0,0 +1,3 @@ +किंग जॉर्ज काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +किंग जॉर्ज काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_667.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d035f7fa72b26c14080c043071edc071eae7dd4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_667.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० मध्ये तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-१ अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_668.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf13a59c3000f21e62519125af68d9f79340f80d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_668.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९४ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. साराह इलिंगवर्थने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व बेलिंडा क्लार्ककडे होते. न्यू झीलंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6684.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f079b33e7dbf2a3a2fcbbe494e136e8057872862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6684.txt @@ -0,0 +1 @@ +किंगमन (लोकसंख्या: २८,०६८) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक लहान शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6761.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b59985a05a3af53521f4584444897fc06317af4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6761.txt @@ -0,0 +1,87 @@ +किकवी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ३५०.३८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४४५ कुटुंबे व एकूण १८५९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर ४५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ९२१ पुरुष आणि ९३८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १७४ असून अनुसूचित जमातीचे ६ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६७१७ [१] आहे. +गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (नसरापूर)५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे . +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे . +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १ किलोमीटरहून जास्त अंतरावर नाही. +गावात व्यापारी बँक उपलब्ध आहे. +गावात सहकारी बँक आहे.. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.बैल बाजार मोठया प्रमाणात भरला जातो , आठवड्याचा बाजार शनिवारी भरला जातो . +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +किकवी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +किकवी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6781.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74d66d8921815c3acb4869d1734ef2de7cc4d196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6781.txt @@ -0,0 +1 @@ +किट रेमंड (२१ मे, १९३०:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - २५ जानेवारी, २००९) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६१ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6794.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298d6a050fc277e87b0c543e6cb5bc33e135a39a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6794.txt @@ -0,0 +1,7 @@ +माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते. +मूत्रपिंडे अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात.[१] या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात. +शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मूत्रपिंडे करतात..[२] +मूत्रपिंडतज्‍ज्ञ डॉक्टरला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात. +दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या साऱ्यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो. मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो. +सन २००६पासून, मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो.[३] +मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:- diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6820.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6820.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_686.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f9ee53b462a89cc357cd0ee96f40aca2c9013ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_686.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९९ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. ते न्यू झीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउलसाठी स्पर्धा झाली. न्यू झीलंडने मालिका २-१ ने जिंकली.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6885.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c664b9a751d91cc06054021dd2dbf7fbf651ab77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6885.txt @@ -0,0 +1,2 @@ + किन्ही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6891.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a55b5ca7c8022e17a996b5a9b3f563d11874bfd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6891.txt @@ -0,0 +1,2 @@ +किन्ही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6902.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d69d6e411a582901514b45422d64ce13bf4e068 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6902.txt @@ -0,0 +1 @@ +किपचॅक काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र तीरावरील एक प्राचीन प्रदेश आहे. हा प्रदेश आधुनिक रशिया व युक्रेनचा भाग आहे. १२ व्या शतकात येथे भटक्या जमातींचे वास्तव्य असून पशुपालन हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6928.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41c5a4fd59a7e32c7529d465a7459ceba59706a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6928.txt @@ -0,0 +1 @@ +किम फॅझाकर्ली (१६ फेब्रुवारी, १९६७:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते १९९६ दरम्यान ३ महिला कसोटी आणि ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6936.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80cf9b3706906c6fbc101ac8e597cd28c2c556da --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6936.txt @@ -0,0 +1 @@ +किम लोरेन मॅकडॉनल्ड (९ मे, १९६७:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ ते १९९२ दरम्यान १ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6958.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4601cc1b972ebcf77c908694d490ec0c7f45cf25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6958.txt @@ -0,0 +1 @@ +कियाना जोसेफ (१ जानेवारी, इ.स. २००१ - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6968.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8533ebb8db31cd3b62f911ca2eff58ed2ea1dbc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6968.txt @@ -0,0 +1 @@ +कियॉन जोव्हानी हार्डिंग (१ नोव्हेंबर, १९९६:बार्बाडोस - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा प्रत्येकी १ टी२० आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6971.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..025f775b40f135bed8f3faa2161df20068039d9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_6971.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरकसाल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7000.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dba5890866b160c70608861015e4daa92a29f48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7000.txt @@ -0,0 +1 @@ +किरण यमाजी लहामटे ( - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत. हे अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२] यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला.[३][४] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7012.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cdf554743f43e72d05433f22d3d465fd29596b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7012.txt @@ -0,0 +1,10 @@ +आण्विक कचरा (इंग्लिश: Radioactive waste, रेडिओअ‍ॅक्टिव्ह वेस्ट ;) म्हणजे अणुभंजनातून निर्माण झालेला कचरा. हा रेडियो उत्सर्जक म्हणजेच किरणोत्सारी असतो आणि यामुळे कर्करोग होतो. यासाठी बहुदा युरेनियम हे खनिज वापरले जाते. +अणुभट्टी कार्यान्वित झाल्यावर त्यातील इंधनामध्ये खूप प्रमाणात किरणोत्सारी भंजनोत्तर पदार्थ तयार होत असतात. परंतु हे ‘पदार्थ’ युरेनियम इंधन व त्यावरील धातूच्या अतिसुरक्षित कवचात बंदिस्त असल्याने सुरक्षित राहतात. हे भंजनोत्तर पदार्थ म्हणजे फिशन प्रॉडक्ट्स अणुकचऱ्याच्या स्वरूपात केवळ इंधन फेर प्रक्रियेनंतरच अस्तित्वात येतात. अणुभट्टी चालू असताना अशा पदार्थाची गळती झाल्यास त्या अणुकचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते. या व्यतिरिक्त न्यूट्रॉनच्या प्रहारामुळे तयार होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थ अणुकचऱ्याच्या स्वरूपात तयार होतो. +हा कचरा समुद्रतळाशी शिश्याच्या पेट्यांमध्ये ठेवला जातो. हा कचरा अंतराळात सोडण्याच्याही कल्पना पुढे आल्या आहेत.रेडियो उत्सर्जन हे पोटाद्वारे,श्वासाद्वारे,शोषल्या गेल्यामुळे वा टोचल्या गेल्यामुळे शरीरात गेल्यास मानवास अत्यंत हानीकारक आहे. +अणुऊर्जा निगडित अणुकचरा निर्माण होण्याचे चार प्रमुख स्रोत आहेत. हे सर्व स्रोत अणुइंधन चक्राशी निगडित आहेत व ते पुढीलप्रमाणे - +प्लुटोनियम मिळवण्यासाठी केलेल्या फेरप्रक्रियेतून मात्र दीर्घकालीन व तीव्र स्वरूपाच्या अणुकचऱ्याची निर्मिती होत असते. +अणुकचऱ्याचे वर्गीकरण बहुधा तीन प्रकारात करता येते व ते त्याच्या किरणोत्सारी क्षमतेवर अवलंबून असते. या वर्गीकरणाप्रमाणे अणुकचरा सौम्य, मध्यम किंवा तीव्र अथवा प्रखर म्हटला जातो. या शिवाय तो घन, द्रव किंवा वायू रूपात असू शकतो. अणुकचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणे त्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने केली जाते. त्याच्यापासून अपाय होणार नाही असे पाहिले जाते. +आण्विक कचऱ्याची विल्हेवाट मुख्यत: दोन प्रकारांनी केली जाते. +संपूर्ण इंधनचक्रातील ९९ टक्के किरणोत्सारी मात्रा अतिप्रखर अणुकचऱ्यात सापडते. किरणोत्सारी तीव्रता १००० क्युरी प्रति लिटरच्या जवळपास असू शकते. अशा तऱ्हेच्या अणुकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर कांचसदृश्य पदार्थाची प्रक्रिया करणे हा उपाय केला जातो. अणुकचरा बोरोसिलीकेट काचेच्या साच्यांत बंदिस्त केले जाते. हा अतिशय घट्ट व रासायनिकदृष्टय़ा टिकाऊ पदार्थ बनतो. अशा स्वरूपातील तीव्र अणुकचरा स्टेनलेस स्टीलच्या हवाबंद पिंपामध्ये साठवता जातो. पहिली २५ वर्षे तो भूमिगत साठवणीच्या व्यवस्थेखाली व देखरेखीखाली ठेवला जातो. त्यानंतर तो भूगर्भातील खडकांच्या आत साठवला जातो. +अणुवीज केंद्रात वापरलेल्या इंधनाच्या सुरक्षित साठवणीची तरतूद नेहमीच करावी लागते. यासाठी पाण्याने भरलेल्या टाक्या बांधण्यात येतात व त्यात वापरलेले किरणोत्सारी इंधन पाण्याच्या साहाय्याने थंड ठेवण्यात येते. तसेच टाक्यांतील पाण्याने त्याच्या किरणोत्साराला प्रतिबंधही करता येतो. असे साठवलेले इंधन कालांतराने फेरप्रक्रियेस पाठवले जाते. +जल प्रदूषण diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7020.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cbf68a594c2ab3f332f3c5c3b64009f03d2c46e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7020.txt @@ -0,0 +1 @@ +किरमिती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7034.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..589e016c65b3d075ee6def8313f699d52005bff7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7034.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7045.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d61597961940354aa38cfe4cc162adee585fe9c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7045.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +किरिबस हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबस प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7069.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7d0a3a934afeec771801e23252af22dd33c2db8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7069.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_710.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05d4b624cab4a032eedea388cb9a4928830d8a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_710.txt @@ -0,0 +1,5 @@ +ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[३] बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ने फेब्रुवारी २०२४ मध्ये या दौऱ्यासाठी निश्चित केले होते.[४] मीरपूर, ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे सर्व सामन्यांचे ठिकाण होते.[५] +हा ऑस्ट्रेलिया महिला संघाचा बांगलादेशचा पहिला दौरा होता आणि उभय पक्षांमधील पहिली द्विपक्षीय मालिका होती.[६][७] +मालिकेत जाताना बांगलादेशने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले नव्हते.[८] +ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली,[९] यजमानांना त्यांच्या कोणत्याही फलंदाजीच्या डावात एकूण १०० धावांचा टप्पा गाठता आला नाही.[१०][११] बांगलादेशची फरिहा तृष्ना दुसऱ्या टी२०आ मध्ये अनेक टी२०आ हॅट्ट्रिक घेणारी पहिली महिला वेगवान गोलंदाज ठरली,[१२] पण ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सर्व तीन टी२०आ सामने जिंकले आणि मालिकेत क्लीन स्वीप पूर्ण केला.[१३] +१५ मार्च २०२४ रोजी, डार्सी ब्राउनला तणावाच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर काढण्यात आले[१८][१९] आणि तिच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात ग्रेस हॅरिसची निवड करण्यात आली.[२०][२१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7100.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b700d21921441ff1575debfe4fb719d5f4843cad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7100.txt @@ -0,0 +1,8 @@ + किर्तनवाडी तर्फे गुहागर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7117.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..234f75d1ae4a5cea14e16ade3af0109ed161b474 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7117.txt @@ -0,0 +1,3 @@ +किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. +स्वतः बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होत. +या कलावंतांनी किर्लोस्कर संगीत मंडळीली या संस्थेतर्फे अनेक चांगली नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यक्षेत्रात किर्लोस्करांनी नवेनवे प्रयोग केले. पूर्वी विष्णूदासी परंपरेने नाटकातील प्रयोग होत असत. पण ही पद्धत बदलून त्यांनी सूत्रधार, परिपार्श्वक आणि नटी ही संस्कृत नाटकाची परंपरा मराठी रंगभूमीवर आणली. तसेच नाटकातल्या दर्जेदार संगीतामुळे उच्चवर्गाचा ओढा नाटकाकडे वाढला. त्यावेळी नाटक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना समाजात चांगले स्थान नसे पण दर्जेदार नाटके देऊन समाजाचा हा समज बदलावा यासाठी किर्लोस्करांनी प्रयत्न केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7129.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e131f0aca07866345e63ef83742ffada0ec2f85a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7129.txt @@ -0,0 +1,4 @@ + +किल बिल भाग १ हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल बिलचा दुसरा भाग किल बिल भाग २ २००४ साली प्रदर्शित केला गेला. +किल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गॅंगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकाऱ्यांसोबत बदला घेते. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण जपानमध्ये झाले. +किल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंद केले व हा चित्रपट यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_713.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3eedeee4e34192391dbc5539442a0313cf636d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_713.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च २०१२ मध्ये भारताचा दौरा केला होता. ते भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एकदिवसीय मालिका ३-० आणि टी२०आ मालिका ४-१ ने जिंकली.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7134.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..031a2ccbeb6d97dc0391cf39de680a7c873f89bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7134.txt @@ -0,0 +1,4 @@ + +श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील किलिनोच्ची हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२७९[२] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार किलिनोच्ची जिल्ह्याची लोकसंख्या १,९५,८१२[३] होती. + +किलिनोच्ची जिल्हयात ४ विभाग सचिव आणि ३ प्रदेश्य सभा आहेत. ४ विभागांचे अजुन ९५ ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7143.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a8118d0023f23609844d9cf004ed5f38906a8a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7143.txt @@ -0,0 +1 @@ +किलो वर्ग नाटो सैन्याद्वारे रशियन पाणबुड्यांबद्दल संदेशवहनाचा शब्द होता. या प्रकारातील पाणबुड्या विद्युत शकता व डिझेल इंधनावर चालविल्या जातात. या प्रकारातील पाणबुड्या इंधन भरल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत पाण्याखाली राहू शकतात. या पाणबुड्या रशियन प्रोजेक्ट ८७७ पाल्टस अंतर्गत बांधल्या गेल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7153.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3feb1f4a69f30ccb36708f4e093f32a024c637 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7153.txt @@ -0,0 +1 @@ +क्विल्मेस (स्पॅनिश उच्चार: [ˈkilmes]) हे ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना प्रांतातील रिओ दे ला प्लाटाच्या किनाऱ्यावरील एक शहर आहे, ग्रेटर ब्युनोस आयर्सच्या आग्नेय टोकाला, ब्युनोस आयर्सच्या शहरी केंद्र भागातून सुमारे १७ किमी (११ मैल) अंतरावर आहे. शहराची स्थापना १६६६ मध्ये झाली होती आणि हे नामांकित काउंटीचे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7181.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57c9cc5abaf038f44e29febd040e153f2edce86d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7181.txt @@ -0,0 +1,18 @@ + +लिंगाणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे. +लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत. +मोहरी नावाच्या सह्याद्रिमाथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ (दोन डोंगरांमधील अरुंद वाट) जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंग पठारावरून लिंगाण्याचे दर्शन होते. सिंगापूर या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाचीला जाऊन जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे. उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो. येथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे, तिला सदर म्हणतात. सदरेला एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या आहेत. त्या गुहेला लागूनच एक धान्याचे कोठार असून, पलीकडे जीभीचा पहारा आहे. तिथून माची पसरत गेली आहे. +गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वर आपल्याला दर्शन होते. या गुहेवरून पुढे गेल्यावर एक कोरडा हौद व त्यानंतर पुढे चांगल्या पाण्याच्या हौद. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत त्याने वर असलेल्या गुहांपर्यंत जाता येते. +इकडे आपल्याला एक शाबूत बांधकाम नजरेस पडते. ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे इथे दिवा लावत असत, जो कदाचित रायगडावर इशारा देण्यास वापरला जात असे. पण आज ही वाट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जाण्याऱ्या वाटेवरूनच ही वास्तू दिसते. +लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. अवघ्या १६ मिनीटांमधे दोरचा वापर न करता लिंगाना सुळक्यावर चढाई करण्याचा विक्रम शिलेदार सागर नलावडे या गिर्यारोहकाने केला आहे, या सुळक्याच्या पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. +गडाचे क्षेत्रफळ सुद्धा कमी, म्हणजे जवळ-जवळ २५० चौरस मीटर इतकेच आहे. उत्तरेस ज्या पायऱ्या आहेत त्या टाक्यांकडे नेतात. ती वाटही बिकट झाली आहे. आजमितीस ज्या टाक्यातून पाणी भरले जाते तिथे एक शिवलिंग आहे, ते कुठून आले हा प्रश्र्न पडतो. +रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. +या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. +मोऱ्यांचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, त्यात एका वेळेस ५० कैदी ठेवत. (रायगडाची जीवनकथा पृ. ३,४) १६६५ सालच्या पुरंदर तहामध्ये रायगड आणि त्या परिसरातले किल्ले लिंगाणा व बाणकोट महाराजांकडेच राहिले. (रायगडाची जीवनकथा पृ. २४) लिंगाण्याच्या गिर्दनवाहीचे जननी व सोमजाई हे देव होते. त्यांच्या नवरात्राच्या उत्सवाची रायगडाच्या जमाखर्चातून तरतूद होत असे. (रायगडाची जीवनकथा पृ. १३०) या देवतांना बकरे बळी देण्याची प्रथा होती. (रायगडाची जीवनकथा पृ. १३१) लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता. त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. (रायगडाची जीवनकथा पृ. १३५) तेथे पर्जन्यकाळात एक मनुष्य गस्त घाली. (रायगडाची जीवनकथा पृ. १३९) रायगड नंतर लिंगाणा पडला. रायगडाच्या खोऱ्यात थोडी विश्रांती घेऊन इंग्रजांचे विजयी सैन्य २३ मे रोजी पाली पलीकडील मार्गास लागले. (रायगडाची जीवनकथा पृ. १८८) +या गडावर जाण्यास प्रथम महाडला यावे लागते. तेथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता बसगाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर लिंगाणा माचीवर पोहोचता येते. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर घसरड्या वाटेवरून माणूस अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो. ही वाट फारच अवघड आहे. सुरक्षेची काळजी घेतल्याशिवाय वर जाता येत नाही +गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे. +पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते, तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरड्या वाटेवर थोडे पुढे पाण्याचे एक टाके आहे. +कोल्हापुर येथिल रहिवासी सागर विजय नलावडे या गिर्यारोहकाने अवघ्या १६ मिनीटांमधे लिंगाणा सुळका सर करण्याचा विक्रम देखील केला आहे. +महाराष्ट्र रेंजर्स मधील गिर्यारोहक तानाजी केंकरे यांनी अवघ्या ११मिनिटे २२सेकंद मध्ये लींगाना सुळका सर करण्याचा विक्रम देखील केला. +या लिंगाणा गडावर पाण्याची टाकी आहे. गड चढण्यास अवघड असून सोबत स्थानिक माहीतगार इसम असणे आवश्क आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7195.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d199a41ae95540b96961c3d1ada5ef8bb0bd052 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7195.txt @@ -0,0 +1,2 @@ + +किशन कन्हैया हा १९९० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. दिलीप कुमारच्या राम और श्यामची पुनरावृत्ती असलेल्या किशन कन्हैयामध्ये अनिल कपूर दुहेरी भूमिकेत असून माधुरी दीक्षित, शिल्पा शिरोडकर व अमरीश पुरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7198.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baea0745925b603c5b11fb845a40134c1383fb44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7198.txt @@ -0,0 +1,3 @@ +कृष्णकांत (फेब्रुवारी २८, इ.स. १९२७ - जुलै २७, इ.स. २००२) हे इ.स. १९९७ ते इ.स. २००२ या कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी इ.स. १९८९ सालापासून इ.स. १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते. + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_72.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_72.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..568cba2973931d4d2d87b9c08964f15888460b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_72.txt @@ -0,0 +1,214 @@ +चीनचे प्रजासत्ताक (तैवान) देश चिनी ताइपेइ ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतो. १९३२ ते १९७२ दरम्यान चीनचे प्रजासत्ताक ह्याच नावाने तैवान ऑलिंपिकमध्ये भाग घेत होता. परंतु १९७६ साली त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चिनी ताइपेइ हे नाव दिले. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7219.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a1c5ce5eb2d13ec36fad00ab3712735ea05dcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7219.txt @@ -0,0 +1 @@ +किशोना ॲनिका नाइट (१९ फेब्रुवारी, इ.स. १९९२:बार्बाडोस - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7231.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8636a5c5f5258582f357536233b60fd53a96f1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7231.txt @@ -0,0 +1 @@ +किशोर गजानन जोरगेवार मराठी राजकारणी आहेत. हे चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7235.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6781a9f6af96dc58741fcf8e7bac38c2a39dad90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7235.txt @@ -0,0 +1,2 @@ +किशोर अप्पा पाटील तथा किशोर धनसिंग पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे पाचोरा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२] +पाटील हे पेशाने शेतकरी असून ते पोलिसदलातही होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7238.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f550778061ff2cdff8ac4c1758b5edda9a0ef927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7238.txt @@ -0,0 +1,16 @@ +किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६-१२ जानेवारी,२०१९) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक होते.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. नव्यानेच सुरू झालेल्या नागपूर आकाशवाणी केंद्रावर सादर केलेले ‘भुतावळ’ नावाचे नाटक हे त्यांचे पहिले दिग्दर्शन. त्यानंतर विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी नाट्यदिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांची निवड झाली. +किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाटकवेड्या होत्या, त्या नाट्यछटा लिहिणाऱ्या आणि बसविणाऱ्या होत्या. त्या काळात म्हणजे १९४२/४५ च्या सुमारास त्या नाटकातून काम करायच्या, नाटक बसवायच्या. विदर्भ साहित्य संघासाठी त्यांनी ‘एकच प्याला’ बसविले होते. घरी नाटकाच्या तालमी चालायच्या. प्रधान यांचे वडील अमृतराव प्रधान (त्या वेळच्या अमृत फार्मसीचे मालक) यांचाही पत्‍नीला पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले. +किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले. +किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली. +ग्लॅक्सो कंपनीत नोक्री क्रीत असताना तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ प्रधनांना स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एम‍आय‍जी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक बसवून सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले. +प्रधान रहात असलेल्या कॉलनीत सादर करायच्या ‘तीन चोक तेरा’ या नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की ‘एम‌आयजी’ कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्‌तास बस स्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायिकांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर हे नाटक आले, प्रयोग तुफान रंगला. तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिले. त्या नव्याकोऱ्या ’काका किशाचा’(१९७०) या स्व-दिग्दर्शित नाटकाने किशोर प्रधान यांना लोक ओळखू लागले. पण त्यापूर्वीच २३ ऑक्टोबर १९६६ला त्यांचे लग्न शोभा वकील यांच्याशी झाले होते. वर्तमानपत्रात बातमी आली, "सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी" +भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. किशोर प्रधान यांनी १८हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत. +त्या काळातील अनेक स्पर्धामधून ‘काका किशाचा’ या नाटकाला अभिनय, दिग्दर्शनासाठी पारितोषिके मिळाली. नाटकाच्या प्रसिद्धीमुळे यशवंत पगार हे नाट्यनिर्माते प्रधानांकडे आले आणि त्यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याविषयी निमंत्रण दिले. एका प्रयोगाचे सहाशे रुपये मानधन नक्की झाले आणि पगार यांनी पहिल्या पाच प्रयोगांची आगाऊ रक्कम प्रधानांना दिली. ‘काका किशाचा’ या नाटकाचे सुमारे २०० प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ असायचा. ‘काका किशाचा’या नाटकामुळे मला व्यावसायिक रंगभूमीवर नाटकातून काम करण्यासाठी तसेच नाटक बसविण्यासाठी बोलावणी येऊ लागली. +‘ग्लॅक्सो’तील नोकरी सांभाळून प्रधानांनी दुसऱ्या दिग्दर्शकांच्या नाटकात कामे करायला सुरुवात केली. आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हॅंड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली +त्यानंतर किशोर प्रधानांनी ‘रात्र थोडी सोंगं फार’ हे नाटक दिग्दर्शित केले, तेही गाजले. +बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. +बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. याच कालावधीत त्यांना मराठी चित्रपटाच्याही ‘ऑफर्स’ येत होत्या. पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसेच ते सलग काही दिवस असल्याने नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपट नाकारले. पण निवृत्तीनंतर मात्र काही चित्रपट केले. ‘मामा भाचे’ हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट. पुढे ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ या चित्रपटातून त्यांनी काम केले. +‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत. +मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवरून ‘निरोप’ हे पहिले मराठी नाटक सादर झाले त्यात त्यांची भूमिका होती. पुढे दूरदर्शनच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. याकुब सईद यांच्यासमवेत सादर झालेल्या ‘हास परिहास’कार्यक्रम ते होते. दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘गजरा’ हा कार्यक्रम त्यांनी त्यांची अभिनेत्री पर्‍नी शोभासह सादर केला. +‘ग्लॅक्सो’मध्ये २८ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर १९९४ मध्ये किशोर प्रधान ‘ऑर्गनायझेशन अँड मेथड’ विभागाचे ‘अखिल भारतीय व्यवस्थापक’ या पदावरून निवृत्त झाले. नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी, दौरे त्यांनी केले. +किशोर प्रधान यांनी एका ‘हेअर डाय’ कंपनीच्या जाहिरातीत काम केले आहे. कपडे धुण्याच्या साबणाच्या एका जाहिरातीतही त्यांची भूमिका आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7248.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842946e24708245ff337111b1d6ffc8902d60bd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7248.txt @@ -0,0 +1,2 @@ +किशोरलाल घनश्यामलाल मशरुवाला (५ ऑक्टोबर, १८९० - ९ सप्टेंबर, इ.स. १९५२) हे गुजराती साहित्यिक आणि समाजसेवक होते. +हे गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे हरिजन या नियतकालिकाचे संपादक होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7249.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79cff8401b6ea06bac58b1c3443f9b4f9f330f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7249.txt @@ -0,0 +1,49 @@ +किशोरवय किंवा किशोरावस्था (Adolescence; लॅटीनमधील adolescere म्हणजे मोठे होणे - to grow up) म्हणजे मोठे होण्याचा काळ. किशोरवय हा अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण वाढ झालेल्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेचा कालखंड होय. माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध इत्यादी अनेक टप्प्यांपैकी एका विशिष्ट संक्रमणाच्या कालावधीला किशोरवय म्हणतात व त्यातील लैंगिक विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात. +या काळात मुलींमधे आणि मुलांमधे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक बदल होत असतात. या काळाच्या सुरुवातीस शरीरातील अंतःस्रावांमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे माणसाच्या लैंगिक विकासाला सुरुवात होते आणि त्याच बरोबर दुय्यम लैंगिक चिन्हेही दिसू लागतात. +हा संक्रमणाचा कालखंड साधारणपणे पौगंडावस्थेपासून सुरू होतो व माणसाचे पूर्ण विकसित प्रौढ व्यक्तीत रूपांतर झाल्यावर संपतो. त्यामधे माणसाच्या शारीरिक, लैंगिक, मानसिकचा व सामाजिक वाढ व विकासाचा समावेश होतो. या प्रक्रिया थोड्या पुढे-मागे सुरू होत असल्याने व कमी-अधिक काळापर्यंत सुरू राहात असल्याने किशोरावस्थेची निश्चित व्याख्या करणे व कालमर्यादा ठरवणे अवघड आहे (व त्यामधे तज्ज्ञांत मतभेद आहेत). सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. त्यातही मुलींत हा कालावधी मुलांपेक्षा आधी सुरू होतो व आधी संपतो (मुलींत १० ते १६ व मुलांत १२ ते १८ वर्षे). मुलाची सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परीस्थिती, पोषण, भोवतालचे वातावरण इत्यादींवरतो अवलंबून असतो (दारिद्ऱ्य व कुपोषणामुळे हा कालखंड उशीरा सुरू होतो). तो निरनिराळ्या ठिकाणच्या प्राकृतिक-सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांप्रमाणेही तो बदलतो. या कालखंडाची सुरुवात आता पूर्वीपेक्षा लवकर होत असली तरी, शिक्षणाचा लांबलेला कालावधी व पालकांवर अवलंबून असण्याचा वाढलेल्या काळ यांचा विचार केल्यास संपूर्ण व स्वयंपूर्ण पुरुष/स्त्री बनायला आता खूपच जास्त वेळ लागतो. + +किशोरावस्थेतील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था (Puberty) असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती पुनरुत्पादनक्षम बनते. +किशोरवयातील बदलांचे शारीरिक बदल, मानसिक बदल, बौद्धिक बदल व सामाजिक बदल असे वर्गीकरण करता येईल. किशोरवयात मुलांमधे (मुलगे व मुली) होणारे बदल खालिलप्रमाणे आहेत. +पूर्णत्वाकडे जाणारी शारीरिक वाढ आणि निरनिराळ्या अवयवांचा परिपक्वता आणि प्रौढत्वाकडे होणारा विकास या प्रकारे या वयात शारीरिक बदल होतात. +या वयात उंची व वजनात एकदम वाढ होते. बांध्यामधे मुलगा किंवा मुलीला अनुरूप बदल होतात. उंची व रुंदी दोन्हींमधे मुलाचा बांधा थोराड दिसतो आणि मुलीचा बांधा त्या मानाने लहानखोरा आणि नाजुक दिसतो. स्नायूंची वाढ होते. पण त्यातही, मुलांमधे चपळता व ताकदीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्नायूंचे, तर मुलींमधे न थकता दीर्घकाळ काम करू शकणाऱ्या स्नायूंचे प्रमाण वाढते. चरबीच्या प्रमाणातही वाढ होते. पण शरीरात चरबीचे वाटप मुलांमधे व मुलींमधे वेगवेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे होते. यामुळे मुलांचे शरीर भरदार दिसते व मुलींच्या शरीराला गोलवा येतो. +त्वचा व केसांत बदल होतात. त्वचेतील घर्मग्रंथींच्या व तैलग्रंथींच्या प्रमाणात वाढ झाल्याने मुलाच्या व मुलीच्या शरीराला वैशिष्ट्यपूर्ण वास येतो व तारुण्यपीटिका येतात. मुलाचे केस राठ व कडक होतात व मुलीचे केस मऊ होतात. पूर्वी जवळजवळ न दिसणारी लव असलेल्या शरीराच्या अनेक भागांवर (जननेंद्रियावर) नव्याने लांब राठ व जास्त कुरळेपणा असणारे केस येतात. मुलांत व मुलींत ही केसांची वाढ वैशिष्ट्यपूर्ण असते (दुय्यम लैंगिक बदल). +आधी (कुमारवयात) मुलगा व मुलीचा आवाज साधारण सारखाच असतो. पण किशोरवयात आवाजात बदल होतात. दोघांतही कवटीच्या हाडांतील पोकळ्यांची (Sinuses) व मुलांमधे स्वरयंत्राची[१][२] वाढ होते. त्यामुळे मुलाचा आवाज खालच्या पट्टीतील घुमणारा व घोगरा होतो व मुलीच्या वरच्या पट्टीतील आवाजात गोडवा व गोलवा येतो. +मेंदूतील अधश्चेतकाकडून (:en:Hypothalamus|Hypothalamus)येणाऱ्या संदेशांमुळे पोष ग्रंथी (Pituitary gland)[३] उत्तेजित होते. तिच्यातून स्रवणाऱ्या पोषी संप्रेरकांच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली इतर अंतःस्रावी ग्रंथींचा (अवटु ग्रंथि[४], अधिवृक्क ग्रंथी[५], प्रजनन ग्रंथी[६], इ.) विकास होतो. त्यांतून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली संपूर्ण शरीरात अनेक बदल होतात. +मेंदूची जवळजवळ ९५% वाढ कुमारवयापर्यंतच झालेली असते. उरलेली वाढ (शेवटचे ५ ते १०%) व मुख्यतः विकास किशोरवयामधे पूर्ण होतो. किशोरवयातील वैशिष्ट्यपूर्ण बौद्धिक विकास व मानसिकता हा मेंदूच्या मुख्यतः अधिमस्तिष्क[७] या भागाच्या वाढ व विकासाचा परिणाम असतो. अधिमस्तिष्काच्या करड्या भागातील[८] चेतापेशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचबरोबर चेतातंतुमय पांढऱ्या भागातही[९] वाढ होते. यामुळे चेतापेशींतील परस्पर-संपर्कात व संदेशवहनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. +दोन चेतातंतूंतील संदेशवहन चेतातंतू-जोडणीमधे (Synapse)[१०] विशिष्ट रासायनिक संकेतांमार्फत होते. जन्मापासून कुमारावस्थेपर्यंत येणारे अनेक प्रकारचे व असंख्य अनुभव, त्यांचे विश्लेषण, त्यांचा अर्थ लावणे, त्यांची स्मृती ठेवणे व त्यांना प्रतिक्रिया देणे, इत्यादी कामांसाठी मेंदूमधे अशा असंख्य जोडण्या तयार झालेल्या असतात. त्या सर्वांचाच पुढे उपयोग असतो असे नाही. शिवाय त्यांच्या पसाऱ्यामुळे व गुंत्यामुळे मेंदूची कर्यक्षमता कमीच होते. अशा अतिरिक्त व अनावश्यक जोडण्या ओळखून त्यांतील संदेशवहन बंद करण्याचे आणि उपयुक्त व आवश्यक जोडण्या अधिक सक्षम करण्याचे काम किशोरवयात होते. याला चेतातंतू-जोडण्यांची छाटणी (Synaptic Pruning)[११]असे म्हणतात. यामुळे एका दृष्टीने मेंदूची मशागत किंवा सफाई होते; भावी आयुष्याला आवश्यक व मार्गदर्शक संस्कारांचे रक्षण होते व मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होते. +या सर्वांमुळे अधिमस्तिष्क व मेंदूचे इतर भाग यांमधील संदेशवहन व संपर्कात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ते अधिक जलद होतात व त्यांची कार्यक्षमता वाढते. यामुळे माहितीचे (मुख्यतः धोक्यांचे) योग्य विश्लेषण करणे व अर्थ लावणे; उत्स्फूर्त भावनांवर नियंत्रण ठेवणे; भावी आयुष्याचे नियोजन करणे व निर्णय घेणे या क्षमता वाढतात. या सर्वांमुळे वर्तणुकीवर मुख्यतः प्रतिबंधात्मक नियंत्रण येते. +मेंदूतील अधश्चेतकाकडून येणाऱ्या संदेशांमुळे उत्तेजित झालेल्या पोष ग्रंथीच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली प्रजननग्रंथींची (मुलांमधे वृषण व मुलींमधे बीजांडकोष) वाढ होते व त्यांचे कार्य (स्त्रीबीज व शुक्रजंतूंची निर्मिती आणि विशिष्ट संप्रेरकांची निर्मिती) सुरू होते. या संप्रेरकांच्या चालनेमुळे व नियंत्रणाखाली मुलगा व मुलीच्या लैंगिक अवयवांची वाढ व विकास होतो. या बदलांबरोबरच दुय्यम लैंगिक अवयवांची वाढ होते व बाह्यतः दुय्यम लैंगिक चिन्हे दिसू लागतात. +किशोरवयातील याच लैंगिक विकासाच्या कालखंडाला पौगंडावस्था असे म्हणतात. परिणामी या कालखंडाच्या शेवटी मुलगा व मुलीचे किशोरावस्थेमधून पूर्ण विकसित तारुण्यावस्थेत रूपांतर होते व दोघांमधेही प्रजननक्षमता निर्माण होते. +इसवी सनाच्या १९०० सालानंतर किशोरवयाच्या मानसशास्त्राचा औपचारिक अभ्यास सुरू झाला. पण १९८० सालापर्यंत त्याचा भर या वयातील वर्तणुकीचे आकृतीबंध समजावून घेणे आणि त्यांचे वर्णन करणे यावरच होता. त्यानंतर, विशेषतः मेंदूच्या कार्याबद्दल अधिक ज्ञान व्हायला लागल्यानंतर, या वर्तणुकीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न होऊ लागला. अनेक मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासानंतर आता किशोरवयातील वर्तणूक आणि त्यामागची कारणे समजू लागली आहेत.[१२] +या वयातील मुले स्वतःला व भोवतालच्या जगाला समजून घेण्याचा, ताडून बघण्याचा व मर्यादा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना जगामधे आपले स्थान शोधायचे, ओळखायचे व निर्माण करायचे असते. त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण होऊ लागते व ती आत्मसन्मान राखण्याचा प्रयत्न करतात. ती स्वतःला व इतरांना ओळखण्याचा प्रयत्न करू लागतात. उत्स्फूर्त वर्तणुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न, जबाबदारी जाणण्याचा व पेलण्याचा प्रयत्न, मोठे होण्याची इच्छा, भविष्य-नियोजन, निर्णयक्षमतेची वाढ हे या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. +नाविन्याची ओढ व नवनिर्मितीच्या इच्छेमुळे या वयातील मुले उत्साही पण अस्वस्थ, अस्थिर व स्वप्नाळू वृत्तीची वाटतात. पण त्यांचा वैचारिक व भावनिक स्थिरपणाकडे प्रवास सुरू असतो. त्यांना स्वतःचे, स्वतःच्या बाह्य जननेंद्रियांचे व त्यांच्या कार्याचे, भिन्नलिंगी व्यक्तींचे, भोवतालच्या जगाचे, नावीन्याचे, अज्ञाताचे व भविष्याचे प्रचंड कुतूहल असते. त्यांना नवीन गोष्टी करून बघण्याची, नवीन अनुभव घेण्याची व शोध घेण्याची तीव्र इच्छा (व कामेच्छा – बाह्य जननेंद्रियांचा वापर करून बघण्याची इच्छा) असते (पौगंडावस्था). +ती अधिक साहसी, बेधडक, बेदरकार व निर्भय असतात व संकटाला/प्रश्नाला भिडण्याची त्यांची वृत्ती असते. पण त्याचबरोबर धोक्याचे मोजमाप करून व पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास करण्याचा व वाढते शारीरिक व मानसिक ताण-तणाव सहन करण्यासाठी सहनशक्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. +त्यांना सतत शंका येतात व प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. न कळणाऱ्या गोष्टींनी ती अस्वस्थ होतात व न पटणाऱ्या गोष्टींसाठी वादविवाद (भांडणे-मारामाऱ्या) करतात. विसंगत व विसंवादी गोष्टींनी त्यांचा वैचारिक व भावनिक गोंधळ उडालेला असतो पण त्यातून बाहेर पडण्याचा ती प्रयत्न करत असतात. सत्य पडताळून पाहाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एखादी गोष्ट जशीच्या तशी, कुणी सांगितली म्हणून, स्वीकारण्यास ती तयार नसतात. म्हणून त्यांच्या स्वभावात बंडखोरी येते, ती इतरांच्या अधिकाराला आव्हान देतात व व्यवस्थेविरुद्ध वर्तणूक करतात. या वयातील मुलाचे वडिलांबरोबर व मुलीचे आईबरोबर पटत नाही या त्यांच्या आई-वडिलांबरोबरच्या नात्यात व वर्तणुकीत झालेल्या बदलात हीच गोष्ट दिसते. +परंतु या वरील वृत्तींमुळे व बदलांमुळे किशोरवयातील मुले एकीकडे न ऐकणारी, अनादर करणारी, उद्धट, हातबाहेर गेलेली, बेफिकीर व बेदरकार वाटतात (विशेषतः मुलगे) तर दुसरीकडे ती हळवी, स्वप्नाळू, अस्थिर, भेदरलेली, प्रलोभनांना पटकन बळी पडू शकणारी वाटतात व ती धोक्यांना बळी पडण्याची शक्यता वाढते (विशेषतः मुली). पण दोन्ही प्रकारच्या वृत्तींचे वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रण प्रत्येक मुलात आढळते. +कुमारवयाच्या शेवटी व किशोरवयाच्या सुरुवातीला भिन्नलिंगी व्यक्तीचा तिरस्कार व राग वाटू लागतो. नंतर त्याचे रूपांतर ईर्षा व स्पर्धेत होते आणि नंतर भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते (पौगंडावस्था). या वयात इतरही अनेक गोष्टींचे आकर्षण वाटते. पण आदर्शवाद, निरनिराळ्या आदर्शवादी विचारसरणी, भव्य गोष्टी यांचेही आकर्षण असते. आदर्श-व्यक्ती आणि त्याचबरोबर बंधने झुगारणाऱ्या, बंडखोर, वेगळ्या वाटेने चालणाऱ्या (क्रांतिकारी व गुन्हेगारी वृत्तीच्या अशा दोन्ही) व्यक्तींबद्दलही त्यांना आकर्षण वाटते. +या सर्व गुंतागुंतीच्या बदलांमुळे किशोरवयाच्या शेवटी मुलाच्या मनातील कल्पना, संकल्पना, विचार व भावना यांना स्पष्टता येऊन त्या दृढ होत जातात आणि त्या मुलाच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात. +या वयातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता, विचारांची पद्धत व वागण्याची पद्धत हे या वयातील बौद्धिक बदलांचेच परिणाम म्हणता येतील.[१३] +अधिमस्तिष्काच्या विकासामुळे मुलांच्यात वैचारिक बदल होतात. त्यांची बौद्धिक झेप वाढते व ती विचार करू लागतात. त्यांच्या विचारांत तार्किकता येऊ लगते. त्यांना नव्या कल्पना सुचतात. मुख्यतः नातेसंबंध, समाजव्यवस्था, धर्म, नीती, योग्य-अयोग्य, न्याय-अन्यय, खरे-खोटे, राजकारण इ. संबंधी; तसेच सत्याच्या सापेक्षतेसंबंधी व एकूणच विचारप्रक्रियेसंबंधीही नवे, संकल्पनात्मक, अमूर्त व मूलभूत विचार ती करू लागतात.[१४] वर्तमान परीस्थिती, तिची भूतकाळाशी पडताळणी व भविष्य-नियोजन यांसाठीही ती विचार करतात. ती अनेक गोष्टी पडताळून पाहात असतात व त्यांतून अर्थ शोधत असतात. साहजिकच या काळात त्यांच्यात वैचारिक अस्थिरता व चलबिचल; भावनिक गोंधळ आणि वागण्यात उत्स्फूर्तता दिसते. पण त्यातूनच त्यांच्यात अस्थिरतेवर नियंत्रण, तार्किक विचारक्षमता, भावनिक संतुलन व निर्णयक्षमता येते. अर्थातच, या वयात मुले योग्य व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे घडणे सोपे व शक्य होते. अन्यथा त्यांच्यातील वैचारिक गोंधळ वाढतो, विचारांतील तार्किकता कमी होते, निर्णयक्षमता कमी होते व भावनिक दृष्ट्या ती अस्थिर व कमकुवत राहू शकतात. +या वयात मुलगा व मुलगी यांच्या विचार करण्याच्या पद्धतींत व विषयांत फरक पडतो. मुलगे विशेषतः शिक्षण, संरक्षण, सामाजिक-राजकीय-आर्थिक-जागतिक परीस्थिती, पितृत्वभावना यांविषयी व्यावहारिक व जास्त तार्किक स्वरूपाचा विचार करतात. मुली आकर्षक दिसणे, नटणे, संसार, मुले, पोषण, संस्कर, संस्कृती, स्थैर्य, मातृत्वभावना इत्यादींसंबंधी व जास्त भावनिक स्वरूपाचा विचार करतात व कल्पनांत जास्त रमतात. +मुलांचे सर्वसाधारण आकलन या वयात वाढते. त्याचबरोबर गुंतागुंतीच्या, संकल्पनात्मक, सैद्धांतिक व अमूर्त गोष्टींसंबंधीच्या विचारांच्या किंवा कल्पनांच्या आकलनाची त्यांची क्षमताही वाढते. +या वयातील मुले मुख्यतः स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याची सुरुवात स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करण्यापासून होते. मुले स्वतःचा आणि स्वतःच्या प्रतिमेचा (स्व-संकल्पना[१५] – मला कसे आणि कोण व्हायचे आहे?) विचार करू लागतात आणि स्वतःपासून स्वतःच्या प्रतिमेपर्यंत (प्रत्यक्षापासून आदर्शापर्यंत) व्यक्तिमत्त्व विकास[१६] घडवण्याचा प्रयत्न करतात. +प्रथम स्वतःची ओळख बाह्य गोष्टींतून (कपडे, केसांचे वळण, आवडी-निवडी, फॅशन, इ.) निर्माण करण्याचा ती प्रयत्न करतात. आपल्या बरोबरच्या मुला-मुलींचे लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांच्यात उठून दिसण्यासाठी व आपले वेगळेपण दाखवण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. मुले ताकद व रांगडेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुली सुंदर व आकर्षक दिसण्याचा व प्रयत्न करतात. नंतर व्यक्तिमत्त्व विकासातून मुले स्वतःला सिद्ध करण्याचा व इतरांवर (विशेषतः भिन्नलिंगी व्यक्तींवर) प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. +किशोरवयातील प्रेमभावनाविष्कार[१७] 12-13 वर्षे वयापासून दिसू लागतात आणि कमी-अधिक कालावधीचे प्रेमसंबंधही (व्यक्त किंवा अव्यक्त) त्यानंतर दिसू लागतात. वाढत्या वयाबरोबर प्रेमसंबंधांच्या कालावधीतही सर्वसाधारणपणे वाढ होताना आढळते. संपूर्ण किशोरवयाच्या कालावधीत एकूण समज वाढते आणि लैंगिक आणि सामाजिक प्रगल्भपणा वाढत जातो त्याचे हे लक्षण असावे. कारण दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी समज आणि प्रगल्भपणा आवश्यक असतो. स्वतःबद्दल सकारात्मक प्रतिमा, आत्मसन्मान व प्रौढ वयातील प्रेमसंबंधात गुणात्मक खोली येण्यासाठीही हे आवश्यक असावेत. +बहुतेक समाजांत मुलाचे वयात येणे जीवशास्त्रीय टप्प्यांनुसार (उदा. - पहिली मासिक पाळी किंवा पहिले वीर्यस्खलन) ठरवले जाते. या जीवशास्त्रीय टप्प्यांव्यतिरिक्त किशोराचे लैंगिक-सामाजिकरण (त्या समाजातील लैंगिक व्यक्तित्व-ओळख), प्रेमभावनाविष्कार आणि प्रेमसंबंध उघडपणे दिसण्याचे प्रमाण त्या त्या समाजातील मोकळीक आणि निर्बंधांच्या प्रमाणावर अवलंबून असते. इतकेच नव्हे तर किशोरांना लैंगिक शिक्षणही द्यावे का नाही, द्यायचे असल्यास कसे-किती-कधी द्यावे, वयात आल्यावर व्यक्तीने लैंगिकदृष्ट्या सक्रीय कधी व्हावे, कुणाबरोबर व्हावे, हेही त्या त्या समाजातील मोकळीक आणि निर्बंधांच्या प्रमाणावर अवलंबून असते. +किशोरवयातली मुले सहसा त्यांच्याच परिसरातील, समाजातील, जाती-धर्मातील व्यक्तीशी संबंध जोडू पाहातात. याला अपवाद म्हणून काही व्यक्ती विशेषतः मुली या बाबतीत भिन्नतेच्या शोधात असतात. बहुतेक मुले त्यांच्याच वयाच्या जोडीदाराबरोबर जोडी जमवण्याचा प्रयत्न  करत असली तरी मुलांना वयाने थोडा लहान तर मुलींना वयाने थोडा मोठा जोडीदार हवा असतो. +एकूण मानवी लैंगिकतेमधील किशोरवयातील लैंगिक भावना, वर्तणूक आणि विकासाला ’किशोरवयातील लैंगिकता’[१८] असे म्हणतात. किशोरवयाच्या कालखंडातील जीवनावश्यक म्हणता येईल इतका हा महत्त्वाचा पैलू आहे. ती व्यक्ती राहाते त्या समाजातील प्राकृत वर्तणुकीबद्दलच्या कल्पना, रूढी व रीतिरिवाज; सामाजिक बंधने व नीतिनियम; व्यक्तीचे लैंगिक व्यक्तित्व आणि लैंगिक अभिमुखता यांचा सर्वसाधारणपणे या पैलूवर प्रभाव असतो. +माणसामधे लैंगिक इच्छा साधारणपणे किशोरवयापासून सुरू होते. लैंगिक संप्रेरके (टेस्टोस्टेरॉन व ईस्ट्रोजेन्स) लैंगिक अवयवांचा विकास घडवतात त्याचप्रमाणे ती विचारप्रक्रिया आणि भावनांवरही प्रभाव टाकतात. लैंगिक विषयात रस, लैंगिक विचार व भावना, लैंगिक आकर्षण, हस्तमैथुन किंवा समागम या प्रकारे ती व्यक्त होते. पण प्रत्यक्ष समागमामधे नको असलेली गर्भधारणा आणि एड्ससह सर्व लैंगिक रोग यांचा धोका असतो. +हे धोके वाढतात याचे कारण किशोरवयात शारीरिक प्रगल्भता येत असली तरी मेंदूचा, विशेषतः अधिमस्तिष्क आणि अधश्चेतक या स्वतःवर नियंत्रण ठेवणाऱ्या व धोक्याचे विश्लेषण करणाऱ्या भागांचा, पूर्ण विकास झालेला नसतो. तो जवळजवळ 25 वर्षे वयापर्यंत चालू असतो. +स्वतःबद्दलची लैंगिक संकल्पना तयार होणे व त्यानुसात लैंगिक व्यक्तित्व घडणे ही किशोरवयातील विकासाची महत्तवाची पायरी आहे. या वयात व्यक्ती आपल्याला आत्तपर्यंत आलेल्या अनुभवांचे (लैंगिक आणि इतरही) अन्वयार्थ लावत असते आणि त्यांची सुसंगत मांडणी करत असते. त्यानुसार तिचा लैंगिक दृष्टीकोन बनतो व ती आपल्या आत्ताच्या व भविष्यातील लैंगिक वर्तनाची दिशा ठरवते.   +स्वतःबद्दल लैंगिक आदर (स्वतःच्या पुरुष किंवा स्त्री असण्याबद्दाल समाधान व अभिमान) हा लैंगिक व्यक्तित्वाचा सकारात्मक भाग आहे. तो नसेल तर लैंगिक चिंता ही नकारात्मक भावना व्यक्तीच्या मनात निर्माण होते.   +स्वतःच्या लैंगिक अनुभवांबरोबरच कुटुंबात आणि भोवतालच्या समाजात घडणाऱ्या घटनांमधून; लैंगिक शिक्षणामधून; माध्यमांच्या प्रभावातून व मित्र/समवयस्कांच्या गटांमधूनही व्यक्ती शिकत असते आणि लैंगिक स्व-संकल्पना घडवत असते. सकारात्मक लैंगिक स्वसंकल्पनेचा मुलाला व विशेषतः मुलीला पुढील आयुष्यातील लैंगिक संबंधांत; सर्वसाधारण कौटुंबिक नातेसंबंधात व कौटुंबिक-सामाजिक स्थानात फायदा होतो. अशी व्यक्ती जोडीदराबरोबरच्या नातेसंबंधात प्रणय, प्रेम व जवळीक या गोष्टींना महत्त्व देते. +मुले व मुलींची तुलना करता सर्वसाधारणपणे मुलांना स्वतःबद्दल कमी लैंगिक आदर असतो असे काही संशोधकांना आढळले आहे. याचे कारण लैंगिक वर्तणुकीला विरोध करायला मुलीना शिकवण्यावर समाज जितका भर देतो तितका मुलांना ते शिकवण्यावर देत नाही. (या व इतरही सर्व बाबतीत निरनिराळ्या समाजांत खूप भिन्नता आढळते हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे) त्यामुळे मुले लैंगिक वर्तणुकीला नकार देण्याचे कौशल्य शिकतही नाहीत आणि वापरतही नाहीत. समाज त्यांच्याकडून अधिकार, वर्चस्व आणि नियंत्रणाची अपेक्षा करतो आणि नाजुक नातेसंबंधात कसे वागावे ते त्यांना कळत नाही. आपण सतत लैंगिक संबंधांना तयार असले पाहिजे असे त्यांना वाटते आणि त्याबाबतचे तारतम्य आणि निवडीच्या स्वातंत्र्याचा विवेक त्यांच्यात कमी असतो. याशिवाय नाजुक नातेसंबंधात कसे वागायचे याचे फारसे मार्गदर्शन मुलांना मिळत नसल्याने अशा नात्यात मनापासून खरेपणाने वागायचे तर आस्था, प्रेम, जपणूक, काळजी या भावना कशा व्यक्त करायच्या व त्याच वेळी ’पुरुषीपणे’ कसे वागायचे याचा बऱ्याच मुलांत गोंधळ उडतो. काही संशोधक या अवघड दुविधेला ’पुरुषीपणाचे दुधारी शस्त्र’ (double-edged sword of masculinity) असे म्हणतात. समाजाच्या या ’पुरुषाकडून’ असणाऱ्या अपेक्षा आपण पुऱ्या करू शकत नाही असे वाटणाऱ्या अनेक मुलांना आत्मसन्मानाची (व लैंगिक सन्मानाची) भावना कमी असते व त्यांच्यात लैंगिक चिंता, शंका व भीती या नकारात्मक भावना निर्माण होतात.  +सम किंवा भिन्न प्रकारच्या लैंगिक व्यक्तित्वाच्या व्यक्तीकडे असणारा एखाद्या व्यक्तीचा कल किंवा व्यक्तीला वाटणारे लैंगिक आकर्षण म्हणजे लैंगिक अभिमुखता. +अलीकडच्या काळात अनेक मानसविकृतीतज्ज्ञांच्या अभ्यासातून किशोरवयात या अभिमुखतेचा व व्यक्तित्वाचा कसा विकास होतो हे समजू लागलेले आहे. लैंगिक वृत्तीच्या विकासाचे अनेक मार्ग असण्याची शक्यता असून एखादी व्यक्ती त्यातील कोणता मार्ग निवडते हे तिचे लिंग, कल व पौगंडावस्था सुरू होण्याचे वय यांवर अवलंबून असू शकते असे काही तज्ज्ञांना वाटते. 1989 साली ’ट्रॉइडन’ यांनी 'समलिंगी लैंगिक व्यक्तित्वाच्या विकासाचे चार टप्प्यांचे प्रारूप' सुचवले. पण या प्रारूपाविषयी मतभेद आहेत आणि स्वतःची लैंगिक ओळख निर्माण होण्याच्या प्रक्रियेसंबंधी इतर कल्पनाही पडताळून पाहिल्या जात आहेत.    +लैंगिक व्यक्तित्व- ओळखीच्या बाबतीत बहुतेक वेळा किशोरवय हेच आपल्या लैंगिक भावनांचा अर्थ समजण्याचे व कल कोणत्या दिशेला आहे याची ओळख व्हायला सुरुवात होण्याचे वय असते. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत आपले लैंगिक व्यक्तित्व उघड करण्याचेही (coming out) हेच वय असते. पण जाणवणारी ओळख नाकारण्यासाठी काहीजण स्वतःला प्रश्न करत राहातात आणि भिन्नलिंगी व समलिंगी लैंगिक नातेसंबंधातील अनुभवांबाबत प्रयोग करत राहातात. अनेक व्यक्तिगत आणि सामाजिक कारणांमुळे अनेकांना समलिंगी व्यक्तित्वाचे वास्तव स्वीकारणे अवघड जाते. स्वतःचे लैंगिक व्यक्तित्व शोधताना भोवती असलेल्या भिन्नलिंगी (’प्राकृत’) लैंगिक व्यक्तित्वाच्या मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात इतरांपेक्षा वेगळे असण्याचे व नाकारले जाण्याचे दडपण येते. समलिंगी व्यक्तित्व उघड करण्याचे काही मानसशास्त्रीय फायदे असले तरी खूप निर्बंध असलेल्या अनेक समाजांत व देशांत ते खूप धोक्याचेही असते. याचमुळे तरुण वयात आत्महत्या करण्याऱ्यांत समलिंगी व्यक्तींचे प्रमाण इरांपेक्षा खूप जास्त (जवळजवळ 4 पट) आढळते. +या वयात मुलांचा समाजातील जास्त-जास्त घटकांशी संबंध येऊ लागतो. स्वतःच्या ओळखीतून निर्माण होणारी स्वयंकेंद्रित वृत्ती आणि वाढते सामाजिक संपर्क व संबंध यांच्या मिश्र प्रभावातून त्यांचे सामाजिक वर्तन घडत जाते. कुटुंबात, मित्रांत व समाजात आपला स्वीकार व्हावा पण त्याचबरोबर आपली विशिष्ट ओळख निर्माण व्हावी, आपल्याला महत्त्व मिळावे व आपले मत विचारात घेतले जावे असे त्यांना वाटते. स्वतःचे हक्क व कर्तव्ये; सामाजिक नातेसंबंध; योग्य सामाजिक वर्तन (आदर्श व वस्तुस्थिती); न्याय-अन्याय; नियम-कायदे; शिस्त-स्वयंशिस्त; इत्यादींसंबंधी ती विचार करत असतात व त्यानुसार आपले सामाजिक वर्तन ती तपासून पाहात असतात. त्यासाठी सर्वसंमत व समाजमान्य वर्तनाच्या विरुद्ध किंवा बंडखोर वर्तनही ती बऱ्याच वेळा करतात. त्यामुळे त्यांचे कुटुंबातील मोठ्यांशी (विशेषतः मुलीचे आईशी व मुलाचे वडिलांशी) मतभेद होतात. समाजात आपले विशिष्ट स्थान निर्माण करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. मुले त्यांचे स्वातंत्र्य आणि अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात तर मुली इतरांना (विशेषतः मित्र-मैत्रिणींना) आधार देणे व मदत करणे यातून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. +या वयात सर्व प्रकारच्या शक्ती, क्षमता व सामर्थ्यांत वाढ होते. वाढत्या शारीरिक शक्तीचा उपयोग वाढत्या जबाबदाऱ्या पेलणे, मोठी कामे करणे, रक्षण करणे (स्वतःचे; अवलंबून असलेल्यांचे; इतरांचे – लहान, दुर्बल, अपंग इत्यादींचे; स्वतःच्या मालकीच्या गोष्टींचे व हितसंबंधांचे; इ.); कठीण प्रसंगांना तोंड देणे इत्यादींसाठी होतो. सहनशक्तीही वाढते. मानसिक शक्तींच्या विकासामुळे विचारपूर्वक निर्णयानुसार वर्तनासाठी निर्भयता, धैर्य, संकटाचे वेळी न डगमगणे, प्रश्नाला सामोरे जाणे इत्यादी क्षमतांची वाढ होते. बौद्धिक सामर्थ्य हे माणसाचे प्रमुख सामर्थ्य व वैशिष्ट्य आहे. या वयात ते वाढल्याने त्याचा उपयोग त्याला स्वतःला व समाजाला उपयोगी शिक्षण घेणे, स्वतःचा स्वतंत्र पण समाजाभिमुख विचार करणे, नवीन कल्पना करणे व नवनिर्मिती इत्यादींसाठी होतो. +या सर्व सामर्थ्यांच्या वाढीमुळे आत्मसन्मानाची[२०] जाणीव होते, तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात व आत्मविश्वासात वाढ होते. +अर्थात, अती आत्मविश्वास, प्रौढी, घमेंड, दुसऱ्यांना कमी समजणे, त्यांना किंमत न देणे, त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे इत्यादी गोष्टीही त्याबरोबर येऊ शकतात व या सर्व सामर्थ्यांच्या वाढीचा दुरुपयोगही केला जाऊ शकतो. +सामर्थ्यांच्या वाढीचा मुलावर/मुलीवर कसा परिणाम होणार ते या वयातील संस्कारांवर अवलंबून असते. +किशोरवयीन मुले बाह्य शिस्तीचे पेक्षा स्व-शिस्ती कडे झुकलेले दिसतात. स्वतःस्वतच्या वर्तनाचे नियंत्रण करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7250.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21077c33c5fe404aebbbf78e4d2a4117c82ef770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7250.txt @@ -0,0 +1,9 @@ +किशोरावस्था ही बालपण आणि तारुण्य किंवा प्रौढावास्थेला यांच्यामधील आयुष्यकाळ होय. +जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लहानपणापासून तारुण्याकडे जाण्याच्या सर्वच टप्प्यांसाठी काहीना काही मार्गदर्शक तत्त्व मांडलेले आहेत. या टप्प्यातील मुला मुलींची कशी काळजी घेतली गेली पाहिजे या विषयी अनेक जणांनी त्यांच्या साहित्यात वर्णन केले आहे. परंतु अजूनही काही देशांतील संस्कृती मध्ये या किशोरावस्थेतील मुला मुलींना योग्य ते मार्गदर्शन केले जात नाही. अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून या वयोगटातील मुला मुलींसाठी काम केले जाते. +किशोरावस्थेचे वयोगट +1-मानवी जीवनाच्या विकासाचा टप्पा दर्शवण्यासाठी वय हे एकमेव चांगले परिमाण आहे. यामुळे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील शारीरिक बदल अधोरेखित करणे शक्य होते. मग ते कोणत्याही देशाचे नागरिक असो किंवा कोणत्याही संस्कृतीशी संबंधित असो. +2-किशोरावस्था म्हणजे मानवी जीवनाचा १० वर्षे ते १९ वर्षाचा कालावधी +या वयातील मुला मुलींमध्ये त्यांच्या जननेंद्रियांमध्ये वाढ होत असलेली दिसून येते, गुप्तांगांवर केस येण्यास सुरुवात होते. उंची झपाट्याने वाढते. परंतु हे सगळे बदल प्रत्येक व्यक्ती नुसार वेगवेगळ्या वेगाने होतात. त्या व्यक्तीचा आहार, त्याला मिळणारी वागणूक या सगळ्या गोष्टींचा या बदलांवर परिणाम होत असतो. +या कालावधीत मज्जासंस्थेतील काही ग्रंथींमध्ये देखील बदल होतो. हे बदल संप्रेरकांशी संबंधित (Hormones) असतात परंतु संपूर्णपणे या बदलांवर अवलंबून नसतात. हे बदल मेंदूच्या काही भागामध्ये होत असतात. हे बदल एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी, भावनिक प्रतिसाद देणाऱ्या लीम्बिक संस्थेत होत असतात. याचवेळी मेंदूच्या पूर्व ग्रंथीमध्ये देखील बदल होत असतात. या बदलांमुळे माणसाची निर्णय क्षमता वाढण्यास मदत होते, व्यवस्थापन कौशल्य, भावनांवर नियंत्रण करण्याची क्षमता विकसित होत असते. +हे हार्मोनल आणि मज्जासंस्थेतील बदल या वयातील मुलांच्या सामाजिक आणि बौद्धिक बदलांशी जोडले गेले आहेत. किशोरावस्थेच्या पुढच्या टप्प्यात तर्क शक्ती (reasoning skill), निमुल्ये अधिक भक्कम होत जातात. समाजातील व आजूबाजूच्या वातावरणातील घटनांचा या बदलांवर परिणाम होत असतो. ज्या वातावरणात किशोरावस्थेतील मुलं –मुली वाढत असतात त्या वातावरणाचा , तेथील नीतीमूल्यांचा मुलांच्या वाढ व विकासावर परिणाम होत असतो. +बालपण आणि तारुण्य या प्रवासात या मुलांना अनेक शारीरिक व मानसिक बदलांना तसेच आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः प्रजनन संस्थेशी संबंधित बदल या मुलाना अस्वस्थ करतात. मुलींना अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7252.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1cb0de2d1d1501f7796c6262ac91d4d3f7c07b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7252.txt @@ -0,0 +1,11 @@ +किशोरी आमोणकर या (एप्रिल १०, इ.स. १९३१ - एप्रिल ३, इ.स. २०१७) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात असे. +किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे इ.स. १९३१ मध्ये झाला. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. इ.स. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या. +किशोरीताईंनी इ.स. १९५०चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (इ.स. १९६४) साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जाते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. +किशोरीताईंच्या सांगीतिक कारकिर्दीवर अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी भिन्न षड्ज हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. +किशोरी अमोणकर यांना ’गानसरस्वती” या उपाधीने ओळखले जाते. +देवकी पंडित, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात. +दरवर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे किशोरी अमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार मिळालेले कलावंत :- +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7277.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b771db640fe8153373c21c8440a8474446a3aec5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7277.txt @@ -0,0 +1,24 @@ +किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे[१][२] किसन बाबुराव तथा आण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत, त्यांनी त्यांच्या अनुभवाची नोंद माझे गाव माझे तीर्थ या आत्मचरित्रपर पुस्तकात केलेली आहे. +आण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला २००५ सली सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. +आण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे ६ कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.[३] +किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे.[४] हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले.[५] +इ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळी २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले.[६] औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.[७] +त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोजी पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले.[५][८][९] हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले.[१०] हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली.[११] यानंतर काही वर्षांनी १९७० च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले.[१२] या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला.[८] १९७५ मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.[१३] +लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्‍न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.[६][१४] +सैन्यातील नोकरी सोडल्यावर अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले व तरुण मंडळाची स्थापना केली. यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू न पिण्याची शपथ देण्यात आली. मद्यपींना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटकेही मारले व त्याचाच परिणाम म्हणून व्यसनाधीन राळेगण व्यसनमुक्त झाले.[ संदर्भ हवा ] +अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.[ संदर्भ हवा ] अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत. +यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे. +माहितीचा अधिकार तर कायद्याने मिळाला मात्र तो अधिकाऱ्याच्या लालफितीत अडकला. सरकारी अधिकारी अडवणूक करू लागले. अण्णांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारले. +हजारे यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्याविरुद्ध जैन यांनी बदनामीचा खटला भरला होता. हजारे यांनीसुद्धा जैन यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता.या आंदोलनात केजरीवाल हे सुद्धा सहभागी होते. आज ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. +अण्णांनी सुरेश जैन यांच्यासंबंधी भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्यानंतर ९ आणि १० मे २००३ रोजी सुरेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णांवर आरोप केले होते. त्यानंतर २४ जून २००३ रोजी अण्णांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. गेले १३ वर्षे या खटल्याचे कामकाज सुरू होते. जैन यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांसंबंधी ६ पत्रकारांची साक्ष झाल्यानंतर प्रथमदर्शनी सुरेश जैन यांनी अण्णांची बदनामी केल्याचे सिद्ध होत असल्याचे २१ मार्च २०१३ रोजी न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे या खटल्याच्या अंतिम व महत्त्वाच्य़ा टप्प्यातील कामकाज आता (२०१६ साली) सुरू होणार होते. +या संदर्भात अण्णांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ‘सुरेश जैन यांच्यासंबंधी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची विनंती मी सुमारे १३ वर्षांपूर्वी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार सरकारतर्फे चौकशी होऊन जैन यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने ते गेल्या ४ वर्षांपासून कारागृहात आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपीचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आला असून, खटला चालविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत वयोवृद्ध झालेले आरोपी जैन हे कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय जैन यांनी माझ्या विरोधात जळगाव न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. तो खटला जैन यांनी स्वतःहून काढून घेतलेला आहे. त्यामुळे सध्या जैन यांची माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. सध्या माझे वय ७८ वर्षे असून वयोमानपरत्वे अधिकचा प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. तसेच राळेगणसिद्धी येथे सातत्याने भेटीसाठी येणारे अभ्यागत व इतर कामांमुळे सदर खटल्याच्या कामासाठी वेळ देणे मला अडचणीचे होत आहे. +‘अशा परिस्थितीत सुमारे १३ वर्षांपूर्वी आरोपी जैन यांनी माझ्या विरोधात केलेले बेछूट आरोप आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहता आरोपी जैन यांना न्याय व्यवस्थेकडून योग्य ते प्रायश्चित्त मिळत आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. आरोपी जैन यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा सूडभावना नाही. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे केलेल्या भ्रष्टाचारासंबंधी जैन यांना न्यायव्यवस्थेकडून योग्य ते शासन होईलच, असा आम्हाला विश्वास आहे’, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. +असे निवेदन करून जळगाव घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला अण्णा हजारे यांनी ५ मे २०१६ रोजी मागे घेतला. यासंबंधी अण्णांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला. +अण्णाच्या १२ व्या उपोषणाने भ्रष्ट मंत्र्यावर कारवाईचे आश्वासन तर मिळाले, मात्र त्यानंतर अण्णांना जीवे मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी देण्यात आली. ही सुपारी खासदार पद्मसिंह पाटील यांनी दिली असा अण्णांचे म्हणणे होते. पद्मसिंह पाटलांवर कारवाई होत नव्हती. अखेरीस सरकारने गुन्हा नोंदवला, पद्मसिंह पाटलांना कैदेत जावे लागले. अण्णांच्या सत्याग्रहाला, उपोषणाला मिळालेले १३ वे यश होते. +साल २०१० अण्णांनी १४ वे उपोषण केले ते सहकार चळवळीतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावे या मागणीसाठी,. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्या यासाठी. १६ ते २० मार्च दरम्यान हे उपोषण झाले. सहकार कायदात सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणावर अण्णांना या उपोषणातही यश मिळाले . +आता वेळ होती अण्णांच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देऊनही सरकार जागे होत नव्हते, जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी हे उपोषण होते, भ्रष्टाचाराच्या विरोधातले हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनसामान्यांनी अण्णांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झाले. सरकारवर वाढलेल्या दबावाने सरकारनेनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिव्हिल सोसायटीच्या ५ सदस्यासह जॉइन्ट ड्राफ्ट कमिटी स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतले. +हजाऱ्यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला. +दोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली. जयप्रकाश नारायण पार्कमध्ये केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी दिली जाणार होती, रामलीला मैदानात जागा भरेल इतक्‍या आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये जंतर-मंतर व इंडिया गेट परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. तिहारच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि ते अण्णा हजारे तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत होते. विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनांत तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. देशभरात गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, रॅली, 'कॅन्डल मार्च' काढून लहान मुलांपासून ते तरुण, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या सर्व थरांतील घटकांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला होता. +नुकतेच २६ डिसेंबर २०११ रोजी मुंबई येथे त्यांनी दोन दिवसांचे उपोषण केले. +अण्णा हजारे यांनी तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली होती ती नंतर रद्द झाली. [(बदनामीचे खटले- सुरेशचंद्र वैद्य (म.टा. ५ ऑक्टो.२००८)] [१५] + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_73.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_73.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..568cba2973931d4d2d87b9c08964f15888460b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_73.txt @@ -0,0 +1,214 @@ +चीनचे प्रजासत्ताक (तैवान) देश चिनी ताइपेइ ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतो. १९३२ ते १९७२ दरम्यान चीनचे प्रजासत्ताक ह्याच नावाने तैवान ऑलिंपिकमध्ये भाग घेत होता. परंतु १९७६ साली त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चिनी ताइपेइ हे नाव दिले. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7343.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b846fc16505ce33e981e4970557a2c1eb4c292a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7343.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7354.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9668950cb244d6aef84e87c9ddfc9a315081fe12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7354.txt @@ -0,0 +1,2 @@ +कीफर विल्यम फ्रेडरिक डेम्पसी जॉर्ज रुफस सदरलँड (२१ डिसेंबर, १९५५:पॅडिंग्टन, लंडन, युनायटेड किंग्डम - ) हा ब्रिटिश-केनेडियन दूरचित्रवाणी तसेच चित्रपट अभिनेता आहे. याने स्टँड बाय मी, यंग गन्स, फ्लॅटलायनर्स (१९९० आणि २०१७), अ फ्यू गुड मेन, थ्री मस्केटियर्स (१९९३), अ टाइम टू किल, फोन बूथ, यांसह अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. सदरलँडची २४ या मालिकेतील जॅक बाउअरची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे. +याचे वडील डॉनल्ड सदरलँड आणि भाऊ रॉसिफ सदरलँड तसेच अँगस सदरलँड चित्रपट अभिनेते आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7356.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4bce67618a53adab40c08edee8e70a4501a608b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7356.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +किमो पॉल (२१ फेब्रुवारी, १९९८:गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने बांगलादेश विरुद्ध १२ जुलै २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले तर त्याचे अफगाणिस्तानविरुद्ध १५ मार्च २०१८ रोजी एकदिवसीय पदार्पण झाले व त्याने त्याची पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १ एप्रिल २०१८ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7384.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1919c1bbb64541d75e3ee9d9848f2a5133318d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7384.txt @@ -0,0 +1,12 @@ +कीर्तिगा रेड्डी (१९७१:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) एक भारतीय व्यावसायिक महिला आणि सॉफ्टबँकच्या १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या व्हिजन फंडातील उद्योजक भागीदार आहेत.[१][२] रेड्डी सॉफ्टबँकची पहिली महिला गुंतवणूकदार भागीदार आणि फेसबुक इंडियाची माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.[३][४][५][६][७] +रेड्डी यांना भारतातील एका विशाल समाज मध्यमाची पहिली कर्मचारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. तसेच त्या फेसबुकच्या देशातील वाढी मागील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.[८] +इ.स. २०११ मध्ये, रेड्डी 'फॉर्च्युन इंडिया'च्या सर्वोत्तम-५० सर्वात शक्तिशाली महिलांमधील एक बनल्या आणि भारताच्या २५ सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला.[९][१०][११] +कीर्तिगा रेड्डीचा जन्म भारतातील एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. किर्तीगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र अंतर्गत महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये दुसऱ्या क्रमांकासह अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली.[१२] पदवीनंतर, त्या आपल्या पालकांसह नागपुरात स्थलांतरित झाल्या आणि नंतर अभियांत्रिकी विषयातील लेखक यशवंत कानेटकरांना त्यांच्या पुस्तकांमधील प्रोग्रामिंगच्या उदाहरणांसह मुख्य संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मदत केली.[१३] त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या आणि तिथे संगणक अभियांत्रिकीमध्ये +स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आणि एम.एस. सिरॅक्यूज विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले.[१४] +तत्पश्चात कीर्तिगा रेड्डी यांनी सिलिकॉन ग्राफिक्स आणि +मोटोरोला सारख्या प्रस्थापित कंपन्यांमध्ये काम केले. सिलिकॉन ग्राफिक्समध्ये त्यांच्या कार्यकाळात, त्या अभियांत्रिकीची सर्वात तरुण संचालिका होत्या आणि त्या स्तरातील तिच्या टीममधील एकमेव महिला होत्या. इ.स. २००८ मध्ये, रेड्डी भारतात परतल्या आणि त्यांनी अमेरिकेतील फिनिक्स टेक्नॉलॉजीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.[१३][१५] +जुलै २०१२ मध्ये, रेड्डी फेसबुकमध्ये सामील झाल्या.[१६][१७] भारत देशातील कंपनीची पहिली कर्मचारी म्हणून त्यांनी भारतात कामकाज सुरू केले. रेड्डी यांच्या कामाचे एव्हढे समर्पण होते की प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी ऑफिसचे शटर त्यांनी स्वतः उघडले. रेड्डींच्या नेतृत्वाखाली, फेसबुक इंडियाची वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. एवढेच नव्हे तर कोका-कोला इंडिया आणि यीपमी सारख्या प्रमुख कंपन्यांसोबत टाय-अपसह जाहिरात विक्रीद्वारे जागतिक व्यवसायात फेसबुकला महत्त्वपूर्ण योगदान लाभले.[१३] +फेसबुकने भारतातील 'फ्री बेसिक्स' योजना बंद केल्याच्या एका दिवसानंतर, रेड्डीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आणि सहा ते बारा महिन्यांत अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर केला.[१८][१९] +१२ फेब्रुवारी २०१६ रोजी, फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये रेड्डी लिहितात: +"जेव्हा माझे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले, तेव्हा आम्हाला माहित होते की आम्ही काही दिवसांनी अमेरिकेत परत जाणार आहोत. परंतु पुढील ६ ते १२ महिन्यांत परताव्याची वेळ येणार आहे हे सांगणे हा एक कटू क्षण आहे. आमच्या दोन मुलींनी हायस्कूल आणि माध्यमिक शिक्षण सुरू केले - जे एक नैसर्गिक संक्रमण बिंदू म्हणून काम करते, ज्यामुळे ही वाटचाल परत सुखकर होईल"[२०][२१] +कीर्तिगा रेड्डी यांचे देवानंद रेड्डी सोबत लग्न झाले आहे. आणि या युगुलास दोन मुली आहेत - आशना आणि आरिया.[१३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7408.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfc799ce53b1fdfcbbd4a901df1b3c74b794d62b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7408.txt @@ -0,0 +1,7 @@ +कीवर्ड्‌ज : जेंडर फॉर अ डिफरन्ट काइंड ऑफ ग्लोबलायझेशन हे विविध लेखकांनी लिहिलेले सहा निबंध असलेले पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने संपादिका नादिया ताझी या लिंगभाव या संकल्पनेबाबत चर्चा करतात. हे पुस्तक २००४ मध्ये प्रकाशित झाले असून हे 'कीवर्ड्‌ज' या शृंखलेचा एक भाग आहे. [१] ह्या पुस्तकाचे संपादन नाडीया ताझी यांनी केले आहे.[२] +'कीवर्ड्‌ज' या शृंखलेचे मुख्य उद्दिष्ट, महत्त्वाच्या विशिष्ट विषयांवर आंतरसांस्कृतिक संवाद घडवून आणणे हे आहे. विशिष्ट पार्श्वभूमीच्या संदर्भात लिंगभावाचा उलगडा करण्यासाठी सदर पुस्तक आफ्रिका, अमेरिका, अरब जगत, चायना, युरोप व भारत आदी विविध देशांतील आवाजांना विचारपीठ उपलब्ध करून देते. हे सहाही निबंध हे प्रांताच्या प्रतिनिधित्वासाठी नव्हे तर एक अर्थपूर्ण संवाद करण्यासाठी संपादकांनी एकत्र छापले आहेत. +पुस्तकातील पहिले निबंध हे दक्षिण आफ्रिकेतील 'ग्रिकुआटाऊन' मध्ये स्थित आहे. लेखिका लिंडा वाल्डमन या ग्रिकुआटाऊनच्या संदर्भात 'बुरलिंगस' (Boorlings) (त्या शहरात जन्मलेले) 'इनकोमर्स' (जे शहरात बाहेरून बाहेरून आलेत) या संकल्पनांना उलगडून लिंगभाव, समाजातील स्थान व गटाच्या अंतर्गत जवळच्या नात्यांबद्दल महत्त्वाचे संबंध दाखवून देतात. +दुसरे निबंध हे अमेरिकेवर भाष्य करणारे आहे. यु.एस.ए. मध्ये लिंगभाव ही संकल्पना विशिष्ट स्त्रीवादाच्या संदर्भात विकास पावली. लिंगभाव हे कायद्यात कसे रूपांतरीत झाले यावर लेखक भाष्य करतात. क्वियर सिद्धांत (queer theory), क्वियर चळवळ (queer activism) व ट्रान्सजेंडरनी केलेल्या संघर्षाने लिंगभाव ही संकल्पनेला आव्हान मिळून त्याबद्दल नवीन पद्धतीने विचार करण्यास कसे प्रवृत्त झाले याबाबत पण लेखक येथे मांडतात. लिंगभावाला वेगळ्या पद्धतीने वापरणाऱ्या राजकीय चळवळी व लिंगभाव यांना वेगळे करता येत नाही असे या लेखाची मुख्य मांडणी आहे. अरब जगतात लिंग व लिंगभाव याचे लावलेल्या अर्थामधील बदल तिसऱ्या निबंधात दाखवलेले आहे. लेखक राजा बेन स्लामा अलगदपणे आधुनिक व आधुनिकपूर्व अरब जगतात हालचाल करून भिन्नलिंगी समाज व लिंगभावात्मक व्यवस्था टिकवण्यात हिंसेची भूमिका दाखवून देतात. +चौथ्या निबंधात लेखात चायनाच्या पार्श्वभूमीवर 'झिंगबी (लिंगभाव)' या शब्दाचे व्युत्पत्तीशास्त्र स्पष्ट करतात. चायनामध्ये लिंग हे लिंगभावाच्य आधी येते व लिंगावरच लिंगभाव आधारलेले असते. लेखक स्पष्ट करतात कि 'झिंगबी हे शब्द' सामाजिक या शब्दाशी जोडला गेला आहे व त्याचे चायनाचे भाषिक/ सांस्कृतिक संदर्भ लक्षात येण्यासाठी त्याची दाखल घेणे आवश्यक आहे. लेखिका चायनावर लादलेल्या लिंगभावाच्या युरोपकेन्द्री अर्थाच्या विरोधात मांडणी करतात. +पाचवे प्रकरण हे युरोप मधील लिंगभावाबाबतीतील चर्चेचा इतिहासाकडे पाहते. लेखक लिंगभावाबाबत विचार करताना येणाऱ्या काही अडचणींना ओळखून त्यावर चर्चा करतात तसेच लिंगभाव ही संकल्पना समजून घेण्यासाठी आवश्यक साधन व संकल्पनांबाबत बोलतात. +सहाव्या निबंधात आधुनिक भारतात लिंगभाव या संकल्पनेचे संकल्पनात्मक व अघळपघळ साधन म्हणून शोध घेतले गेले आहे. या लेखात भारतीय समाजव्यवस्थेतील अनेकविध गात व त्याच्यामधील श्रेणीबद्ध संबंधांकडे लक्ष वेधलेले आहे. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात लिंगभावाला विरोधात्मक दृष्टीकोनातून (एक विरुद्ध दुसरे) न बघता तुलनात्मक पद्धतीनेच बघव लागेल असे हे लेख मांडते.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7437.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f3208749dab9ebe70f80a095aaa148e0c851128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7437.txt @@ -0,0 +1,5 @@ +कुंजवन हा महाराष्ट्रात भोरजवळ असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आश्रम आहे. +भोरपासून १३ किलोमीटरवर कारी या गावात असलेल्या या आश्रमाची व्यवस्था माधव गोडबोले बघतात. +गोडबोले यांच्या आजीला म्हातारपणी आलेल्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे लागले. त्यावेळी वयाच्या बाविसाव्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे वृद्धाश्रम काढायचा, असे गोडबोले यांनी ठरवले. इ.स. २००४ सालापासून सुरू झालेला हा आश्रम २०१३ साली दहा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत होता. जमीन घेणे, त्यावर जुजबी बांधकाम करणे, गोशाळा करणे, आश्रमातील सर्वांचा रोजचा खर्च, कपड्यांचा खर्च असे अनेकविध खर्च गोडबोले पती-पत्‍नी स्वतः करतात. +माधव गोडबोले हे संगीताच्या खासगी शिकवण्या घेतात व त्यांच्या पत्‍नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आश्रमात आश्रमार्थींसाठी स्वयंपाकाला एक बाई आणि वरकामासाठी दोन गडी आहेत. आठवड्यातून एकदा एक डॉक्टर सर्वांच्या तब्येतीची चौकशी करून जातात. +या आश्रमात दूरचित्रवाणी, फ्रीज, आटाचक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र अशा जरुरीच्या सर्व वस्तू आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7447.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa7ccf2fb964e2a2e160ded862dff7d643fe9fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7447.txt @@ -0,0 +1 @@ +कुंडल किंवा मकर कुंडले हे एक स्त्रियांचे कानात घालण्याचे सोन्याचे आभूषण आहे. भारतीय संस्कृतीत दागिणे अत्यंत प्रिय आहेत. मानवाला सुंदर दिसण्यासाठी, सजण्यासाठी अलंकार वापरतात. त्यातील महत्त्वाचा दागिना म्हणजे कानात घालवायचा वर्तुळाकार फुले. त्यालाच'कुंडले'असे म्हणतात.त्याला अनेक प्रकारचे नक्षीकाम व खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांनी सजवलेले असते. यालाच कानातील कुंडले असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_746.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cab65f9d5426da7f3865a46ad11a59ff10f599ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_746.txt @@ -0,0 +1,10 @@ +नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ दक्षिण भागात फिरायला उत्तम असतो. नंतर जरा थंडी पडते. उत्तर भागात मात्र पावसाळा सोडून सगळाच काळ बरा असतो फिरायला. वेगवेगळ्या प्रकारच्या माशा मात्र खूप असतात उन्हाळ्यात. +फिरायला येणे - +ऑस्ट्रेलियाला फिरायला येण्यासाठी अर्जानुसार ३ महिने ते १ वर्ष पर्यंतचा व्हिसा मिळतो. हा व्हिसा साधारणपणे एका आठवड्याच्या कालावधीत मिळून जातो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही. +व्यवसाय व्हिसा - +हा ५ वर्षांसाठी मिळतो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही. +शैक्षणिक व्हिसा - +या व्हिसावर शिक्षणासाठी येण्याचा व्हिसा मिळतो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर परतणे आवश्यक आहे. शिक्षण जर योग्य त्या श्रेणीत बसणारे असेल, जसे शेफ, मोटार मॅकॅनिक, अकाऊंटंट इत्यादी तर पुढे परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. +सर्व प्रकारच्या व्हिसा साठी ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांच्या कार्यालयाशी (ऑस्ट्रेलियन हाय कमिशन इंग्रजी: Australian High Commission) संपर्क साधणे आवश्यक आहे. ही कार्यालये मुंबई व नवी दिल्ली येथे आहेत. राजदूतांच्या कार्यालयाविषयी अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळेल. +ऑस्ट्रेलियन हाय कमिशन +ऑस्ट्रेलियाला कायमचे अथवा नोकरी विषयक देशांतर करता येते. अधिक माहितीसाठी येण्यासाठी ऑस्ट्रेलियाला देशांतर हे पान पहा. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7461.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c18e27e1114033e9b52d8b03d8b0d93e6b7d7a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7461.txt @@ -0,0 +1,18 @@ +कुंडाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे कंचाड-ब्राह्मणगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११० कुटुंबे राहतात. एकूण ५१७ लोकसंख्येपैकी २६७ पुरुष तर २५० महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.३४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.४३ आहे तर स्त्री साक्षरता ५२.८३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.५४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +खुताळ, आमगाव, आंभई, रायसळगाव, ब्राह्मणगाव, सुपोंदे, कळमखांड, पोशेरी, मांडे ही जवळपासची गावे आहेत.सुपोंदे ग्रामपंचायतीमध्ये कुंडाळ, रायसळगाव, आणि सुपोंदे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7478.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9030ceb7416580df3f07e2ee767fb4707c527875 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7478.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७३५ असलेले कुंड्यापाणी हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ५२.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २२२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३०५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा अडावद येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा बिडगांव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7489.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97a7483b311c25e183e1b7064836fcc7dbebb1e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7489.txt @@ -0,0 +1 @@ +कुंदगोळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड मतदारसंघात असून धारवाड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7491.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c9d0f4461471cbd2e730618d3a2bcda364ba584 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7491.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंदणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7492.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c179997bd17e877f58bf33a3981605d915f31c99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7492.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंदणेकानशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7497.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a526108c561703de9871e96dfa3370d1c298ec65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7497.txt @@ -0,0 +1,18 @@ +कुंदनलाल सैगल (जन्म : ११ एप्रिल १९०४,; - १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गझलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. +कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जालंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. +गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसुफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे कोणतेही पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. कुंदनलाल सैगल यांना लोक शापित गंधर्व म्हणत. +अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. +१९३१ साली कलकत्त्यात असताना कुंदनलाल सैगल यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. १९३२मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. +मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी सैगल यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर.सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी.सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन मे’ व ‘दुख के अब दिन बीतत नही’ यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’ निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करूं क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृ्द्ध करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात आर.सी. बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली. +कुंदनलाल सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व ‘रणजित मुव्हिटोन ‘ या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शु्द्ध कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ व ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहॉं हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भिडत. +सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, ‘चाह बरबाद करेगी ‘(शाहजहॉं), ‘ऐ कातिब-ऐ तकदीर’ (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच ‘राधेरानी देय डालो ना’ (पूरन भगत), ‘जीवन का सुख आज प्रभु मोहे’ (धूप छॉंव) व ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले ‘सो जा राजकुमारी’ हे अंगाईगीत तसेच ‘बाबूल मोरा’ ही भैरवीतल्या करुण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. +सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती. +सैगल यांचे यशस्वी चित्रपट :- दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर) आणि जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन). +अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, +घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता.. +तसेच लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात- +तुझ्याच कंठामध्ये अवचित +मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी +बुलबुल बसले बनात रुसुनी। +ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे. +साखर कारखान्यासाठी लागणारे विशिष्ट पाईप तयार करणे हा मेकॅनिकल-इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रीधर रानडे यांचा व्यवसाय. त्यांचा आवाज सैगलच्या आवाजाशी मिळताजुळता आहे असे कुणीतरी म्हटल्यानंतर, रानडे यांनी आयुष्यभर सैगल यांच्या गीतांचा प्रचार आणि प्रसार करणे हेच जीवनाचे ध्येय मानले. सन १९९६पासून, दरवर्षी सैगल यांच्या ११ एप्रिल या जन्मदिवशी आणि १८ जानेवारी या स्मृतिदिनी श्रीधर रानडे हे १०,००० ते १५,००० भाडे देऊन एखाद्या सभागृहात सैगल यांनी गायलेल्या सुमारे ६० गीतांचा गीतांचा विनामूल्य कार्यक्रम करत. आता त्यासाठी त्यांचे स्वतःचे सभागृह आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7538.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f774d53a90e87cd9f37b100dd42715822ef75372 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7538.txt @@ -0,0 +1,46 @@ +नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात.[१] +नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. आणि हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित एखाद्या जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते. अति प्रचंड नद्यांना नद असे म्हणतात. उदा. ब्रह्मपुत्रा नद. कमी रुंदीच्या जलप्रवाहाला झरा, ओहोळ, नाला, किंवा ओढा म्हणतात. नदी असे म्हणण्यासाठी कोणतेही प्रमाणित नियम नाहीत. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात. समुद्रापासून दूर असलेल्या मोठ्या जलाशयाला, तलाव, तळे किंवा सरोवर म्हणतात.[२] जलाशय फारच छोटा आणि फक्त पावसाच्या पाण्याने बनलेला असेल तर त्याला डबके म्हणतात.[३] +नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वाहत येत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हणजेच साठ्यातूनही येते. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या बहुधा अशा प्रकारच्या असतात. उदा. बियास नदी सतलज. नदी म्हणजे समृद्ध जलस्त्रोत. +नदीचा उगम विविध प्रकारे होतो. त्यामध्ये जलाशय, झरे, प्रचंड मोठ्या दलदलीच्या जागा आणि बर्फाची पठारे यांचा समावेश होतो. बहुतेक सगळ्या नद्यांना उपनद्या, ओढे, नाले येऊन मिळतात. हेच नद्यांचे पाणी वाहते असण्याचे प्रमुख स्रोत असतात. काही वेळा भूगर्भातील पाणीही झऱ्यांद्वारे नदीत येऊ शकते. नदीच्या वाहत्या पाण्यात नदीपात्रातील [खडक], वाळू व सच्छिद्र जमीन यांतील पाणीही सामील असते. अनेकदा दरीतून वाहणारी नदी पात्रावरून लहान दिसली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात पाणी असू शकते. +नद्या सर्वसाधारणपणे उगमापासून सुरुवात करून, उताराकडे वाहात जातात व समुद्रास जाऊन मिळतात. काही प्रसंगी सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन नद्या मध्येच संपू शकतात. काही वेळा नदीतील पाणी जमिनीतील भेगांमध्ये झिरपून जाऊ शकते, आणि नंतर भूगर्भातील पाणी बनते. प्राचीन भारतातील सरस्वती नदी भूगर्भात अशीच लुप्त झाली आहे. या शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणामुळे होणारा नदीच्या पाण्याचा उपसाही नदी आटवू शकतो. धरणे नदी रोखून धरतात, व त्यामुळे धरणाखालील काही भागातले पात्र आटून जाते. +नदीचे पाणी बहुधा तिच्या ठरलेल्या पात्रातूनच वाहते. मोठ्या नद्यांची पूररेषा मात्र नेहमीच्या पात्रापेक्षा अधिक अंतरापर्यंत विस्तारलेली असू शकते. तरीही सर्वसाधारणपणे नदीचे पात्र व पूर आलेल्या नदीचे पात्र हे बहुधा ठरलेले असते. शहरी भागात, जर नदीपात्राच्या पूररेषेचा विचार केलेला नसेल तर पूर आल्यावर नदीचे पाणी शहरातील काही भागात घुसलेले दिसते. नदीचे वरचे अंग म्हणजे, नदीच्या उगमाजवळील भाग होय. हे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी याला उगम असेच संबोधले जाते. यामुळे नदीच्या मुख्य अथवा खालच्या भागाच्या वाहण्याच्या प्रवृत्तीनुसार नदीची दिशा ठरवली जाते. +नदीचे पात्र सहसा एकच असते. परंतु काही वेळा नदी एकाच वेळी अनेक पात्रांनीही वाहते. ही पात्रे एकमेकांना जोडलेली अथवा विलगही असू शकतात. अशा नद्या न्यू झीलंडच्या दक्षिण बेटावर आढळतात. वाहणाऱ्या पाण्याच्या ओढीने नदीच्या पात्राची रुंदी आणि आकार बदलू शकतो. +ब्राह्म अथवा आयरच्या नियमानुसार, नदीची वाहून नेण्याची क्षमता ही नदीच्या वेगाच्या साधारण एक षष्ठांश इतकी असते. म्हणजेच जर नदीचा प्रवाह दुप्पट झाला तर तिची वाहून नेण्याची क्षमता चौसष्टपट वाढते.[४] पर्वतीय प्रदेशात पाण्याच्या प्रवाहामुळे कठीण खडकांचीही धूप झालेली आढळून येते. त्यामुळे खडकांच्या बारीक तुकड्यांची वाळू बनते. काही वेळा पठारी प्रदेशात प्रवाहाच्या ताकदीमुळे नदी आपला मार्ग बदलते आणि मार्ग छोटा होतो. काही वेळा नद्या काठावरचा गाळ प्रवाहात ओढतात. हा गाळ प्रवाहाच्या मध्य भागात जमत जातो आणि त्याचे बेट तयार होते. या भूभागांना त्रिभुज प्रदेश अशी संज्ञा आहे. हे त्रिभुज प्रदेश अतिशय सुपीक असतात. असे प्रदेश नदीच्या मुखाजवळ तयार होतात. उदा. बांगलादेशमध्ये गंगा नदीत व ब्रह्मपुत्रा नदीत असे अनेक त्रिभुज प्रदेश बनले आहेत. +जरी खालील प्रकारचे वर्गीकरण सर्वसाधारण अंदाज घेण्यासाठी उपयुक्त असले तरी अजून अनेक प्रकारे वर्गीकरण शक्य आहे. नदी या एका संकल्पनेत अनेक घटक समाविष्ट होतात. पाण्याचा प्रवाह हा वातावरणातील बदल, भूपृष्ठाची ठेवण आणि तत्कालीन जीवसृष्टी यावरही अवलंबून असतो. +नदीच्या एकूण अंतराची लांबी व सरळ रेषेत मोजलेली लांबी यांचे गुणोत्तर साधारण ३ असते.[५][६] +बहुतेक सर्व नद्या भूपृष्ठावरच वाहतात. परंतु काही नद्या भूपृष्ठाखालून गुहांमधून वाहतात. अशा नद्यांमुळे अनेक गुहा मोठ्या झालेल्या असतात. अनेकदा अशा नद्या लवणखडक फोडतात व गुहा बनवत जातात. यामुळे अनेक चमत्कृतिपूर्ण आकार बनलेले दिसून येतात. +काही नद्या तात्पुरत्या असतात. त्या फक्त काही काळ वाहून मग अनेक वर्षांसाठी लुप्त होतात. अशा नद्या अत्यंत कमी अथवा अनियमित पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात. भारतात राजस्थानमधील घागरा नदी ही अशाच प्रकारची नदी आहे आणि हिमालयातील बहुतांश नद्या या उन्हाळ्यात वाहत असतात. +नद्यांचा प्रमुख उपयोग पाण्याचा स्रोत म्हणून होतो. वाहतुकीसाठीही नदीचा उपयोग होतो. नदीचा उपयोग संरक्षणाची ढाल, वीजनिर्मिती, आणि मोठी यंत्रे चालवण्यासाठीही करून घेतला जातो. औद्योगिकीकरण आणि शहरांची घाण वाहून नेण्यासाठी नद्यांचा वापर सध्या होत आहे. भूभागांची सरहद्द सुनिश्चित करणे, वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे. नदीतल्या नौकानयनाचा पहिला पुरावा इ.स. पूर्व ३३०० पासून सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो. नदीपात्रातली वाहतूक ही अतिशय स्वस्त पडते. आज ही जगातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नद्यांमध्ये अशी वाहतूक केली जाते. उदा. अ‍ॅमेझॉन नदी, गंगा नदी, नाईल नदी, मिसिसिपी नदी आणि सिंधू नदी. +स्कॅंडेनेव्हिया, कॅनडा, ब्रम्हदेश या देशांतील दाट अरण्यांच्या प्रदेशांत तोडलेले वृक्ष वाहून इच्छित ठिकाणी नेण्यासाठीही नद्यांचा उपयोग केला जातो. +अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांतील जीवसॄष्टीचे एक चक्र असते. यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होत आला आहे. +गोड्या पाण्याचा उपलब्धीमुळे जगातील बहुतेक सर्व शहरे नदीकाठीच वसलेली आहेत. नद्यामुळे शहर कसे बनणार याचा आराखडाही आपोआप ठरत जातो असे दिसून येते. या शहरांच्या उभारणीमुळे सांडपाणी नदीत सोडले जाते आणि नदीचे प्रदूषण होते. +भारतातील बहुतेक नद्यांच्या काठावर मनोरंजनासाठी व नदीत प्रवेश करण्यासाठी उपयुक्त असे काठ (घाट) बनवले गेले आहेत. +नदीतील वाळूचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. सुशोभित केलेले नदीचे काठ जास्त पर्यटक आकर्षित करतात, आणि स्थानिक समाजातील लोकांना जलपर्यटनाची सोय करण्याची संधी देतात. +काही वेळा पर्वतीय प्रदेशात वाहणाऱ्या नद्या धबधबे निर्माण करतात. अशी ठिकाणे सहलींचे केंद्र बनतात. काही वेळा खळखळत वाहणाऱ्या पाण्यात कायाकिंग नावाचे वेगवान नौकानयन केले जाते. जोरदार प्रवाह असलेल्या नद्यांपासून वीजनिर्मिती केली जाते. +नद्या या सुरक्षेचे माध्यम म्हणूनही वापरल्या गेल्या आहेत. तसेच राजकीय सीमा म्हणूनही त्यांचा उपयोग झालेला दिसतो. उदा. डॅन्यूब नदी ही रोमन साम्राज्याची सरहद्द मानली गेली होती. ती आजही तशीच बल्गेरिया आणि रोमेनिया दरम्यानची सरहद्द मानली गेली आहे. भारतातील अनेक राज्यांच्या सरहद्दी नदीचे प्रवाह ठरवतात. +अमेरिकेतील मिसिसिपी नदी आणि युरोपातील ऱ्हाईन नदी या खंडाच्या सरहद्दी ठरवणाऱ्या नद्या आहेत. पुरातन ग्रीक इतिहासकार मॅगेस्थेनिस याने त्याच्या इंडिका नावाच्या ग्रंथात गंगा नदी विषयी नोंदवून ठेवले होते की, ही भारतातील अनेक नद्यांपैकी ही एक मोठी नदी आहे. या नदीत नौकानयन करता येते आणि हिचा उगम पर्वतातून होतो. या नदीला अनेक नद्या येऊन मिळतात व ही पुढे समुद्रास जाऊन मिळते. या नदीमुळे गंगारीदाई नावाच्या प्रचंड मोठे हत्तींचे कळप असलेल्या एका राज्याला अतिशय पक्की अशी सरहद्द मिळते व त्याची शक्ती वाढते. या नदीमुळे नद्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक आकर्षित होत असतात. +नदीतले जीव नदीतील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या साधनांचा व राहत्या बनलेल्या जागेचाच वापर करतात. यामुळे त्यांचे नदीवर अवलंबून असलेले एक स्वतंत्र जीवसृष्टीचे चक्र अस्तित्वात असते. यामधे अनेक प्रकारचे सजीव, परजीवी सजीव व वनस्पती अंतर्भूत होतात. नदीतील बहुतेक जीव हे गोड्यापाण्यात जगणारेच असतात. परंतु काही मात्र खाऱ्या पाण्यातही जगू शकतात. उदा. सामन नावाचे मासे नदी व समुद्र दोन्हीकडे राहू शकतात. काही मासे समुद्रातून पोहोत नदीत येतात व उगमाकडील बाजूस अंडी घालतात. +पूर येणे ही नदीच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे. नदीकाठची धूप व आसपासच्या मैदानात साठणारी गाळवजा माती ही पुरामुळेच होते. माणसाने आपल्या सोयीनुसार बंधारे घालून, काठ बांधून व प्रवाह वळवून पूर येण्यावर निर्बंध घातले आहेत. तरीही अनेकदा शहराची रचना करतांना जलप्रवाहाची दिशा व वेग विचारात न घेतल्याने पूर येतात व मोठी जीवितहानी व वित्तहानी होते. मुंबईमध्ये मिठी नावाच्या नदीच्या पूर रेषेचा विचार न करता त्या भागातही बांधकामे केल्यामुळे नदीचे पाणी शहरातील उपनगरांत शिरले होते व मोठा हाहाकार उडाला होता. बांग्लादेश येथेही उन्हाळ्यात हिमालयातले बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांना मोठे पूर येतात. अशाने भारतातील व बांग्लादेशातील जनजीवन विसकटते. नदीतील पाण्याची पातळी वाढली की पुर येतो त्याची अनेक कृत्रिम कारणेही आहेत. +नदी नेहमी उताराच्या दिशेने वाहते. नदीचा प्रवाह बऱ्याचदा वळणावळणांचा असतो व असे करताना प्रवाहाची दिशा अष्टदिशांतून बदलते.[७][८][९] मात्र त्यात पर्वताची रचना जशी असेल तसा प्रवाह तयार होतो. +पाण्याचा वेग हा त्याच्या वाहणाऱ्या आकारमानानुसार क्युसेकमध्ये- (क्युबिक मीटर पर सेकंद) एका सेकंदात किती घनमीटर पाणी वाहिले- यावर ठरवला जातो. (क्युसेक =1 m³/s = 35.51 ft³/s) तसेच काही वेळा हे गॅलन मध्येही मोजले जाते. नदीचा वेग नियंत्रित करण्यासाठी बांधलेले काठ उपयोगी पडतात. अशा बांधलेल्या रुंद दगडी काठांना घाट असे म्हणतात. भारतात पवित्र समजल्या जाणाऱ्या सर्व मोठ्या नद्यांना घाट आहेत. +नद्यांच्या पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी बहुतेक वेळा प्रवाहाचे नियमन केले जाते. यामुळे त्यांच्यापासून मानवाला पोहोचणारी हानीही कमी होते. +नदीचे नियोजन ही सातत्याने चालणारी गोष्ट आहे. कारण नदी तिला घातलेल्या बांध-भिंती नष्ट करते. तसेच बांधांमधले घातूचे भाग गंजतात व बदलावे लागतात. धरणाच्या भिंतींना पाण्याच्या धडकांनी तडे जातात व बाहेर पडलेल्या पाण्याने हाहाकार उडतो. याशिवाय अशा प्रकारच्या पाणी नियोजनाने विस्थापित झालेल्या लोकांचे प्रश्न उभे राहतात. +१. व्ही आकाराची दरी +२. घळई +३. घळ +४. धावत्या +५. धबधबा +६. रांजणखळगे +७. डोंगर बाहु +८. कुंभगर्ता +१. नागमोडी वळणे +२. नालाकृती सरोवर +जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत. +नदी तिच्या दोन्ही तीरांवरील तिच्या पात्रातून सखल भागाकडे वाहत जाते आणि तिच्या मार्गातील भूप्रदेशाची घडामोड करून वेगवेगळी भूरूपे निर्माण करते.[१०] +दोन राजकीय भूप्रदेशांच्या सरहद्दी बहुधा नद्या असतात. +नदीच्या काठी संपूर्ण गावाचे जीवन घडत असते. त्यामुळे नदीच्या विषयी जी कृतज्ञता वाटते व्यक्त करण्यासाठी नदीकाठी विविध प्रकारचे उत्सव केले जातात. नदीमध्ये दिवे सोडणे, नदीची ओटी भरणे यासारखे धार्मिक व सामाजिक ऐक्य साधणारे विधी करण्याची जुनी प्रथा दिसून येते. पुण्यातील पवना नदीचा उत्सव, वाई येथील कृष्णामाई हिचा उत्सव ही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून सांगता येतील. +नदीच्या काठावर संस्कृती तयार होते. त्यामुळे लोकांचे दैनदिन व्यवहार हे नदीच्या संपर्कानेच अधिक होतात. त्यामुळे धर्माचरण म्हणजे दैनंदिन आंघोळ, संध्या, जप, तर्पण यासारख्या गोष्टी प्राचीन कालापासून नदीच्या किनारीच होऊ लागल्या. त्यामुळे नदी हे त्या त्या गावाचे प्रमुख सामाजिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते. +ऋग्वेद या ग्रंथात नन्दीसूक्त आहे. त्यामध्ये भारत वर्षातील प्राचीन नद्यांची नावे आढळतात. गंगा, यमुना, सरस्वती, परुष्णा, वितस्ता, विपाशा, असिक्नी, सुशोमा, त्रिसामा, सिंधू , कुभा, क्रमू अशा त्या नद्या आहेत.(ऋग्वेद १०.७५)[११] +काही नद्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात, किंवा एका देशातून दुसऱ्या देशात वहात जातात. काहीवेळा अशा दोन प्रातांमध्ये किंवा दोन देशांमध्ये नदीच्या पाणीवापरावरून झगडे सुरू होतात. +नदी या विषयावर दिग्दर्शक संदीप सावंत यांनी 'नदी वाहते' नावाचा मराठी चित्रपट बनवला आहे. +उपयोगी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7539.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fce4e266adaea51478873f38966f5bb966eb55a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7539.txt @@ -0,0 +1,12 @@ +कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.[१] +दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.[२] बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.[३] +मुगलकालीन कागदपत्रांमध्ये कुंभमेळ्याच्या उत्सवाचे संदर्भ आढळतात. खुलासातू-त-तारीख या सोळाव्या शतकातील ग्रंथात असा उल्लेख असल्याचे इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात. पण याविषयी सर्वच अभ्यासक एकमताने काही नोंदवतात असे नाही, त्यांच्यामध्येही मत- मतांतरे आहेत.[४] +भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इ.स. २००१ साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजांनुसार ३ ते ७ कोटी भाविकांनी भाग घेतला.[५][६][७] +सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते.[८] +शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.[९] शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्याची विशेष शोभायात्रा निघते.[१०] त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे.[११] +कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव / सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही, असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे.[४] +कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो.[१२] या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती, त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.[१३] +कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात. +असे आखाडे आहेत. +मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते, त्यांना सेवा - सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.[१४] +कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.[१५] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7542.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6070b895e9b52385e33a2dea3546f4d619a61a78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7542.txt @@ -0,0 +1 @@ +कुंभलगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ राजसामंद जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_757.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dfbdcea413c33f0534ed2b6b70d73bfddb9846a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_757.txt @@ -0,0 +1 @@ +ओस्लो विमानतळ (नॉर्वेजियन: Oslo Lufthavn) (आहसंवि: OSL, आप्रविको: ENGM) हा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओस्लो शहराच्या ३५ किमी ईशान्येस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील वर्दळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला विमानतळ आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7573.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee52620662330d774b3c6215086130d44cb41a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7573.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंभारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7589.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c41edde4b5d89ebcf53b50f1488cc1e90026db --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7589.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंभारशिव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7600.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a58b84a220febeda892bb5bcc61b074372bc3fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7600.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंभारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7611.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..085f698d3f01fc36e4652f375c25d639286b1907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7611.txt @@ -0,0 +1,7 @@ + कुंभार्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7622.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7745076efb18f7679f9b53d89389021418660b26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7622.txt @@ -0,0 +1,7 @@ +कुंबी किंवा कुंभी (Careya arborea; केरीया आर्बोरिआ) हा भारतभर आढळणारा एक वृक्ष आहे. याची उंची ९ ते १८ मी. असते व त्याचे अंतकथ हलका किंवा गंध लाल रंगाची असते. या वृक्षाचे लाकूड खूप जड आणि कठोर असते. +कुंबीच्या लाकडाचा वापर कृषी साधने, कपाट, बंदुकीच्या कुंडळे, रेल्वेचे स्लीपर, घराचे खांब आणि तख्तणे बनवण्यासाठी केला जातो, कनारा आणि मालाबार पासून मोठ्या प्रमाणातील लाकडी प्राप्त होते. +कुंबी का झाडाची रेशेदार आहे ज्याचा वापर गडद कागदावर आणि काजूच्या रसाच्या बनविण्यामध्ये होईल. त्याचे झाडाचे ठोकळे शेंक म्हणून दिले जाते त्याचा उपयोग चाचण्या आणि ज्वरहारी कोज नष्ट करण्यासाठी होतो. फुलांचे कळ्यांपासून श्लेष्मा तयार होतो. फळ सुगंधी आणि एक खाद्य पदार्थ आहे. फळांचा काढा पाचक आहे.बीज विषारी असतात.पानांमध्ये १९ % टैनिन आढळतो. त्यांचा उपयोग बीडी बनवण्यासाठी होतो. वनस्पतींमध्ये टॉर्स रेशमचे कीडे पाळले जातात. +कुंबी या झाडाच्या सालीपासून 'वाक' (दोरी) काढतात. या वाकणे टेभराचे पान बांधतात. लहान झाडांचे कोवळे पान शेळ्या, बकऱ्या, ढोरे खातात. लालसर-पांढरे सुगंधी फुले लागतात. याची फळे बेलफळासारखी मोठी असतात. +झाव (उन्हं) लागली तर फळ पाण्यात घासून हाता-पायाला, छातीला लावतात. फळ आणून शेणाच्या गोवऱ्याच्या ढिगात, काड्यात ठेवतात. त्यामुळे साप येत नाही. +[१] +[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7648.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5620f40a9b6c88115697f0d533ab1e86097814 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7648.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुॅंवारा बाप हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7688.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50eb4d7e1346e12f8159bc6dd6714368658f7dd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7688.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुकाबारडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7713.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97a9822e1757f275ce8a137d924bb094a893d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7713.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +कुंडलापूर - रानोजी शिंदे यांची समाधी कुंडलापूर गावामध्ये आहे. कुदनग्राम अस त्या समाधीला म्हणतात . कुदनग्राम म्हणजे आताचे कुंडलापूर diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7732.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82dbdde3db66be8dde1b9e69771f4b6ff1e78721 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7732.txt @@ -0,0 +1,18 @@ +कुतुरविहीर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या गणेशनगर शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२४ कुटुंबे राहतात. एकूण ५४६ लोकसंख्येपैकी २७० पुरुष तर २७६ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.५४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.९६ आहे तर स्त्री साक्षरता ५२.९७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.०५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +काणाधत्ती, पिंपळगाव, धरमपूर, खडखड, भारासातमेट, अधखडक, हडे, करधण, तुळजपूर, देंगाचीमेट, कलमविहिरा ही जवळपासची गावे आहेत.गोरठण ग्रामपंचायतीमध्ये भारासातमेट, गोरठण, कुतुरविहीर, शिवाजीनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7737.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaddc081df816d27f924eb5a755920bcb3df3184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7737.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुठरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. +==जवळपासची गावे==धामणी, वाझोली, ढेबेवाडी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7738.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4a5e9079d19eb0f2d5a6ca1292b2a38736f88f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7738.txt @@ -0,0 +1 @@ +कुडाकवाशे माचेका (जन्म २५ सप्टेंबर २०००) हा झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7757.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89e63cb31c4f5b0e92c5954e815d0465dabaff6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7757.txt @@ -0,0 +1 @@ +कुडलिगी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7783.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21ab995a0ebd0c967ddcd3c35a673c68d8ceaa4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7783.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुडावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7787.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03bccfd3d4882575525c209c27e4e85348bbeb54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7787.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुडूक खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7798.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d34b1812dec7bfd6125013f21369f28a305cb9ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7798.txt @@ -0,0 +1,9 @@ + कुडोपी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +येथील कातळ खोदशिल्पे हौशी पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत ह्यांनी उजेडात आणली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.येथील कातळ शिल्प जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7804.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e33efe1c11e4b73b292f24c4b7f6fac197b6bc6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7804.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुणकावण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7850.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82dbdde3db66be8dde1b9e69771f4b6ff1e78721 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7850.txt @@ -0,0 +1,18 @@ +कुतुरविहीर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या गणेशनगर शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२४ कुटुंबे राहतात. एकूण ५४६ लोकसंख्येपैकी २७० पुरुष तर २७६ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.५४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.९६ आहे तर स्त्री साक्षरता ५२.९७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.०५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +काणाधत्ती, पिंपळगाव, धरमपूर, खडखड, भारासातमेट, अधखडक, हडे, करधण, तुळजपूर, देंगाचीमेट, कलमविहिरा ही जवळपासची गावे आहेत.गोरठण ग्रामपंचायतीमध्ये भारासातमेट, गोरठण, कुतुरविहीर, शिवाजीनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7853.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41a73596df671d3dabfa187ae0c55b57fde2be59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7853.txt @@ -0,0 +1,9 @@ +कुतूहलापोटी हे डॉ. अनिल अवचट यांचे ३८वे पुस्तक आहे. +‘कुतूहलापोटी’मध्ये चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी आपल्याला वाटणाऱ्या कुतूहलावरील लेख आहेत. या लेखांत प्राणी, कीटक, बुरशी, बॅक्टेरियासारख्या सूक्ष्म जीवांपासून ते विस्मयकारक अशा आपल्या मानवी शरीररचनेपर्यंतची माहिती आहे. ही माहिती रंजक व चकित करणारी आहे. या चराचर सृष्टीचा मी एक अविभाज्य भाग आहे, माझी नाळ या सर्वाशी जोडली आहे, मानवी अस्तित्व हे स्वयंभू, स्वायत्त आणि स्वतंत्र नाही, ही ती निसर्गजाणीव असून अशा जाणीवजागृतीच्या अनेक क्षणांची प्रचीती या लेखनात येते. +‘कुतूहलापोटी’ या पुस्तकातील सर्वच लेख माहितीपर आहेत, पण त्या माहितीला माहिती मिळविण्याच्या खास अवचट पद्धतीने वजन आले आहे. अवचटांनी लिहिलेले विविध विषयांवरील लेख त्या क्षेत्रातील गुरू, तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, त्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आणि त्या जोडीला माहितीजालावरून माहिती मिळवून लिहिले गेले आहेत. +माहितीवरील प्रक्रिया करणे यात अवचटांचे वेगळेपण आहे. माहिती घ्यायची, ती मनात रुजू द्यायची, त्यातून निवड करायची, आपल्या परिप्रेक्ष्याला अनुरूप असेल तिला प्राधान्य द्यायचे, अनेक गाळण्यांतून, निकषांतून ती तावूनसुलाखून निघते आणि मगच त्याचा अवचट शैलीतील लेख होतो. +‘कुतूहलापोटी’ या पुस्तकात मधमाश्यांवर एक लेख आहे. मधमाशा फुलातील मध कसा गोळा करतात याचे रसभरित वर्णन त्यात आहे. अवचटही माहितीचे असेच कण-कण जमा करतात. अवचट म्हणतात, ‘‘मधमाश्या त्या मधुरसावर ऊर्फ मकरंदावर काय प्रक्रिया करतात कोण जाणे; पण त्याचा मध तयार होतो. माणसाने एवढी प्रगती केली तरी प्रयोगशाळेत त्याला मध तयार करता आला नाही अजून.’’ अवचटांबद्दलही असेच म्हणता येईल. आपल्या सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल तीच माहिती त्यांनाही मिळते; पण त्या माहितीवर ते अशी काय प्रक्रिया करतात, की त्यातून ‘अवचट’ शैलीतील मधुलेख तयार होतात. +या लेखात ते शेवटी लिहितात, ‘कुठे मधमाश्यांचं सहकार्य आणि परस्परावलंबन; आणि कुठे आपली स्पर्धा आणि वैयक्तिक प्रगतीचा अतिरेक! कुठे त्यांच्या समूहासाठी प्राण देणाऱ्या कामकरी माश्या, तर कुठे आपली पैशासाठी काहीही विकायला तयार असलेली माणसं! कुठे अकार्यक्षम राणीलाही हटवू शकणारी त्यांची लोकशाही, तर कुठे कितीही आरोप सिद्ध झाले तरी सत्तेला चिकटून राहणारी आमची राजकीय संस्कृती!’ +कीटकांच्या लेखात डॉ. अनिल अवचट म्हणतात, ‘ही छोटी मंडळी त्यांच्या जगण्यातून काय काय विलक्षण गोष्टी शिकवतात! त्यांना सहा पाय असतात; पण कायम तीन पायांवर स्थिर. जगातली ही सर्वात स्थिर अवस्था. कमीत कमी आधार; पण सर्वात कार्यक्षम स्थिरता कुठे, तर या तीन पायांवर. आटोपशीर जगण्याचं हे किती छान उदाहरण! हेही शिकूयात का? कमीत कमी गरजा आणि मनाची स्थिरता. कीटकभाऊ, जमेल का आम्हाला हे? तो बघा, त्याची ॲंटेना हलवून सांगतोय, ‘जमेल, नक्की जमेल!’ +या पुस्तकाला डॉ. अभय बंग यांची छोटीशीच, पण मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे. शालेय मुलांसाठी पुरवणी वाचन म्हणून अभ्यासक्रमात हमखास समावेश करावे असे हे रंजक, माहितीपर, आनंददायी आणि मूल्यभान जागृत करणारे पुस्तक आहे. +डॉ. अनिल अवचटांचे लेखन वाचणे ही कधीच शिक्षा नसते तर बक्षीस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_786.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8171d638e649f57afb0115d637f6bb4e238e09bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_786.txt @@ -0,0 +1,9 @@ +ओ.आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: JNB, आप्रविको: FAOR) हा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग आणि मुख्य राजधानी प्रिटोरिया या तीनपैकी दोन राजधान्यांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ केम्प्टन पार्क या उपनगरात आहे. येथून हे दक्षिण आफ्रिकेमधील जवळजवळ सगळ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच हा विमानतळ जोहान्सबर्ग-प्रिटोरियाचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाची क्षमता वर्षाकाठी २ कोटी ८० लाख प्रवाशांची आहे. [२] ओ.आर. टॅम्बो साउथ आफ्रिकन एअरवेझचे मुख्य ठाणे आहे. +याचे पूर्वीचे नाव यान स्मट्स आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते.[३] यान स्मट्स हे दक्षिण आफ्रिकेचे माजी पंतप्रधान होते. १९९४मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC) सरकारने विमानतळांना राजकारण्यांचे नाव न देण्याचे धोरण लागू केले तेव्हा या विमानतळाचे नाव जोहान्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. कालांतराने हे धोरण मागे घेण्यात आल्यावर २७ ऑक्टोबर, २००६ रोजी या विमानतळाला नाव वर्णभेद विरोधी राजकारणी ऑलिव्हर रेजिनाल्ड टॅम्बो (१९१७-१९९३) यांचे नाव देण्यात आले. [४] +१९५२मध्ये हा विमानतळ बांधण्याआधी पाल्मेटफाँटेन विमानतळ जोहान्सबर्गचा मुख्य विमानतळ होता. + +ओ.आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ एक गरम आणि उंच विमानतळ आहे. याची उंची सरासरी समुद्रसपाटीपासून १,७०० मी( ५,५०० फूट) असल्याने येथील हवेची घनता कमी आहे. [५] यामुळे येथील धावपट्ट्या इतर विमानतळांच्या तुलनेत खूप लांब आहेत + +. + +गौट्रेन, एक आधुनिक प्रादेशिक एक्सप्रेस रेल्वे प्रणाली, थेट टर्मिनलमध्ये स्थित असलेल्या स्टेशनमुळे विमानतळाला सेवा देते. हा विमानतळाला सँडटन, एक प्रमुख व्यावसायिक जिल्हा आणि एक प्राथमिक पर्यटन क्षेत्र आणि तेथून, उर्वरित गौट्रेन प्रणालीशी जोडते. गौट्रेनची सुरक्षा आणि एकूण कार्यक्षमतेसाठी सामान्यतः प्रशंसा केली जाते. [१०७] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7866.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b57ed41f439e8615ebcad663dbce2a96df3f408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7866.txt @@ -0,0 +1 @@ +कुन्मिंग चीनच्या युनान प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराचा विस्तार अंदाजे २१,४७३ वर्गकिमी असून येथील लोकसंख्या ३५,८३,४२९ तर महानगराची लोकसंख्या ६४,३२,२१२ इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7869.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da54731b2117afeca85bc7320a6497db2d9eadc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7869.txt @@ -0,0 +1 @@ +कनाफे (अन्य नामभेद: क्नाफे, कुनाफे, कुनाफा, कुनेफे; अरबी: كنافة , कनाफाह् ; तुर्की: Künefe ; फारसी: رشته‌ختایی ) हा मध्यपूर्वेतील अरब देशांमध्ये, तसेच तुर्कस्तानात प्रचलित असणारा गोड खाद्यपदार्थ आहे. चिझाच्या थापून बनवलेल्या पारीस साखरेच्या पाकात भिजवून कनाफे बनवले जातात. हा खाद्यपदार्थ मूळचा नाब्लुस, पॅलेस्टीन येथून उगम पावल्याचे मानले जाते[ संदर्भ हवा ]. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7958.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7f34e635e814c322f928462b7dfb4b04ebfc54f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7958.txt @@ -0,0 +1,4 @@ +कुमाऊं रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या कुमाऊं रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +कुमाऊं रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7963.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..240d03746d3bae2c4feb0682ffe108cf1e92d359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7963.txt @@ -0,0 +1,5 @@ +कुमामोटो किल्ला (熊 本 城 कुमामोटो-ज्यू) हा एका टेकडीवरील जपानी किल्ला आहे जो कुमामोटो प्रांताच्या कुमामोटोच्या चो-कु येथे आहे. [१] हा एकेकाळी मोठा आणि सुरक्षित किल्ला होता. या किल्ल्यातील कोठागार (天 守 閣 टेनसुकाकू) हे १९६० मध्ये कॉंक्रीटने पुनः बांधण्यात आले होते, पर्ंतु किल्ल्यातील ईतर लाकडी इमारती मुळ तटबंदीपासून तश्याच आहेत. हिमाजी किल्ला आणि मत्सुमोतो किल्ल्यासमवेत कुमामोटो किल्ला जपानमधील तीन प्रमुख किल्ल्यांपैकी एक मानला जातो. [२] किल्ल्याच्या परिसरातील तेरा संरचनांना महत्त्वाच्या सांस्कृतिक वारस्याच्या यादीत गणल्या जातात. [१] +इमाता हिडेनोबू यांनी तटबंदीची स्थापना इ.स. १४६७ मध्ये केली तेव्हा पासून कुमामोटो किल्ल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. इ.स. १४९६ मध्ये, या तटबंदीचा विस्तार कनोकोगी चिककाझूने केला. इ.स. १५८८ मध्ये, कॅटा कियोमासा कुमामोटो किल्ल्याच्या मुळ तटबंदीत फेरफार केली. इ.स. १६०१ ते १६०७ पर्यंत किओमासाने किल्ल्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि त्यात ४९ बुर्ज, १८ बुर्ज वेशी आणि २९ छोटे दरवाजे बांधले. काही काळानंतर किल्ल्यात एक मनोरा बांधण्यात आला, त्यात विहीर आणि स्वंयपाकघर अशा अनेक सुविधा होत्या. इ.स. १६१० मध्ये होनमारू गोटेन पॅलेस पूर्ण झाला. किल्ल्याचा परिसर पूर्वेकडून पश्चिमेस साधारणतः १.६ किलोमीटर (०.९९ मैल) लांब आणि उत्तरेकडून दक्षिणेस १.२ किलोमीटर (०.७५ मैल) लांब पसरलेला आहे. किल्ल्यातील कोठागार ३०.३ मीटर (९९ फूट) उंच आहे. +इ.स. १८७७ मध्ये सत्सुमा बंडखोरी दरम्यान किल्ल्याला वेढा घातला होता, आणि त्या लढाईत कोठागार आणि इतर भाग जळून खाक झाले होते. किल्ल्याच्या परिसरातील १३ इमारती अबाधित होत्या, आणि सध्या त्यांना महत्त्वपूर्ण सांस्कृतिक यादीत स्थान दिले आहे. इ.स. १९६० मध्ये, कोठागार कॉंक्रिटच्या सहाय्याने पुन्हा बांधण्यात आले. इ.स. १९९८ ते २००८ पर्यंत, किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम झाले, त्या दरम्यान १७ व्या शतकातील बहुतेक संरचना पुन्हा तयार केल्या. हल्लेखोरांना किल्ल्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी, मुशा-गेशी तसेच लाकडी ओव्हरहॅंग्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी पाट्या बनविल्या गेल्या. त्याकाळी दगडांचा वापर हल्लेखोरांना रोखण्यासाठी होत असे. येथून जवळच सॅन-नो-मारू नावाची बाग आहे. हे होसोकावा कुळाचे पूर्वीचे निवासस्थान होते. येथे ईडो कालावधीत हिगो प्रांताचे सुभेदार रहात होते. या पारंपारिक लाकडी हवेलीच्या आवारात एक सुप्रसिद्ध जपानी बाग आहे. +इ.स. २००६ मध्ये, जपान कॅसल फाऊंडेशनने कुमामोटो कॅसलला जपानच्या १०० उत्तम किल्ल्यांच्या यादीत सूचीबद्ध केले होते. ७ डिसेंबर २००७ रोजी किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. २० एप्रिल २००८ रोजी जीर्णोद्धाराचा सार्वजनिक कार्यक्रम झाला. +कुमामोटो प्रांतातील माशिकी शहरात १४ एप्रिल २०१६ रोजी रात्री ९:२६ वाजता झालेल्या भूकंपात किल्ल्याचे मोठे नुकसान झाले. हा भूकंप १८८९ च्या कुमामोटो भूकंपासारखाच होता, तेव्हाही किल्ल्याचे नुकसान झाले होते. किपच्या पायथ्याशी असलेली दगडी भिंत अर्धवट कोसळली होती. किल्ल्याच्या छतावर लावलेले शशीहोको दागिने पडले आणि तुटले. दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी आलेल्या ७.३ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्याचे आणखी मोठे नुकसान झाले आणि त्याचे काही भाग पूर्णपणे नष्ट झाले. किल्ल्यातील कीप बऱ्याच भूकंपातून वाचलेला भाग आहे. [३] या भुकंपात किल्ल्याचे दोन बुरुज मोठ्याप्रमाणात खराब झाले आणि अर्धवट कोसळले, किपाच्या पायथ्याशी असलेल्या बाह्य भिंतींपैकी बरेच भाग कोसळले आणि किपच्या छतावरील फरशा देखील विस्कळीत झाल्या आणि छतावरून खाली पडल्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7973.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..633b6c701eafd44d9a2c03ceec8a2cf5ffb4b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7973.txt @@ -0,0 +1 @@ +कुमार उत्तमचंद ऐलानी मराठी राजकारणी आहेत. हे उल्हासनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7974.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..633b6c701eafd44d9a2c03ceec8a2cf5ffb4b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7974.txt @@ -0,0 +1 @@ +कुमार उत्तमचंद ऐलानी मराठी राजकारणी आहेत. हे उल्हासनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7982.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a1458997dc06c802fc6d22212eae5e5fe1b9be --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_7982.txt @@ -0,0 +1,28 @@ +कुमार मंगलम बिर्ला (जन्म १४ जून १९६७) हे भारतीय अब्जाधीश उद्योगपती, परोपकारी आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत, भारतातील सर्वात मोठ्या जागतिक समूहांपैकी एक आहे. ते बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स [१] आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे कुलपती देखील आहेत. [२] फोर्ब्सच्या मते, ११ जानेवारी २०२२ पर्यंत त्यांची अंदाजे एकूण संपत्ती US $१७.५ अब्ज आहे. [३] +राजस्थानमधील बिर्ला कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य, कुमार बिर्ला यांचा जन्म कोलकाता येथे झाला आणि मुंबईत त्यांचे पालक आदित्य विक्रम बिर्ला आणि राजश्री बिर्ला आणि धाकटी बहीण वासवदत्त बिर्ला यांच्यासमवेत संयुक्त कुटुंबात वाढले. [३] [४] त्यांनी सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून हायस्कूल आणि मुंबई विद्यापीठाच्या एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलरची पदवी घेतली. नंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि १९९२ मध्ये लंडन विद्यापीठातून त्यांना मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन मिळाले. ते LBS मध्ये मानद सहकारी देखील आहेत. [१] ते भारतीय सनदी लेखाकार संस्थान (ICAI)चे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. [५] +बिर्ला यांनी त्यांचे वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या निधनानंतर १९९५ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. [६] [७] त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, समूहाची वार्षिक उलाढाल १९९५ मध्ये US$३.३३ अब्ज वरून २०१९ मध्ये US$48.3 अब्ज इतकी वाढली आहे. [८] ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बिर्ला २०१७ आणि २०१९ दरम्यान $३.१ अब्ज गमावले, त्यांची एकूण संपत्ती $६ अब्ज इतकी कमी झाली. या तोट्याचे प्रमुख कारण म्हणजे "आर्थिक त्रास" हे व्होडाफोन आयडिया लिमिटेड अनुभवत आहे, त्याव्यतिरिक्त "केमिकल्स, धातू आणि सिमेंटचे उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली आहे." [९] +१९९५-२००५ +१९९५ मध्ये, कुमार मंगलम बिर्ला यांनी कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला आणि सर्व समूह कंपन्यांचे ब्रँड - आदित्य बिर्ला ग्रुप (ABG) अंतर्गत एकत्रीकरण केले. [१०] +२००३ मध्ये, बिर्लाच्या ABGची उपकंपनी असलेल्या हिंदाल्कोने ऑस्ट्रेलियातील निफ्टी कॉपर माईन्सचे अधिग्रहण केले, तर आदित्य बिर्ला समूहाने ऑस्ट्रेलियातील माउंट गॉर्डन कॉपर खाणी विकत घेतल्या. [११] [१२] +२००४ मध्ये, बिर्लाने L&T सिमेंटमधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले, ज्याचे नंतर अल्ट्राटेक सिमेंट असे नामकरण करण्यात आले. [१३] त्याच वर्षी, बिर्ला-नेतृत्व समूहाच्या प्रमुख हिंदाल्को इंडस्ट्रीजने इंडियन अॅल्युमिनियम कंपनी (इंडाल)च्या सर्व व्यवसायांमध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. [१४] + +२००५-२०१५ +२००७ मध्ये, बिर्ला यांनी अटलांटा-आधारित नोव्हेलिस इंक, जे अ‍ॅल्युमिनियम रोल केलेले उत्पादनांचे जगातील आघाडीचे उत्पादक होते, आदित्य बिर्ला समूहाच्या प्रमुख हिंदाल्कोकडून खरेदीचे नेतृत्व केले. [१५] +२०१२ मध्ये, बिर्लाच्या आदित्य बिर्ला नुवो लि.ने भारतातील फ्युचर ग्रुपची पँटालून रिटेल लि. विकत घेतली. [१६] +२०१३ मध्ये, बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील आदित्य बिर्ला केमिकल्सने भारतातील सोलारिस केमटेक इंडस्ट्रीजचे क्लोर-अल्कली आणि फॉस्फोरिक ऍसिड विभाग विकत घेतले. [१७] +बिर्ला यांचे नाव भारतीय कोळसा वाटप प्रकरणात समोर आले, ज्याचे मूळ २००४ ते २००९ दरम्यान कोळसा खाणींचे वाटप होते. [१८] २०१४ मध्ये सीबीआयने बिर्लाविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. [१९] +२०१५ मध्ये, आदित्य बिर्ला समूहाने आपल्या जीवनशैली रिटेल फर्म पँटालून्स फॅशन आणि रिटेल इंडिया लिमिटेड अंतर्गत ब्रँडेड पोशाख व्यवसाय एकत्र केला आणि त्याचे नाव आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल असे ठेवले, महसूल आणि विक्री आउटलेटच्या संख्येनुसार भारतातील शीर्ष ब्रँडेड कपडे कंपनी तयार केली. [२०] + +२०१६-आतापर्यंत +२०१६ मध्ये, कुमार बिर्ला यांनी आदित्य बिर्ला समूहासाठी एक नवीन लोगो लाँच केला. [२१] +जून २०१७ मध्ये, बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील अल्ट्राटेक सिमेंटने जयप्रकाश असोसिएट्सच्या सहा सिमेंट प्लांट्ससह पाच ग्राइंडिंग युनिट्सचे संपादन पूर्ण केले. [२२] त्याच वर्षी, बिर्ला, अॅप्लाज एंटरटेनमेंट, मीडिया, कंटेंट आणि आयपी क्रिएशन स्टुडिओचे पुनरुज्जीवन केले आणि प्रीमियम डिजिटल ड्रामा मालिका तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. समीर नायर, बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीईओ, आदित्य बिर्ला समूहाचा भाग असलेल्या या उपक्रमाचे प्रमुख आहेत. [२३] +२०१८ मध्ये, आदित्य बिर्ला समूहाच्या मालकीच्या Idea Cellularचे Vodafone India मध्ये विलीनीकरण करून भारतातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदाता - Vodafone Idea Ltd. तसेच २०१८ मध्ये बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ट्राटेक सिमेंटने सेंच्युरी टेक्सटाईलचा सिमेंट व्यवसाय ताब्यात घेतला तर बिनानी सिमेंट ही अल्ट्राटेक सिमेंटची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली. [२४] [२५] २०१८ मध्ये, बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील नोव्हेलिसने अलेरिस कॉर्पोरेशन ताब्यात घेण्यासाठी करार केला. २०२० मध्ये हा करार २.८ अब्ज डॉलर्समध्ये बंद झाला. [२६] बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल (ABFRL) ने जयपूर ब्रँड विकत घेतला आणि २०१९ मध्ये शंतनू आणि निखिल या डिझायनर वेर लेबल चालवणाऱ्या फिनेस इंटरनॅशनल डिझाइनमध्ये ५१% हिस्सा विकत घेतला. [२७] +२०२० मध्ये, वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने कंपनीमध्ये INR १,५०० कोटींची गुंतवणूक करून आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलमधील ७.८% भागभांडवल विकत घेतले. [२८] +२०२१ मध्ये, ग्रासिम इंडस्ट्रीज, जागतिक समूह आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी, तीन वर्षांत INR ५,००० कोटी गुंतवणुकीसह पेंट्स व्यवसायात प्रवेश केला. [२९] आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (ABFRL) ने डिझायनर ब्रँड सब्यसाचीमध्ये ५१% हिस्सा खरेदी करण्यासाठी करार केला. त्या वर्षाच्या शेवटी, बिर्ला ने ABFRL ने डिझायनर तरुण ताहिलियानी सोबत भागीदारी केली. ABFRL ने भारतात रिबॉकचे ऑपरेशन्स करण्यासाठी आणि भारतातील अग्रगण्य स्पोर्ट्स अॅथलेटिक जीवनशैली ब्रँड तयार करण्यासाठी ऑथेंटिक ब्रँड्स ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. [३०] +ऑगस्ट २०२१ मध्ये, बिर्ला यांनी त्यांच्या आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यात २०१८ च्या विलीनीकरणाद्वारे स्थापन झालेल्या दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे गैर-कार्यकारी अध्यक्षपद सोडले. [३१] [३२] +जानेवारी २०२२ मध्ये, ABFRL ने हाऊस ऑफ मसाबा लाइफस्टाइलमध्ये ५१% हिस्सा विकत घेतला. [३३] +बिर्ला यांना २०१६ मध्ये इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या "सीईओ ऑफ द इयर अवॉर्ड"सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत; यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलचा २०१४ मध्ये "ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड"; २००३ आणि २०१३ मध्ये इकॉनॉमिक टाइम्स "बिझनेस लीडर अवॉर्ड"; फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड – फ्लॅगशिप अवॉर्ड “आंत्रप्रेनर ऑफ द इयर २०१२; NDTV प्रॉफिट बिझनेस लीडरशिप अवॉर्ड्स २०१२, “मोस्ट इंस्पायरिंग लीडर”; CNBCTV18 IBLA “भारताला परदेशात २०१२ नेण्यासाठी व्यावसायिक नेता”; CNN-IBN “इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड २०१०”; जेआरडी टाटा "नेतृत्व पुरस्कार 2008"; NDTVचा “ग्लोबल इंडियन लीडर ऑफ द इयर 2007”. [३४] +शिक्षणतज्ञ, बिर्ला हे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) आणि BITS स्कूल ऑफ मॅनेजमेंट (BITSoM)चे कुलपती आहेत. ते आयआयटी दिल्ली, आयआयएम अहमदाबादचे अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड विद्यापीठासाठी रोड्स इंडिया शिष्यवृत्ती समितीचे अध्यक्ष आहेत. ते लंडन बिझनेस स्कूलच्या एशिया पॅसिफिक सल्लागार मंडळावर काम करतात आणि लंडन बिझनेस स्कूलचे मानद सहकारी आहेत. [३५] +EdelGive Hurun India Philanthropy List २०२१ नुसार, कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंब परोपकारी यादीत चौथ्या क्रमांकावर आहे ज्यात मुख्यतः आरोग्य सेवा क्षेत्रासाठी देणगी आहे. [५८] २०२० मध्ये, आदित्य बिर्ला समूहाने रु. कोविड मदत उपायांसाठी ५०० कोटी. यामध्ये रु.च्या योगदानाचा समावेश होता. PM-CARES फंडाला ४०० कोटी. [५९] +कुमार मंगलम बिर्ला यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये दरवर्षी १० पूर्णवेळ एमबीए उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी १५ दशलक्ष पाउंड अनुदानित शिष्यवृत्ती कार्यक्रम तयार केला आहे. बीके बिर्ला स्कॉलर्स प्रोग्रामचे नाव बिर्ला यांचे दिवंगत आजोबा बसंत कुमार बिर्ला यांच्या नावावर आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम युरोपियन बिझनेस स्कूलला मिळालेली सर्वात मोठी शिष्यवृत्ती भेट आहे. [६०] +बिर्ला कुटुंबाने BITS पिलानी आणि बिर्ला मंदिरांसह भारतभर शाळा आणि मंदिरे बांधली आहेत. [६१] [६२] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..284f3a6cb29ca5a0843f22969a314a0f85f225ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8.txt @@ -0,0 +1,60 @@ +स्की जंपिंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. २०१४मध्ये पहिल्यांदा स्त्रीयांची स्पर्धा आयोजित केली गेली. +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8000.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ada03bbad97b3d022128658036142a0494ab16de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8000.txt @@ -0,0 +1,7 @@ +[१]शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व (एप्रिल ८, १९२४;सुळेभावी-बेळगाव - जानेवारी १२, १९९२;देवास) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.[ संदर्भ हवा ] +कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरूकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.[ संदर्भ हवा ] +अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी इ.स.१९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.[ संदर्भ हवा ] १९४७ साली त्यांचे मराठी गायिका भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले. भानुमती कोमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले.[ संदर्भ हवा ] इ.स. १९५५ साली त्यांना मुकुल शिवपुत्र नावाचा मुलगा झाला, पुढे चालून तो देखील गायक बनला. इ.स. १९६१ मध्ये भानुमती वारल्या आणि कुमारांनी १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले.[ संदर्भ हवा ] +कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले.[ संदर्भ हवा ] १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वतः बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला.[ संदर्भ हवा ] सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांनी सादर केले. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे. +कुमार गंधर्व हे शेवटपर्यंत नवी मुंबई येथील वाशीतल्या पं. विष्णू दिगंबर स्मारक योजनेचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] +त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8103.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d69460093c89141ab9c9fd4f7be3e4f83145fe17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8103.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुरावळ गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8143.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e007ef1c2b544cfd1d69bfe6eb7af2728fa8140 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8143.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुरुळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_815.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9907dbc8eda55b570f08db810b91e58e4c6e5c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_815.txt @@ -0,0 +1,5 @@ +ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे. +नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी २ जुलै २०१२ रोजी आपल्या स्थापनेची २७४ वर्षे पूर्ण करीत आहे. नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता. हा योग साधून हे पेशवेकालीन मंदिर २७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. +पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. ‘गाय उतारी शिवालया करविले' असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख आहे. अवघा खर्च पेशव्यांनी केला. कामकाजाचे पौरोहित्य चित्रावशास्त्री यांनी केले, असेही पेशवे दप्तरामध्ये नमूद केले आहे. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी १३५० रुपये अधिक साडेसात रुपये इतके अनुदान दिले जात होते. याखेरीज महाशिवरात्रीला एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत. त्याकाळी सोने १५ रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो. +मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठ्यात असतो. ओंकारेश्वर मंदिरामध्ये मात्र, कीर्तिमुख कळसामध्ये आहे. मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हटले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षी व्यास, दत्तगुरू, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत. पानशेत पुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. हा नंदी नंतर पुन्हा आणून बसविण्यात आला. यामध्ये नंदीचे शिंग तुटले असून कालांतराने ते शिंग फायबरचे बसविण्यात आले आहे. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर, गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवेकाळापासूनचा मुखवटा आणि पोषाख परिधान करून देवाला सजविले जाते. +१९७० पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याला दीपदान करून सुतक पूर्ण करण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8167.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b35f398f60e56065a2c9ab331c411d496bd0196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8167.txt @@ -0,0 +1 @@ +कुरोशियो प्रवाह, काळा प्रवाह तथा जपान प्रवाह हा एक उत्तर पॅसिफिक जायर मधील उष्ण पाण्याचा समुद्री प्रवाह आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8182.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d6ca2fcd441fdc5de77c099dce8eab87d2de654 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8182.txt @@ -0,0 +1,11 @@ + +कुर्डूगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डूगडाचा किल्ला दबा धरून बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डूगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डूगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. +सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डूगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कु्र्डूपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमधे कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डूगड असे नाव पडले आहे. +कुर्डूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. त्यातील प्रचलित मार्ग म्हणजे माणगावकडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करता येतो. +जिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डूगडाचा डोगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. +समुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डूगडास जाण्यासाठी मोसे खोऱ्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जाऊन मोसे खोऱ्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावाजवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डूगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन-तासांची पायपीट करावी लागते. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी मार्गावरील निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे. +ताम्हिणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरून कुर्डूगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा-दीडतासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होऊ शकते. +उंबर्डी मधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून व समोरचा डोंगर चढून आपण कुर्डूपेठमधे दीड तासामधे पोहोचू शकतो. कुर्डुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेऊन दहा मिनिटांत किल्ल्यात पोहोचता येते. वाटेजवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामधे गावकरी करतात. +हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाई करून आपण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामधे बुरूज तसेच तटबंदी असे दुर्गावशेष पहायला मिळतात. कुर्डूगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळूहळू कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठा विस्तार असलेली ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते. +येथून उत्तर कड्यावरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडेलोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यामधे जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुर्डूगड पहाण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे. मुक्कामासाठी कुर्डाई मंदिर सोयीचे आहे. वेळेच्या नियोजनाप्रमाणे परतीची वाट निवडता येते. मात्र कुर्डूगडाचा सुळका येथे येणाऱ्याच्या चांगल्याच स्मरणात राहतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_820.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d59f6d57fec454fd475c4bda39feb200d29e22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_820.txt @@ -0,0 +1 @@ +ओंगोल विधानसभा मतदारसंघ - १०८ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. ओंगोल हा विधानसभा मतदारसंघ ओंगोल लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8214.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6098e7b77fdbb52299f023cc042901a8e9eb9221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8214.txt @@ -0,0 +1 @@ +कुर्नूल आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8246.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..973f6c13f9e158485a06ad4d7bbb07b47b63085f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8246.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुऱ्हावड तर्फे सारंगखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8250.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e986ab970fa38d5c7e49c7faa3050cf99dfc2236 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8250.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुऱ्हेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8292.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f858b4cfb825a2975b334dc6e24a36b2c8ef1e80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8292.txt @@ -0,0 +1 @@ +कुलवधू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. या मालिकेची सुरुवात महाराष्ट्राची महामालिका म्हणून करण्यात आली होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8313.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3e33e1e47935bf05e384671ee95412762e229c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8313.txt @@ -0,0 +1,208 @@ + + +भुंतार विमानतळ(आहसंवि: KUU, आप्रविको: VIBR)हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुलू येथे असलेला विमानतळ आहे.यास कुलू विमानतळ म्हणुनही ओळखले जाते. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8327.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370c906afabdcecbe2fb869959493944ab611931 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8327.txt @@ -0,0 +1 @@ +कुल्याकान हे मेक्सिकोच्या सिनालोआ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७५,७७३ तर महानगरातील लोकसंख्या ८,५८,६३८ होती. हे शहर तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह येथून पुढे कुल्याकान नदी म्हणून ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8328.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a8d912b0b01bb3119a7110459bd2f742aac4838 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8328.txt @@ -0,0 +1 @@ +कुल्याकान नदी मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यातील नदी आहे. ही नदी तामाझुला आणि हुमाया नद्यांच्या संगमापासून सुरू होते व पश्चिमेकडे वाहत कॅलिफोर्नियाच्या अखातास मिळते. कुल्याकान शहर या नदीच्या सुरुवातीस वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_833.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f71e56634b1159ba30ae24e8962988fda202432 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_833.txt @@ -0,0 +1 @@ +ओइता बँक डोम (जपानी: 大分銀行ドーム) हे जपान देशाच्या ओइता शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8331.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..184c6bed5e29842f65a778677d73b3aad1202ea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8331.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुल्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8370.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a8012060b7c07694fb620bd13e663f65d991c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8370.txt @@ -0,0 +1,19 @@ +कुवेत एरवेझ (अरबी: الخطوط الجوية الكويتية) ही मध्य पूर्वेतील कुवेत ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एरवेझ कुवेत शहराजवळील कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. +मध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा कुवेत हा दुसरा देश आहे. या देशाची एरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तिवान आहे. कुवेत एरवेझने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा[१] नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे. +सन १९५४मध्ये कुवेत एरवेझने आबादान, बैरुत, दमास्कस, आणि जेरूसलेम या कांही मर्यादित उड्डाण विमान वाहतूक सेवा सुरू केल्या. कुवेत सरकार[२] या कंपनीची काळजी घेत होते आणि राष्ट्रीय वाहतूक सेवा जगातील विमान मार्गावर वेगाने विकसित करण्यासाठी धडपडत होते. या उद्योगात ५० वर्षे पूर्ण करून या विमान कंपनीने उच्च बहुमान आणि कीर्ती प्राप्त केली आहे. सन २००४मध्ये या विमान कंपनीने ”Best AIR Line For Air Safety” ॲवॉर्ड मिळविलेला आहे. +जगातील ५० ठिकाणी या विमान कंपनीचे ऑनलाईन आरक्षण होऊ शकते. यांचेकडे एरबस A320-200,A310-308,A300-600,A340-313 आणि बोइंग B777-269 ही आधुनिक हवाईयाने आहेत. +या एरलाइन[३]ने अपवाद म्हणून पृथ्वीतलावर ग्राहकांना उच्चतम समाधान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रवाशांचे ऑनलाईन चेक-इन तसेच सामानाची काळजीपूर्वक हाताळणी यांची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविली जाते. +विमानात खान पान, मदिरा, कांबळं, यांची सोय, सिनेमे पाहण्यासाठी आणि संगीत ऐकण्यासाठी हेडसेट, डोळ्यासाठी मास्क, यां सेवांचा प्रवासी आनंद घेऊ शकतात. प्रथम, व्यावसायिक, इकॉनॉमी वर्गात वर्गवारी प्रमाणे विविध मनोरंजन प्रकार निवडण्याची सोय आहे. आरामदायी आसने, लहानांसाठी खेळणी या सुविधाचा आनंद ही प्रवासी घेऊ शकतात. +प्रत्येक वर्गाच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र सामान सवलत व्यवस्था आहे. प्रवासी मर्यादेबाहेरील सामान जादा आकार देऊन घेऊन जाऊ शकतो. प्रवासी खालील प्रमाणे सामान बरोबर घेऊ शकतो. +दोन वर्षापेक्षा ज्यादा वय असणाऱ्या मुलासाठी प्रौढाप्रमाणेच व्यवस्था आहे. +तान्हे बाळाला प्रौढाच्या भाड्याच्या १०% आकार पडतो. त्याला आसन मिळत नसल्याने त्याच्यासाठी एक दुमडणारी ट्रॉली, ढकलगाडी, किंवा वाहून नेण्याची टोपली किंवा प्रवासी केबिनमधील उपलब्ध जागेत ठेवता येईल आणि अशी ११५ सेंमी(४५”) पेक्षा जादा असणार नसणारी कार सीट नेण्याची परवानगी आहे. बाळाच्या सामानाचे १० किग्रॅ(२२.२ पाउंड) पर्यंतचे वजन मोफत आहे. मात्र ही मोफत सवलत ही ज्या प्रवाशांनी कुवेतमध्ये तिकीट घेतलेले आहे आणि ते कुवेत मधून जाण्या येण्याचा प्रवास करतात त्यांच्यासाठीच आहे. जे प्रवा्सी बाहेर देशी तिकीट घेतात, त्याच्यासाठी राष्ट्रीय विमान प्रवासाचे संबंधित नियमच लागू आहेत. +वरील सवलतीशिवाय प्रत्येक प्रवासी स्वतःबरोबर खालील प्रमाणे एक किवा दोन वस्तू विनाआकार नेऊ शकतो. +प्रवासी बरोबरचे सामान त्याच्या आढ्याकडील कंपार्टमेंटमध्ये किंवा आसनाच्या खाली ठेवू शकतात. कोणत्याही वस्तूचा साधारण आकार २३ x ३६ x ५६ सेंमी (एकूण ११५ सेंमी) किंवा ९” x १४” x २२” (एकूण ४५”)पेक्षा जास्त असू नये. आणि कमाल वजन ७ किग्रॅ असावे. या वस्तू प्रवाशांनी स्वतःबरोबरच स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावयाच्या आहेत. +फक्त कुवेत एरवेझच्या प्रवाशांसाठी कुवेत एरवेझच्या सामानाचे नियम लागू आहेत. इतरांसाठी त्या त्या एरलाईनचे नियम लागू आहेत. +कुवेत एरवेझची संपूर्ण मालकी डिसेंबर २०१३पासून कुवेत सरकारची झाली आहे. +सन १९९०मध्ये गल्फ युद्धाचा भडका उडाला त्याकाळात या विमान कंपनीचे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले त्यामुळे खाजगीकरणाचा विचार सुरू झाला. सन २००४मध्ये ह्या विमान कंपनीचे संघटनेत रूपांतर झाले. २१ जुलै २००८ मध्ये खाजगीकरणाचा करार सरकारने मान्य केला. कराराप्रमाणे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारासाठी ३५% शेअर्स व इतर पब्लिकसाठी ४०% शेअर ठेवून, उर्वरित २५% शेअर्स स्वतः सरकारने ठेवले. या व्यवस्थेचा जाझीरा एरवेझ सारख्या निवडक देशी स्पर्धकांनी संभाव्य शेअर्स मागणीदार या नात्याने अतिशय खोलवर विचार केला. या शिवाय सरकारने कामकाजाशी निगडित असणारे कर्मचारी पुढील ५ वर्षे कायम ठेवण्याचे वचन दिले आणि ज्यांना ठेवता आले नाही त्यां कर्मचाऱ्याना त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान न करता आणि कामगार करारातील अटी जशाच्या तशा ठेवून सरकारला हव्या असणाऱ्या विभागाकडे वर्ग होण्याची संधी दिली. +सन २०११मध्ये खाजगीकरण समितीने सिटी ग्रुप, अर्नेस्ट आणि यंग आणि सिबुरीचे मदतीने कुवेत एरवेझची किंमत ८०.५ कोटी अमेरिकन डॉलर ठरविली. मार्च २०११ पर्यंत हे कामकाज पूर्ण व्हावे ही अपेक्षा होती. तरी सुद्धा, त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खाजगीकरण समितीने सुचविले की खाजगीकरण करण्यापूर्वी एर कुवेतचे पुनर्व्यवस्थापन कार्य करावे. या सूचनेस कुवेतच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि खाजगीकरण करारात तशी सुधारणा केली. सरकारने विशेषज्ञांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर करारही केला. जानेवारी २०१३मध्ये कुवेत एरवेझ कॉर्पोरेशनने खाजगीकरण[४] कायदा मंजूर केला. +डिसेंबर २०१३मध्ये राशा अब्दुलजीज अल-रौमी या अध्यक्षा[५] झाल्या. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१५ पर्यंत आहे. +कुवेत एरवेझचे मुख्या कार्यालय कुवेत येथील Al फरवणीय गव्हर्नओरेट येथील कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर आहे. ४२००० sq.mi (४,५०,००० sq.ft.) जागेवरील या कार्यालयाचा बांधकाम खर्च १.५८ कोटी कुवेत दिनार (५.३६ कोटी अमेरिकन डॉलर) झालेला होता. अहमदिया कॉन्ट्रॅक्टिंग आणि ट्रेडिंग कंपनी हे या बांधकामाचे मुख्य कॉन्ट्रॅक्टर होते. सन १९९२ ते १९९६ या काळात या मुख्य कार्यालयाचे बांधकाम झाले. या बांधकामात प्रथमच कुवेत देशात काचेच्या तावदानाचा वापर केला. पूर्वीचे कार्यालय हे कुवेत विमानतळावरच होते. +कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ या केंद्रांवरून आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांमधी यांच्या ३४ स्थळांपर्यंत कुवेत एरवेझची विमाने उड्डाणे करतात. (नोव्हेंबर २०१३ची स्थिती) +कुवेत एरवेझचा खालील एरलाइन्सबरोबर कायदेशीर सहभाग करार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8401.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0de089b28444444d1a44595a09d2c10df7d8f47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8401.txt @@ -0,0 +1,10 @@ +कुषाण साम्राज्य हे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात उदयास आलेले एक भारतीय साम्राज्य होते. +सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला. तेव्हा कुषाणांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व त्यांचे दोन विभाग पडले. त्यापैकी एक विभाग तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोहोचला आणि तेथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इ.स. पूर्व १४० च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले म्हणून ही टोळी दक्षिणकडे आणि त्यांनी इ.स. पूर्व पहिल्या शतकात बॅक्ट्रीया प्रांत जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. बॅक्ट्रीया प्रांतात कुषाणांची पाच राज्ये ह्यु-मी, चुऑंग-मो, कु-चुऑंग उर्फ कुषाण, ही-थू, आणि कु-फू आस्तित्वात आली. ही राज्ये जवळजवळ एक शतक आस्तित्वात होती. इ.स. ४५च्या सुमारास कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याने इतर चार टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतला. +कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिलाने संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतल्यामुळे कॅडफिससचे सामर्थ्य वाढले. त्यानंतर तो साम्राज्यविस्ताराच्या मागे लागला. त्याने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर असलेली ग्रीक आणि पार्थियनांची सत्ता नष्ट केली. काबूल, गांधार, अफगाणिस्तान हे प्रदेश जिंकून घेतले आणि तेथे कुषाणांची सत्ता स्थापन केली. तेथून भारतात शिरण्याचा त्याचा विचार होता परंतु ती कामगिरी करण्यापूर्वीच तो इ.स. ६५ मध्ये मरण पावला. +पहिल्या कॅडफिसस नंतर त्याचा मुलगा व्हिम कॅडफिसस सत्ताधीश बनला. भारत जिंकून घेण्याचे वडिलांचे स्वप्न याने बऱ्याच अंशी पूर्ण केले. उत्तर भारतात त्याची बरीच नाणी सापडली आहेत. या नाण्यांवरून त्याचे राज्य पंजाबपासून बनारसपर्यंत होते असे दिसून येते. त्याने भारतीय प्रदेशात प्रमुख ठिकाणी आपले सरदार नियुक्त केले होते. राज्यकारभार सुकर रितीने चालावा म्हणून या सरदारांना फार मोठे अधिकार देण्यात आले होते. यापैकीच एक सरदार कनिष्क हा कॅडफिससच्या मृत्यूनंतर कुषाणांचा सम्राट झाला. चीन आणि रोमन साम्राज्य या दोन्ही ठिकाणी त्याने व्यापारी संबंध प्रस्थापित केले त्यामुळे त्याचे राज्य वैभवशाली बनले. +दुसऱ्या कॅडफिससच्या मृत्यूनंतर राज्यासाठी त्याच्या सरदारात भांडणे जुंपली. त्या भांडणात कॅडफिससचा मथुरेचा सरदार कनिष्क विजयी झाला आणि त्याने कुषाणांच्या भारतीय प्रदेशावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. सत्ता हाती आल्यावर त्याने त्याच वर्षी शक सुरू केला (इ.स. ७८ ) त्याला शक नृप काल असे म्हणतात. +कनिष्काने पार्थियनांचा नायनाट केला. काश्मीरवर आक्रमण करून त्याने हा प्रदेश कुषाण साम्राज्यास जोडला. पूर्वेकडे मगधापर्यंत त्याने आपले सैन्य नेले. मगधमधून त्याने आपल्याबबरोबर अश्वघोष नावाचा एक बौद्ध भिक्षू नेला होता. कनिष्काने चिनी वर्चस्वाखाली असलेल्या खोतान, यारकंद, काशगर या प्रदेशावर पामीरमार्गे हल्ला केला व ते प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. तेथून परत येताना त्याने अमाप संपत्ती लुटून आणली. मध्य आशियात कुषाण सत्ता प्रस्थापित झाली परंतु कनिष्काच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या सार्वभौमत्वाला चिनी सेनापती पॅन चाऊ याने आव्हान दिले. यावेळी कनिष्काने आपला एक दूत त्याच्याकडे पाठ‍वला पण पॅन चावूने या दूताला कैद केले म्हणून कनिष्काने त्याच्याविरूद्ध लष्करी मोहिम काढली पण झालेल्या संघर्षात कनिष्काचा पराभव झाला व त्याला जबरदस्त खंडणी द्यावी लागली. काही वर्षांनी पुन्हा कनिष्काने पामीरच्या पठारापलीकडे चिनी सत्तेविरूद्ध मोहिम काढली. यावेळी त्याने चिनी सेनापती पॅन यॉंग (पॅन चाऊचा मुलगा) याचा पराभव केला व त्याच्यापासून जबरदस्त खंडणी आणली. +कनिष्काच्या ताब्यात फार मोठे साम्राज्य हाते. अफगाणिस्तान, बॅक्ट्रीया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश त्याच्या वर्चस्वाखाली होते. भारतातही त्याचे साम्राज्य कौशांबी, पेशावर, बनारस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ या भागात होते. याच बरोबर काश्मीर, सिंध, पंजाब हे वायव्येककडील प्रदेशही होते. त्याच्या या विशाल साम्राज्याची राजधानी पुरूषपूर म्हणजे पेशावर हे शहर होते. साम्राज्यविस्तार करण्याच्या उद्देशाने कनिष्क सबंध हयातीत लष्करी मोहिमात गुंतलेला होता. परंतु या त्याच्या लष्करी मोहिमांमुळेच त्याचे अधिकारी त्रस्त झाले आणि त्यांनी कनिष्काला ठार करण्याचा कट रचला. तो आजारी स्थितीत पडलेला असतानाच त्याच्याजवळ असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला ठार केले. (इ.स. १०१). +कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे व्यापार वाढला आणि देशाची भरभराट झाली. चीन आणि रोमशी त्याचे व्यापारी संबंध होते. या देशांशी संबंध आल्यामुळेच मध्य व पूर्व आशियात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला. त्याच्या काळात विद्या, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रात देशाची प्रगती झाली. त्याने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले. पेशावर येथे ग्रीक शिल्पकाराच्या देखरेखीखाली बुद्धावशेषांवर ६०० फूट उंचीचा लाकडी मनोरा बांधला. यालाच कनिष्क चैत्य असे म्हणतात. प्रसिद्ध बौद्ध पंडित अश्वघोष, वसुमित्र, पार्श्व हे बौद्ध धर्माचे विद्वान त्याच्या दरबारात होते. बौद्ध धर्माच्या दृष्टीने कनिष्काने मोठी कामगिरी केलेली आहे. त्याने पार्श्वच्या सल्ल्यावरून ५०० बौद्ध भिक्षूंची एक धर्मपरिषद बोलावली होती. ही परिषद काश्मीरमध्ये कुंदलवनच्या विहारात भरविण्यात आली. या परिषदेचा वसुमित्र हा अध्यक्ष तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. या परिषदेस जमलेल्या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारीत महाविभाषा नावाचा एक संस्कृत ग्रंथ तयार करण्यात आला होता. +कनिष्कानंतर मध्यवर्ती सत्ता काबीज करणारा हुविष्क हा कुषाण सम्राट होऊन गेला. याने मथुरा येथे बौद्ध भिक्षूंसाठी विहार बांधला. काश्मीरमध्ये हुविष्कपूर नावाचे शहर वसवले. +वसुदेव हा शेवटचा महत्त्वाचा कुषाण राजा होय. याची राजधानी मथुरा होती. याच्या हयातीतच कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली. मात्र काबूलच्या खोऱ्यांतील सत्ता मात्र बरीच वर्षेपर्यंत टिकली इ.स.च्या पाचव्या शतकात हुणांनी हल्ले करून तेथील कुषाण सत्ता संपुष्टात आणली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8418.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..005d35553d0715e17248c949a2be76823b53df39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8418.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुशी नगर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. कुशीनगर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे महात्मा बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. प्रबुद्ध सोसायटी नेथुआ जलालपूर गोपालगंज बिहार कुशीनगरतर्फे दरवर्षी १० ऑगस्ट रोजी प्रबोधनपर संमेलन आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते.[१] +२००८ पर्यंत हा मतदारसंघ अस्तित्त्वात नव्हता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_842.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a08cd83d3062cad736b6f8e98a18b624d5768934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_842.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +ओएमजी – ओह माय गॉड! उमेश शुक्ला यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आणि वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स, एस स्पाइस स्टुडिओ, ग्रेझिंग गोट पिक्चर्स आणि प्लेटाइम क्रिएशन्स द्वारे निर्मित २०१२ चा भारतीय हिंदी भाषेतील व्यंग्यात्मक विनोदी-नाट्यपट आहे. कथानक गुजराती स्टेज-प्ले कांजी विरुध कांजीवर आधारित आहे, जे स्वतः बिली कोनोली चित्रपट द मॅन हू स्यूड गॉडद्वारे प्रेरित होते. +या चित्रपटात परेश रावळ, अक्षय कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह ओम पुरी, गोविंद नामदेव, पूनम झावर, पूजा गुप्ता आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१] २० कोटी (US$४.४४ दशलक्ष) च्या बजेटमध्ये बनवलेले, हा चित्रपट २८ सप्टेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून सकारात्मक पुनरावलोकने मिळाली.[२][३] +वेंकटेश, पवन कल्याण आणि श्रिया सरन यांच्यासोबत तेलुगुमध्ये गोपाला गोपाला (२०१५) म्हणून रिमेक करण्यात आला. उपेंद्र आणि सुदीप सोबत मुकुंदा मुरारी (२०१६) या नावाने कन्नडमध्ये देखील त्याचा रिमेक करण्यात आला. पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्यासोबत भगवान शिवाच्या भूमिकेत अक्षय कुमारसह, ओएमजी २ हा स्टँड-अलोन सिक्वेल, ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8434.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51041697f2800d6b1b88c51777a44ea09a98f29d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8434.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुस बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8444.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1942e819813271960f56731abaecf1988b892784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8444.txt @@ -0,0 +1,67 @@ +कुसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. +कुसगाव हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ७१२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३४९ कुटुंबे व एकूण १७८० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ९०४ पुरुष आणि ८७६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५० असून अनुसूचित जमातीचे १०२ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६७७ [१] आहे. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +सर्वात जवळील पूर्व प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा (खेडशिवापूर) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (खेडशिवापूर) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (शिंदेवाडी) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १ पशुवैद्यकीय रुग्णालय ५-६ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना ५-६ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५-६ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावा सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध आहे. +सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५-६ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१४ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१४ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१४ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१४ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +कुसगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +कुसगाव या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते (महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): हरभरा, गहू, ज्वारी, तांदूळ. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8457.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f146759ad0695cb32f29cb0ffa1a1a548473880d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8457.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुसवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8462.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fff42122431326c1749858c563aa121e7d2a4f53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8462.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुसाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8495.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0343d1171df9a20e5a2fca420067100816eba51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8495.txt @@ -0,0 +1,2 @@ +आदमासे साडेतीनहजार वस्तीचे कुसूर, जुन्नर तालुका हे गाव शिवनेरी किल्ल्याच्या दक्षीण बाजूस पायथ्याशी आहे.हे गाव वडज धरणाच्या बॅकवॉटरच्या काठावर असून या अर्ध्यागावाचे धरणाअच्या बॅकवॉटर्समुळे स्थानाण्तरण केले गेले या गावात फुलांची शेती होते .फळांमध्ये कलमी आंबे आणि द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.शिवनेरी किल्ल्यावरील सिवाई देवीमंदीराची व्यवस्था कुसूर गावातील गावकऱ्यांकडून ठेवली जाते. +शिवनेरी गडावर वृक्षारोपण करणं, गुराढोरांचा वावर रोखणं, किल्ल्यावर साचणाऱ्या कचऱ्यापासून खतनिमिर्ती करणं आणि कुऱ्हाड चालवण्यापासून झाडांची देखभाल करणं आदी कामं गावकऱ्यांमार्फत केली जातात. वडज धरणातून शिवनेरीवर पाण्याची व्यवस्था करण्यामध्येही गावकरी लक्ष घालतात..[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8505.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c17b5a458851df60b0159ad86488e34e5edc2d22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8505.txt @@ -0,0 +1,15 @@ + +तीव्र कंड उत्पन्न करणारी म्हणून सर्वसाधारणपणे परिचित असलेली खाजकुयली/खाजकुयरी वास्तविक खूप उत्तम शक्तिवर्धक वनस्पती आहे. खाजकुयली/खाजकुयरीला कपिकच्छू पण म्हणतात. कपिकच्छू हे नाव अंगाला शेंगेचा स्पर्श झाल्यास मनुष्य माकडाप्रमाणे खाजवत राहतो या अर्थाने आलेले आहे. याखेरीज याला क्रौंच, कवच, आत्मगुप्ता, वानरी, दुःस्पर्शा, स्वयंगुप्ता, गुप्ता, रोमवल्ली, बृंहणी वगैरे पर्यायी नावे आहेत. मराठीत हिला खाजकुयली म्हणतात. हिचे लॅटिन नाव मुकुना प्रूरिएन्स Mucuna pruriens असे आहे. +क्रौंच/कवच बिजांचा वापर वाजीकरण म्हणून केला जाऊ शकतो, तसेच यकृत आणि प्लिहेच्या रोगांवर प्रभावी ठरणारी शरपुंखा हीसुद्धा एक विशेष वनस्पती आहे. +शक्‍तिवर्धक द्रव्यांपैकी एक सहज उपलब्ध द्रव्य म्हणजे कपिकच्छू. हिची वेल असते व पानांवर बारीक लव असते. कपिकच्छूची शेंग ६ ते ७ सेंमी. लांब असून खालच्या टोकाला थोडीशी वाकलेली असते. शेंगेवर बारीक पण दाट कुसळ असते. हे कुसळ अंगाला लागल्यास तीव्र कंड, आग व सूज उत्पन्न होते. प्रत्येक शेंगेत पाच ते सहा चपट्या बिया असतात. कपिकच्छूची वेल पावसाळ्यात उगवते. शरद-हेमंतात फुले-फळे येतात. कपिकच्छू संपूर्ण भारतात, उष्ण प्रदेशात अधिक होते. औषधात कपिकच्छूच्या बिया, तसेच मूळ वापरले जाते. कपिकच्छूच्या बियांना कवचबीज म्हटले जाते. +कवचबीज चवीला मधुर, थोडेसे कडू, विपाकाने मधुर व गुणाने गुरू असते. तिन्ही दोषांना संतुलित करते. शुक्रधातूची शक्‍ती वाढवते. वाजीकर म्हणून बियांचा वापर केला जातो. +कवचबीज हे एक उत्तम पौष्टिक द्रव्य आहे. विशेषतः मांसधातू, शुक्रधातूची ताकद वाढवण्यासाठी कवचबीजापासून बनविलेला कल्प उपयुक्‍त असतो. +कपिकच्छूच्या मुळाचा काढा वातविकारांसाठी, विशेषतः अर्धांगवात, अर्दित (चेहऱ्यावरचा लकवा) वगैरे व्याधींवर उत्तम उपयुक्‍त असतो. +कपिकच्छूचे मूळ लघवी साफ होण्यासाठी वापरले जाते. शुक्रधातू अशक्‍त झाल्याने डोके दुखणे, डोळे दुखणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे वगैरे अनेक त्रास होतात. अशा वेळी कवचबीजाचे चूर्ण दूध-साखरेबरोबर घेतल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. +शुक्रक्षयामुळे शरीर सुकत चालले असेल, तर कवचबीजसिद्ध धृत घेण्याचा उपयोग होतो. +कवचबीजामुळे स्तन्यवर्धन होण्यासही मदत मिळते. +कपिकच्छूच्या मुळाच्या काढ्याने योनिधावन केले असता, तसेच काढ्यात भिजवलेला पिचू योनिमार्गात ठेवला असता योनीचे शिथिलत्व कमी व्हायला मदत होते. +शेंगेवरील कुसळ जंतावरचे उत्तम औषध समजले जाते. +"गोक्षुरादि चूर्ण', "संतुलन चूर्ण', "चैतन्य कल्प' वगैरे औषधांमध्ये कवचबीजाचा समावेश असतो. +पर्यावरणातील स्थान: +ही वनस्पती कॉमन सेलर किंवा भटक्या तांडेल (Neptis hylas) ह्या फुलपाखरांची भक्ष्य वनस्पती आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8523.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baafd8b62757916b7ddb570d4871d1ffba3867be --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8523.txt @@ -0,0 +1 @@ +कुक आयलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये कुक आयलंड, न्यू झीलंडचे संबद्ध राज्य, प्रतिनिधित्व करतो. २००० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (आयसीसी) संलग्न सदस्य असलेल्या कुक आयलंड क्रिकेट असोसिएशन (सीआयसीए) या देशातील खेळाच्या प्रशासकीय मंडळाद्वारे याचे आयोजन केले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8526.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..145bdea3b3b3b057f4a4f4992307fa0e8fe50381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8526.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 15°28′S 145°17′E / 15.467°S 145.283°E / -15.467; 145.283 + +कूकटाउन (इंग्लिश: Cooktown) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड राज्यामधील एक छोटे गाव आहे. १७७० साली कॅप्टन जेम्स कूकने आपले एन्डेव्हर नावाचे जहाज दुरुस्तीसाठी येथे थांबवले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_853.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1604a3b403a01c040418dc7d2288e7dce9913927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_853.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओकलंड काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8555.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4e3908782f46674123256d6580f82ee79213706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8555.txt @@ -0,0 +1,5 @@ +कूलोंब हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. त्याचे चिन्ह C हे आहे. कूलोंब म्हणजे एक ॲम्पिअर विद्युत प्रवाहाने एका सेकंदात प्रवाहित केलेला प्रभार: +हे एक फॅरडचे धारित्र एक व्होल्ट विभवांतरापर्यंत प्रभारित केल्यास त्यावरील अतिरिक्त प्रभार आहे: +एक कूलोंब प्रभाराचे ते प्रमाण आहे जे एक मीटरवरील समान प्रभाराला ९ x १०९ न्यूटन बलाने अपकर्षित करतो. +एस.आय. प्रणालीमध्ये कूलोंबची व्याख्या ॲम्पिअर आणि सेकंद यांच्या दृष्टीने केली जाते. १ C = १ A × १ s.[१] +इलेक्ट्रॉनचा प्रभार माहीत असल्याने (−१.६०२१७६६२०८(98)×10−१९ C,[२]) −१ Cला अंदाजे 6.241509×10^18 electronsचा प्रभार (किंवा +१ C तेवढ्या प्रोटॉन किंवा पॉझिट्रॉनचा प्रभार) असे गृहीत धरू शकतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8568.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d4fd9ae69f713d738276a90b7178c35a8b82f74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8568.txt @@ -0,0 +1,3 @@ +कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव (एप्रिल १४, १९१४ - फेब्रुवारी २८, १९९५) हे मराठी कवी व गीतकार होते. +कवी संजीवांचा जन्म एप्रिल १४, १९१४ रोजी महाराष्ट्रात सोलापुराजवळील 'वांगी' या गावी झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बॉंबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. +संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे संजीवांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8595.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaa4fb124250fccd97a32d2680c866ecfddf1416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8595.txt @@ -0,0 +1,12 @@ +कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence, AI) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते. +कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण (machine learning), त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणादाखल नियोजन (planning), संयोजन (joining), निदान-विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणा‍ऱ्या प्रणाली, या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉंप्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यांमध्ये वापरल्या जातात. +कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये दोन मुख्य प्रवाह आहेत. रूढ (Conventional A.I.) आणि संगणकीय (Computational Intelligence) कृत्रिम बुद्धिमत्ता. +रुढ कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांचे शिक्षण व सांख्यिकी यांमध्ये विभागली जाते. यालाच चिन्हांवर आधारित, तर्काधारित, सुयोजित (neat A.I.) आणि परंपरागत कृत्रिम बुद्धिमत्ता (Good Old Fashioned A.I.) असेही म्हणतात. यामध्ये खालील पद्धती येतात: +संगणकीय बुद्धिमत्ता पद्धतीमध्ये, वारंवार होणारी क्रमश: निर्मिती किंवा शिक्षण यांचा समावेश होतो. +शिक्षण हे गृहीत माहितीवर आधारित असून ते चिन्हविरहित, स्क्रुफी (scruffy A.I.) आणि सॉफ्ट कम्प्युटिंगशी निगडित आहे. +यामध्ये खालील पद्धती येतात - +या दोन मुख्य गटांना एकत्र करून संकरित बुद्धिमत्ता बनविण्याचा प्रयत्नही सतत चालू आहे. अत्यंत निष्णात असे सिद्धतेचे नियम हे ज्ञानतंतू जाल वापरून तयार करता येऊ शकतात किंवा निर्मितीचे नियम हे सांख्यिकी वापरून शिक्षित केलेल्या प्रणाल्या उपयोगात आणून तयार करता येऊ शकतात. +कृत्रिम बुद्धिमत्ता वर्धन (Intelligence Amplification) हा मार्ग तंत्रज्ञानाने मानवी बुद्धिमत्ता वाढविताना होणाऱ्या परिणामांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता कशी निर्माण करता येईल ते सुचवितो. +बँकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो. ऑगस्ट २००१ मध्ये यंत्रमानवाने मनुष्याला एका खरेदी-विक्री विषयक कृत्रिम स्पर्धेमध्ये हरवले होते. रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली या बिछान्यांचे वेळापत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामांकरिता वापरात आहेत. +भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता नियमन हे भगवद्गीतेतील श्लोकाचा आधार घेऊन केले जाते, म्हणून ते कार्य गैर संविधानिक आहे. भगवान श्री कृष्णा च्या कुळात जन्म घेतलेला राजाला कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाचा अधिकार आहे. +भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन सार्वजनिक केले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8604.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3cf6b4f32b95bbac337cda50092ee74069d51de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8604.txt @@ -0,0 +1,2 @@ +कृपाल बाळाजी तुमाने हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रामटेक मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार मुकुल वासनिक ह्यांचा पराभव केला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8613.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4d292c7642787d729c2789aa6bd0aa89e545d1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8613.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कृषी विज्ञान नैसर्गिक, आर्थिक आणि सामाजिक विज्ञान, इ., आघाडीवर एक मल्टि-शिस्तभंगाची क्षेत्र. +या क्षेत्रात खालील संशोधन आणि विकास कामे हाती घेतली आहेत:- diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8618.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81c3d27521c3442d2958050e398ebf2b787f270e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8618.txt @@ -0,0 +1 @@ +कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8670.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baea0745925b603c5b11fb845a40134c1383fb44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8670.txt @@ -0,0 +1,3 @@ +कृष्णकांत (फेब्रुवारी २८, इ.स. १९२७ - जुलै २७, इ.स. २००२) हे इ.स. १९९७ ते इ.स. २००२ या कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी इ.स. १९८९ सालापासून इ.स. १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते. + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8688.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d473aaaf1a345bfda4871f0800b191addd7be9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8688.txt @@ -0,0 +1,4 @@ +कृष्णदेवराय (तेलुगू उच्चार: कॄष्णदेवराया ; तेलुगू కృష్ణదేవరాయులు, ; तुळू: ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ; कन्नड ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ) हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले. +वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला. रायचूरच्या लढाईत त्याला मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मोगल राजांवर त्याचा चांगलाच वचक बसला. ओडिशावर आक्रमण करून त्याने राजा गजपतीचाही पराभव केला होता. त्याने महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर इत्यादी पदव्या धारण केल्या होत्या. कृष्णदेवरायाने जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते. +कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने तेलुगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. आमुक्त माल्यदा या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णूचित्त यांची कथा सांगितलेली आहे. याचबरोबर मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत. +कृष्णदेवराय हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते. तसेच संत भानुदास यांच्याशी भेट याच राजाची झाली. पंढरपूरच्या विठ्ठल या देवतेला या राजाने आपल्या राज्यात आणवुन मंदिर बांधले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8702.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f43bf2e3bd56c1d7eff1d7a01bcda0c1e469ede0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8702.txt @@ -0,0 +1,2 @@ +कृष्णपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8703.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9bd6b0965923a321b6c5d7674f20034fa617caf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8703.txt @@ -0,0 +1,2 @@ +कृष्णप्पा गौथम (२० ऑक्टोबर, १९८८:बंगळूर, भारत - हयात) हा  भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +कृष्णप्पा भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक कडून रणजी, विजय हजारे आणि सैय्यद मुश्ताक अली या स्पर्धा खेळतो. तर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कृष्णप्पाने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, किंग्स XI पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स कडून खेळलेला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8705.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0db5e922388f9101a762f893b87bac40cfd2b0a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8705.txt @@ -0,0 +1 @@ +कृष्णप्रसाद भट्टराई (१३ डिसेंबर १९२४ - ४ मार्च २०११) हा नेपाळ देशाचा माजी पंतप्रधान होता. भट्टराई नेपाळी काँग्रेस ह्या पक्षाच्या सरचिटणीसपदी २७ वर्षे होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8707.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0db5e922388f9101a762f893b87bac40cfd2b0a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8707.txt @@ -0,0 +1 @@ +कृष्णप्रसाद भट्टराई (१३ डिसेंबर १९२४ - ४ मार्च २०११) हा नेपाळ देशाचा माजी पंतप्रधान होता. भट्टराई नेपाळी काँग्रेस ह्या पक्षाच्या सरचिटणीसपदी २७ वर्षे होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8715.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa2982e9e31a7dd3c45f09ce90c7712eb4ecba67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8715.txt @@ -0,0 +1,3 @@ +कृष्णराजा वाडियार IV ( ४ जून १८८४ - ३ ऑगस्ट १९४०) हे म्हैसूरचे चोविसावे महाराज होते. त्यांनी १९०२ ते १९४० मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत राज्य केले. +कृष्णराजा वाडियार चतुर्थ हे लोकप्रियपणे राजर्षी, किंवा 'संत राजा' म्हणून ओळखले जातात, हे नाव महात्मा गांधींनी १९२५ मध्ये त्यांच्या प्रशासकीय सुधारणा आणि उपलब्धींसाठी राजांना दिले होते. [१] [२] ते एक तत्वज्ञानी राजे होते, त्यांना पॉल ब्रंटन यांनी प्लेटोच्या प्रजासत्ताकात व्यक्त केलेले आदर्श जीवन म्हणून पाहिले. [३] व्हिस्काउंट हर्बर्ट सॅम्युअलने त्यांची तुलना सम्राट अशोकाशी केली. महाराजांच्या उदात्त आणि कार्यक्षम राजवटीची कबुली देऊन, व्हिस्काउंट जॉन सॅन्की यांनी १९३० मध्ये लंडनमधील पहिल्या गोलमेज परिषदेत घोषित केले, "म्हैसूर हे जगातील सर्वोत्तम प्रशासित राज्य आहे". ते अनेकदा "आधुनिक म्हैसूरचे जनक" म्हणून ओळखले जातात ("आधुनिक म्हैसूरचे निर्माते" ही उपाधी त्यांचे प्रसिद्ध पंतप्रधान सर एम. विश्वेश्वरय्या यांचा संदर्भ देते) आणि त्यांच्या कारकिर्दीचा "म्हैसूरचे सुवर्ण युग" म्हणून उल्लेख करतात. [४] पंडित मदन मोहन मालवीय यांनी महाराजांचे वर्णन " धार्मिक " (आचरणात सद्गुणी) असे केले.[५] +त्यांच्या मृत्यूच्या वेळी, कृष्णराजा वाडियार IV हे जगातील सर्वात श्रीमंत पुरुषांपैकी एक होते. त्यांची वैयक्तिक संपत्ती १९४० मध्ये $४०० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती, जी २०१८ च्या किमतीच्या $७ अब्ज समतुल्य असण्याचा अंदाज आहे. [६] निजाम उस्मान अली खान नंतर ते दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8722.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45cd8785d3c5f6e153a62d294d3cd1d8fbf2d76c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8722.txt @@ -0,0 +1 @@ +कृष्णराजपेट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8736.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c186443893de743c07843664bead02ac7aa27148 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8736.txt @@ -0,0 +1,3 @@ +कृष्णशास्त्री पांडुरंगशास्त्री गोडबोले (१ सप्टेंबर, १८३१:वाई, महाराष्ट्र - २२ नोव्हेंबर, १८८६) हे मराठी भाषेत व्याकरण, गणित, ज्योतिषशास्त्र या विषयांचे लेखक होते. सिंध प्रांतात असताना त्यांनी सिंधी, अरबी, फारसी या भाषांचा अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठात ते सिंधी भाषेचे परीक्षक होते. +गोडबोले यांनी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष, व्याकरण या शास्त्रांबरोबरच इंग्रजी विद्याही आत्मसात केली. मुंबईच्या नॉर्मल स्कूलमध्ये ते गणिताचे शिक्षक म्हणून लागले, आणि मुंबईच्या ॲंग्लो मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नोकरी सांभाळून त्यांनी मराठीत विपुल साहित्य निर्मिती केली. +कृष्णशास्त्री यांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे, ‘मराठी भाषेचे नवीन व्याकरण' हे होय. ऐतिहासिक दृष्टी, स्वतंत्र विचारसरणी, अनेक भाषांचा तुलनात्मक विचार, वाक्यविचार, व्युत्पत्ती विचार आदींमुळे त्यांचा हा व्याकरण ग्रंथ मोलाचा ठरला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8778.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d56b0acdbe17806418dadc29509f6111049cfc24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8778.txt @@ -0,0 +1,2 @@ +कृष्णाजी अर्जुन केळुसकर (२० ऑगस्ट, १८६० - १४ ऑक्टोबर, १९३४) हे मराठी लेखक होते. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. केळुसकर हे जातीने मराठा (भंडारी ) होते.[ संदर्भ हवा ] +इ.स.१९०३ साली केळुसकरांनी छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. याची पहिली आवृत्ती इ.स. १९०७ साली मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध झाली. तत्कालीन उपलब्ध असलेली अनेक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार याचा अभ्यास करून त्यांनी ते ६०० पानी शिवचरित्र लिहिले. या आवृत्तीला शाहू महाराज यांनी मदत केली. कागल, बडोदा संस्थानांनी यासाठी त्यांना पारितोषिके दिली. हे चरित्र हिंदी व गुजराती भाषेत अनुवादित होवुन प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेवुन मूळ ग्रंथात सुधारणा करून नवी आवृत्तीही प्रसिद्ध करायला घेतली. मनोरंजनकार का.र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण यात त्यांना प्रचंड कर्ज झाले. इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी तत्कालीन रु. २४०००/- देऊन केळूसकरांना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेऊन जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या.[ संदर्भ हवा ] या ग्रंथाच्या आजवर ७ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असुन एक आवृत्ती बामसेफनेही संपादित प्रसिद्ध केली आहे. वरदा प्रकाशनाने इ.स. १९९१ ते इ.स. २०१० या काळात ४ आवृत्त्या प्रसिद्ध केल्या असून मूळ स्वरूप जपले आहे. केळुस्करांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कौतुक संभारभात भेट म्हणून दिले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8791.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8cb15955cf3d54e28933e36cf662dfea4cdb9f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8791.txt @@ -0,0 +1,58 @@ + + +प्रिय विकिसदस्य, +विषयः प्रताधिकार संदर्भात +आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे. + +विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत. +वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते. +मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी . +महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे. + +साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते. +आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती. +आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. + +काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा: +१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?) +२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते. +३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो. +४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे" + +५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल. + +असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे. +विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही. +सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते + + + + +खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. +पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा. +एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या +[[चित्र:File.jpg]], +[[चित्र:File.png|alt text]] किंवा +[[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा. +आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा. + +आपले विनीत, +साहाय्य चमू +ता.क.: + +साचा:अधिकृत संदर्भांची आवश्यकता असलेला लेख +पठ्ठे कृष्णाजी सरवदे,(? मृत्यू:?),शाहीर पठ्ठे बापूराव आणि शाहीर शिवा-संभा (तमासगीर काळु-बाळु यांचे वडील) यांचे समकालीन; गांव गव्हाण तालुका तासगांव जिल्हा सांगली, येथील शाहीर होते.[ दुजोरा हवा] +शाहीर पठ्ठे कृष्णाजी सरवदे गांव गव्हाण तालुका तासगांव जिल्हा सांगली येथे होऊन गेले. त्यांची ख्याती अशी की, ते सवाल जवाबात कधीच हरले नव्हते.सिद्धार्थ सरवदे यांच्या अनुदिनी (ब्लॉगवरील) उल्लेखानुसार शाहीर पठ्ठे कृष्णाजी सरवदे,यांनी संपादन केलेले यश महार समाजाच्या दृष्टीने अभिमानास्पद होते.[२][ दुजोरा हवा] +त्यांचे वाढते वर्चस्व प्रसिद्धी लक्षात घेता, दस्तुरखुद्द पठ्ठे बापूरावांनी गव्हाणमधे जाऊन त्यांची भेट घेण्याचे ठरवले व ते गव्हाणमधे दाखल झाले.आता तिथे सांगितल्या जाणाऱ्या सत्यकथेनुसार, विचारत विचारत बापुराव कृष्णाजी सरवदेंच्या घरी निघाले. एकाला विचारताना, त्या व्यक्तिने पठ्ठे बापूरावांची चौकशी केली. त्यावेळी आविर्भावात गर्वात आपली ओळख सांगुन बापुरावांनी कृष्णाजी महारास भेटण्यास आलो, असे सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तिने एक प्रश्न विचारला व त्याचे उत्तराची विचारणा केली परंतु बापुराव गडबडले उत्तर काही सापडेना... त्यावेळी ती व्यक्ति म्हणाली, ‘जावा राव आपल्या घरी, माझ्यासारख्या साधारण माणसांच्या सवालाचे उत्तर नाही, तर त्या कृष्णाजी महाराच्या सवालांची काय उत्तरे देणार...’. झालेला प्रकार सहन न झाल्यामुळे बापुराव न भेटताच परत आपल्या गावी फिरले परंतु ती भेटलेली व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नसुन पठ्ठे कृष्णाजी सरवदेच होते.[ दुजोरा हवा] +असेच एकदा बडोद्याची एक व्यक्ती उंट घेऊन आली होती. त्या व्यक्तीने तर पुरा डामडौल करुण कृष्णाजींचे नामोहरण करण्यासाठी आला होता. परंतु प्रत्यक्ष भेटीत अचंभीत करणाऱ्या सवालांना उत्तर न देता आल्यामुळे ते उंट व त्यासोबत आणलेले लेजामोजा सोडुन जायला ती व्यक्ती तयार झाली परंतु कृष्णाजीने ते ठेवून न घेता त्याला सगळे घेऊन जाण्याची आज्ञा केली.[ दुजोरा हवा] +त्यांचा अभ्यास यावरुण कळतो की, त्यांना केलेले प्रश्न हे बहुत करुण अनिष्ठ रुढी परंपरा तसेच पौराणिक कथेलाही आव्हाण करणारे होते. त्यामुळेच की काय समोरचा उत्तरच नसल्यासारखा लगेच त्यांच्यापुढे हार मानत असे. +तमासगीर काळु-बाळु यांचे वडील तमासगीर शिवा-संभा यांना देखिल सवालजवाबामधे कृष्णाजीने सवाल करून हारवले त्यावेळी त्यांनी उत्तर न देता आल्यामुळे जाहीर शपथ घेतली की, गव्हाणमधे कधीच तमाशाचा कार्यक्रम करणार नाही. तशी त्यांनी ती शपथ पाळली देखिल. आजही त्यांचे वंशज गव्हाण गांवामधे तमाशा करायला तयार होताना दिसत नाहीत...[ दुजोरा हवा] +कृष्णाजी यांचे कुटकुळी येथे त्यांच्या बहीणीच्या गांवी मृत्यु झाला. त्यांचे नंतर कोणी त्यांचा वारसा चालवला नाही व इतरांनीही कोणी प्रयत्न केला नाही. त्यांचे पुत्र ‘लक्ष्मण सरवदे’ यांनी कालांतराने घरी असणारी सारे लिखाणाची गढडी अडचणी वाटता, आता काय कामाची म्हणुन अग्रणी नदीत सोडुन आले.[ संदर्भ हवा ] +तुकारामांचे लिखाण जसे नदीत सोडुन दिल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांनी सगळे पुन्हा लिखाण करुण भेट दिली तसेच काही अव्वल तमाशाप्रेमीनी त्यांचे विचार, कवीता, गाणी, लावण्या व सवाल-जवाब लिखित स्वरूपात जतन करुण त्यांचे नंतर त्यांना अभिवादन करुण तमाशाला सुरुवात करत असे. तसे त्याचे पुरावे सखा हिंगणगांवकर तमाशगीर [सांगली] तसेच सोलापुर व काही कर्नाटक मधील तमाशागीरांकडे आढळतील.[ दुजोरा हवा] +ते सगळे लिखाण नदीत सोडताना त्यांनी ती गढडी नाही बुडवली तर गव्हाण गावांचा तासगांव तालुक्याचा तसाच सांगली जिल्ह्याचा गर्वाचा इतिहास बुडविला. समस्त महार जातीचा अभिमान पाण्यात पालथा केला... दुख: एव्हढेच वाटते की, आजही तमाशा सादर करताना पठ्ठे बापुरावांची गवळण सादर केली जाते व त्यांचे नांव देखिल घेतले जाते. कृष्णाजींचे नांव अगदी १९६० दशकात घेतले जात होते. त्याचे जिवंत पुरावे म्हणजे सांगली-सोलापुर-कोल्हापुर मधील वयस्क तमाशाप्रेमी. नंतर काय झाले कोणास ठाऊक परंतु आगळ्या वेगळ्या पठ्ठ्याचे सांगलीचे तमासगीर पुराव्या अभावी नांव घेताना देखिल आढळत नाही.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा] +कोल्हापुर जिल्ह्यातील बोरगांव [सदलगं /लाटणं] येथील थळु तमाशगीराचे कृष्णाजी वरचे प्रेम तर आगळे वेगळे होते. त्याने त्यांना आपले गुरू मानले होते. ज्योतिबाच्या यात्रेला ५-७ कुटुंबे गेली असता पुरुष मंडळी रात्रीचे वेळी कुटुबांसोबत थांबण्यापेक्षा यात्रेनिम्मीत आलेला तमाशा पहावयास गेले. तसे ते तमाशाप्रेमीच शेवटी... तिथे गेल्यावर थोड्या वेळातच तमाशा चालु झाला व त्यामधल्या शाहीराने कृष्णाजी सरवदे यांचे नांव घेतल्यावर सगळे उपस्थित गव्हाणकरांमधे वीज चमकली. शेवटी कार्यक्रमा नंतर ते त्यांच्या मंडपात गेले. परंतु त्यावेळी ते जेवण करायला बसले होते. कोणाचा तरी आवाज येताना तमाशगीरांनी कोण आहे? असे विचारले असता ‘गव्हाणकर’ म्हणताना तो वयस्कर शाहीर खरकाट्या हातानेच अर्धवट जेवण सोडुन त्यांच्याकडे गेला व त्या सर्व गव्हाणकरांच्या पाया पडला व म्हणाला तुम्ही सर्व माझ्या गुरूच्या गांवचे आहात. नंतर थोडी चर्चा झाल्या नंतर शाहीर थळुने मला गव्हाण मधे तमाशा कार्यक्रम करण्याची संधी देण्याची विनंती केली. आणि तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम असेल त्यासाठी कोणतेही मानधन नको जमल्यास तुमच्या घरच्या शिळ्या पोळ्या तेवढ्या कलाकारांना जेऊ घाला, असेही सुचवले. अखेर त्यांनी गव्हाणमधेच शेवटचा आपला कार्यक्रम केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8804.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca1cb3d5310e40c776af9a341f8bbb9a3e699233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8804.txt @@ -0,0 +1,2 @@ + कृष्णानपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8805.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a6062c17b6c72be4d177baf5366b5ee03e0c190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8805.txt @@ -0,0 +1,11 @@ +साचा:Infobox Port +कृष्णापट्टनम बंदर तथा केपीसीएल हे भारताच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावरील आंध्र प्रदेश राज्याच्या नेल्लोर जिह्यात एक खाजगी कंपनीने बांधलेले खोल पाण्याचे बंदर आहे. हे बंदर चेन्नई बंदराच्या सुमारे १९० किमी उत्तरेस नेल्लोर शहराच्या १८ किमी पूर्वेस आहे. [१] [२] हे बंदर कृष्णापट्टनम पोर्ट कंपनी लिमिटेड (केपीसीएल)च्या मालकीचे आणि संचालनांतर्गत आहे ज्याची ९२% मालकी हैद्राबाद स्थित सीव्हीआर ग्रुपकडे आहे. लंडन मधील ३आय ग्रुप पीएलसी या प्रायव्हेट इक्विटी फर्मची यात उर्वरित ८% मालकी आहे. [३] +येथे ऐतिहासिक काळात विजयनगर सम्राट कृष्णदेवरायाच्या राजवटीत मोठे बंदर होते. यामुळे या बंदराला कृष्णापट्टनम बंदर असे नाव देण्यात आले. [४] याला केपीसीएल म्हणूनही ओळखले जाते. +कृष्णापट्टणम बंदर (केपीसीएल) हा भारतातील सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील बंदर आहे. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते १७ जुलै २००८ रोजी या बंदराचे उद्घाटन झाले. [५] नवायुग अभियांत्रिकी कंपनी लिमिटेडने, सीव्हीआर समूहाची प्रमुख चिंता असणारी, आंध्रप्रदेश सरकारबरोबर बिल्ड-ऑपरेट-शेअर्स-ट्रान्सफर कराराद्वारेया बंदराची निर्मिती केली होती. बंदराचे क्षेत्रफळ ४,३३३ एकर आहे. [६] ३० वर्षांसाठी वैध आणि ५० वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकणाऱ्या बीओएसटी करारामध्ये प्रवर्तकांनी बंदरातील एकूण उत्पन्नापैकी २.६% आंध्र प्रदेश सरकारला पहिल्या ३० वर्षांसाठी भरणे आवश्यक आहे. ३० व्या वर्षापासून, तो वाटा ५.४% आणि ४० व्या वर्षापासून १०.८% पर्यंत वाढतो. [७] पहिल्या टप्पा जानेवारी २००८ पर्यंत, दुसऱ्या टप्पा २०१२ पर्यंत आणि अंतिम टप्पा २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात यावा अशी या करारामध्ये तीन टप्प्यात बंदर विकसित करण्याची आवश्यकता आहे. [८] [९] +२०१ ५ पर्यंत, केपीसीएल वर्षाकाठी ७.५ कोटी टन (मेट्रिक टन) माल हाताळण्यास सक्षम आहे आणि १८.५ मीटरच्या खोलीसह हा भारतातील सर्वात खोल बंदर आहे. [३] या बंदराच्या पश्चभूमीत दक्षिण आणि मध्य आंध्र प्रदेश, पूर्व कर्नाटक, उत्तर तामिळनाडू आणि पूर्व महाराष्ट्र यांचा समावेश आहे. हे बंदर चेन्नई-कोलकाता रेल्वे मार्गाला १९ किलोमीटर लांब रेल्वे मार्गाने जोडले आहे आणि राष्ट्रीय महामार्ग १६ शी जोडलेले आहे ज्याची सुधारणी चौपदरीपासून सहापदरी मध्ये केली जात आहे. [१] +बंदराच्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात ₹१४०० कोटी रुपये खर्च आला आणि हा टप्पा २००९ मध्ये पूर्ण झाला. या टप्प्यात बंदराची वार्षिक मालवाहतूक २.५ कोटी टन एवढी विकसित केली होती. [६] या टप्प्यात दोन यांत्रिकीकृत लोह ओर बर्थ, एक मशीनीकृत कोल बर्थ आणि मशीनीकृत जनरल कार्गो बर्थची स्थापना केली गेली. बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि मालवाहू हाताळण्याची क्षमता ४ कोटी टनांनी वाढविण्यात आली. २०१७ पर्यंत, जेव्हा बंदर पूर्णपणे विकसित होईल तेव्हा वर्षाकाठी २००कोटी टन मालवाहतूक होण्याची अपेक्षा आहे. विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण बर्थ बारा पर्यंत वाढतील ज्यापैकी निम्मे उर्वरित हँडलिंग जनरल, बल्क आणि कंटेनर कार्गोसह कोळसा हाताळतील. बंदराची खोली सध्याच्या १८ मीटरवरून २१ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. [१०] +सप्टेंबर २०१२ मध्ये, केपीसीएलने वर्षाकाठी १२ लाख कंटेनर हाताळण्यास सक्षम असलेल्या त्याच्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केले. हे टर्मिनल ५ पॅनामेक्स गॅन्ट्री क्रेन,६५० मीटरचे दोन बर्थ आणि १३.५ मीटर खोलीसह सज्ज आहे जे ८,००० कंटेनर वाहून नेणाऱ्या मोठ्या जहाजांना गोदीत आणू शकतात. त्याच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ₹११,००० कोटींची गुंतवणूक आणि अन्य ४८ लाख टन क्षमता विस्ताराचा समावेश आहे. बंदरातून व्यापार सुलभ करण्यासाठी केपीसीएलने बंदर आणि अंतर्देशीय कंटेनर डिपो येथे कंटेनर फ्रेट स्टेशन विकसित करण्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीओएनसीओआर) शी करार केला आहे. [११] [१२] [१३] +काही आंतरराष्ट्रीय शिपिंग कंटेनर जहाजांनी डायनॅमिक उपक्रम राबविल्यामुळे कृष्णापट्टणम बंदर टर्मिनल पूर्व किनारपट्टीवर ट्रान्स शिपमेंट हब म्हणून एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणार आहे. [१४] +२००८ मध्ये बंदराचे उद्घाटन झाले तेव्हा लोह धातू हे सर्वात महत्त्वाचे माल होता ज्याचे २००९-१० मध्ये कळस होते. कर्नाटकातील बेल्लारी - होसपेट प्रदेशातून लोह धातूच्या निर्यातीवरील बंदी असल्याने त्याची निर्यात कमी होत गेली आहे. कोळसा आता बंदरातर्फे हाताळली जाणारी प्राथमिक वस्तू आहे, २००८-०९ मध्ये ज्याचे प्रमाण १,००,००० टनांपेक्षा कमी होते आणि २०११-१२ पर्यंत ते १.१३ कोटी टनांवर गेले. +बंदरात आता द्रवीकृत नैसर्गिक वायू, निर्यातीसाठी कार, खाद्यतेल आणि खते हाताळण्याची योजना आहे. [३] २०१२-१३ मध्ये, बंदरात २.१२ कोटी टन मालवाहतूक झाली, त्यापैकी तीन चतुर्थांश आयात कोळसा होता. बंदराने सन २०१३-१४ मध्ये २५.१६ मेट्रिक टन मालवाहतूक हाताळली ज्यावेळी त्याचे लक्ष्य २८ मेट्रिक टन एवढे होते. २०१४१-१५ या वर्षासाठी या बंदरात ६०% वाढीची नोंद झाली आहे आणि ४.०७२ कोटी टन एवढी मालवाहतूक (आदल्या वर्षीचा आकडा २५.१६ मेट्रिक टन) झाली आहे. [१५] +केपीएलसी द्वारे स्थापित केलेल्या कृष्णापट्टणम इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड द्वारे या बंदराच्या परिसरात १२,००० एकर विशेष आर्थिक क्षेत्र उभारले जात आहे.या विशेष आर्थिक क्षेत्रात ₹६,००० कोटींची गुंतवणूक आणि ३०,००० लोकांसाठी थेट रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. [१६]या विशेष आर्थिक क्षेत्राची रचना महिंद्रा इंजिनीअरिंगने केली असून बहु-उत्पादनविशेष आर्थिक क्षेत्र असणार आहे. [१७] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8828.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901f9ee53c845d0d903a8e70db586ee015cc1920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8828.txt @@ -0,0 +1 @@ +कॅंप नोउ हे स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक स्टेडियम आहे. कॅंप नोउ हे युरोपातील सर्वात मोठे स्टेडियम मानले जाते. येथे ९८,७८७ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. एफ.सी. बार्सेलोना हा फुटबॉल क्लब कॅंप नोउ येथुन खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8839.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9f8b5b4105fabbfe458c50dda8cde24c2a69bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8839.txt @@ -0,0 +1 @@ +कॅट ओ'नाइन टेल्स हे जेफ्री आर्चरच्या बारा लघुकथांचा संग्रह आहे. यांतील नऊ कथा आर्चरने तुरुंगात असताना लिहिल्या.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8878.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6788b7ce7dfcf94c99f08e55c3fa8e42cf1d8c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8878.txt @@ -0,0 +1,6 @@ +कातानिया-फाँतानारोसा विमानतळ (आहसंवि: CTA, आप्रविको: LICC) तथा व्हिन्सेंझो बेलिनी विमानतळ ( इटालियन: Aeroporto Internazionale Vincenzo Bellini di Catania-Fontanarossa ) हा इटलीच्या सिसिली प्रांतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ कातानिया शहराच्या ४.३ किमी नैऋत्येस आहे. +याला कातानियामथ्ये जन्मलेल्या ऑपेरा संगीतकार विन्सेंझो बेलिनीचे नाव दिलेले आहे. +एस्सॅरोपोर्तीनुसार कातानिया-फाँतानारोसा २०२०मधील सिसिलीतील सर्वाधिक वर्दळीचा तर इटलीतील चौथ्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त विमानतळ होता. [३] येथून केएलएम, आयटीए एरवेझ, लुफ्तांसा तसेच ईझीजेट आणि रायनएर सह अनेक कंपन्या युरोपमधील रोम, म्युनिक, ॲमस्टरडॅम आणि बर्लिन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवता. २०१६मध्ये येथून २० लाख प्रवाशांनी रोम-फियुमिसिनो विमानतळाला ये-जा केली होती. +कातानिया-फाँतानारोसा विमानतळावर खालील विमान कंपन्या नियमित नियोजित आणि भाड्याने सेवा देतात: +कातानिया-एरोपोर्तो फाँतानारोसा हे नव्याने बांधलेले रेल्वे रेल्वे स्थान, मेसिना-सिरॅक्यूझ रेल्वे, कातानिया-पालेर्मो रेल्वे तसेच कातानिया-कॅल्ताजिरोन रेल्वेद्वारे सिसिलीभर सेवा पुरवते. येथून कातानियाच्या उपनगरी गाड्याही सुटतात. [१८] येथून १० मिनिटांत कातानिया सेंत्राले रेल्वे स्थानकाला जाता येते तर सिरॅक्यूझ किंवा ताओर्मिना स्थानकाला जाण्यासाठी एक तास लागतो. [१९] +येथून नियमित शटल बस सेवा कॅटानिया शहराच्या मध्यवर्ती भागाला तसेच सेंत्राले रेल्वे स्थानकाला वाहतूक पुरवते. शिवाय तर बेटाच्या इतर भागांसाठी नियोजित बस सेवा देखील [२०] विमानतळावरून उपलब्ध आहेत. मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानकाच्या समोर आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8898.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6de9dbae3b5ac81535f9570d2b74c4fce09baeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8898.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथरिन ॲन कॅम्पबेल (२० जुलै, १९६३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते २००० दरम्यान ९ महिला कसोटी आणि ८५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_89.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_89.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..568cba2973931d4d2d87b9c08964f15888460b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_89.txt @@ -0,0 +1,214 @@ +चीनचे प्रजासत्ताक (तैवान) देश चिनी ताइपेइ ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतो. १९३२ ते १९७२ दरम्यान चीनचे प्रजासत्ताक ह्याच नावाने तैवान ऑलिंपिकमध्ये भाग घेत होता. परंतु १९७६ साली त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चिनी ताइपेइ हे नाव दिले. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8907.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c8fb27d194d88bbf82106b2bc0344f5e9271055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8907.txt @@ -0,0 +1 @@ +केंब्रिजची डचेस कॅथरीन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन, डचेस ऑफ केंब्रिज ;), पूर्वाश्रमीचे नाव कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन (इंग्लिश: Catherine Elizabeth Middleton, कॅथरीन उर्फ केट मिडल्टन) (जानेवारी ९, इ.स. १९८२; रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड - हयात) ही केंब्रिजचा ड्यूक विल्यम याची पत्नी आहे. तिला लग्नानंतर केंब्रिजची डचेस असे पद देण्यात आले. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8908.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab54cb95a88f571466df045a868f3b00b7a4280a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8908.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथरीन मोवाट (२० सप्टेंबर, १९५२:इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ ते १९८४ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8909.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddaae2a271dca73497e07a9359853f9557017cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8909.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॅथरीन हेगल (जन्म २४ नोव्हेंबर १९७८) [१] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने २००५ ते २०१० या काळात एबीसी टेलिव्हिजन वैद्यकीय नाटक ग्रेज ॲनाटॉमीमध्ये इझी स्टीव्हन्सची भूमिका केली, ज्याने २००७ मधील ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कारासह तिला मान्यता आणि प्रशंसा मिळवून दिली. +हेगलने अभिनयाकडे लक्ष वळवण्यापूर्वी विल्हेल्मिना मॉडेल्ससह बाल मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने दॅट नाईट (१९९२) चित्रपटात पदार्पण केले आणि नंतर माय फादर द हिरो (१९९४), अंडर सीज २: डार्क टेरिटरी (१९९५) मध्ये दिसली. त्यानंतर तिने द डब्ल्यूबी टेलिव्हिजन मालिका रोझवेल (१९९९-२००२) मध्ये इसाबेल इव्हान्सची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला सॅटर्न आणि टीन चॉइस अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले.[२] +त्यानंतर तिने नॉक्ड अप (२००७), २७ ड्रेसेस (२००८), द अग्ली ट्रुथ (२००९), किलर्स (२०१०), लाइफ ॲज वुई नो इट (२०१०) आणि न्यू इअर्स इव्ह (२०११) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले.[१][३] +हेगलने स्वतः ला एक कव्हर मॉडेल म्हणून स्थापित केले आहे, मॅक्सिम, व्हॅनिटी फेअर, आणि कॉस्मोपॉलिटन यासह असंख्य प्रकाशनांमध्ये दिसून येते.[४][५] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8931.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94baa527eb5deab1d5638f239a718fdfcb933efe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8931.txt @@ -0,0 +1,13 @@ +कॅथे पॅसिफिक (चिनी: 國泰航空) ही हॉंगकॉंगची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख हब असलेली कॅथे पॅसिफिक ५२ देशांमधील २०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते. इ.स. २०१६ साली कॅथे पॅसिफिक प्रवासी सेवा पुरवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर मालवाहतूक करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कॅथे पॅसिफिकने इतर विमान कंपन्यांशी कोडशेअर करार आणि एकत्रित सेवा करार (Joint Venture) केलेले आहेत. कॅथेची स्व मालकीची ड्रॅगनएर ही साहाय्यक एर लाइन त्यांच्या हॉंगकॉंग येथील मुख्य केंद्रातून एशिया पॅसिफिक प्रदेशात ४४ ठिकाणी सेवा देते. सन २०१० मध्ये कॅथे पॅसिफिक आणि ड्रॅगनएर यांनी जवळजवळ २७० लाख प्रवाशी आणि १८ लाख टनापेक्षा जास्त मालाची व टपालाची वाहतूक केली. +ऑस्ट्रेलियाचे सिडनी एच.डी. कांट झाऊ आणि अमेरिकेचे रॉय सी. फरेल यांनी प्रत्येकी HK$1 गुंतवून दिनांक २४/९/१९४६ रोजी या एर लाइनची नोंदणी केली.[१] उत्तर गोलार्धात जुलै १९९८ मध्ये या विमान कंपनीने जगातील पहिले विना थांबा उड्डाण केले. आणि हे विमान हॉंगकॉंग या नवीन विमान तळावर पोहचणारे पहिले विमान ठरले. या एर लाइनने सन २००६ साली तिची ६० वी जयंती साजरी केली आणि सन २००९ मध्ये स्वीरे पॅसिफिक आणि एर चायना हे तिचे प्रमुख भागधारक झाले .एर चायना ही त्याच्यातील प्रमुख भागधारक आहे. आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने केलेल्या व्यावसायिक गुणात्मक अहवालानुसार सध्या कॅथे पॅसिफिक ही जागतिक पातळीवर ३ क्रमांकाची एर लाइन आहे.[२] कॅथे पॅसिफिक ही माल वाहतूकीचे बाबतीत जगातील सर्वात मोठी विमान सेवा आहे त्याच बरोबर माल वाहतूकीचे बाबतीत या विमान सेवेचे मुख्य केंद्र असलेले हाँग काँग विमान तळ हे जगात सर्वात ज्यास्त गजबजलेले केंद्र आहे. +ऑन लाइन बुकिंग करून जगातील ११० देशांतील प्रवासी या विमान सेवेचा फायदा घेऊ शकतात. मुख्यतः आशिया खंडात या विमान सेवा ४० प्रमुख शहरांसाठी उपलब्ध आहेत. तसेच चीनमधील १७ ठिकाणी ही विमान सेवा आहे. +या विमान सेवेत अत्याधुनिक १३० विमाने आकाशात भरारी घेण्यासाठी तयार आहेत.त्यांत एर बस ए३३०-३००, एर बस ए३४०-३००, बोईंग-७७७-३००एआर, बोईंग-७७७-२००, बोईंग ७४७-४००, यांचा समावेश आहे. +जॉन स्लोसार हे सध्या(२०१६ साली)कॅथे पॅसेफिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये या एर लाइनने व्यवसायाचे क्षेत्र वाढविले आणि मॅंचेस्टर, झूरिच आणि बोस्टन येथे विमानसेवा सुरू केली. +विमानात चार प्रवासी वर्ग आहेत. +या वर्गात फारच उत्कृष्ट व्यवस्था आहे.[३] यात आरामात टेकून बसण्यासाठी शोभिवंत आसने तसेच एकांत आहे. त्यात खान पानाची मनोरंजनाची सोय प्रवाशाच्या इछेप्रमाणे मिळते. या वर्गात मर्यादेबाहेर सामान घेण्याचीही सवलत आहे.. प्रसंगी येथील आसनांचे लाय-फ्लॅट बेड मध्येही रूपांतर करता येते. +या वर्गातील आसने विविध प्रकारे सजविलेली आहेत. व्यावसायिक प्रवाश्यासाठी हा वर्ग आदर्श आहे. प्रवाश्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी अगदी प्लग पॉइंट ते डिव्हाईस पर्यन्त सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक सुविधा आहेत. प्रवाशी आरामात, आस्तेवाईकपने दिलेल्या खान पान व्यवस्थेचा समाधानकारक लाभ घेत प्रवास करू शकतात. +या वर्गात आरामशीर आसन व्यवस्था, चविष्ट अल्पोपअहार, जेवण, मनोरंजन आणि खूप कांही आहे. +हा वर्ग प्रवास खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असूनही येथील आसने ऐसपैस व समाधान देणारी आहेत तसेच सामानासाठी आवश्यक तेवढी जागा आहे. प्रत्येकाला दूरचित्रवाणीचे कार्यक्रम पाहता येतात. त्यावर तुम्ही चित्रपट पाहू शकता तसेच गाणी ऐकू शकता. +कॅथे पॅसिफिकने खालील विमान कंपन्यांशी व्यावसायिक कायदेशीर करार केलेले आहेत.[४] +या एर लाइनचा फ्रेंच हाय स्पीड ट्रेन बरोबरही कोड शेअर करार अाहे. करारप्रमाणे TGV स्टेशन पासून पॅरिसमधील चार्लस द गॉल एर फोर्टपर्यंत आणि तेथून टेन फ्रेंच सिटीपर्यंत कॅथेची सेवा घेता येते. +या एर लाइन्सला खालील बक्षिशे मिळाली आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8943.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6370da4847d4c290623b8945f459c43989690b3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8943.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथरीन हॉटन हेपबर्न (Katharine Houghton Hepburn; १२ मे १९०७, हार्टफर्ड, कनेटिकट - २९ जून २००३) ही एक अमेरिकन सिने-अभिनेत्री होती. ६० वर्षांपेक्षा अधिक काळ हॉलिवूडमध्ये कार्यरत राहिलेल्या हेपबर्नने अनेक चित्रपटांमध्ये बहुरंगी भूमिका केल्या व तिला सर्वोत्तम अभिनेत्रीसाठीचे विक्रमी ४ ऑस्कर पुरस्कार मिळाले. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने १९९९ साली हेपबर्नला हॉलिवूडच्या इतिहासामधील सर्वोत्तम अभिनेत्री असा खिताब दिला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_896.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b09aaf7328439830771a5b4f44f300252af493ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_896.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओकोनी काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8962.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bff47121f2856f4f6f1670d9469af83ff12dddb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8962.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅथरिन लॉरा केट क्रॉस (३ ऑक्टोबर, १९९१:इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8968.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37582c1131a3ecc3cfd04831db0ffd54f355991b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8968.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कॅथ्रिन व्योर्ले (जर्मन: Kathrin Wörle; जन्मः १८ फेब्रुवारी १९८४) ही एक जर्मन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8971.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..288de9f9ba307b544cf42102dced136247be0ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8971.txt @@ -0,0 +1,80 @@ +वनडे किट +टी२०आ किट +कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8980.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49535cec383fa18017d1e9289861b2ac6004a608 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_8980.txt @@ -0,0 +1 @@ +नेपाळ क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी कॅनडा क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२४ मध्ये नेपाळचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.[२] नेपाळसाठी, या मालिकेने २०२४ नेपाळ त्रि-राष्ट्रीय मालिकेची तयारी केली. [३] जानेवारी २०२४ मध्ये, नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनने २०२४ च्या नेपाळच्या क्रिकेट कॅलेंडरचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका जाहीर केली.[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_900.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..021e0f4254f71f05779d00f979ebba74c5f3259b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_900.txt @@ -0,0 +1 @@ +ओक्तव मिर्बो (फ्रेंच: Octave Mirbeau) (१६ फेब्रुवारी, इ.स. १८४८ - १६ फेब्रुवारी, इ.स. १९१७) हा फ्रेंच पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, कलासमीक्षक, प्रवासवर्णनकार होता. साहित्य व कलाक्षेत्रातील अभिजात वर्तुळातील स्थान अबाधित राखलेला व त्यासोबतच युरोपभरात सार्वजनिक लोकप्रियता लाभलेला हा "सेलिब्रिटी" साहित्यिक, समीक्षक होता. याच्या साहित्यकृतींचे जगभरातील तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9012.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c76f6fc914d605e66a0a4eecd04613101a0c54e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9012.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅनरी द्वीपसमूह (स्पॅनिश: Islas Canarias) हा अटलांटिक महासागरामधील एक द्वीपसमूह व स्पेन देशाचा स्वायत्त संघ आहे. कॅनरी द्वीपसमूह उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को व पश्चिम सहारा देशांच्या १०० किमी पश्चिमेस स्थित असून तो एकूण ७ बेटांचा बनला आहे. पोर्तुगालच्या असोरेस व मादेईरा सोबत कॅनरी द्वीपसमूह युरोपियन संघामधील सदस्य देशांच्या सर्वात बाह्य प्रदेशांपैकी एक आहे. +तेनेरीफ हे येथील सर्वांत मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट असून फ्वेर्तेबेंतुरा, ग्रान कनेरिया, लांथारोते, ला पामा, ला गोमेरा व एल हियेरो ही इतर बेटे आहेत. कॅनरी द्वीपसमूहावरील सौम्य व आल्हादकारक हवामान तसेच निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय असून दरवर्षी सुमारे १.२ कोटी पर्यटक येथे भेट देतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9052.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90b156d6b7b77004b28e100db3dd707035424503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9052.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 39°06′35″N 94°35′19″W / 39.10972°N 94.58861°W / 39.10972; -94.58861 + +कॅन्सस सिटी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मिसूरीच्या पश्चिम भागात कॅन्सस राज्याच्या सीमेवरील मिसूरी व कॅन्सस नद्यांच्या संगमावर वसले आहे. ४.५९ लाख शहरी व २२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कॅन्सस सिटी अमेरिकेमधील ३७वे मोठे शहर आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9055.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bff126c6123f936580ee6e617f89668739322b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9055.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅन्सस सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MCI, आप्रविको: KMCI, एफ.ए.ए. स्थळसूचक: MCI) अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील कॅन्सस सिटी शहराचा विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव मिड कॉन्टिनेन्ट इंटरनॅशनल एरपोर्ट होते. या विमानतळाचा संकेत (MCI) या नावावरून दिला गेलेला आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना तसेच कॅनडा आणि मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. +या विमानतळाच्या आसपास मोठ्या प्रमाणात चतुर किडे आठळतात. २००८ च्या सुमारास दर एक लाख उड्डाणांमागे १४६ विमानांवर असे किडे आदळल्याचे आढळून आले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9063.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7952b8db8a8042082504b051ae1eaf6450a4be9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9063.txt @@ -0,0 +1 @@ +कॅपा हे ग्रीक वर्णमालेतील दहावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील k ह्या अक्षराचा उगम कॅपामधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9109.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aab276d0a0302bafe370ad7fec7c0ef01c96e508 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9109.txt @@ -0,0 +1 @@ +कॅमेरालिझम हे सतराव्या व अठराव्या शतकात जर्मनी आणि ऑस्ट्रिया मधील राज्यशास्त्राशी संबंधित तत्त्वज्ञान होय. येथील सम्राटांच्या प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठीचे हे प्रयत्न होते. यातील महत्त्वाचे संदर्भ आजही लोकप्रशासनासाठी उपयुक्त आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9117.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94da1c0a15bf56d70bd80404971d1a23bed64c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9117.txt @@ -0,0 +1 @@ +कॅमेरोन युस्टेस कफी (फेब्रुवारी ८, इ.स. १९७०:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - ) हा वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_912.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23e771f377059430fc4212c76e198cbb7de89361 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_912.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओक्स ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या लिसमोर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान रग्बी आणि क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१३ जानेवारी १९९३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9124.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2461861e4c20a61da4e82fe32e3e47125a879fdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9124.txt @@ -0,0 +1,32 @@ +१६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9170.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7ba9f826805aa5632a92f4901bc03d671ed635d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9170.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅरा मरे (१ नोव्हेंबर, २००० - ) ही  आयर्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] +हीने महिला एकदिवसीय व महिला टी२० पदार्पण दोन्ही न्यू झीलंडविरूद्ध अनुक्रमे ८ जून व ६ जून रोजी केले. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9180.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1de3f423075f407ba23746b2daa5999ef8f33f96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9180.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरिबियन समुद्र हा अटलांटिक महासागर आणि मेक्सिकोच्या अखाताच्या मधील समुद्र आहे. याच्या दक्षिणेस वेनेझुएला आणि कोलंबिया, नैऋत्येस पनामा, पश्चिमेस कोस्टा रिका, निकाराग्वा, ग्वाटेमाला आणि बेलिझ, उत्तरेस ग्रेटर ॲंटिल्स, क्युबा, जमैका, डॉमिनिकन प्रजासत्ताक आणि पोर्तो रिको तर पूर्वेस लेसर ॲंटिल्स हे देश/भूभाग आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9202.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7550dd247f7e8221793d3513efc6c786c0ded5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9202.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरेन मरी ब्राउन (९ सप्टेंबर, १९६३:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९३ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ४३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9207.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..614cb1b214b9432a14fd9de75da6838141a101df --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9207.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरेन व्हान रीन (जन्म दिनांक अज्ञात:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९१ दरम्यान ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9225.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d257239931fe4268ba1b4666797821500f735125 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9225.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅरॉल काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9238.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e32fb585683d8bfef8267f63bbc0640ac4fcf74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9238.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅरोल विडनी ग्राइडर (१५ एप्रिल, १९६१:सान डियेगो, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. या कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रुझ येथे प्राध्यापक आहेत. +यांना एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि जॅक डब्ल्यू. झोस्टाक यांच्याबरोबर २००९ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9240.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f33580d30ab05537ca72208755a93cc2321e77a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9240.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरॉल मेरी व्हॅलेन्टाईन (२६ नोव्हेंबर, १९०६:केंट, इंग्लंड - जानेवारी, १९९२:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9279.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d5c1257ca8b7bc8dda5cb5818b0cd41e3d09edc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9279.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कॅरोलिन वॉझ्नियाकी (डॅनिश: Caroline Wozniacki) ही एक डॅनिश महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाकी ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०१२ दरम्यान ६७ आठवडे जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आजतागायत तिने १८ डब्ल्यूटीए महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत परंतु ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला आजवर अपयश आले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9292.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f78dd6a999697e51e341df35a455929e3d7210c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9292.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कॅरोलिन गार्सिया (फ्रेंच: Caroline Garcia; जन्मः १६ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक फ्रेंच टेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरीमध्ये खेळणाऱ्या गार्सियाने २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेतील दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9297.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5f0d1e650f9122632b1b420ad6aff9b4db78be4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9297.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरोलायना पॅंथर्स हा अमेरिकेच्या शार्लट शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९९३ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9299.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57456dcd210b6c2e332a0b29df1a206b29b9235a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9299.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कॅरोलिना प्लिस्कोव्हा (चेक: Karolína Plíšková; जन्मः २१ मार्च १९९२) ही एक चेक टेनिसपटू आहे. प्लिस्कोव्हाने आजवर ५ डब्ल्यूटीए एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने २०१० ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मुलींच्या एकेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. आजच्या घडीला ती एकेरी क्रमवारीमध्ये ६व्या क्रमांकावर आहे. तिने २०१६ सालच्या यू.एस. ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ह्या स्पर्धेत सेरेना विल्यम्स व व्हीनस विल्यम्स ह्या दोघी विल्यम्स-भगिनींना तिने पराभूत केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9301.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7e4e8a564b60eb4a2eb2cb8c9c04ac3d1c1d592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9301.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +कॅरोलिना मारिया मारिन मार्तिन (१५ जून, इ.स. १९९३: हुएल्वा, स्पेन - ) ही स्पेनची बॅडमिंटन खेळाडू आहे.[२] +२०१४ व २०१५मधील महिला बॅडमिंटनमधील जगज्जेती असून हिने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9312.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b52bbfc002e25c9cc478f55197031169e7896781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9312.txt @@ -0,0 +1 @@ +कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: YYC, आप्रविको: CYYC) हा कॅनडा देशामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ कॅलगारी शहराच्या ईशान्येस ११ किमी अंतरावर स्थित आहे. येथे कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडा आणि वेस्टजेटचे वाहतूकतळ आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9335.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2dd0b589958a6a22b01b5bed32a958826eebb4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9335.txt @@ -0,0 +1,3 @@ +कालाब्रिया (इटालियन: Calabria) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कालाब्रियाच्या पूर्वेस आयोनियन समुद्र, पश्चिमेला तिऱ्हेनियन समुद्र, नैऋत्येला मेसिनाच्या सामुद्रधुनीपलीकडे सिसिली तर उत्तरेला बाझिलिकाता प्रदेश आहेत. ऐतिहासिक काळात नेपल्स व दोन सिसिलींच्या राजतंत्रांचा भाग असलेल्या कालाब्रियाचा ४२ टक्के भाग डोंगराळ आहे. कातान्झारो ही कालाब्रियाची राजधानी तर रेद्जो कालाब्रिया हे येथील सर्वात मोठे शहर आहे. +कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग असून येथील ७० टक्के झाडे ऑलिव्हची आहेत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9365.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c96b404289d053d006a145891ce568abd975cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9365.txt @@ -0,0 +1,6 @@ +०८ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: क्रिकेट आर्चिव (इंग्लिश मजकूर) + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9368.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..515b65fa705f32d4e538a3a890fc7603eef9321a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9368.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅलोवे काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9377.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd9d1a1f6ad0f19f205110f09ff78986b627c3ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9377.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅल्व्हर्ट काउंटी, मेरीलँड ही अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9379.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fddaa5b7be9deb160bf212f77d2db70e7c56d9ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9379.txt @@ -0,0 +1,2 @@ +केल्व्हिन अनेले न्ग्कोंग्का ( २१ ऑक्टोबर १९८७) हा दक्षिण आफ्रिकेचा एक फूटबॉल खेळाडू आहे. जो सध्या मामेलोडी सनडाउन्स एफ.सी. साठी खेळतो. +२९ ऑगस्ट २०१५ मध्ये तो ट्रॉयएज एसी संघात गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9408.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36ad7e131062c509f7fa8b2c4e348e6bf12eba3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9408.txt @@ -0,0 +1 @@ +कॅसल ॲव्हेन्यू हे आयर्लंडमधील डब्लिन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9418.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b4e4f9e3eda5888184bb359a1c87093f7c43a76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9418.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅसिनी हायगेन्स प्रोब हे शनिच्या उपग्रह टायटनला भेट देणारे एकत्रित यान होते. यातील कॅसिनी हे यान टायटनभोवती प्रदक्षिणा घालीत आहे तर हायगेन्स यान टायटनच्या पृष्ठभागावर उतरले. याला १७व्या शतकातील अंतराळशास्त्रज्ञ क्रिस्चियान हायगेन्सचे नाव दिले होते. याने १६५५ मध्ये टायटनचा शोध लावला. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9431.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3684a01cedb0d4ebc3d73ae2cceef961353dad30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9431.txt @@ -0,0 +1,5 @@ + +के२ तथा छोगोरी किंवा माउंट गॉडविन ऑस्टेन[१] हा पर्वत जगातील एव्हरेस्ट खालोखाल सर्वात उंच पर्वत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरम पर्वतरांगेतील या पर्वताची उंची ८,६११ मी (२८,२५१ फूट) इतकी आहे.[२][३] पाकव्याप्त काश्मीरच्या बाल्टीस्तान भागात पाकिस्तान-चीन सरहद्दीवरील हे शिखर काराकोरम मधील सर्वोच्च शिखर आहे. +इटालियन गिऱ्यारोहक १९५४मध्ये आर्दितो देसियोच्या नेतृत्वाखालील काराकोरम मोहिमेंतर्गत लिनो लेसेडेली आणि अखिल काँपान्योनी यांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. पर्यंत २०१८ फक्त ३६७ व्यक्तींनी हे शिखर सर केलेले आहे. सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर १०,०००पेक्षा अधिक व्यक्तींनी सर केले आहे. अत्यंत अवघड आणि धोकादायक असे हे शिखर सर करणाऱ्या दर चार गिऱ्यारोहकांमागे एका गिऱ्यारोहकाचा पर्वतावरच मृत्यू होतो.[४][५] तोपर्यंत ८७ व्यक्तींचा या पर्वतावर मृत्यू झाल्याची नोंद आहे. +या पर्वताला असलेल्या सगळ्या धारेवरून याचे शिखर सर झालेले आहे परंतु पूर्वेकडील कड्यावरून आत्तापर्यंत याच्यावर कोणीही सफल चढाई केलेली नाही. ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतांपैकी असा हा एकमेव पर्वत आहे.[६] सहसा या शिखरावर जुलै-ऑगस्टमध्ये चढाई केली जाते. वर्षातील इतर वेळी येथील हवामान अतिथंड आणि धोकादायक असते.[७] +१६ जानेवारी, २०२० रोजी निर्मल पुर्जाच्या नेतृत्वाखाली १० नेपाळी गिऱ्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा हिवाळ्यात सर केले.[८] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9442.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46afac37ac075eb760f51040e6c3c92bff1cbba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9442.txt @@ -0,0 +1,4 @@ +के. आसिफ (१४ जून, इ.स. १९२२; इटावा, ब्रिटिश भारत - ९ मार्च, इ.स. १९७१; मुंबई, महाराष्ट्र) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक होता. हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन त्याने केले. +के. आसिफ याचे नाव 'करीमुद्दीन' असे होते. तो अभिनेता नजर यांचा भाचा होता. आरंभी तो शिंप्याचा व्यवसाय करीत असे. त्यानंतर त्याने फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्याच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचा मालक सिराज अली हकीम याने त्याच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या साह्यावर त्याने फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. +त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले[ संदर्भ हवा ]. या नाटकावर चित्रपट काढण्याचे त्याने ठरविले. या चित्रपटास सिराज अली हकीम यानेच पैसा पुरविला. शापुरजी पालनजी नावाच्या सावकारानेही या चित्रपटासाठी वित्त पुरवले. चित्रपट बनण्यास सुमारे १२ वर्षे लागली. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्याने ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली[ संदर्भ हवा ]. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9444.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d463ff0898f0449d820ddb190713fea6a847e616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9444.txt @@ -0,0 +1,3 @@ +करुमानसेरी नाराणऐयर के.एन. अनंतपद्मनाभन (८ सप्टेंबर, १९६९:तिरुवनंतपूरम, भारत - हयात) हे भारताचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत. +पद्मनाभन हे केरळतर्फे १९८८ ते २००४ दरम्यान एकूण १०५ प्रथम-श्रेणी आणि ५४ लिस्ट-अ सामने खेळले. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०२१ साली होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9447.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..709797751101ac853709ac1b49f41e4c15d50f7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9447.txt @@ -0,0 +1 @@ +के.एल. मलाबादे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते दोनदा इचलकरंजीचे आमदार होते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9455.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9139cdd072953b4c8f8e71cdf89cb45c6deffabb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9455.txt @@ -0,0 +1,2 @@ +के.करुणाकरन (मल्याळम: കെ. കരൂണാകരന ; रोमन लिपी: Kannoth Karunakaran ;) (जुलै ५, इ.स. १९१८ - डिसेंबर २३, इ.स. २०१०) हे भारतातील केरळ राज्यातील राजकारणी होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील बहुतांश काळ ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते आणि सध्याही ते काँग्रेस पक्षातच आहेत. काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. +ते इ.स. १९७१ ते इ.स. १९७७ या काळात सी.अच्युतानंदन यांच्या मंत्रिमंडळात केरळाचे गृहमंत्री होते. त्यानंतर ते इ.स. १९७७, इ.स. १९८२ ते इ.स. १९८७ आणि इ.स. १९९१ ते इ.स. १९९५ या काळात केरळाचे मुख्यमंत्री होते. ते इ.स. १९९५ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. तसेच ते इ.स. १९९८ सालातील लोकसभा निवडणुकीत केरळातील तिरूवनंतपुरम मतदारसंघातून तर इ.स. १९९९ सालातील लोकसभा निवडणुकीत ते राज्यातील मुकुंदपुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9478.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8979b068f1f8e7f7d2143e903c3fc4df1fd8ad45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9478.txt @@ -0,0 +1,4 @@ +कासू ब्रह्मानंद रेड्डी (२८ जुलै, इ.स. १९०९ - २० मे, इ.स. १९९४:हैदराबाद, तेलंगाणा, भारत) हे २९ फेब्रुवारी, इ.स. १९६४ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९७१ दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते. + + +कॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर  · शंकरनारायण  · विद्यासागर राव  · भगत सिंह कोश्यारी diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9528.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c3b8ff10579ecd2806074a36928fe6bf2d886c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9528.txt @@ -0,0 +1 @@ +के.एन. रामचंद्रन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9533.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6fc036242f3dfacfb57af7189b43fc4b3d46011 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9533.txt @@ -0,0 +1 @@ +के.एम. अब्राहम (मार्च २७, इ.स. १९१९) हे भारतीय राजकारणी होते.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोट्टायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9540.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df5de29f7d21817cbf9a4040a9612163737e50de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9540.txt @@ -0,0 +1 @@ +कनैयालाल माणेकलाल मुन्शी (प्रचलीत नाव : के.एम. मुन्शी) (३० डिसेंबर, १८८७ - ८ फेब्रुवारी १९७१) हे गुजरात मधील एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, लेखक, पत्रकार, व शिक्षणतज्ज्ञ होते. ते पेशाने वकील होते व त्यानंतर ते साहित्य व राजकारणाकडे वळले. गुजराती साहित्यात त्याचे नाव प्रसिद्ध आहे. भारतीय विद्या भवन ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था त्यांनी १९३८ साली स्थापन केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9573.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9139cdd072953b4c8f8e71cdf89cb45c6deffabb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9573.txt @@ -0,0 +1,2 @@ +के.करुणाकरन (मल्याळम: കെ. കരൂണാകരന ; रोमन लिपी: Kannoth Karunakaran ;) (जुलै ५, इ.स. १९१८ - डिसेंबर २३, इ.स. २०१०) हे भारतातील केरळ राज्यातील राजकारणी होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील बहुतांश काळ ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते आणि सध्याही ते काँग्रेस पक्षातच आहेत. काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. +ते इ.स. १९७१ ते इ.स. १९७७ या काळात सी.अच्युतानंदन यांच्या मंत्रिमंडळात केरळाचे गृहमंत्री होते. त्यानंतर ते इ.स. १९७७, इ.स. १९८२ ते इ.स. १९८७ आणि इ.स. १९९१ ते इ.स. १९९५ या काळात केरळाचे मुख्यमंत्री होते. ते इ.स. १९९५ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. तसेच ते इ.स. १९९८ सालातील लोकसभा निवडणुकीत केरळातील तिरूवनंतपुरम मतदारसंघातून तर इ.स. १९९९ सालातील लोकसभा निवडणुकीत ते राज्यातील मुकुंदपुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9576.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b298e2f0f221df25a2e886f65b20f268cb6ee396 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9576.txt @@ -0,0 +1 @@ +कृष्ण कुमार बिर्ला ( ११ नोव्हेंबर १९१८,मृत्यु: ३० ऑगस्ट २००८) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी भारतात औद्योगिक परिवर्तन केले. ते बिट्स पिलानीचे कुलगुरूही होते. त्यांनी १९९१ मध्ये हिंदी भाषेच्या साहित्यास चालना देण्यासाठी के. के. बिर्ला फाउंडेशनची स्थापना केली. खत उत्पादनातही त्यांची मोलाची भूमिका होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9587.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63b61beac739a917fa420528d3a4638da31263d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9587.txt @@ -0,0 +1 @@ +के. जी. बालकृष्णन हे भारताचे एक माजी सरन्यायाधीश आहेत. १४ जानेवारी २००७ ते १२ मे २०१० या कालावधीत ते सदतीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9614.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..913de662df412df8e5c6ac371d14091ee666d200 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9614.txt @@ -0,0 +1,8 @@ +कोडुमुडी बालंबाल सुंदरंबल [१] (११ ऑक्टोबर १९०८ - १५ ऑक्टोबर १९८०) इरोड जिल्ह्यातील तमिळनाडू येथील एक भारतीय अभिनेत्री आणि गायिका होती. तिने तमिळ सिनेमांमध्ये अभिनय केला आणि तिला "भारतीय रंगमंचाची राणी" म्हणून संबोधले गेले.[२] भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय कार्यकर्ते असलेली सुंदरंबल ही भारतातील राज्य विधानसभेत प्रवेश करणारे पहिले चित्रपटातील व्यक्ति होती.[३] +के.बी. सुंदरंबल यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९०८ रोजी तामिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील कावेरी नदीच्या काठावरील कोडुमुडी गावात झाला. लहानपणी तिने ट्रेनमध्ये गाणे गाऊन पैसे कमवले.[४] काही स्त्रोतांनुसार,[४] अशा प्रकारे ट्रेनमध्ये गाताना १९ वर्षीय सुंदरंबलने एफजी नटेसा अय्यर, एक हौशी रंगमंच अभिनेता, निर्माता यांचे लक्ष वेधून घेतले. इतर स्त्रोतांनुसार,[५] सुंदरंबलमधील प्रतिभा बघुन तिची ओळख त्या काळातील गाजलेल्या नाटककारांपैकी एक असलेल्या पी.एस. वेलू नायर यांच्याशी एका कृष्णस्वामी अय्यर नावाचा पोलिस अधिकारीने करून दिली. +दोन्ही बाबतीत, सुंदरंबल यांनी १९२७ मध्ये, तामिळ रंगमंचावर, प्रवासी नाट्य मंडळाच्या सदस्या म्हणून पदार्पण केले असे मानले जाते. रंगमंचावर छोट्या-छोट्या भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना तिने गायन चालू ठेवले. तिची "वल्ली थिरुमनम," "पावलकोडी" आणि "हरिश्चंद्र" सारखी सुरुवातीची नाटके खूप गाजली. विशेषतः, "वल्ली थिरुमनम", जिथे तिने एसजी किट्टाप्पा सोबत सह-कलाकार केला होता, तो एक अभूतपूर्व यश होता. +सुंदरंबल यांनी चित्रपटांमध्ये अभिनय केला जसे कीमनिमेखलाई, औवैयार (१९५३), थिरुविलयादल (१९६५), कराईकल अम्मैयार (१९७३) आणि कंदन करुणाई (१९६७). तिने थिरुविलायदल आणि कंदन करुणाई या चित्रपटांमध्ये तमिळ कवी अववायार यांची भूमिका साकारली होती. तिने उईर मेल असाई (१९६७), थुनाइवन (१९६९)आणि ग्नायरू थिंगल सारख्या सामाजिक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. +तिने चित्रपटांमध्येही गाणी गायली. तिने संगीत दिग्दर्शक मायावरम वेणू, एम.डी. पार्थसारथी, परूर एस. अनंतरामन, आर. सुदर्शनम, के.व्ही. महादेवन, एस.एम. सुब्बय्या नायडू, टी.के. राममूर्ती, एम.एस. विश्वनाथन आणि कुन्नाकुडी वैद्यनाथन यांच्या सोबत काम केले. +सुंदरंबल आणि त्यांचे पती एस.जी. किट्टाप्पा यांच्यावर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा खूप प्रभाव होता आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उत्कट समर्थक बनले. त्या कारणासाठी त्यांनी त्यांची लोकप्रियता आणि प्रतिभा वापरली होती. सुंदरंबल यांनी चळवळीचे काम सुरू ठेवले, अनेक ग्रामोफोन डिस्क रेकॉर्ड करून त्या संघर्षाचे आणि त्यागाचे गुणगान केले. तिने नेहमी खादी परिधान करण्याचा मुद्दाही बनवला.[४] तिने अनेकदा विविध निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सक्रियपणे प्रचार केला.[६] भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, के.बी. सुंदरंबल यांनी १९५१ मध्ये मद्रास राज्याच्या विधान परिषदेत काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रवेश केला, अशा प्रकारे भारतीय विधानमंडळात प्रवेश करणारे पहिले चित्रपट कलाकार बनली. +थिएटरमध्ये एकत्र काम करत असताना, सुंदरंबलची एस.जी. किट्टाप्पा यांच्याशी भेट झाली. १९२७ मध्ये त्यांचे लग्न झालेव १९३३ मध्ये किट्टप्पा यांचे निधन झाले. मैफिलीतील कलाकार म्हणून कारकीर्द करण्यासाठी सुंदरंबल यांनी त्यांच्या मृत्यूनंतर रंगमंच सोडला. के.बी. सुंदरंबल यांचे सप्टेंबर १९८० मध्ये निधन झाले. +१९६४ मध्ये, तमिळ इसाई संगमने त्यांना "तमिळ इसाई पेरारिग्नार (तमिळ संगीतात सर्वाधिक शिकलेली)" ही पदवी बहाल केली. १९७० मध्ये, भारत सरकारने त्यांना कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री देऊन सन्मानित केले. १९६९ मध्ये थुनाइवन चित्रपटामधील तिच्या कामासाठी तिला भारत सरकारने सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित केले.[७] सोबत तिने सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनासाठी तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारही जिंकला. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9663.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37f11a75f8abfe134879dd702b323117052b19a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9663.txt @@ -0,0 +1,5 @@ + +प्रा. के. वि. बेलसरे: (केशव विष्णू बेलसरे तथा 'बाबा बेलसरे') +( ८ फेब्रुवारी १९०९ - निधन: ३ जानेवारी १९९८) + +तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पौर्वात्य व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भारतीय अध्यात्म विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. ग्रंथ व प्रवचने यांच्या माध्यमातून नामस्मरणाचा प्रसार.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9666.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3869636e87462038005ed77e10da6024222cf25b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9666.txt @@ -0,0 +1 @@ +केंगो नाकामुरा हा जपानचा फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_967.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f2ddf30a6d107a51abde79aba9cb28748431c0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_967.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओझरखेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9682.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..664402f359550f73d8de1102375d9d0ebbbbf177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9682.txt @@ -0,0 +1,2 @@ + +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_972.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f72fa40e0436ddfa89deb2905773b03b968650d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_972.txt @@ -0,0 +1,8 @@ + ओझरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9720.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84ce1c5794245db16ce777537697b3b7d8fbdc3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9720.txt @@ -0,0 +1 @@ +केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9728.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03f1eea265f3f3791e7bc3cc160989437de62290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9728.txt @@ -0,0 +1,3 @@ +केंद्रीय विद्यापीठ आंध्र प्रदेश हे आंध्र प्रदेश, भारतातील अनंतपूर जिल्ह्यात स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. +[१] केंद्रीय मंत्रिमंडळाने मे २०१८ मध्ये विद्यापीठाला ४५० कोटी (US$९९.९ दशलक्ष) मंजूर करून मान्यता दिली आहे. [२] +या विद्यापीठात कला, मानविकी आणि सामाजिक विज्ञान या विविध क्षेत्रातील पदव्या प्रदान होतात. [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9771.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ad60de69e88cafd7edf64f4146253be3a503cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9771.txt @@ -0,0 +1,3 @@ +केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BLR, आप्रविको: VOBG) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २३ मे २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बंगळूर शहरापासून ३० किमी अंतरावर देवनहळ्ळी ह्या गावामध्ये स्थित आहे. +हा विमानतळ सुरू होण्यापूर्वी बंगळूरमधील हवाई वाहतूक एच.ए.एल बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ सांभाळत असे. परंतु बंगळूरमधील वाढती वाहतूक हाताळण्यास तो अपूरा पडू लागला. ह्या कारणास्तव देवनहल्ळी येथे २००५ साली नव्या विमानतळाचे बांधकाम सुरू झाले. मार्च २००८ मध्ये कार्यरत होण्याची अपेक्षा असताना काही विलंबांमुळे अखेर मे मध्ये येथून वाहतूक सुरू करण्यात आली. २०१२ साली १२.७ दशलक्ष प्रवासी वाहतूक सांभाळणारा बंगळूरू आंतरराष्ट्रीय हा एका सर्वेक्षणानुसार भारतामधील सर्वोत्तम विमानतळ होता. +एक मोठा टर्मिनल व ३६ गेट्स असलेल्या ह्या विमानतळामध्ये हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9779.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da44205008869adf3246cd2c65ec4b8e018406c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9779.txt @@ -0,0 +1,2 @@ +केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन (CAIE) (अनौपचारिक फक्त केंब्रिज म्हणून ओळखले आणि पूर्वी CIE, केंब्रिज इंटरनॅशनल एक्झॅमिनेशन (सी.आय.ई.) बोर्ड म्हणून ओळखले जाई) +१६० पेक्षा अधिक देशांमध्ये 10,000 शाळांना परीक्षा आणि योग्यता अर्पण करणारे आंतरराष्ट्रीय पात्रता प्रदाता आहे. [२] [३] हा केंब्रिज विद्यापीठाचा एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9789.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd4124699fa8e5b14c52f6089229cb714e3c1bac --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9789.txt @@ -0,0 +1 @@ +केयरटेकर ही स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक पात्र आहे. played by Basil Langton. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9795.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d975cc03a7f75007a3f9814ed25c80766578265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9795.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुणे, भारत +के ई एम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक पुण्यातले जुने रुग्णालय आहे. हे रुग्णालय मुळात सरदार श्रीनिवास मुदलियार यांनी सुरू केलेले चार खाटांचे धर्मार्थ प्रसूतीगृह होते. पुढे याचे नाव किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल असे ठेवण्यात आले. १९४४ साली येथे ४० खाटांचे रुग्णालय, एक शस्त्रक्रिया-गृह, एक प्रसूतिगृह व परिचारिका निवास होते. १९४४ मध्ये डॉ.बानू कोयाजी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. १९६७ मध्ये रुग्णालय २०० खाटांचे झाले व तिथे वैद्यकीय, शल्यचिकित्सा व बालरोग हे नवीन विभाग सुरू झाले. +सध्या(सन २०११) रुग्णालयात ५५० खाटा आहेत व रुग्णसेवेबरोबर वैद्यकीय शिक्षण सुरू झाले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9845.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bff47121f2856f4f6f1670d9469af83ff12dddb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9845.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅथरिन लॉरा केट क्रॉस (३ ऑक्टोबर, १९९१:इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9869.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cecf209f7a5911a21aba1faf3d2ae1a9d9b97349 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9869.txt @@ -0,0 +1,2 @@ + +केटी बूल्टर (१ ऑगस्ट, १९९६:लीस्टर, इंग्लंड - ) ही युनायटेड किंग्डमची टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9872.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a1dd88c07f2f01e9f8285e367d0d18c154500e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9872.txt @@ -0,0 +1,2 @@ +केटी व्होलिनेट्स (३१ डिसेंबर, २००१:वॉलनट क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9877.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a70219bb7d4c5a49aaff51cc422bf2921edcfa17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9877.txt @@ -0,0 +1 @@ +केटो कियोमासा (जुलै २५, इ.स. १५६२ - ऑगस्ट २, इ.स. १६११) हा जपानच्या एडो कालखंडातील सामुराई होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9883.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..606983db6457031f5344552a72bb83c0f504a7fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9883.txt @@ -0,0 +1,4 @@ +केडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. +शंभू महादेव पिर बाबा तसेच पद्मवती देवी या गावचा ग्रामदैवत आहे. या गावात थोर समाजसुधारक पंडिता रमाबाई यांचा सहवास लाभला आहे. +यवत खुटबाव भांडगाव वाखारी वरवंड diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9912.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7830bc72c95861bcdf65fbf78fbc2d9d7328e7ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9912.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथेरीन फ्रेझर (९ एप्रिल, २००५:स्कॉटलंड - ) ही  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9953.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d220530b68341e067feda4b1e837401c6c873965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9953.txt @@ -0,0 +1,3 @@ +केन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कनाब येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,६६७ इतकी होती.[२] +केन काउंटीची रचना १६ जानेवारी, १८६४ रोजी झाली. या काउंटीला थॉमस एल. केन या लश्करी अधिकाऱ्याचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9981.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..951de65fae2cf6dc15e864bb2a5df1405885fbdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9981.txt @@ -0,0 +1,6 @@ +केनकाथा/केनकथा किंवा केंकाथा हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश राज्यातील महत्त्वपुर्ण गोवंश आहे. उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड प्रांतातील केन नदीच्या काठावर उगमस्थानामुळेच या गोवंशास केनकाथा असे नाव पडले आहे. +या गोवंशास काही ठिकाणी केनवारीया असेही म्हणतात. हा गोवंश डोंगराळ भाग व उग्र वातावरणात टिकून राहणारा गोवंश म्हणून ओळखला जातो. हा गोवंश मध्यम दूधारू आहे. या गोवंशचे बैल लहान परंतु अत्यंत बळकट असतात, तसेच ते जडकामासाठी फार उपयुक्त असतात. या गोवंशाच्या गायीचे दुधाचे उत्पादन १ ते ३ लिटर प्रतिदिन पर्यंत असते. +हा गोवंश मध्य प्रदेशातील विंध्या पर्वताच्या परिसरात, पन्ना, छतरपूर आणि टीकमगड जिल्ह्यात हा गोवंश मोठ्या प्रमाणात आढळतो. तसेच उत्तर प्रदेशमधील ललितपूर, हमीरपूर आणि बांदा जिल्ह्यात केन नदीच्या काठावर देखील हा गोवंश मोठ्या प्रमाणावर आढळतो. +शारीरिक रचना- +हा गोवंश उंचीने लहान परंतु मजबूत व काम करण्यात पटाईत आहे. या गोवंशाचा रंग राखाडी आणि काळा असतो. कधीकधी हा पांढऱ्या रंगात पण आढळतो. डोके लहान आणि रुंद, कान तीक्ष्ण व लक्ष वेधक असतात. या गोवंशाची शिंगे ही बाह्य कोनातून पुढील दिशेने आणि एका टोकाला समाप्त होतात. या गोवंशाचे पाय लहान परंतु काटक असतात. गळ्याची पोळी ही काहीशी लोंबकळत असते आणि काळ्या छटेत/ठिपक्यांची असते. शेपटी मध्यम जाडीची व लांब झुपकेदार असते. बैलाचा खांदा उंच असतो. +या गोवंशाच्या बैलाची उंची १२७ सेमी आणि वजन ३५० किलो, तर गायीची उंची १२० सेमी आणि वजन २५० किलो आढळते. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_999.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74534ecd91f1866b33c165a027279a81eee8f834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_999.txt @@ -0,0 +1 @@ +ओटिस गिब्सन हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9990.txt b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a5f14e36c18321ff98e4d53eeab883c218130ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_2/wiki_s2_9990.txt @@ -0,0 +1,15 @@ +केन्या एरवेझ (इंग्लिश: Kenya Airways) ही आफ्रिकेच्या केन्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या केन्या एरवेझचे मुख्यालय नैरोबी येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ नैरोबीच्या जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. १९९६ साली खाजगीकरण झालेली केन्या एरवेझ ही आफ्रिकेमधील पहिलीच कंपनी होती. +प्रिल १९९५पर्यंत कंपनीची संपूर्ण मालकी सरकारकडे होती. १९९६मध्ये तिचे खाजगीकरण करण्यात आले जी पहिली अशी आफ्रिकन कंपनी होती जिचे खाजगीकरण यशस्वी झाले. केन्या एरवेझ सध्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर चालवली जाते. त्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा केन्या सरकारचा (२९.८%) असून त्यानंतर केएलएमचा (२६.७३%) आहे. उरलेले शेअर्स इतर खाजगी मालकांचे आहेत. २०१० सालापासून केन्या एरवेझ स्कायटीम समूहाचा सदस्य आहे. +जानेवारी २०१३ला केन्या एरवेझ सहारन क्षेत्रातील आघाडीची विमानवाहतूक कंपनी होती.[१] आफ्रिकन विमानकंपन्यांमध्ये आसन क्षमतेनुसार केन्या एरवेझचा चौथा क्रमांक लागत होता.[२] ही कंपनी जून २०१० मध्ये स्काय टीमची पूर्ण सभासद झाली तसेच १९७७ पासून ती आफ्रिकन एरलाईनची सभासद आहे.[३] +केन्या एरवेझची स्थापना केन्या सरकारने २२ जानेवारी १९७७ मध्ये केली होती.[४] ४ फेब्रुवारी १९७७[१५] मध्ये ब्रिटिश मिडलॅंड एरवेझ कंपनीकडून दोन बोईंग ७०७ विमाने भाड्याने घेऊन नैरोबी-फ्रॅंकफर्ट-लंडन या मार्गे सेवेला प्रारंभ करण्यात आला.[१६] १९७७ च्या उत्तरार्धात ३ बोईंग ७०७ विमाने नॉर्थवेस्ट ओरीएंट कडून घेण्यात आली.[१९] पुढच्या वर्षी कंपनीने एक चार्टर उपकंपनी सुरू केली जी मुख्य कंपनीकडून भाड्याने विमाने घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवासी तसेच मालाची वाहतूक करत होती. +जुलै १९८०मध्ये कंपनीचे २,१०० कर्मचारी , ३ बोईंग ७०७ मध्ये, १ बोईंग ७२०, १ डीसी ९-३० आणि ३ फोक्कर एफ-२७ होते. +१९८२मध्ये नैरोबी-मुंबई विना थांबा सेवा सुरू करण्यात आली.[५] एक वर्षानंतर कंपनीची टांझानियासाठीची सेवा सुरू झाली. +१९८६मध्ये केन्याच्या सरकारने देशाच्या आर्थिक विकास आणि वृद्धीची गरज व्यक्त केली. त्यावेळी सरकारने कंपनीचे हित खाजगीकरण करण्यातच असल्याचे सूचित केले आणि कंपनीच्या खाजगीकरणाचा पहिला प्रयत्न करण्यात आला. १९९३-१९९४ च्या वर्षी व्यापारीकरणानंतर पहिल्यांदा कंपनीला नफा झाला.[३२] १९९४मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला खाजगीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आले.[३३] +जानेवारी २००० मध्ये, कंपनीने पहिला अपघात अनुभवला जेव्हा १९८६मध्ये नवीन विकत घेतलेले एरबस A३१० विमान अब्दिजानहून उड्डाण घेतल्यावर आयवरी कोस्ट येथे कोसळले.[६] २००० साली कंपनीचे २,७८० कर्मचारी होते. २००२ मध्ये अजून ३ बोईंग विमानांची ऑर्डर देण्यात आली. तसेच या प्रकारचे आणखी एक विमान नोव्हेंबर २००५मध्ये घेण्यात आले. मार्च २००६ मध्ये ६ बोईंग ७८७ विमाने घेण्यात आली.[४२] +जून २०१२मध्ये आणखी पैसा उभा करण्यासाठी कंपनीने २० बिलियन केनियन शिलिंग एवढ्या मूल्याचे मालकी हक्क विक्रीसाठी उपलब्ध केले.[४४][४५][४६] यातून झालेल्या शेअर्स विभागणी नंतर केएलएमचा हिस्सा २६% वरून २६.७३% वर आला, तसेच केनियन सरकारचा हिस्सा २३% वरून २९.८% होऊन ते सगळ्यात मोठे हिस्सेदार झाले.[७] +स्वस्त दराची सेवा देणारी जंबोजेट, जिची स्थापना २०१३ मध्ये झाली आणि आफ्रिकन कार्गो हॅंडलिंग लि. या केन्या एरवेझची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपन्या आहेत. +इतर कंपन्या ज्यात केन्या एरवेझची हिस्सेदारी आहे त्यात केन्या एरफ्रेट हॅंडलिंग लि.(५१%) आणि टांझानिअन कॅरिअर प्रेसिजन एर (४१.२३%)चा समावेश होतो.[८] +जुलै २०१६ नुसार, डेनिस अवोरी हे कंपनीचे चेरमन आहेत. +जुलै २०१७ नुसार, सेबेस्टीअन मिकोझ हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मिकोझ त्याआधी एलओटी पोलिश एरलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यांनी १ जून २०१७ला येथील कारभार हाती घेतला.[९] +एप्रिल २०१२मध्ये कंपनीने प्रोजेक्ट माविंगु नावाची योजना घोषित केली ज्यानुसार २०२१ पर्यंत २४ नवीन गंतव्यस्थाने सुरू करण्याचे उद्दिष्ट्य आहे. +ऑक्टोबर २०१३ मध्ये कंपनीने दरवर्षी ६ नवीन मार्ग सुरू करणार असल्याचे घोषित केले.[१०]