diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b56dfc676a1890e9207a8bb3b82c9554515582ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४०६ असलेले भिलाली हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४१९.४५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २६२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३०४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा शहापूर येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा शहापूर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय अमळनेर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अमळनेर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, कच्चे रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10011.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d500fd25d52b2542611f2fd48304e7cd3acc7922 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10011.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुहम्मद अली बोग्रा (बंगाली: মোহাম্মদ আলী বগুড়া ; उर्दू: محمد علی بوگرہ ; रोमन लिपी: Muhammad Ali Bogra) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा तिसरा पंतप्रधान होता. इ.स. १९५३ ते इ.स. १९५५ या कालखंडात तो पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९५५ साली पाकिस्तानाचा तत्कालीन गव्हर्नर जनरल इस्कंदर मिर्झा याने त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10016.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca875e17c02b299664e2e678569e800805ef5a4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10016.txt @@ -0,0 +1,17 @@ +इब्न बतूता (२५ फेब्रुवारी, १३०४;टॅंजियर, मोरोक्को - इ.स. १३६९:मोरोक्को; अरबी: أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة, अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता), किंवा फक्त मुहम्मद इब्न बतूता (محمد ابن بطوطة) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वांत महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते.[१][२] तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल रिहला (शब्दशः भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी आजही हे पुस्तक प्रमाण मानले जाते. +तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया, चीन या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो भारतातही आला होता. +इब्न बतूताच्या बालपणाबद्दलची माहिती त्याच्या प्रवासवर्णनांतील आत्मचरित्रात्मक भागांतून सापडते. यानुसार हा लवाटा जमातीचा[३] बर्बर वंशीय[४] होता व याचे पूर्वज आणि समकालीन कुटुंब न्यायाधीशांचे होते. इब्न बतूताचा जन्म २४ फेब्रुवारी, १३०४ रोजी मोरोक्कोच्या टॅंजियर शहरात झाला.[५] त्यावेळी तेथे मारीनी वंशाचे राज्य होते. लहानपणी हा सुन्नी मलिकी मदहब शाळेतून शिकला असण्याची शक्यता आहे. टॅंजियरच्या रहिवाशांनी इब्न बतूताला धर्मन्याय देण्याची विनंती केली होती. +इ.स. १३२५ च्या जून महिन्यात वयाच्या एकविसाव्या वर्षी इब्न बतूता मक्केला हजसाठी जाण्याकरता घरातून बाहेर पडला. तेव्हा हा प्रवास येउनजाउन सोळा महिन्यांचा असे. बतूताने पुढील चोवीस वर्षे मोरोक्कोत पाउल ठेवले नाही.[६] आपल्या पहिल्या सफरीच्या सुरुवातीबद्दल इब्न बतूता लिहितो - +मी एकटाच निघालो. सोबतीला सहप्रवासी असे कोणी नव्हते ज्यांच्या सोबतीत मला आनंद मिळेल. जोडीने जायला मला कोणता कारवांही नव्हता. माझ्या हृदयातील दूरवरच्या अद्भूत प्रदेशांना भेट देण्याची अनेक वर्षे साठवून ठेवलेली इच्छा आणि त्यावेळी आलेली लहर यांना बळी पडून मी माझे मन कठीण केले आणि माझे सुहृद, पुरुष आणि स्त्रीया, यांना सोडण्याचा निश्चय केला. पक्षी जसे आपले घरटे सोडून निघून जातात तसे मी माझे घर सोडण्याचे ठरवले. माझे आईवडील अद्याप संसारी होते आणि त्यांना सोडून जाण्याचे मला जीवावर आले. त्यांचा विरह सहन करणे मला कठीण झाले.[७] +टॅंजियरपासून इब्न बतूता उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत प्रवास करीत मक्केकडे निघाला. झय्यानी सुलतान अब्द अल-वदीद आणि हफसी सुलतानांच्या प्रदेशातील ट्लेमेसेन, बेजाइया शहरांतून प्रवास करीत हा ट्युनिसियाला पोचला. येथे त्याने दोन महिने मुक्काम केला.[८] लुटारू आणि वाटमाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी इब्न बतूता थोड्या थोड्या अंतराकरता एखाद्या तांड्याच्या साथीने प्रवास करीत असे. स्फाक्स शहरात पोचल्यावर त्याने लग्न केले.[९] आपल्या प्रवासातील अनेक लग्नांपैकी हे पहिले होय.[१०] +इ.स. १३२५च्या वसंतात ३,५०० किमीचा प्रवास करून इब्न बतूता इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरात दाखल झाला. तेथे त्याची भेट शेख मुर्शिदी आणि शेख बुरहानुद्दीन या मुस्लिम संतांशी झाली. दोघांनीही इब्न बतूता जगप्रवासी होणार असल्याचे भाकित केले होते. बुरहानुद्दीनने इब्न बतूताला सांगितले - तुला परदेशप्रवासाची आवड आहे असे दिसते. तुझी भेट भारतातील माझे बंधू रुकोनुद्दीन आणि चीनमधील बुरहानुद्दीनशी होईल. त्यांना माझा सलाम सांग.[११][१२] या प्रदेशात इब्न बतूताने काही काळ घालवल्यावर तो बाहरी मामलुक सुलतानांची राजधानी असलेल्या कैरो शहराकडे निघाला. तेथे महिनाभर वास्तव्य केल्यावर इब्न बतूताने मक्केकडे जाणाऱ्या तीन मार्गांपैकी सगळ्यात कमी वर्दळीचा रस्ता चोखाळला.[१३] कैरोतून तो नाईल नदीच्या तीरावरून दक्षिणेकडे गेला व नंतर पूर्वेस वळून लाल समुद्रावरील अयधाब बंदराजवळ पोचला.[a] तेथे चाललेल्या बंडाळीमुळे पुढचा रस्ता रोखला गेला व इब्न बतूता कैरोला परतला.[१५] +पुन्हा एकदा मक्केकडे जाण्यासाठी इब्न बतूताने दमास्कसचा रस्ता धरला. या रस्त्यावर हेब्रॉन, बेथलेहेम आणि जेरुसलेम सारखी अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन तीर्थस्थाने असल्याने मामलुक सैन्य या रस्त्यावर निगराणी ठेवून असे व यात्राळूंचा प्रवास निर्धोक होत असे.[१६] इब्न बतूता लिहितो की तो कैरोपासून १६ जुलैला निघाला व नागमोडी वळणे घेत वीस शहरांना भेट देऊन ९ ऑगस्टला पॅलेस्टाइनमध्ये पोचला. त्या काळात असा प्रवास अशक्य असल्याचे विद्वानांचे मत आहे.[१७][१८] दमास्कसमध्ये रमझानचा महिना घालवल्यावर इब्न बतूताने मदीनाकडे जाणारा एक तांडा धरला. १,३०० किमीचा प्रवास करीत मदीनाला पोचल्यावर तो पुढे मक्केस पोचला. +येथून घरी परतण्याऐवजी इब्न बतूताने पुढे मोंगोल साम्राज्याचे ठाणे असलेल्या इल्खानेत या ठिकाणी जाण्याचे ठरवले.[१९] +मक्केत एक महिना राहिल्यावर १३ नोव्हेंबर, १३२६ रोजी इब्न बतूता अरबी वाळवंट पार करणाऱ्या एका तांड्याबरोबर मदीनामार्गे इराककडे निघाला.[२०] रात्रीचा प्रवास करीत हा तांडा दोन आठवड्यांनी नजफ येथे पोचला. येथे इब्न बतूताने इस्लामच्या चौथा खलीफा अलीच्या कबरीला भेट दिल्याची नोंद केली आहे.[२१] +येथून तांड्याबरोबर बगदादला न जाता इब्न बतूता इराण/पर्शियाकडे वळला. नजफपासून वसात शहरास गेल्यावर तैग्रिस नदीचा काठ धरून तो दक्षिणेस थेट बसरा बंदरास गेला. तेथून झाग्रोस पर्वतरांग पार करून हा इस्फहान येथे गेला आणि नंतर दक्षिणेस शिराझ शहरास आला. उत्तरेत मोंगोलांनी बेचिराख केलेल्या शहरांपेक्षा शिराझची स्थिती चांगली असल्याची त्याने नोंद केली आहे. शिराझपासून माघारी फिरत इब्न बतूता पुन्हा पर्वतरांग पार करून १३२७ च्या उन्हाळ्यात बगदादला पोचला.[२२] यावेळी बगदादमध्ये ७० वर्षांपूर्वी हुलागु खानाच्या सैन्याने केलेल्या लुटालूट आणि जाळपोळीतून बगदाद अद्यापही सावरलेले नव्हते.[२३] +इब्न बतूता बगदादला परतला तेव्हा तेथील शेवटचा मोंगोल सरदार अबू सईद बहादुर खान मोठा काफिला घेउन उत्तरेस निघाला होता..[२४] इब्न बतूता या काफिल्यात शामिल झाला पण नंतर उत्तरेस रेशीममार्ग धरून तबरेझला गेला. हे शहर मोंगोलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असल्याने त्याची फारशी नासधूस झालेली नव्हती.[२५] +तबरेझपासून इब्न बतूता बगदादला परत आला. यावेळी तो तैग्रीस नदीचा मार्ग धरून मोसुलला गेला. तेथे त्याने इल्खानेतच्या सरदाराचा पाहुणचारही घेतला.[२६] तेथून हा सध्याच्या तुर्कस्तानमधील सिझ्रे आणि मार्दिनला गेला. वाटेत सिंजरजवळील डोंगरावर त्याला एक कुर्दी साधू भेटला. त्याने इब्न बतूताला चांदीची काही नाणी दिली.[b][२९] मोसुलला परत येऊन इब्न बतूताने बगदादकडे जाणारा तांडा धरला. तीर्थयात्रींचा हा तांडा बगदादला मुख्य प्रवाहाला मिळाला व त्यांनी अरबी वाळवंट पार करीत मक्का गाठले. या प्रवासात आजारी पडलेला इब्न बतूताने कसेबसे करून आपली दुसरी हज पूर्ण केली.[३०] +वर्षभर मक्केत राहून इब्न बतूता १३२८ किंवा १३३० मध्ये जेद्दाला गेला. तेथून छोट्या होड्यांमधून किनाऱ्यालगत प्रवास करीत तो यमनला पोचला. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेचा हा प्रवास संथगतीचा होता. यमनमध्ये त्याने झाबिद आणि ताइझ शहरांना भेट दिली. तेथे त्याने रसुली साम्राज्याच्या शासकाची भेट घेतली. इब्न बतूता लिहतो की त्याने साना शहरात काही दिवस घालवले परंतु हे नक्की ठरवणे कठीण आहे..[३१] सानातून किंवा ताइझपासून तो एडनला गेला.[३२] +एडनपासून इब्न बतूताने सोमालियातील झैला शहराकडे जाणारे जहाज धरले. तेथे एक आठवडा राहून तो केप गार्डाफुई या भूशिरास गेला. तेथेही एक आठवडा घालवल्यावर तो पुढे मोगादिशूला पोचला.[३३][३४][३५] १३३१ साली इब्न बतूता मोगादिशूला पोचला तेव्हा हे शहर आपल्या वैभवाच्या कळसावर होते. त्याने मोगादिशू अतिप्रचंड शहर असल्याचे वर्णन केले आहे. येथील श्रीमंत व्यापारी अनेक प्रकारच्या सामानाचा व्यवहार करीत व उच्च प्रतीचे कापड इजिप्तसह अनेक देशांना पाठवित असत.[३६] यासुमारास मोगादिशूवर अबू बक्र इब्न सेयक्स उमर या सुलतानाची सत्ता होती.[३७][३८] हा मूळ उत्तर सोमालियातील होता व मोगादिशान (सोमाली) आणि अरबी या दोन्ही भाषा सफाईने बोलायचा.[३८][३९] याच्या दरबारात अनेक वजीर, कायदेपंडित, सेनापती, तृतीयपंथी सेवक आणि हुजरे होते असे इ्ब्न बतूता लिहितो.[३८] +इब्न बतूता येथून पुढे जहाजाने दक्षिणेकडे निघाला. झांज लोकांचा प्रदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या[४०] या प्रदेशातील मोम्बासा शहरात तो एक रात्र थांबल्याचे त्याने लिहिले आहे.[४१] आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील या प्रदेशात स्वाहिली बोलणाऱ्या लोकांची वस्ती होती. मोम्बासाहून तो सध्याच्या टांझानिया देशातून किल्वा द्वीपावर गेला.[४२] हे बेट सोन्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र होते.[४३] जगातील सुंदर शहरांतील एक असलेल्या शहरातील घरे लाकडी होती आणि छतांवर डिसची झावळे होती.[४४] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10041.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93c80094e3f80ebc7429132a4c6da7426525a62b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10041.txt @@ -0,0 +1 @@ +मुहम्मद वफीक (जन्म २५ एप्रिल १९९६) हा मलेशियाचा क्रिकेट खेळाडू आहे, जो राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1005.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d38baf62667af337aa3e2d8a8778f4b25e38ef8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1005.txt @@ -0,0 +1 @@ +मंगलवनम हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10063.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d012ee92a863a95f2e5caa02477a6f4561eae61b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10063.txt @@ -0,0 +1 @@ +महातिर मोहम्मद (१० जुलै १९२५) हे मलेशिया देशाचा चौथे पंतप्रधान होते. १९८१ ते २००३ दरम्यान २२ वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेला महातिर हे मलेशियामधील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यकाळात मलेशियाने झपाट्याने आर्थिक प्रगती केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10066.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..838320f9343563741eb202e8eee3616c5ecfa3a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10066.txt @@ -0,0 +1,40 @@ +[१] +मुहूर्त विचार +तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांच्या संयोगाने शुभ व अशुभ योग होतात. त्याचप्रमाणे चंद्रबल, ताराबल षड्वर्गबल, शुभ दिन व शुभ योग यांनी अनेक कुयोगांचे व दुर्मुहूर्तांचे परिमार्जन होते. + आपल्या जीवनातील महत्त्वाच्या घटना शुभ मुहुर्तावर कराव्यात म्हणजे अरिष्ट योगामुळे होणाच्या अनेक पीडा व दोष टळतील, महत्त्वाच्या घटनांत षोडश संस्कार, वास्तु, नवीन व्यवसाय व उद्योगधंदे, महत्त्वाचे प्रवास व तीर्थयात्रा आणि सर्व महत्त्वाची कामे ही प्रामुख्याने येतात. ही कार्ये शुभ मुहुर्तावर केली असता ती सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य यास कारणीभूत होतात. त्यासाठीच शुभ मुहुर्ताजी आवश्यकता असते. + +अन्नप्राशन मुहूर्त +रिक्तानन्दाष्टदर्श हरिदिवसमथो सौरिभौमार्कवारान् +लग्नं जन्मर्क्षलग्नाष्टमगृहलवगं मीनमेषालिकंच । +हित्वा षष्ठात्समे मास्यथ ही मृगादृशां पन्चमादोजमासे +नक्षत्रैः स्यात्स्थिराख्यैः समृदुलघुचरैर्बालकान्नाशनं सत् ।। + +अन्न प्राशन – जन्मापासून ६ व्या अथवा ८ व्या महिन्यात मुलाचे आणि ५ व्या अथवा ७ व्या महिन्यात मुलीचे ऊष्टावन करावे. +तिथी - २, ३, ५, ६, १२, १३, १५ +वार - सोमवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. +नक्षत्रे - लघु – अश्विमी, हस्त, पुष्य, अभिजित, ध्रुव-रोहिणी, उत्तरात्रय. मृदु – मृग, रेवती, चित्रा, अनुराधा. +चर - स्वाती, पुनर्वसु, श्रवण, धनिष्ठा, शततारका. +लग्ने - मेष, वश्चिक व मीन लग्ने वजर्य करावीत. दिन शुद्धी पहावी. दिवसाचा पूर्वार्धच योग्य आहे. चंद्र बल असावे. + +चौल मुहूर्त +चौलसंस्कारास मुहूर्त - चौलाविषयी बालकाला जन्मापासून किंवा गर्भावस्थेपासून तिसरया वर्षी अधिकार प्राप्त होत असल्यामुळे त्या तिसरया वर्षी चौलसंस्कार करावा. काही विव्दान तर असे सांगतात की, चौलसंस्कार पहिल्या, पाचव्या किंवा दुस्या वर्षी करावा. अथवा उपनयनसंस्काराच्या वेळी करावा. तात्पर्य, या प्रशस्त वर्षापैकी जे वर्ष कुलधर्माप्रमाणे योग्य असेल, त्या वर्षी चौलसंस्कार करावा. चौलसंस्कार ७ व्या वर्षी मध्यम आणि ९ व ११ व्या वर्षी अधम समजावा. चौलाकरिता सूर्याचा उदगयनकाल प्रशस्त होय. त्यातही सूर्य जेव्हा उत्तरगोली (सायनमानाने मेष, वृषभ व मिथुन या राशीत) असेल तो काल अतिप्रशस्त समजावा. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने शुभ आहेत. त्यातही जन्मास व अधिक-क्षयमास हे त्याज्य समजावे. ज्येष्ठ अपत्याचा चौलसंस्कार ज्येष्ठ महिन्यात करु नये. शुक्लपक्ष शुभ होय. कृष्णपक्षातील शेवटचे ५ दिवस सोडून बाकीचे दिवसही शुभ मानावे. २।३।५।७।१०।११ व १३ या तिथी शुभ आहेत. चौलविषयी ब्राहम्णालारविवार, क्षत्रियाला मंगळवार, वैश्याला शनिवार व शूद्राला शनिवार असे वर्णविशेषेकरून प्रशस्त वार आहेत. गुरू, शुक्र व बुध हे तीन वार सर्वांना समान शुभ आहेत. शुक्लपक्षात सोमवारही सर्वांना शुभ मानावा. अश्र्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, घनिष्ठा, शततारका व रेवती ही नक्षत्रे प्रशस्त आहेत. अन्य मते असे आहे की, हस्त, अश्र्विनी, श्रवण, रेवती, घनिष्ठा, पुन, पुष्य, मृग व चित्रा ही ९ नक्षत्रे उत्तम, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्र, स्वाती, रोहिणी व शतता ही ६ नक्षत्रे मध्मय व बाकीची १२ नक्षत्रे निंध होत. निधन, जन्म, वैनाश, विपद, वध, प्रत्यरि या तारा वज्यृ कराव्या. अष्टमचंद्र वज्यृ करावा. लग्नकुंडलीत १०।९।१२।६।१।३।२ ही लग्ने असावी. ३।६।११ या स्थानी पापग्रह असावे. अष्टमस्थानी शुक्राखेरीज अन्य कोणतही ग्रह नसावा. केंद्रस्थानी क्षीणचंद्र, मंगळ, शनी व रवी नसावे. बुध, गुरू व शुक्र हे केंद्रस्थानी प्रशस्त होत. या चौलापासून पुढील सर्व संस्कारांना सिंहस्थ गुरू व गुरूशुक्रांचे अस्त-बाल्य-वार्घक्यकाल हे वज्यृ करावे. +गर्भे मातुः कुमारस्य न कुर्याच्चौलकर्म तु । +पन्चमासादधः कुर्यादत ऊघ्वृं न कारयेत् ।। +पन्चाब्दात्प्रागथोघ्वृं तु गर्भिण्यामपि कारतेत् । +सहोपनीत्या कुर्याच्चेत्तदा दोषो न विद्यते ।। +विवाहव्रतचूडासु माता यदि रजस्वला । +तस्याः शुद्धेः परं काय माग्डल्यं मनुरब्रवीत् ।। +अलाभे सुमुहूर्तस्य रजोदोषे हुपस्थिते । +श्रियं संपूज्य विधिवत्ततो मग्डलमाचरेत् ।। +चौलादी कर्माविषयी विशेष - ज्या पुत्राचे चौल करावयाचे त्याची माता गर्भिणी असेल तर त्या गर्भारपणाच्या काळात चौल करु नये. अन्य मुहूर्ताभावदी अडचर्णीमुळे त्या कालात करणे भागच पडेल, तर गर्भारपणाच्या पहिल्या पाच महिन्यांपर्यंतच करावे, त्यानंतर करु नये. हा कालनिषेध, पुत्राच्या वयाच्या उक्त पाच वर्षापूर्वी चौल करणे असेल, तर त्याविषयी आहे. पाच वर्षानंतर ७।९।११ या गौण वर्षी चौल करावयाचे असल्यास माता गर्भिणी असली तरी त्या गर्भारपणाच्या कालात केव्हाही विहितकाली चौल करावे किंवा उपनयनसंस्काराबरोबर चौल केले असता हा कालनिषेध मानण्याचे कारण नाही. विवाह, उपनयन व चौल ही कृत्ये त्या संस्कार्य अपत्याची माता रजस्वला असता करु नयेत, पाचव्या दिवशी मातेची शुद्धी झाल्यानंतर करावी. जर योग्य काली चांगला मुहूर्त मिळतच नसेल, तर माता रजस्वला असताही श्रीशांती करून मग ती कृत्ये करावी. पुत्राचे चौलादिसंस्कार करणारा पिता नसता त्याऐवजी मातुल, चुलता इत्यादी अन्य कोणी कर्ता असेल तर त्या कत्याची पत्नी गर्भवती किंवा रजस्वला असताही चौल संस्कार करण्याचा निषेध वरीलप्रमाणे समजावा. +चूडा वर्षातृतीयात् प्रभवति विषमेष्टार्करित्तक्घषष्ठी +पर्वोनाहे विचैत्रोदगयनसमये ज्ञेन्दुशुक्रेज्यकानाम् । +वारे लग्नांशयोच्श्रास्व भनिधनतनौ नैधने शुद्धियुक्ते +शाक्रोपेतैर्विमैत्रैर्मृदुचरलघुभैरायषट्त्रिस्खपापैः ।। +क्षीणचन्द्रकुजसौरिभास्करैर्मृत्युशस्त्रमृतिपड्गुताज्वराः । +स्युः क्रममेण बुधजीवभार्गवैः केन्द्रगैच्श्र शुभमिष्टतारया ।। +जन्मापासून २,४,६ वगैरे सम महिन्यात तसेच उत्तरायणात जावळ काढावे. आपापला कुलाचार पाळवा. +महिने - माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने प्रशस्त आहेत. +नक्षत्रे - पुनर्वसु, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, शततारका. +तिथी - २,३,५,१०,१३. +वार - सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10092.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5060c96f1697c0b414b9b06df7fbe6d4db0ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10092.txt @@ -0,0 +1,5 @@ +मूत्रवह संस्थेमध्ये दोन मूत्रपिंड, दोन मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. मूत्र प्रणालीचा उद्देश शरीरातील कचरा काढून टाकणे, रक्ताचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रित करणे, इलेक्ट्रोलाइट्स आणि चयापचयांचे स्तर नियंत्रित करणे आणि रक्त पीएचचे नियमन करणे हा आहे. मूत्रमार्ग ही शरीराची ड्रेनेज सिस्टीम आहे ज्यामुळे लघवी बाहेर पडते. किडनीला मुत्र रक्तवाहिन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो जो मूत्रपिंडाच्या रक्तवाहिनीद्वारे मूत्रपिंड सोडतो. प्रत्येक मूत्रपिंडात नेफ्रॉन नावाची कार्यशील एकके असतात. रक्ताची गाळण आणि पुढील प्रक्रिया केल्यानंतर, कचरा (लघवीच्या स्वरूपात) मूत्राशय, गुळगुळीत स्नायू तंतूंनी बनलेल्या नळ्यांद्वारे मूत्रपिंडातून बाहेर पडतो जे मूत्राशयात मूत्र वाहून नेले जाते, जिथे ते साठवले जाते आणि नंतर शरीरातून काढून टाकले जाते. मादी आणि पुरुषांच्या मूत्रसंस्थेमध्ये खूप समानता असते, फक्त मूत्रमार्गाच्या लांबीमध्ये भिन्नता असते. +लघवी प्रणाली म्हणजे त्या संरचनांचा संदर्भ आहे ज्या उत्सर्जनाच्या बिंदूपर्यंत मूत्र तयार करतात आणि वाहतूक करतात. मानवी मूत्र प्रणालीमध्ये पृष्ठीय शरीराची भिंत आणि डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना पॅरिएटल पेरीटोनियम दरम्यान स्थित दोन मूत्रपिंड असतात. +मूत्रपिंडाच्या कार्यात्मक युनिटमध्ये, नेफ्रॉनमध्ये लघवीची निर्मिती सुरू होते. लघवी नंतर नलिकांमधून वाहते, मूत्र संकलित करणाऱ्या नलिका रूपांतरित करण्याच्या प्रणालीद्वारे. या गोळा करणाऱ्या नलिका एकत्र येऊन किरकोळ कॅलिसेस बनतात, त्यानंतर मोठ्या कॅलिसेस तयार होतात जे शेवटी मूत्रपिंडाच्या श्रोणीला जोडतात. येथून, मूत्र मूत्रमार्गातून मूत्रमार्गात त्याचा प्रवाह चालू ठेवतो, मूत्र मूत्राशयापर्यंत पोहोचवतो. मानवी मूत्राशय प्रणालीचे शरीरशास्त्र मूत्राशयाच्या पातळीवर पुरुष आणि मादींमध्ये भिन्न असते. पुरुषांमध्ये, मूत्रमार्ग मूत्राशयाच्या ट्रिगरच्या अंतर्गत मूत्रमार्गाच्या छिद्रापासून सुरू होते, बाह्य मूत्रमार्गाच्या छिद्रातून पुढे चालू राहते आणि नंतर प्रोस्टेटिक, झिल्ली, बल्बर आणि पेनिल मूत्रमार्ग बनते. मूत्र बाहेरील मूत्रमार्गाच्या मांसातून बाहेर पडतो. महिलांची मूत्रमार्ग खूपच लहान असते, ती मूत्राशयाच्या मानेपासून सुरू होते आणि योनिमार्गाच्या वेस्टिब्युलवर संपते. +जोपर्यंत लिखित ऐतिहासिक नोंदी अस्तित्त्वात आहेत, तोपर्यंत मूत्रपिंडातील दगड ओळखले जातात आणि नोंदवले जातात. मूत्रमार्गातून मूत्र काढून टाकण्याचे त्यांचे कार्य, मूत्रवाहिनी, तसेच मूत्रपिंडांसह, गॅलेनने दुसऱ्या शतकात वर्णन केले आहे. +१९२९ मध्ये हॅम्पटन यंग हे शस्त्रक्रियेऐवजी यूरेटेरोस्कोपी नावाच्या अंतर्गत पद्धतीद्वारे मूत्रवाहिनीचे परीक्षण करणारे पहिले होते. १९६४ मध्ये फायबर ऑप्टिक्सवर आधारित लवचिक एंडोस्कोपचा पहिला प्रकाशित वापर व्ही. एफ. मार्शल यांनी सुधारित केला. नेफ्रोस्टॉमी नावाच्या गर्भाशयाला आणि मूत्रमार्गाला बायपास करून मूत्रपिंडाच्या श्रोणीमध्ये ड्रेनेज ट्यूब टाकण्याचे प्रथम वर्णन केले गेले. 1941. या प्रकारचा दृष्टिकोन ओपन सर्जरीपेक्षा खूप वेगळा होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10097.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..857e06cdca1fe98e1c3fe1dbb88f8d7be2458edb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10097.txt @@ -0,0 +1,6 @@ +मून नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + +मून नदी ही महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक नदी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1013.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0356d0eb0200ddbc756ac30caa9ee143bd81d72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1013.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगला धरण (उर्दू: منگلا بند) हे हे पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूर जिल्ह्यातील झेलम नदीवर स्थित एक बहुउद्देशीय धरण आहे. हे जगातील सातवे सर्वात मोठे धरण आहे. धरणाचे नाव मंगला गावावरून पडले आहे. +२००३ मध्ये प्रथमच पाकिस्तान लष्कराच्या मेजर नसरुल्ला खानने या प्रकल्पाबद्दल माहिती उघडकीस आणली की हा प्रकल्प लंडनच्या बिनी अँड पार्टनर्स (जोडीदार जोफ्री बिनी यांच्या नेतृत्वाखालील टीम) यांनी या प्रकल्पाची रचना व देखरेख केली होती, [२] आणि ते धरण मंगला डॅम कंत्राटदारांनी बांधले होते. ही कंपनी दक्षिण सॅन फ्रान्सिस्कोच्या गाय एफ. एटकिन्सन कंपनीने प्रायोजित केलेल्या ८ यूएस कन्स्ट्रक्शन फर्मच्या गटातील आहे. [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10137.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc707354dfd616e3890a0dcdff40e4ff9c98f7e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10137.txt @@ -0,0 +1,19 @@ +मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क हे भारतीय संविधानातील एक कलम (कलम ३२) आहे. +भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील एक मूलभूत हक्क आहे (कलम ३२) . घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा असे संबोधले आहे, ते म्हणतात या कलमशिवाय भारतीय संविधान हे काहीच उपयोगाचे नाही. भारताने ही प्राधिलेखांची पद्धत ब्रिटिश संविधानाकडून घेतली आहे. या कलमा नुसार जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. +भारतीय संविधान कलम २२६ अंतर्गत राज्यातील मुख्य न्यायालयाला देखील या प्रकारचा अधिकार प्रदान करते. म्हणजेच भारतीय नागरिक सर्वोच्च न्यायालयात अथवा राज्याच्या मुख्य न्यायालयात आपल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याकरिता दाद मागू शकतो. या दोन्ही कालामांतर्गत सर्वोच्च आणि उच्च न्यायालये काही साधनांचा वापर करतात त्यांना प्राधिलेख असे म्हणतात. देहोपस्थिती (हेबियस कॉर्पस), महादेश (मँडमस), प्रतिबंध (प्रोहेबिशन), क्वा धिकार (को वॉरंटो), आणि प्राकर्षण (सर्शीओराराय) हे ते प्राधिलेख होत. +१) देहोपस्थिती +याचा अर्थ होतो की “एखाद्याचा देह बाळगणे”. यात न्यायालय असा आदेश देते की अवैधरीत्या बंदी केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे. असा आदेश न्यायालय एखाद्या खासगी व्यक्तीला तसेच शासनाच्या संस्थेला देऊ शकते. अवैधरित्या बंदी बनविण्याच्या तसेच डांबून ठेवण्याच्या विरोधात हे प्राधिलेख कार्य करते. पण जर त्या व्यक्तीची अटक अथवा बंदी वैध किंवा योग्य कारणासाठी जसे न्यायालयाच्या अवमानासंदर्भात असेल तर या हक्काचा वापर ती व्यक्ती करू शकत नाही. + +२) महादेश +याचा अर्थ होतो “आम्ही आदेश देतो”. या प्राधिलेखाद्वारे न्यायालय शासनाच्या अधिकाऱ्याला त्याचे शासकीय कर्तव्य बाजाविण्याचा (जी पूर्ण करण्यात त्या अधिकाऱ्याने टाळाटाळ केले असेल अथवा त्यात काही उणीव राहिली असेल) आदेश देते. असा आदेश कोणत्याही शासकीय संस्थेला, लवादाला, कानिष्ठ न्यायालयाला देता येतो. पण एखाद्या खासगी व्यक्ती, संस्था यांना हा आदेश देता येत नाही तसेच राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना हा आदेश देता येत नाही. जर एखादे कर्तव्य अधिकाऱ्याचा स्वविवेकाधिकाराच्या अंतर्गत येत असेल किंवा ते पार पाडण्यास बंधनकारक नसेल हा प्राधिलेख आमलात आणता येत नाही. + +३) प्रतिबंध +अर्थात मज्जाव करणे किंवा अटकाव करणे. जसे महादेशात एखादे कार्य करण्याचा आदेश देण्यात येतो यात एखादी थांबविण्यास सांगितले जाते. जर एखादे कनिष्ठ न्यायालय अथवा लवाद आपल्या अखत्यारी बाहेरील कृती करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्या न्यायालयाला ती कृती न करण्याचा आदेश देते. हा प्राधिलेख फक्त न्यायिक आणि निम-न्यायिक संस्थांकरिता वापरला जाऊ शकतो नाकी एखादी शासकीय संस्था अथवा खासगी व्यक्ती किंवा संस्था. + +४) क्वा धिकार +याचा अर्थ होतो “ कोणत्या अधिकाराने अथवा कोणत्या अधिकारांतर्गत”. न्यायालये या प्राधिलेखाच्या मदतीने शासकीय कार्यालयाचे अवैधनिक ग्रहण थांबवू शकते. हा प्राधिलेख मंत्रीवर्गीय अथवा खासगी कार्यलयाबाबत बजावला जाऊ शकत नाही. या प्राधिलेखांतर्गत कोणतीही इच्छुक व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते. + +५) प्राकर्षण +याचा अर्थ होतो “माहिती देणे” किंवा “ प्रमाणित करणे” हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालायामार्फत कनिष्ठ न्यायालये तसेच विविध लवाद यांना त्यांच्याकडील एखादा प्रलंबित खटला स्वतः कडे हस्तांतरित करून घेणे किंवा त्या खटल्याचा निकाल रद्द करणे या करिता बजाविला जातो. जर वरिष्ठ न्यायालयाला अशी खात्री असेल की तो विशिष्ट खटला त्या न्यायालयाच्या किंवा लवादाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर आहे किंवा त्याच्या निकालात काही चूक झाली आहे तर ती दुरूस्त करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय असा अधिकार बजावते. हा प्राधिलेख विधिमंडळे तसेच खासगी व्यक्ती अथवा संस्था यांच्याविरोधात बजावता येत नाही. +भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे या कलामांतर्गत अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा भौगोलिक दृष्ट्या जास्त विस्तृत आहे याचे कारण सर्वोच्च न्यायालय संपूर्ण भारतात कोठेही या कलामांतर्गत आपले कर्तव्य बजावू शकते पण उच्च न्यायालय केवळ त्याच्या विशिष्ट क्षेत्रापुरतेच प्राधिलेख बजावू शकते. पण सर्वोच्च न्यायालयवर एक बंधन आहे ते म्हणजे ते केवळ आणि केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करिता हा अधिकार वापरू शकते पण उच्च न्यायालय मूलभूत तसेच कोणत्याही इतर हक्कांच्या अंमलबजावणी करिता हा अधिकार वापरू शकते. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1014.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e84d30bdfd7225008b692f9d2fd39e661a280a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1014.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[२] +मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[२] +इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[७] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४] +नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१] +मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे. +डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ] +प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10150.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4228af68389892cad4a1df86c428d7899cd9802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10150.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्वामी दयानंद सरस्वती (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; - मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश] हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत +महर्षी दयानंद सरस्वतींचा जन्म सौराष्ट्रातील मोरबी संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. +वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंतःकरणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते. +आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषतः पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10156.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c007ec5904971313bda2280c9a24466c2e109e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10156.txt @@ -0,0 +1,12 @@ +मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते. +मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात. +मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्व सर्वमान्य केले. +मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. +ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१] +दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर्ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो. +पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे. +सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो. +सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते. +'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारका अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे. +एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो. +मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10157.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c007ec5904971313bda2280c9a24466c2e109e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10157.txt @@ -0,0 +1,12 @@ +मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते. +मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात. +मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्व सर्वमान्य केले. +मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. +ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१] +दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर्ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो. +पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे. +सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो. +सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते. +'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारका अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे. +एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो. +मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1016.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e84d30bdfd7225008b692f9d2fd39e661a280a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1016.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[२] +मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[२] +इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[७] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४] +नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१] +मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे. +डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ] +प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10163.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10163.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10166.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccfb702d53855b676e03d0c04cf5a2a844aca29f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10166.txt @@ -0,0 +1,2 @@ +मृगजळाचे बांधकाम हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा चौथा ललित लेखसंग्रह आहे. इ.स. २००३ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. +या संग्रहात एकूण २६ ललित लेख आहेत. "निसर्गसत्ता व जीवनसत्ता ह्या दोहोंच्या वर सौंदर्यसत्तेचे अधिष्ठान असते," असा सिद्धान्त या संग्रहात लेखकाने मांडलेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10169.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ba152f4944f3dc5a86b4785a8694b3b37f444a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10169.txt @@ -0,0 +1,7 @@ +मृच्छकटिक हे शूद्रक कवीने लिहिलेले उत्तम संस्कृत प्रकरण रूपक आहे. संस्कृतभाषेमध्ये नाटकास रूपक असे म्हणतात. तसेच नाटक हा दहा रूपकांपैकी एक प्रकार आहे .उज्जयिनी नगरीतील गणिका वसंतसेना ही या नाटकाची नायिका आणि चारुदत्त हा नायक.हा नायक जातीने ब्राह्मण वणिक् आहे. तसेच शर्विलक-मदनिका यांची प्रणयकथा तसेच राजकीय सत्तांतर  ही दोन दुय्यम कथानके मुख्य कथानकाबरोबर ह्या रूपकामध्ये एकत्रितपणे गुंफलेली आहेत. या रुपकातून तत्कालीन समाजाचे यथार्थ दर्शन घडते. कालिदासाच्या नाटकांमध्ये दिसणारे राजदरबाराचे चित्रण येथे दिसत नाही. तर समाजाच्या विविध स्तरांतील लोकांचे मनोज्ञ दर्शन नाटककाराने येथे घडविले आहे. त्यामुळे हे संस्कृत साहित्यातील पहिले सामाजिक नाटक ठरते. गृहस्थाश्रमी ब्राह्मण नायक आणि गणिका नायिका यांची प्रणयकथा रूपकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा धाडसी प्रयोग नाटककाराने केलेला आहे. तसेच प्रस्थापित सत्ता उलथवून टाकण्याचा नाट्यशास्त्राच्या नियमांविरूद्ध प्रसंग यात दाखविला आहे. अशा आणि इतर अनेक कारणांमुळे हा संस्कृत रंगमंचावरील धाडसी प्रयोग ठरतो. हे प्रकरण रूपक असल्यामुळे याचे दहा अंक आहेत. त्यापैकी प्रथम चार अंक हे संस्कृत कवि भास याच्या 'चारुदत्त' या रूपकामधून घेतलेले आहेत आणि पुढील सहा अंक ही शूद्रकाची स्वनिर्मिती आहे. काही इतिहास संशोधकांनी या रूपकामध्ये दाखविलेली राजकीय उलथापालथ ही वास्तव घटनेतून प्रेरित असल्याचे सूचित करून त्याचे ऐतिहासिक पैलू शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच या नाटकात येणारी पालक आणि गोपाल ही राजांची नावे भास कविच्या प्रतिज्ञायौगन्धरायण आणि स्वप्नवासवदत्तम् या नाटकांतही आढळतात. त्यावरून त्यांची ऐतिहासिकता सिद्ध करण्यास सबळता मिळते. +या रुपकांधील पात्रे ही समाजातील सर्वसामान्य जन असल्यामुळे त्यांची भाषा ही प्राकृत आहे. यामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत, शकार भाषा असे प्राकृत भाषांचे अनेक प्रकार यांत दृग्गोचर होतात. एका गणिकेचा ब्राह्मण वणिकाशी विवाह आणि त्या गृहामध्ये गृहिणी म्हणून प्रवेश हेआजच्याही काळाला न झेपणारे कथानक इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात शूद्रकाने रंगमंचावर दाखविले आहे. यावरून पूर्वीच्या भारतीय समाजात व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते हा गैरसमज दूर होतो. +या रूपकाचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक चित्रपटकलेतील सर्रास दाखविला जाणारा प्रेमी युगलांचा पडत्या पावसांतील मिलन-प्रसंग प्रथमतः भारतीय रंगमंचावर या रुपकांत मांडलेला आहे. अशा प्रकारे हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो. +या नाटकाच्या कथानकावर मराठीत मृच्छकटिक हे संगीत नाटक आहे. नाटकाच्या कथानकावर आधारित वसंतसेना नावाचा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी काढला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन जहागीरदार यांनी केले होते. +याआधी १९२९ साली दादासाहेब फाळके यांनी वसंतसेना नावाचा चित्रपट काढला हो याच नावाचा कानडी चित्रपट १९४१ साली, हिंदी चित्रपट १९४२ साली निघाले. वसंतसेना नावाचा तेलुगू चित्रपट १९६७ साली आणि तमिळ चित्रपट २०१४ साली निघाले. +मराठीतले नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिले होते. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं 'ललितकलोत्सव मंडळी’ने केला होता. +यातील वसंतसेनेची भूमिका आजवर शांता मोडक, कीर्ती शिलेदार, वनमाला, कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर, मधुवंती दांडेकर या अभिनेत्रींनी मृच्छकटिक नाटकात नायिकेची भूमिका केली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10176.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6cbf1f9971ece2efb9bac199fbbe4309e991ca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10176.txt @@ -0,0 +1,3 @@ +मृणाल दुसानीस (२० जून १९८८) ही एक मराठी अभिनेत्री आहे. मृणाल मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.[१][२][३] +मृणाल दुसानीसचा जन्म २० जून १९८८ रोजी नाशिक, महाराष्ट्र येथे झाला.[४] तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल येथून, तर महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी कॉलेज, नाशिक येथून घेतले. तिने पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाने सॉफ्टवेर इंजिनिअर असलेल्या नीरज मोरेशी तिने इ.स. २०१६ मध्ये लग्न केले.[५][६][७][८] +तिने आपली अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात एकता कपूरची मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना मधून केली.[९][१०] यानंतर, तिने झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेत 'मंजिरी' नावाच्या पात्राची प्रमुख भूमिका पार पाडली.[११] इ.स. २०१५ मध्ये, ती कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या अस्सं सासर सुरेख बाई मालिकेत दिसली.[१२] इ.स. २०१८ मध्ये, ती सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत 'अनुश्री' म्हणून दिसली होती.[१३][१४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10179.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dc8254d3f3c92a37dcf0c4a4abb4fd4a9cfb31e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10179.txt @@ -0,0 +1,8 @@ +मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. +त्यांनी अभिनयाची सुरुवात अल्पवयातच मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेपासून केली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या. स्वामीमधे त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्‍नी रमाबाईंची भूमिका साकारली. या मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव घरोघरी पोचले. त्यानंतर त्यांनी श्रीकांत आणि द ग्रेट मराठा या मालिकाही केल्या. नंतर द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी इत्यादी मालिकांमधून त्यांचा सकस अभिनय बहरत गेला.[१] अल्फा मराठी वाहिनीवरील अवंतिका या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला फार वाहवा मिळाली. +मृणाल देव-कुलकर्णी यांनी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) या चित्रपटापासून चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले,या चित्रपटानंतर त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) आणि रमा माधव या दोन्ही चित्रपटात त्यांनी दिग्दर्शनासोबातच अभिनय देखील केला आहे. +मृणाल देव-कुलकर्णी यांनी 'मेकअप उतरवल्यानंतर' नावाचे मराठी पुस्तक लिहिले आहे. +त्यांनी विविधरंगी, बहुढंगी असे अनेक प्रकारचे मराठी तसेच हिंदी चित्रपट केले. [२] त्यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, प्रणयरम्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो. +[३] +प्रसिद्ध साहित्यिक गो.नी.दांडेकर हे मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा होत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ. विजय देव पुण्यातील स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य होते. व्यवसायाने वकील असलेल्या श्री रुचिर कुलकर्णी यांच्याशी मृणाल यांचा विवाह झाला आहे. मृणाल यांचा मुलगा विराजस हा सुद्धा अभिनेता असून त्यानी नुकतीच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. +मृणाल कुलकर्णी ह्या वयम्च्या ब्रॅंड ऍम्बॅसॅडर देखील आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10186.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfba20d0ddbcf332b90ebafcd2929a34503544f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10186.txt @@ -0,0 +1 @@ +मृणालिनी वनारसे या पर्यावरणाधारित तत्त्वज्ञानच्या अभ्यासक, संशोधक व लेखक आहेत. त्या गेली दहाहून अधिक वर्षे 'Natural Resource Management and Environmental Education' या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य पुणयात असते. त्यांची राहणी त्याच्या पर्यावरणविषयक धोरणांना धरूनच असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10190.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6be9f6b25f032918ea6c38ceb0400571c676a7f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10190.txt @@ -0,0 +1 @@ +मृणालीनी जोशी (१९६९) एक मराठी लेखिका आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10193.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cf85c51322aff5b7a9651d9600548403564b400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10193.txt @@ -0,0 +1 @@ +मृण्मयी देशपांडे ( २९ मे १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृण्मयी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10194.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e4e4328a8d3e1aa4150d4de9d3eacfa180fb7b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10194.txt @@ -0,0 +1 @@ +मृणमयी पुरस्कार हा गो.नी. दांडेकर यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला पुरस्कार आहे. तो दरवर्षी एका लेखकाला देण्यात येतो. इ.स. १९९९ पासून हा पुरस्कार दांडेकर कुटुंबीयांकडूनतर्फे दिला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10196.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..138db28129ecad326cf2955123e046e15ae401ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10196.txt @@ -0,0 +1,18 @@ +मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे. +मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे. अस थोडच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाच्या झालात आणि लगेच मेलात? तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो. तुमच्या शरीरामध्ये असतो, तुमचा शरीराबरोबर, वयाबरोबर तोही मोठा होत असतो. आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमच. जीवन संपवून टाकतो. मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा. जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. +एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :- +वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. +’शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात. +मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात. हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी तरी त्यांत चेतना वा जाणीव नसते. उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात-आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणिवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते. मृत्यूनंतर पचनक्रियाही काही वेळ चालू असते. शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते. +हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची उदाहरणे आहेत. +मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही. +माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत. हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात. याशिवाय मृतव्यक्तीचे मासिक, त्रैमासिक किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे. अन्य लोक ठरावीक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्याच्या तसबिरीला हार घालतात. +या सर्व विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्‌भावना, श्रद्धा, आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्‌गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते. +मृत व्यक्तीचा ’जीव’ कायमचा कबरीमध्ये पडून राहतो, कायमचा कैलासावर, वैकुंठात, स्वर्गात, नरकात किंवा थोडाथोडा काळ या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतो, भूत होऊन पृथ्वीवरच राहतो, परमेश्वराशी एकजीव होतो जातो, निर्वाणाला जातो वगैरे अनेक धार्मिक कल्पना आहेत. जगाच्या अंताच्या वेळी ईश्वर कबरीत हा पडून राहिलेल्या ’जिवा’चा न्यायनिवाडा करतो अशीही धार्मिक कल्पना आहे. याचा अर्थ असा की ’जिवाचे मृत्यूनंतर अस्तित्व’ अनेक धर्मांनी मान्य केले आहे. म्हणजे माणसाचा शारीरिक मृत्यू झाल्यावरही तो धर्मदृष्ट्या ’जिवंत’ असतो. +ज्यू, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्मातले अनेक पंथ आणि व्यक्ती यांच्या तत्त्वांप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो. त्यामुळे मृत्यूनंतरची अवस्था म्हणे काहीही नसणे, भूतयोनीत जाणे किंवा स्वर्गप्राप्ती वा नरकवास एवढीच मर्यादित असते. हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे, हा या धर्मांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. +हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाला पंचकोश (म्हणजे पाच आवरणे वा देह) असतात. या आवरणांना कोश म्हणतात. अन्‍नकोश, प्राणकोश, मनकोश (किंवा कार्मिककोश), विज्ञानकोश आणि आनंदकोश असे हे पाच कोश आहेत. तिबेटी बौद्ध मतानुसार किंवा थिऑसॉफिकल मतानुसार वासनाकोश आणि निर्वाणकोश असे आणखी दोन कोश आहेत. +अन्‍न्कोश आपण डोळ्याने पाहू शकतो, प्राणकोश, वासनाकोश आणि मनकोश यांची फक्त कल्पना करता येते. सामान्य माणसापाशी विज्ञानकोश, आनंदकोश आणि निर्वाणकोश हे केवळ बीजरूपाने असतात. उच्च बुद्धि्मंत, कलावंत आणि धार्मिक वा आध्यात्मिक उच्च साधक यांच्या बाबतीत या कोशांचा थोडाफार विकास झालेला असतो. या पाच वा सात कोशांव्यतिरिक्त माणसाला एक कारण-देह असतो. मात्र त्याचे अस्तित्व केवळ बिंदुरूप असते. +माणसाच्या मृत्यूच्या वेळी माणसाचा दृश्यकोश गळून पडतो आणि कालांतराने प्राण कोशही गळून पडतो. वासनाकोश आणि मनकोश यांचे सारस्वरूप कारण-देहाला बीजरूपाने चिकटून राहतात. माणसाच्या मृत्यूच्या वेळी क्त त्‍याचा फक्त स्थूलदेह मरण पावतो, शरीरातील जीवात्मा हा प्राण-वासना-मन या कोशांसकट शरीराबाहेर पडतो. प्राणकोश हा शरीराला एका चंदेरी नाडीने जोडलेला असतो. ही नाडी किंवा आयुष्याची दोरी जोपर्यंत बळकट असतेतोवर मनुष्य जिवंत असतो. मनुष्य मेल्यानंतर ही चंदेरी नाडी तुटली नाही, तर तो पुनर्जीवित होऊ शकतो. +मृत्यूविषयीचा हा आध्यात्मिक दृष्टिकोन भारतीय धर्मांनी थोड्याफार फरकांनी मान्य केलेला आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10197.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa18786112cb7f1a5d3e92a80cda6387571d3dff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10197.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ज्या ज्वालामुखीचा अनेक शतके उद्रेक झालेला नाही व भविष्यात तशी शक्यता नाही, त्या ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10210.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ee6f69873910935e0e33d1b0c476a111eb69702 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10210.txt @@ -0,0 +1,9 @@ +महाभारतातील 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी. सप्टेंबर २४ १९९५ रोजी या पुस्तकाला 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. +महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित "मृत्युंजय " कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी. +कुरुक्षेत्रावर सुरू असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. वेळ जवळ जवळ सूर्यास्ताची. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे. समोर जमिनीवर रक्तात न्हालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच.… इथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहूकडे फक्त आकांत… त्या सैनिकांच्या स्वकीयांचा. कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्याचे लक्ष वेधले गेले … एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे … एका दीर्घ आकांताकडे … एका करुणामयी विनवणीकडे. +                 " अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा. युद्धात मुलगा मारला गेला माझा. त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का ? " +ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरेतर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वतःकडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला, +                " पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले. पण         आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी येऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तू एक काम कर . तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील. " +आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहून शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले रद रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले. +या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो. +(http://umatlemani.blogspot.in/) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10244.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372a4f8b5e000f1b6fcb520d5d4f1b449ec49018 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10244.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅंगनीज (Mn) (अणुक्रमांक २५) हा एक धातू असून ते एक मूलद्रव्य आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10258.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72c06df54fd0ffb37b77104c5a3757ba81b5b1ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10258.txt @@ -0,0 +1 @@ +मॅंड्रिवा लिनक्स अत्यंत लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली ( संचालन प्रणाली ) आहे.ही कंपनी पूर्वी मॅंड्रेक म्हणून ओळखली जायची.मॅंड्रिवा लिनक्स केडीई व जीनोम तंत्रज्ञान वापरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10271.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50f07e2e0012821e6b5442350a54b2f4f35c5d40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10271.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मॅक ओएस एक्स १०.१ (सांकेतिक नाव प्युमा) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स चीताची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स जॅग्वारची पूर्वाधिकारी होती. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10275.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10275.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10311.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51fd023cdb4d338be86b756418c30bd5c6b17ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10311.txt @@ -0,0 +1,4 @@ +हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[३] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[४] +हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[५] +मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[१] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[६] +ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10319.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf95391488e095661e6a8ca17c330a442e254855 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10319.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅकघी टायसन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TYS, आप्रविको: KTYS, एफ.ए.ए. स्थळसूचक: TYS) अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॉक्सव्हिल शहराचा विमानतळ आहे. याला पहिल्या महायुद्धात अमेरिकेकडून लढलेल्या चार्ल्स मॅकघी टायसन या वैमानिकाचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. +येथे टेनेसी एर नॅशनल गार्डची १३४वी रिफ्युएलिंग विंग[मराठी शब्द सुचवा] तळ ठोकून आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10342.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a5313b3bea7b6deeb01d40256979b6ca5c98aca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10342.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅकडोनेल डग्लस ही एक अमेरिकन विमाने व अंतरिक्षप्रवासाशी निगडित साधने बनविणारी संरक्षण कंत्राटदार कंपनी होती. या कंपनीची रचना डग्लस एरक्राफ्ट कंपनी आणि मॅकडोनेल एरक्राफ्ट या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने १९६७मध्ये झाली. १९९७मध्ये बोईंगने ही कंपनी विकत घेतली. दरम्यानच्या तीस वर्षांत मॅकडोनेल डग्लसने डीसी-१० आणि एफ-१५ ईगल सारखी अनेक प्रवासी आणि लढाऊ विमानांची रचना आणि उत्पादन केले. +या कंपनीचे मुख्यालय सेंट लुइस लॅंबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10343.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19936d00d4b663b7e479a30576117e9093434f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10343.txt @@ -0,0 +1 @@ +मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10359.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11e2b80b3f7c8c26fdeb0dd57df875b0c7ffaf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10359.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅकनैरी काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅकनैरी काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10360.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3062cfa1bcd22796028c716d39aa596f75ba739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10360.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅकफर्सन काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10369.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e0dd7239bb667e2a5be48d94c04b663e768cf09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10369.txt @@ -0,0 +1 @@ +मॅकमिलन पब्लिशर्स तथा मॅकमिलन ग्रुप ही एक ब्रिटिश प्रकाशन कंपनी आहे. डॅनियल आणि अलेक्झांडर मॅकमिलन यांनी १८४३ मध्ये लंडनमध्ये याची स्थापना केली. यांची जगातील ४१ देशांमधील कार्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10371.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02b07222a6c036de4607e81315497e786d0adc47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10371.txt @@ -0,0 +1,4 @@ +मॅकलारेन एम.पी.४-२२ ही २००७ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे. + मॅकलारेन संघ अपात्र घोषित झाल्यमुळे, त्यांना २००७ हंगेरियन ग्रांप्रीच्या शेवटी गुण नाही दिले गेले.[१] +* मॅकलारेन संघ अपात्र घोषित झाला, व त्यांचे सर्व गुण रद्द करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1038.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97b6c0ad949ea3e44bda5dac53a32ee2e5d5b03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1038.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळ २०२० (इंग्रजी: Mars 2020) हे अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था नासाचे अभियान आहे. या अभियानाची सुरुवात १७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२० रोजी याचे प्रक्षेपण होईल. याची रचना क्युरिऑसिटी अंतराळयानावर आधारीत असेल.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10395.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb42e08e27ed8cc5c4a8bf67f47a48b733ca085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10395.txt @@ -0,0 +1 @@ +इंग्रजांनी राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कॅ.अलेक्झांडर व कॅ.मॉकीनटॉस या दोन अनुभवी अधिकाऱ्यांना नेमले होते. त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी विविध संवेदनशील क्षेत्रात नाक्यांचे जाळे उभारले होते व शेवटी राजे उमाजी नाईक मॉकीनटॉस या अधिकाऱ्यांच्या हाती सापडले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10409.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ad5267ff1d0cb1f81bdc409ad61e3c28678a435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10409.txt @@ -0,0 +1 @@ +मॅक्रिनस (लॅटिन:मार्कस ओपेलियस सेव्हेरस मॅक्रिनस ऑगस्टस: अंदाजे १६५ - जून, इ.स. २१८) हा रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1041.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45a1fcb49997f27bf9829fc2239dfac0b9d019b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1041.txt @@ -0,0 +1,5 @@ +मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.[१][२][३] यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. [४] +मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.[ संदर्भ हवा ] +या वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क व संपदतीने आंतरग्रहीय मोहीम राबविणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे. +या अभियानात १५ किलोचे पाच प्रयोगात्मक पेलोडस् पाठवण्यात आली. [५] +मंगळयान पीएसएलव्ही सी-२५ हे लॉंचिंग व्हेईकलच्या सहाय्याने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपीत केले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10412.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e320b0a2f7bdfc24b1f79ff2662b1b9682779a66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10412.txt @@ -0,0 +1 @@ +लोढा किंवा मॅक्रोटेक डेव्हलपर्स (पूर्वीचे नाव : लोढा डेव्हलपर्स) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय स्थावर मालमत्ता कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. [२] कंपनीची स्थापना १९८० मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. [३] मुंबई, ठाणे, हैदराबाद, पुणे आणि लंडन येथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत . लोढा अल्टामाउंट, द वर्ल्ड टॉवर्स, लोढा बेलिसिमो, ट्रम्प टॉवर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत. [४] [३] [५] मुंबईजवळील पालवा ही एकात्मिक स्मार्ट सिटी विकसित करण्याचे श्रेयही कंपनीला जाते. [६] [७] १९ एप्रिल २०२१ रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून सूचीबद्ध झाली. [८] [९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10426.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a25c6f041829a8b1fa5414da393e9e84c25be202 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10426.txt @@ -0,0 +1 @@ +मॅक्स ओ'दाउद (४ मार्च, १९९४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10437.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b55c2cb2bdfe309a0e7fd6e231b13837c754563a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10437.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाडेनचा युवराज माक्सिमिलियन अलेक्झांडर फ्रीडरिश विल्हेल्म (जर्मन: Maximilian Alexander Friedrich Wilhelm von Baden; १० जुलै, १८६७ - ६ नोव्हेंबर, १९२९) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात माक्सने जर्मनीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून सांसदीय लोकशाहीकडे वाटचाल करण्यास मदत केली. सम्राट विल्हेल्म दुसरा ह्याने ह्याच काळात जर्मन साम्राज्यप्रमुख हे पद सोडले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1047.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33589bd7358d5a749a526a58c25c6438c4a5477c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1047.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळवार पेठ आणि सोलापूरचे पारंपारिक वतनदार शेटे घराणे : सोलापूरच्या प्रत्येक परिसराला एक वेगळी पंरपंरा आणि उज्जवल इतिहास आहे.मंगळवार पेठ ही शहराची आर्थिक बाजू म्हणून ओळखली जाते. सोलापूरची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.शहरातील वेगवेगळ्या परिसराला आणि पेठेला वाराचे नाव देण्याची पंरपंरा ही पेशव्यांच्याही पूर्वी पासूनची होती.दिलेली नावे लक्षात ठेवण्यास सोपी जावी म्हणून आणि या पेठांची रचना नागरिकांना रोजचे व्यवहार सुरळीत व्हावी,अशा पद्धतीने केली जात होती.आंध्रप्रदेश,कनॉंटक या दोन राज्याच्या सीमेवर असलेले सोलापूर हे व्यापारी पेठ म्हणून उदयास आले. सुरुवातीस केवळ 150 एकर मध्ये वसलेल्या सोलापूर मध्ये बाजारपेठ वसवण्या साठी जागा अत्यंत अपूरी असल्याने व्यापाऱ्यांच्या द्रष्टीने नवी जागा शोधण्यास सुरुवात केली. मंगळवार पेठ देखील कसबा सोलापूर चाच भाग होता.श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सोलापूरचे किल्लेदार उद्धव वीरेश्वर यांच्यासह सोलापूरचे पारंपारिक वतनदार देशमुख,जगदेवपा शेटे, देशपांडे यांच्याशी याबाबत चर्चा करून नवीन बाजारपेठ वसविण्याबाबत सूचना केली.1768 साली किल्लेदार वीरेश्वर यांनी मधला मारुतीच्या पाठीमागील सुमारे 73 एकर जागा शहरातील वतनदार जगदेवप्पा शेटे यांच्या मालकीची जागा व्यवसाय वाढीसाठी नियुक्त केली.सोलापूरचा विस्तार त्याकाळी सावरगाव डोंगरापर्यंत होता.जगदेवप्पा शेटे यांच्याकडे सावरगाव तसेच नळदुर्ग ठाणे यांची देखील वतनदारी व जहागिरी होती. त्याकाळी अत्यंत धाडसी तसेच व्यवहारचातुर्य असे जगदेवप्पा शेटे यांनी या ठिकाणी नवीन व्यापारीपेठ वसविण्यासाठी कार्यवाही सुरू केली. यादरम्यान माधवराव पेशवे यांनी सोलापूरला भेट दिली.येथील वतनदार, किल्लेदार यांच्या समवेत झालेल्या चर्चेअंति या 73 एकरामध्ये वसलेल्या नव्या बाजारपेठेला 'माधवपेठ' असे नाव देण्याचे एकमताने ठरले.मधला मारूतीपासून तुळजापूर वेशीपर्यत शेळगी गावठाण पर्यंत व कुंभार वेशीपासून ते बाळीवेस मारुती तसेच शतकेश्वर लिंगापर्यंत अशी या पेठेची चतुःसीमा ठरविण्यात आली. या बाजारपेठेसंबंधीचे सर्व अधिकार जगदेवप्पा शेटे यांना देण्यात आले.जगदेवप्पा शेटे यांनी मुख्य पेठेत चार दिशेला चार मारुती मंदिराची प्रतिष्ठापना केली. कुंभारवेस मारुती,बाळीवेस मारुती, तुळजापूर वेस मारुती व मधला मारुतीची स्थापना केली. पेठेच्या मधोमध शेटे यांनी वाडा बांधला.मोठ्या बाजरपेठेची निर्मिती केली.विविध जातीधर्माच्या लोकांना व्यवसाय करिता जागा उपलब्ध करून दिली.फलटण भागातील व्यापाऱ्यानिमित्त आलेल्या मारवाडी गुज्जर लोकांना व्यवसायाकरिता फलटण गल्लीत जागा दिली. केवळ 25-30 वर्षामध्ये माधवपेठेत व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास सुरुवात झाली. शेजारच्या दोन्ही राज्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे ही पेठ पूर्णपणे गजबजली.सोलापुरचा सर्वात मोठा बाजार हा दर मंगळवारी भरत असे.हा बाजार खूप मोठा असतो म्हणून बाहेरील गावातील लोक मंगळवारी सोलापूर मध्ये येत असतात मधला मारूतीच्या पिछाडीस असलेल्या मोकळ्या जागेत हा बाजार भरायचा.याच ठिकाणी ही नवीन पेठ स्थापन झाल्यानंतर मंगळवारी भरण्याऱ्या आठवडी बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली व पुढे या बाजाराचे नाव 'माधवपेठ' ऐवजी 'मंगळवारपेठ'असे बदलले गेले.ते आज पूर्व आणि पश्चिम मंगळवारपेठ असे ओळखले जाते.मंगळवार पेठेतील मधला मारुती मंदिरातील ऐतिहासिक मारुतीच्या मूर्तीच्या मागील बाजूस शिव पार्वती विवाह पुराण कोरण्यात आले आहे. अशी ऐतिहासिक शिल्प मंगळवार पेठेत आहे.मंगळवार पेठेतील वतनदार शेटे यांच्या वाड्यात श्रीमंत माधवराव पेशवे बाजारपेठ तसेच मंदिर बाबतीत चर्चेसाठी येत असत. शेटे घराण्यातील दुसरे जगदेवप्पा यांनी वारद घराण्यातील व्यक्तीला व्यवसाय वाढीसाठी सोलापुरात आणले व त्यांना शेटे वाड्यासमोरील जागा राहण्यास दिली.सोलापूरची पहिली नगरपालिका भाड्याने याच मंगळवार पेठेतील शेटे यांच्या वाड्याबाहेरील आठ खण जागेत होती.आजही वतनदार शेटे घराण्यातील वारसदार बाळासाहेब उर्फ सिद्धेश्वर मल्लिकार्जुनप्पा शेटे यांच्याकडे अनेक ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शेकडो अंदाजे 300 वर्षांपूर्वीचे शस्त्र पाहवयास मिळतात.वतन दार शेटे घराणे हे अत्यंत जुने घराणे आहे. आद्यपंचपिठाधिशांनी हजारो वर्षांपूर्वी याच शेटे घराण्यास वीरशैव परंपरेतील सर्व धार्मिक अधिकार मान सन्मान दिलेला आहे.लग्नकार्यातील पूजेतील पंच कलशपैकी पहिला कलश घेण्याचे तसेच सर्व धार्मिक विधिना मान्यता देणे बाबत शेटे यांना मान आहे.वीरशैव लिंगायत समाजाचा प्रमुख व्यक्ती हा शेटे आहे.त्यामुळे गावातील ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांच्या जत्रेत शेटे घराण्यास मोठा मान आहे.चालुक्य काळापूर्वीपासून म्हणजेच अंदाजे 1200-1300 वर्षांपूर्वीपासून या शेटे घराण्याचा इतिहास दिसून येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10471.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..582212b9a3adfdd272f0d10e98b576ca4137fab9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10471.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा मॅक्सिमिनस (लॅटिन पूर्ण नाव: गैयस व्हॅलेरियस गॅलेरियस मॅक्सिमिनस दैया ऑगस्टस; २० नोव्हेंबर, २७० - जुलै किंवा ऑगस्ट, ३१३) हा ३०८ ते ३१३ दरम्यान रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10488.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29abf871ec6de5ccd8843c461e37d647868b0255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10488.txt @@ -0,0 +1,2 @@ +माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी १९८१ (1981-01-02), रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10501.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f55173e9122389433f1082887971a1d479149ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10501.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेगॅस्थेनिस एक ग्रीक भूगोलतज्ञ आणि प्रवासी होता. अलेक्झांडर द ग्रेटचा भारतातील अधिकारी सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्ताच्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत इंडिका हा ग्रंथ लिहीला. स्ट्राबो, प्लीनी (धाकटा) यांच्या लेखनात इंडिकाचा संदर्भ आढळतो. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +विकिपीडिया मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10532.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3bb09308942e977a1c614b9fddcc72672a08631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10532.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅट फोर्ड (१० एप्रिल, १९९४:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु आता  आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] +त्याने आयर्लंडच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत २०१९ मध्ये ट्वेंटी२० आणि २०२१ मध्ये लिस्ट-अ पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10559.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38290d7ed694bd0e750ea5fac3e31ab55751f37b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10559.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मॅडिसन काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10569.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73b870fb5de5ab0433339f4d7882a5497c988098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10569.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅडिसन काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10636.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cf2a343d4c5c241f1835bdfcb49a49124eead9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10636.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू पीटर मेनार्ड (२१ मार्च, १९६६:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८८ ते २००० दरम्यान ४ कसोटी आणि १४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10637.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bbfc33ea0653b977b6f774bfb54fea98b73884e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10637.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅथ्यू लँगफोर्ड पेरी (१९ ऑगस्ट १९६९ - २८ ऑक्टोबर २०२३) एक अमेरिकन आणि कॅनेडियन अभिनेता आणि लेखक होते. त्यांनी १९९४ ते २००४ पर्यंत एनबीसी टेलिव्हिजन सिटकॉम फ्रेंड्सवर चँडलर बिंग म्हणून काम केले आणि या भूमिकेसाठी पुरस्कार जिंकले.[१][२] +पेरी फुल्स रश इन (1997), ऑलमोस्ट हीरोज (1998), थ्री टू टँगो (1999), द होल नाइन यार्ड्स (2000), सर्व्हिंग सारा (2002), द होल टेन यार्ड्स (2005) आणि १७ अगेन (2009) या चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी ओळखले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10656.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0427ecefd48729e059a371e66775365d2b506b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10656.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू विल्यम शॉर्ट (जन्म ८ नोव्हेंबर १९९५) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो राज्य स्तरावर व्हिक्टोरियाचे प्रतिनिधित्व करतो आणि बिग बॅश लीगमध्ये ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळतो. यापूर्वी तो मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळला होता.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10664.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49485635b5a73429e302120da5d45c2da899a46e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10664.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅथ्यू मॅट स्टीव्हन लब्लांक (२५ जुलै, १९६७ - ) एक अमेरिकन अभिनेता आहे. एनबीसी सिटकॉम फ्रेंड्समध्ये जॉई ट्रिबियानीच्या भूमिकेने त्यांना जागतिक ओळख मिळवली. फ्रेंड्समधील त्याच्या कामासाठी, लब्लँकला प्राइमटाइम एमी अवॉर्ड्समध्ये तीन नामांकने मिळाली. त्यांनी एपिसोड्स (२०११-१७) मध्ये स्वतःची काल्पनिक आवृत्ती म्हणून देखील काम केले आहे, ज्यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आणि चार अतिरिक्त एमी पुरस्कार नामांकन प्राप्त झाले.[१][२][३][४][५] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1067.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48497ffc640e7a52b323cb203b58c58e3eb02e15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1067.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10676.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc9f3f78aed32d66daee04a9d444fdd6c9d58198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10676.txt @@ -0,0 +1 @@ +मॅन ऑफ स्टील हा २०१३ चा सुपरहीरो चित्रपट आहे जो डीसी कॉमिक्सच्या सुपरमॅन ह्या पात्रावर आधारित आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, लिजेंडरी पिक्चर्स, डीसी एंटरटेनमेंट, आणि सिंकॉपी द्वारे निर्मित, डेव्हिड एस. गोयर यांनी लिहिलेल्या पटकथेवरून झॅक स्नायडर यांनी दिग्दर्शित केले होते ज्याने निर्माता क्रिस्टोफर नोलन सोबत कथा विकसित केली होती. हा चित्रपट सुपरमॅन चित्रपट मालिकेचा रीबूट आहे, ज्यामध्ये पात्राची मूळ कथा आहे आणि डीसी विस्तारित विश्वातील हा पहिला भाग आहे. मॅन ऑफ स्टील चित्रपटामध्ये हेन्री कॅव्हिल यांच्यासोबत एमी ॲडम्स, मायकेल शॅनन, केविन कॉस्टनर, डायन लेन, लॉरेन्स फिशबर्न आणि रसेल क्रो हे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात, क्लार्क केंटला कळते की तो क्रिप्टन ग्रहाचा एक महाशक्ती असलेला एलियन आहे. तो सुपरमॅन म्हणून मानवजातीच्या संरक्षकाची भूमिका गृहीत धरतो, जनरल झोडचा सामना करण्याची आणि त्याला मानवतेचा नाश करण्यापासून रोखण्यासाठी सज्ज होतो.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10694.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fef7e2f2fb2fb8afc017f30f64c8afb8d1d7537b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10694.txt @@ -0,0 +1 @@ +मॅनिटोबा हा कॅनडा देशाचा मध्य भागातील एक प्रांत आहे. विनिपेग ही मॅनिटोबाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॅनिटोबाचा १५.६% भाग गोड्या पाण्याच्या सरोवरांनी व्यापला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10722.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5b33a0288321de9c1d50effb47dde8f5037abef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10722.txt @@ -0,0 +1 @@ +मॅरिको लिमिटेड (बीएसई.: 531642) ही भारतातील कंपनी आहे. हिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10737.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39e557a36f59960eaea5d8631130a82c9803206b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10737.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅरियन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10798.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c13f09380e78297a119346d384248fcd98e17627 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10798.txt @@ -0,0 +1,3 @@ +मे हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना असतो. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10817.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..288b9a4fc1596423e65f1fab233cdf341ec844ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10817.txt @@ -0,0 +1,6 @@ +मे २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४६ वा किंवा लीप वर्षात १४७ वा दिवस असतो. + + + + +मे २४ - मे २५ - मे २६ - मे २७ - मे २८ - (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10841.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e519db9228ada8c742671952c0c317d7979938ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10841.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंडसिंगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10855.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b53caa2d4555b17d0759f44beab726b7b8820a49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10855.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंढळा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10875.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526d86fd9e6434388989482ce7d28d0885adb296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10875.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंढेगिरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10909.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f3d332516efe11caecb30d6ac81d67a391a224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10909.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेकलेनबर्ग काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेकलेनबर्ग काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10918.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c8b060ff93c12cdfa668c8c92cbf37cccfd1ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10918.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेकोम्ब काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10922.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fe7a09fc83d958d8e57c9fe7f76e19a3d533ff0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10922.txt @@ -0,0 +1 @@ +मेक्सिकन-अमेरिकन युद्ध हे मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये १८४६-१८४८मध्ये लढले गेलेले युद्ध होते. यात मेक्सिकोचा सपशेल पराभव झाला व त्याचा अर्धा भाग अमेरिकेने हस्तगत केला. याचबरोबर मेक्सिकोने आपल्यापासून विभक्त झालेल्या टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता दिली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10933.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64d2991807698cf8f57342eb79b9466d82e5a963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10933.txt @@ -0,0 +1,38 @@ + +मेहिको (स्पॅनिश: México पर्यायी उच्चारः मेशिको, इंग्लिश: मेक्सिको) हे मेक्सिको देशामधील एक राज्य आहे. राष्ट्रीय राजधानी मेक्सिको सिटी एकेकाळी ह्याच राज्याचा भाग होती. स्वातंत्र्यानंतर मेक्सिको सिटी शहराला संघशासित जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. +मेक्सिको हे देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा (१० टक्के) मेक्सिको राज्य उचलते. तोलुका दे लेर्दो ही ह्या राज्याची राजधानी आहे. + + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10949.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e31390316d44d82a6cd55ba61a465797cac6cf79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10949.txt @@ -0,0 +1,16 @@ +मेघन मॉइरा मेग लॅनिंग (२५ मार्च, इ.स. १९९२:सिंगापूर - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम जलदगती गोलंदाजी करते. +लॅनिग २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची संघनायिका होती. +2 हेन्स (उप.क.) • +3 हीली (य) • +4 बर्न्स • +5 केरी • +6 गार्डनर • +7 जोनासन • +8 किमिन्स • +9 मॉलिन्युक्स • +10 मूनी • +11 पेरी • +12 शूट • +13 सदरलँड • +14 वॅल्मेनीक • +14 वेरहॅम • diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10963.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0af0d094637c6c8d5b3979153bdf64fc0de6be8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10963.txt @@ -0,0 +1 @@ +मेगावती सुकर्णोपुत्री (बहासा इंडोनेशिया: Diah Permata Megawati Setiawati Sukarnoputri; २३ जानेवारी १९४७) ही इंडोनेशियाची भूतपूर्व व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे. देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सुकर्णो ह्याची मुलगी असलेली सुकर्णोपुत्री २००१ ते २००४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10976.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac09313dab62d6d84582f43de65005b1754ba8c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_10976.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +मेघन जाधव हा एक भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. त्याने २००६ मध्ये रावण या तरुण विभीषणाच्या भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले आणि जय श्री कृष्ण (२००८-०९) मध्ये श्री कृष्ण, सूर्यपुत्र कर्ण मधील अभिमन्यू आणि महाकाली अंत ही आरंभ है मधील कार्तिकेय या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. +त्याने जोर लगा के.. हैय्या! यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.आणि रामा: तारणहार. +मेघनचा जन्म ७ जून १९९२ रोजी मुंबईत झाला. तो इतिहास पदवीधर आहे, त्याने मुंबईच्या केसी कॉलेजमधून साहित्यात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.[१] +मेघनने जय श्री कृष्णामध्ये कृष्णाच्या भूमिकेत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सोनीच्या सास बिना ससुरालमधील ग्यानच्या भूमिकेसाठीही तो ओळखल जाते. त्याने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (इंडिया) सूर्यपुत्र कर्णच्या पौराणिक मालिकेत अभिमन्यूची भूमिका देखील केली आहे. त्याने महाकाली- अंत ही आरंभ है मध्ये कार्तिकेयची भूमिका साकारली आणि त्याच्या भूमिकेसाठी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी ये उन दिनों की बात है मध्ये आदित्यची भूमिका केली होती जी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे, तेनाली राम मधील गोविंद आणि विघ्नहर्ता गणेश मधील माधवदास. मराठी चित्रपट 'चाहतो मी तुला' (२०१६) मधील अभिनयासाठी त्याला मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11062.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30f57df247aace6f034749ca6b9e3de49486b36b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11062.txt @@ -0,0 +1 @@ +ऑक्युलस व्हीआर तथा मेटा रिअॅलिटी लॅब्स हा मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीचा (पूर्वीची फेसबूक) एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11080.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..734526b3c6e26477bee5a5e16fab872fa9af0247 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11080.txt @@ -0,0 +1,4 @@ +मेठी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १९ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९१ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ९१९ लोकसंख्येपैकी ४८८ पुरुष तर ४३१ महिला आहेत.गावात ६४१ शिक्षित तर २७८ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ३७७ पुरुष व २६४ स्त्रिया शिक्षित तर १११ पुरुष व १६७ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६९.७५ टक्के आहे. +हिंपळगाव, वालसंगी, महादेववाडी, बेलूर, लिंगढळ, फत्तेपूर, मुलकी, उमरगा कोर्ट, तेलगाव, सालगरा, अजणी खुर्द ही जवळपासची गावे आहेत.मेठी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11156.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e17fec9633ee4dc8415f0145a59bcdbf1fb67bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11156.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 6°14′8″N 75°34′31″W / 6.23556°N 75.57528°W / 6.23556; -75.57528 + +मेदेयीन हे कोलंबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11231.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6934e4dcecdcb5700db47ee1354faf00c5a5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11231.txt @@ -0,0 +1 @@ +मेयर राधाकृष्णन मैदान हे भारताच्या चेन्नई शहरातील हॉकी मैदान आहे. या मैदानाला एम. राधाकृष्णन पिल्लै यांचे नाव दिलेले आह. या मैदानावर १९९६ आणि २००५ च्या चॅंपियन्स चषक स्पर्धा खेळल्या गेल्या. चेन्नई हॉकी असोसिएशनचे विभागीय सामने या मैदानावर खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11235.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1013d06d4fc778dfe6fccadf58ab7669cf7ce290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11235.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेरठ (इंग्लिश:Meerut) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मेरठ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +हिंदुस्थानात झालेले १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11237.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf1cebbcc95012f42d900297b08e8cc25a89b91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11237.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मीरत जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र मीरत येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11238.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2bfb6c56912ee4eec614f49a60023dda639438f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11238.txt @@ -0,0 +1 @@ +मेरठ हा उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11240.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a5f2a659ef235f259137f5451a1f0947926fb98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11240.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11241.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ebe457fb6380014c3b7a461f6ba8af8bb21960a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11241.txt @@ -0,0 +1 @@ +मेडता विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11244.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fce2210ad7a694b224bd2e30f6c3c662eab23e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11244.txt @@ -0,0 +1,8 @@ + मेरवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11256.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1c3c17c56ab9cffdeae6525028999b6f93c4c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11256.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरांगकॉंग भारताच्या नागालॅंड राज्यातील गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०५२ होती. हे गाव मोकोक्चुंगपासून ४० किमी उत्तरेस आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून १,७९७ फूट उंचीवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11258.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1c3c17c56ab9cffdeae6525028999b6f93c4c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11258.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरांगकॉंग भारताच्या नागालॅंड राज्यातील गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,०५२ होती. हे गाव मोकोक्चुंगपासून ४० किमी उत्तरेस आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून १,७९७ फूट उंचीवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1126.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2b6d993a152b9ebfb3e11232f7622de099814c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1126.txt @@ -0,0 +1,6 @@ +मंजम्मा जोगती (जन्म : मंजुनाथ शेट्टी , १८ एप्रिल १९६४), ह्या एक भारतीय कन्नड रंगभूमि अभिनेत्री, उत्तर कर्नाटकातील लोकनृत्य ,जोगती नृत्य, याच्या गायिका आणि नृत्यांगना आहे. २०१९ मध्ये, मंजम्मा लोककलांसाठी राज्यातील सर्वोच्च संस्था, कर्नाटक जानपद अकादमी, याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या पारलिंगी महिला झाल्या. [१] [२] [३] जानेवारी २०२१ मध्ये, भारत सरकारने लोककलांच्या क्षेत्रातील योगदानासाठी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. [४] [५] +मांजम्मांचा जन्म मंजुनाथ शेट्टी म्हणून बल्लारी जिल्ह्यातील कल्लुकांबा गावात हनुमंतय्या आणि जयलक्ष्मी यांच्या पोटी झाला. [६] त्यांनी दावणगेरे येथे एसएसएलसीचे शिक्षण घेतले. १९७५ मध्ये, शेट्टीचे पालक त्यांना जोगप्पा म्हणून अभिषेक (एक विधी ज्यात भक्त स्वतःला देवाशी विवाहित मानतात) करण्यासाठी होस्पेट जवळच्या हुलिगेम्मा मंदिरात घेऊन गेले. या विधी पासून शेट्टी स्वतःला महिला म्हणून ओळखू लागल्या आणि त्यांनी मंजम्मा जोगती हे नाव स्वीकारले.  +वयाच्या सोळाव्या वर्षी मुलीसारखे वागत असल्याने त्यांना त्याच्या कुटुंबातून काढून टाकण्यात आले. मंजम्मा भाड्याच्या खोलीत राहायला गेल्या आणि रस्त्यावर साडी नेसून भीक मागू लागल्या. त्यांनी दावणगेरे बसस्थानकावर एका पिता-पुत्र जोडीचे जोगती नृत्य बघितले आणि ते शिकण्यासाठी मंजम्मा गटात सामील झाल्या. शिक्षण आणि कार्यक्रम करत एका वर्षानंतर गटातील एका सदस्याने मांजम्मांची हगरीबोम्मनहळ्ळी येथील काळव्वा जोगती नृत्याशी ओळख करून दिली.  +राज्यभर गाजवणाऱ्या काळव्वाच्या जोगती नृत्यगटात मंजम्मा कायमच्या नृत्यांगना झाल्या. [७] कालव्वाच्या मृत्यूनंतर, त्यांने मंडळाची धुरा सांभाळली आणि लोकांमध्ये नृत्य लोकप्रिय केले. २०१० मध्ये, मंजम्माला कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार मिळाला . +राज्य सरकारने मांजम्मांना प्रथम कर्नाटक जानपद अकादमीच्या सदस्या म्हणून आणि नंतर त्याच संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती केली, ज्यामुळे त्या राज्यातील कला प्रदर्शनासाठी सर्वोच्च संस्थेच्या पहिल्या पारलिंगी महिला प्रमुख बनल्या. [८] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11267.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d45f2586609242e75018bc3b2332bcb914133781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11267.txt @@ -0,0 +1 @@ +मेरिडेन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५९,५८३ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11275.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11275.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11280.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe89ce78ff2bfc6663370cf1821ee9beed012788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11280.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मेरियाना दुक (स्पॅनिश: Mariana Duque Mariño; १२ ऑगस्ट १९८९) ही एक कोलंबियन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11292.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..160135925609d1f1153460abe0220b4a00a37a52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11292.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेरिसा रिया ॲग्विलेरा (१४ डिसेंबर, इ.स. १९८५:त्रिनिदाद - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते. ॲग्विलेरा यष्टिरक्षक आहे.[१] +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ जुलै, इ.स. २००८ रोजी  नेदरलँड्सविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11312.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c576ad1e5a43db143c8b891925e08eddcbda835d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11312.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी एव्हरिल वेब (९ एप्रिल, १९३६:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11320.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ece9b3fc330437d000fe3224b7463e84417f6476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11320.txt @@ -0,0 +1,7 @@ +मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो. +मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणित व विज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला. +२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला. +वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. +मेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला. +नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11327.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a857247f581626164021b2c85bb1577447362aa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11327.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी टॉड लिंकन (डिसेंबर १३, इ.स. १८१८:लेक्झिंग्टन, केंटकी, अमेरिका - जुलै १६, इ.स. १८८२:स्प्रिंगफील्ड, इलिनॉय, अमेरिका) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनची पत्नी होती. त्यांना चार अपत्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11356.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1026b1ea852e6673813b5758bd57e192963bae77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11356.txt @@ -0,0 +1,8 @@ +मेरी रॉय या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांना १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या केराली सीरियन ख्रिश्चन समुदायाच्या वारसा कायद्याविरोधात खटला जिंकण्यासाठी ओळखल्या जातात. यानुसार सीरियन ख्रिश्चन महिलांना त्यांच्या पुरुष भावंडांसह त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान अधिकार सुनिश्चित करण्यात आला.[१][२] तोपर्यंत त्यांच्या सीरियन ख्रिश्चन समाजाने १९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायदा आणि कोचीन उत्तराधिकार कायदा, १९२१ च्या तरतुदींचे पालन करण्यात येत होते. तर भारतात इतरत्र तोच समुदाय १९२५ च्या भारतीय उत्तराधिकार कायद्याचे पालन करत होता.[३] +स.न. १९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायद्यानुसार मेरी रॉयला कौटुंबिक मालमत्तेचा हिस्सा नाकारण्यात आला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या भावांवर खटला भरला.[४] या प्रकरणानेच भारतीय न्यायालयीन व्यवस्थेतून मार्ग काढला आणि त्या जिंकल्या. +त्या पल्लिकूदाम शाळेच्या (पूर्वी कॉर्पस क्रिस्टी हायस्कूल) संस्थापक संचालक आहेत. ही शाळा कलाथिलपाडी येथे आहे. हे एक कोट्टायम शहरातील एक उपनगर आहे. हे शहर केरळ राज्यात आहे . तिची मुलगी मॅन बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय आहेत.[४] +स.न.१९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायद्यामुळे मेरी रॉय यांना सीरियन ख्रिश्चन समुदायाच्या स्त्रियांना मालमत्ता मिळू शकली नाही. यासंदर्भात मेरी रॉयने तिचा भाऊ जॉर्ज इसहाक याच्याविरुद्ध १९६० मध्ये त्यांचे वडील पीव्ही इसहाक यांच्या निधनानंतर खटला दाखल भरला. त्यांनी त्यांच्या भावाला मिळालेल्या वारसामध्ये समान वाटा देण्यासाठी दावा केला. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला त्यांची याचिका फेटाळली. मालमत्ता दोन भागात विभागलेली होती - कोट्टायम मालमत्ता जी दोन लोकलमध्ये पसरली होती आणि दुसरा भाग नट्टाकोम ग्रामपंचायतीमध्ये होता. सीरियन ख्रिश्चन महिलांसाठी समान मालमत्तेच्या हक्कांसाठी लढा दिल्यामुळे हे प्रकरण एक महत्त्वपूर्ण प्रकरण मानले गेले. +मेरी रॉयने १९९४ मध्ये केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द केला. त्या यशस्वी झाल्या. स.न.२००० मध्ये त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर, त्यांनी अंतिम फर्मानासाठी कोट्टायम उप-न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण ८ वर्षे चालू राहिले त्यानंतर त्यानी २००९ मध्ये अंमलबजावणीची याचिका दाखल केली आणि त्यानंतर त्यांना मालमत्ता मिळाली.[५] +मेरी रॉय पीव्ही इसहाक यांची मुलगी होती. ते एक कीटकशास्त्रज्ञ होते. त्यांनी इंग्लंडमध्ये हॅरोल्ड मॅक्सवेल-लेफ्रॉय यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेतले आणि पुसा येथे शाही कीटकशास्त्रज्ञ बनले.[६] टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका वैयक्तिक मुलाखतीत मेरी यांनी त्यांच्या आयुष्याविषयीचे वैयक्तिक तपशील उघड केले. त्यांनी त्यांचा मोठा भाऊ जॉर्ज याच्याशी गुंतागुंतीचे संबंध असल्याचे कबूल केले. याच भावावर त्यांनी खटला भरला. त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा उल्लेखही केला होता. +अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमध्ये अम्मू हे पात्र आहे जे तिची आई मेरी रॉयवर आधारित होते. मेरीने पुष्टी केली की ती त्यांच्या मुलीने लिहिलेल्या पात्रासारखीच आहे. परंतु त्यांचा कधीही खालच्या जातीच्या माणसाशी संबध नव्हते, असे पुस्तकात लिहिलेले होते. मुलाखतीत त्यांनी तपशील दिला की अरुंधतीने त्यांच्या आईपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि दोघांचे त्या विशिष्ट काळासाठी संबंध बिघडले होते. तथापि, त्यांना अरुंधतीच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे आणि त्यांना मॅन बुकर पुरस्कार जिंकण्याची अपेक्षा नव्हती.[७] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11357.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3ee5aa707294d7b6c0e6f38d998c149ad91db7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11357.txt @@ -0,0 +1,7 @@ +लिकी, मेरी : (६ फेब्रुवारी १९१३–९ डिसेंबर १९९६). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव मेरी डग्लस लिकी (मेरी डग्लस निकोल). त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे वडील एरस्काइन निकोल हे चित्रकार होते. वडील चित्रे काढण्यासाठी दरवर्षी फिरत असल्याने मेरी निकोल यांनी बालवयात खूप प्रवास केला. त्यांचे बरेचसे शिक्षण घरीच झाले. वडिलांप्रमाणेच मेरी उत्तम चित्रकार होत्या. +    फ्रान्समध्ये डॉर्डोन या सुप्रसिद्ध प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाजवळ राहत असताना त्यांना पुरातत्त्वविषयात गोडी निर्माण झाली. एरस्काइन निकोल यांचे १९२६ मध्ये फ्रान्समध्ये निधन झाल्यानंतर मेरी आणि तिची आई फ्रेरे सिसिलिया निकोल या इंग्लंडला परतल्या. यानंतर काही काळ मेरी यांनी केन्सिंगटन व विंबल्डन येथे शालेय शिक्षण घेतले.वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. १९३०-३४ दरम्यान हेम्बुरी आणि डेव्हन येथील उत्खननांची रेखाटने करण्याचे काम त्यांनी केले. याच काळात त्या लंडनमध्ये भूविज्ञान आणि पुरातत्त्व या विषयांवरील व्याख्यानांना उपस्थित राहत असत. मानवशास्त्रज्ञ कॅन्टन-थॅामसन यांनी त्यांची केंब्रिज विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ लुई लिकी (१९०३–१९७२) यांच्याकडे शिफारस केली. लुई लिकी यांच्या ॲडम्स ॲन्सेस्टर्स या पुस्तकासाठी चित्रे काढण्याचे काम त्या करू लागल्या. +मेरी लिकी यांना प्रामुख्याने प्रागैतिहासिक कला आणि पुरातत्त्वविषयांत रस असला, तरी त्या जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या अभ्यासात अग्रेसर होत्या. त्यांनी हायरॅक्स हिल, नजोलिकी पतिपत्नी केन्यात आले (१९३७). त्यानंतर पुढील तीन दशके दोघांनी पुरामानवशास्त्रात भरीव संशोधन केले. टांझानियात ओल्डुवायी गॅार्ज येथे ओएच-५ (झिंझ) जीवाश्माचा शोध (१९५९), ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या बरोबरीने अस्तित्वात असलेल्या होमो हॅबिलिस जीवाश्माचा शोध (१९६१), टांझानियातील लेटोली येथील उत्खननात ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांच्या पाऊलखुणांचा शोध (१९७६) आणि इथिओपियातील हडार येथील सुप्रसिद्ध ल्युसीचा (एएल २८८-१) शोध (१९७८) हे मेरी लिकींच्या कामगिरीतील महत्त्वाचे टप्पे होते.रो रिव्हर केव्ह आणि ओलोर्गेसायली या स्थळांवर उत्खनन केले. लुई लिकी यांच्याप्रमाणेच कुतूहलापोटी त्या प्रागितिहासाकडे वळल्या होत्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश संपादिले. तसेच टांझानियातल्या शैलचित्रांवर त्यांनी महत्त्वाचे काम केले (१९५१). हे संशोधन त्यांच्या आफ्रिकाज व्हॅनिशिंग आर्ट या पुस्तकात प्रकाशित झाले (१९८३). +मेरी लिकी यांना प्रामुख्याने प्रागैतिहासिक कला आणि पुरातत्त्वविषयांत रस असला, तरी त्या जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या अभ्यासात अग्रेसर होत्या. त्यांनी हायरॅक्स हिल, नजोरो रिव्हर केव्ह आणि ओलोर्गेसायली या स्थळांवर उत्खनन केले. लुई लिकी यांच्याप्रमाणेच कुतूहलापोटी त्या प्रागितिहासाकडे वळल्या होत्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश संपादिले. तसेच टांझानियातल्या शैलचित्रांवर त्यांनी महत्त्वाचे काम केले (१९५१). हे संशोधन त्यांच्या आफ्रिकाज व्हॅनिशिंग आर्ट या पुस्तकात प्रकाशित झाले (१९८३). +मेरी लिकींनी प्रत्यक्ष शोधमोहिमांमधला सहभाग थांबवला (१९८३) आणि त्या ओल्डुवायी गॅार्ज येथून नैरोबीला आल्या. असे असले, तरी पुढील वीस वर्षे त्यांचे लेखन व संशोधन चालूच होते. ओल्डुवायी गॅार्ज : माय सर्च फॅार अर्ली मॅन (१९७९) आणि डिस्क्लोजिंग द पास्ट (१९८४) ही त्यांची प्रसिद्ध आत्मचरित्रे. +मेरी लिकींना जोनाथन (जन्म १९४०), रिचर्ड (जन्म १९४४) व फिलिप (जन्म १९४८) अशी तीन मुले. यांतील रिचर्ड लिकी यांनी मातापित्यांचा वारसा पुढे चालू ठेवत पुरामानवशास्त्रात मोलाचे योगदान दिले. +नैरोबी येथे मेरी लिकी यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11373.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b26552aa5bdee1c12102776ec2e2a50069847f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11373.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लोरेन्स मेरी स्प्राय (९ ऑगस्ट, १९२२:इंग्लंड - नोव्हेंबर, २००२:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५१ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11428.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e0b981f8d33774ffe139410d7098d1a93ab52c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11428.txt @@ -0,0 +1,15 @@ + +ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (इंग्लिश: Australian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील मेलबर्न ग्रांप्री सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +१९२८ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमध्ये १९८५ सालापासून समाविष्ट करण्यात आली. १९८५ ते १९९५ दरम्यान ही शर्यत साउथ ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड शहरामध्ये खेळवली जात असे. १९९६ सालापासून ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्नमध्येच आहे. +ॲडलेड स्ट्रीट सर्किट (ॲडलेड पार्कलॅन्डस सर्किट) हे एक तात्पुरते स्ट्रीट सर्किट आहे, जे ॲडलेड शहरातील मुख्य व्यवसाय क्षेत्राजवळील, इस्ट पार्कलॅन्डस क्षेत्रात आहे. +मेलबर्न ग्रांप्री सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे आल्बर्ट पार्क तलावा भोवती फिरते. हा सर्किट मेलबर्न पासून काही कि.मी अंतरावर आहे व दर वर्षी येथे फॉर्म्युला वन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री आयोजीत करण्यात येते. ह्या सर्किट वर इतर शर्यती सुद्दा आयोजीत करण्यात येतात जसे सुपर कार चालेंज. ह्या सर्किटला एफ.आय.ए. श्रेणी १चा दर्जा प्राप्त आहे. हा सर्किट एका सार्वजनिक रस्त्यावरून चालतो, तरीपण येथे शर्यती आयोजीत करण्यात येतात कारण हा सर्किट एक नैसर्गिक रस्ताचे गुणधर्म पाळतो व शर्यतीत लागणारी जलदता येथे मिळवता येते. +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +As of the 2018 edition, four-time World Drivers' Champion Alain Prost remains the only driver to win the race in both World Championship and domestic formats, winning the Australian Drivers' Championship 1982 race before winning in Adelaide in 1986 and 1988. +ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +* ईलमोर ने १९९७ ते २००३ पर्यंत बनवले. +** कॉसवर्थ ने १९६८ ते १९९३ पर्यंत बनवले. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11443.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..226edb22c994dc1033f8b15c09eb3486fbfa924b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11443.txt @@ -0,0 +1,11 @@ + + + +साचा:Infobox software +GNU Mailman is a computer software application from the GNU project for managing electronic mailing lists.[१][२] +Mailman is coded primarily in Python and currently maintained by Barry Warsaw. Mailman is free software, distributed under the GNU General Public License.[२] +A very early version of Mailman was written by John Viega while a grad student, who then lost his copy of the source in a hard drive crash sometime around 1998[३]. Ken Manheimer at CNRI, who was looking for a replacement for Majordomo, then took over development. When Ken left CNRI, Barry Warsaw took over. +Mailman is free software for managing electronic mail discussion and e-newsletter lists. It runs on GNU/Linux and most Unix-like systems, and requires Python 2.1.3 or newer. GNU Mailman works with Unix style mail servers such as Postfix, Sendmail and qmail. +Features include: +साचा:GNU + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11453.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc5d77ba33c9e8ed50e1ff5273281a5f63d5cb45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11453.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेलिकोटे तथा मेलुकोटे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या मंड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील एक गाव आहे. खडकाळ टेकडीवरील हे गाव कावेरी खोऱ्यात आहे असनू मैसुरुपासून ४१ किमी तर बेंगलुरुपासून १३३ किमी अंतरावर आहे. +येथे चेलुवनारायण स्वामी मंदिर हे विष्णूचे देउळ आहे. या देवळाला वडियार घराण्याचा आश्रय होता. वडियार राजा पहिला राज हा येथे समाधिस्थ झाल्याचा समज आहे. येथील वार्षिक उत्सवासाठी देवाचा मुकुट आणि दागिने आणले जातात. +टेकडीच्या माथ्यावर योगनरसिंहाचे मंदिर शहरात आणखी अनेक देवस्थान आणि तलाव आहेत. मेलुकोटे येथील संस्कृत संशोधन अकादमीमध्ये हजारो वैदिक आणि संस्कृत हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11459.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cee291e88bf11fe6b2fe00846c95597c9b67bc1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11459.txt @@ -0,0 +1 @@ +मेलीन आयव्हर्सन (२७ डिसेंबर, १९७६:डेन्मार्क - हयात) ही  डेन्मार्कच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९९ दरम्यान १७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11464.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..371aab524a4d8eaaa818f2aa3affba6a47ec0af9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11464.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेलेट काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मेलेट काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11468.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a70ae349c25325cfc7c86518b5c9181618cdd78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11468.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +मेल्ड हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, सोळावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील बत्तीसवे भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1147.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53d736e1b7d8aa86e037fa60ccd254566c9c23e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1147.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मंजु वारियार (१० सप्टेंबर, १९७८ (1978-09-10) (वय: ४५) +, नागरकोविल, तमिळ नाडू, भारत - ) ही मल्याळी चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री आहे. +मंजू वॉरियरचा जन्म 10 सप्टेंबर 1979 रोजी नागरकोइल, तामिळनाडू, भारत येथे झाला. ती एक अभिनेत्री आणि निर्माती आहे, जी असुरन (2019), लुसिफर (2019) आणि तू किती जुनी आहे? (2014). तिचे यापूर्वी दिलीपसोबत लग्न झाले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11478.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40458cc421f70c489746a535006a57bd68a8e88a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11478.txt @@ -0,0 +1 @@ +मेळूकोटे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11479.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40458cc421f70c489746a535006a57bd68a8e88a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11479.txt @@ -0,0 +1 @@ +मेळूकोटे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मंड्या लोकसभा मतदारसंघात असून मंड्या जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11493.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f708f3e3d327175bdacc07f0006716dbc694a75b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11493.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11498.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c570e8fa06b8b44ae11f2f204781798acf00764b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11498.txt @@ -0,0 +1,23 @@ +मेसाई/ मसाई ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. +कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे चैत्र पौर्णिमेपासून श्री मेसाई देवीच्या यात्रेचे आयोजन केले जाते.[१] + +महबूब नगर जिल्ह्यातील मैसम्मा देवीचे पुजारी लमाणी अथवा बंजारा समाजातून असतात. तेलंगणाच्या महबूब नगर जिल्ह्यात [२] तसेच हैदराबाद येथे लोअर टॅंकबंड रोड येथे मैसम्मा देवीची मंदिरे आहेत. +मेसाई देवी मंदिर आरणी ता धाराशिव +संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवऱ्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात[३] - +घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं || +असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा || +धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई|| +सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें || +मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा || +वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती || +काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती || +अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें || +एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया || +म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती || +भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई || +त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं || +-राजाई +संत एकनाथ, संत तुकाराम, संत शेख महंमद यांच्या अभंग साहित्यात मेसाई देवीचे उल्लेख भक्तांच्या अंधश्रद्धांबद्दल खासकरून प्राणी वाहण्याच्या नवस प्रथांबद्दल टिका करताना येताना दिसतात.[४][५] संत नामदेव अंभंग ६९ मध्ये सुद्धा मेसाई देवीचा उल्लेख येतो [६] + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11518.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d082d429c2b82ddcb4451a386c9000a23ede2787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11518.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 33°24′54″N 111°49′53″W / 33.41500°N 111.83139°W / 33.41500; -111.83139 + +मेसा (इंग्लिश: Mesa) ही अमेरिका देशाच्या अ‍ॅरिझोना राज्यामधील एक शहर व फीनिक्स महानगराचे एक उपनगर आहे. सुमारे ४.४ लाख लोकसंख्या लोकसंख्या असलेले मेसा अमेरिकेतील सर्वात मोठे उपनगर व ३८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅरिझोनामध्ये मेसाचा लोकसंखेच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11553.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d58dffa175881eba66e6a9419605c375cde0f517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11553.txt @@ -0,0 +1 @@ +मेहदी हसन खान (उर्दू : مہدی حسن خان ‎‎; जुलै १८, इ.स. १९२७ – जून १३, इ.स. २०१२) हा पाकिस्तानी गझलगायक आणि लॉलिवूडचा भूतपूर्व पार्श्वगायक होता. "गझलसम्राट" म्हणून तो प्रसिद्ध आहे. इ.स. १९७९ मध्ये भारत सरकारने त्याला के. एल. सेहगल संगीत शहेनशहा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकरला मेहदीच्या आवाजातील गाणी "ईश्वरी आवाजासारखी" वाटत असत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11561.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..076f6645df101bddb46c37b414e8445a126973ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11561.txt @@ -0,0 +1 @@ +मेहबूबा मुफ्ती सईद ( २२ मे १९५९) ही भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाची अध्यक्ष आहे. वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूमुळे एप्रिल २०१६ मध्ये सत्तेवर आलेली मेहबूबा मुफ्ती राज्याची पहिलीच महिला मुख्यमंत्री होती. २०१८ साली भारतीय जनता पार्टीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुफ्तीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेतला व जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले. तेव्हा कायदा व सुव्यवस्थेसाठी मेहबूबा मुफ्तीला अनेक काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11571.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e48e11383275faaa5d330dfee0f3e580e2c6204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11571.txt @@ -0,0 +1 @@ +सहावा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد السادس; मेहमेद इ सादिस; १४ जानेवारी, इ.स. १८६१ - १६ मे, इ.स. १९२६) हा ऑट्टोमन साम्राज्याचा ३६वा आणि शेवटचा सम्राट होता. हा मेहमेद पाचव्याचा भाऊ होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11573.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d14e08629760a7c8fc593b3c923676280323d804 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11573.txt @@ -0,0 +1 @@ +मेहरान खान (१३ एप्रिल, १९८७:मर्दन, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11595.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51d75a6d71ba7d5444d31a56f84a2b611098f78e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11595.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेहकर विधानसभा मतदारसंघ - २५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मेहकर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील सुलतानपूर, टिटवी, लोणार ही महसूल मंडळे आणि लोणार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. मेहकर हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१] +शिवसेना पक्षाचे संजय भास्कर रायमुलकर हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11613.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1da56c32a0ed74d92a211d443cbdc029acebe8e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11613.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मैं प्रेम की दिवानी हूं हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ॠतिक रोशन, करीना कपूर व अभिषेक बच्चन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैं प्रेम की दिवानी हूंची कथा १९७६ सालच्या चितचोर ह्या चित्रपटावरून प्रेरित केली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11659.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00596b56c5024aa80c84b75abcb84b6ba789db93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11659.txt @@ -0,0 +1,7 @@ +मैथिली ठाकूर (जन्म:२५ जुलै, २०२२) ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतामध्ये प्रशिक्षित भारतीय पार्श्वगायिका आहे.[२] तिने हिंदी, मराठी, मैथिली, उर्दू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, इंग्रजी सह विविध भारतीय भाषांमध्ये स्वतःची गाणी, जुनी चित्रपट गीते आणि पारंपारिक लोकसंगीत गायले आहेत.[३] +ठाकूर यांचा जन्म बिहार मधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावी संगीतकार आणि संगीत शिक्षक पंडित रमेश ठाकूर आणि भारती ठाकूर यांच्या पोटी झाला. रमेश ठाकूर हे दिल्ली येथे कार्यरत आहेत.[४] मैथिली हे नाव देवी सीता आणि तिची मातृभाषा (मैथिली भाषा) यावरून ठेवण्यात आले आहे. मैथिलीला तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची यांच्यासह त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांकडून मैथिली लोकगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हार्मोनियम आणि तबला यांचे प्रशिक्षण मिळाले. ती सहा वर्षांची असताना आपल्या मुलीची क्षमता ओळखून, तिच्या वडिलांनी चांगल्या संधींसाठी नवी दिल्लीतील द्वारका येथे स्थलांतर केले.[५] मैथिली आणि तिचे भाऊ बालभवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले जिथे त्यांनी शाळेसाठी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या. वयाच्या १० व्या वर्षी तिने जागरण आणि इतर संगीत कार्यक्रमांमध्ये गाणे सुरू केले.[६] +इ.स. २०११ मध्ये, ठाकूर प्रथम झी टीव्हीच्या लिटिल चॅम्प्समध्ये सहभागी झाली. चार वर्षांनंतर, तिने सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या इंडियन आयडॉल ज्युनियर स्पर्धेत भाग घेतला.[५] तिने २०१६ मध्ये "आय जिनियस यंग सिंगिंग स्टार" ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने तिचा अल्बम, या रब्बा (युनिव्हर्सल म्युझिक) लाँच केला.[७] +इ.स. २०१७ मध्ये, ठाकूरने कलर्स टीव्ही वरील 'रायझिंग स्टार' नावाच्या गायन स्पर्धेच्या 'सीझन-१' मध्ये भाग घेतला. मैथिली ही शोची पहिली फायनलिस्ट होती, तिने 'ओम नमः शिवाय' गाणे गायले आणि तिला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.[८] पण शेवटी अवघ्या दोन मतांनी पराभूत होऊन ती उपविजेती ठरली.[९] या शो नंतर, तिच्या इंटरनेटवरील लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली.[५] +फेसबुक आणि यूट्यूब वरील व्हिडिओंमधून मोठ्या यशानंतर ही तीन भावंडे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, लिटरेचर फेस्टमध्ये सहभागी होऊ लागले. मैथिलीला भारत सरकारने 'अटल मिथिला' सन्मान प्रदान केला आहे. +इ.स. २०१९ मध्ये मैथिली आणि तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची यांना निवडणूक आयोगाचे मधुबनीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले होते. ऋषव तबल्यावर आहे आणि अयाची हा गायक आहे आणि अनेकदा तालवाद्यावरही सादर करतो.[३][१०] +मैथिली ठाकूर तिच्या 'मानसपथ' नामक यूट्यूब चॅनेलवर आपली दोन धाकटी भावंडे ऋषव आणि अयाची यांच्यासह तुलसीदासांचे प्रसिद्ध रामचरितमानसचे क्रमशः गायन करत आहे. या चॅनेल वर आतापर्यंत तिने विविध भारतीय भाषेतील अनके जुनी चित्रपट गीते, लोकगीते तसेच स्वरचित गाणी गायली आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11665.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1699d7a400fccb0f6d4da486aa8e22002f5481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11665.txt @@ -0,0 +1,20 @@ +संभोग (समागम, निषेचन) जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय मादीच्या जननमार्गात प्रवेश करते.[१] मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत समलैंगिकता हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे. +परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रणय नैसर्गिक शेवट मानला जातो[२] आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात शिश्न योनीमध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत करतात, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.[२] +जवळ जवळ सर्व मनुष्येतर प्राण्यांमध्ये मादीच्या पाळीच्या सर्वांत प्रजननक्षम काळात प्रजनन होण्यासाठी संभोग केला जातो.[३][४]. पण बोनोबो[५], डॉल्फिन[६] आणि चिंपान्झी मादी प्रजननक्षम नसलेल्या काळात आणि कधी कधी समलिंगी संभोग करतात. मनुष्यांमध्ये संभोग मुख्यत: आनंदासाठी केला जातो.[७] + + + + + + + + + + +[१] Archived 2020-11-30 at the Wayback Machine. +लैंगिक संबंध म्हणजे काय? तर भिन्न लिंगी किंवा समलिंगी सजीव प्राणी , मग ते मनुष्य असो किंवा इतर प्राणी असो . ते जेंव्हा परस्परांच्या फक्त लिंगाच्या आकर्षणामुळे जवळ येतात तेंव्हा लैंगिक संबंध निर्माण होतो किंवा होऊ शकतो . मानव प्राण्यात हे संबंध , स्त्री - पुरूष / स्त्री - स्त्री , किंवा पुरूष / पुरूष यांच्यात होतात . +स्त्री - पुरूष यां मध्ये होणारा लैंगिक संबंध : - ह्यामध्ये , पुरूष स्त्रीला किंवा स्त्री पुरुषाला किंवा एकमेकांना मिठीत घेतले जाते . एकमेकांच्या ओठांची आणि शरीराची चुंबने घेतली जातात . पुरूष स्त्रीचे ओठ , छाती आणि त्यावरील वरील स्तनाग्रे , योनी , नितम्ब यांचे चुंबन घेतो किंवा प्रसंगी चाटतो . तर स्त्री ही पुरुषाचे ओठ , मान , छाती , खांदा , दंड , आणि +लिंग यांचे चुंबन घेते किंवा प्रसंगी चाटते . ह्या क्रिया करत असताना दोघेही उत्साहीत् उत्तेजीत +होतात . अति उत्तेजीत होताना पुरुषाचे ढीले लिंग कडक व ताठ होते . तर ,स्त्रीची स्तनाग्रे ताठ होऊन स्त्रीच्या योनी मधून पातळ बुळ्बुळीत स्त्राव पाझरतो . तिचा हा स्त्राव म्हणजे स्त्रीचे वीर्य स्खलन झाले व ती तृप्त झाली असा समज करू नये.तो स्त्राव हा पुरुषं साठी लिंग आत-बाहेर करताना वंगण ( ल्युब्रिकण्ट ) म्हणून काम करतो . योनी मध्ये लिंग घालताना ते फक्त गर्भाशायाच्या छिद्रातच घातले जाते . ते छीद्र किंवा होल हे तिच्या मूत्र मार्गाच्या अर्धा सेंटिमीटर खाली असते . आणि गर्भाशायाच्या मुखाच्या एक ते दीड इंच खाली तिचे गुद्द्वार असते . पुरूष स्त्रीच्या योनित किंवा तिच्या गुद्द्वारात लिंग घालून जोरजोराने मागे - पुढे हलवतो . त्या क्रियेस संभोग असे म्हणतात.(भारतातील निम्म्याहुन अधिक स्त्रियांना गुदद्वारात लिंग घालणे आवडत नाही . आणि अशा संभोगाला गैरसमजुतीने मान्यता नाही. पण असा संभोग करणे हे वाईट ही नाही .आज ३० ते ४० टक्के भारतीय एकदा तरी अशा प्राकाराच्या संभोगाचा आनंद अनुभवतातच . आवड आणि इच्छा यां वर गुद संभोग अवलंबून आहे ). थोडक्यात काय की , संभोग करत असताना काही ठरावीक वेळेनंतर त्याच्या लिंगातून चिकट , फीकट पांढऱ्या रंगाच्या द्रावाची पिचकारी उडते . ते त्याचे वीर्य असते. त्या उष्ण आणि उबदार विर्याच्या स्पर्शाने स्त्री तृप्त आणि शांत होते .काही स्त्रियांना विर्याची चव आवडत नाही , तर काही स्त्रियांना खूप आवडते . असे वीर्य बाहेर काढण्याची क्रिया कधी कधी स्त्रीच्या मुखातसुद्धा केली जाते . त्या वेळेस पुरूष आपले लिंग तिच्या योनित किंवा गुदद्वारात न घालता तिच्या तोंडात घालून ते मागे-पुढे करतो व तिच्या तोंडात आपले वीर्य सोडतो . संभोग ही अशी गोष्ट आहे की त्याची आवड आणि गरज ही प्रत्येक स्त्री पुरुषाला आणि सजीव प्राण्यांना असते .आणि पुरुषाचे लिंग हे स्त्रीच्या योनित आत-बाहेर होताना स्त्रीला , आणि ते लिंग जोरजोराने आत-बाहेर करून विर्याची +पहिली पिचकारी बाहेर येताना पुरुषाला जो कामतृप्ती मिळते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11675.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e78a47f68d761c6a800293bd6cdc4afd98339ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11675.txt @@ -0,0 +1 @@ +मैदुकुरु विधानसभा मतदारसंघ - १३३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. मैदुकुरु हा विधानसभा मतदारसंघ कडप्पा लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11708.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e20f41141bce057d2be45f2fa77f539774d5824a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11708.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्हैसूरचे राज्य (मराठी नामभेद: म्हैसूर संस्थान ; कन्नड: ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ , मैसुरू संस्थान ; इंग्लिश: Kingdom of Mysore, किंग्डम ऑफ मायसोर) हे दक्षिण भारतातील एक राज्य होते. +पारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान कर्नाटकाचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य दख्खनेतील एक प्रमुख राज्य बनले. पुढे हैदर अली व त्याचा पुत्र टिपू सुलतान हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (सेनापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी म्हैसूर राज्याची चार युद्धे झाली. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, हैदराबादचा निजाम व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे म्हैसूर संस्थानाची प्रतिष्ठापना केली. +असे मानले जाते की मध्ये पराक्रमी विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर वाडियार राजाच्या आदेशानुसार विजयनगरची अफाट संपत्ती लुटली गेली. त्यावेळी विजयनगरची तत्कालीन राणी, अलमेलेम्मा पराभवानंतर एकांतवासात होती. पण राणीकडे सोने, चांदी आणि हिरे आणि दागिने होते. राजे वडियार यांनी राणीला एका राजदूता मार्फत निरोप पाठवला की तिचे दागिने आता वाडियार राज्याच्या राजघराण्याचा भाग आहेत, म्हणून ते सर्व परत द्या. जेव्हा अलेलामम्मा यांनी दागिने देण्यास नकार दिला, तेव्हा शाही सैन्याने जबरदस्तीने तिजोरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दुःखी होऊन अलमेलेम्मा यांनी असा आरोप केला की तुम्ही लोक माझे घर उध्वस्त केले तसेच तुमचा वंश निर्वंश होईल आणि या वंशातील राजघराण्याला वारस लाभलेला नाही. असे म्हणतात की यानंतर आलेलामम्माने कावेरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11715.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a346e56dee74c15b34e1a06fb287dc8902ff4624 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11715.txt @@ -0,0 +1 @@ +म्हैसूर रेल्वे स्थानक हे म्हैसूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या म्हैसूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11733.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11733.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11748.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a18a5e8b8c604ed01fcf463432db7b3ae5b6205 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11748.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटगोमरी काउंटी (टेनेसी) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +माँटगोमरी काउंटी (टेनेसी)ची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11766.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77336813dbbeea0104c02a8d646072667503a09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11766.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटेरे काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सलिनास येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,३९,०३५ इतकी होती.[२] +माँटेरेर काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी सलिनास महानगरक्षेत्राचा भाग आहे. माँटेरे काउंटीला न्यू स्पेनचा व्हाइसरॉय आणि माँतेरेचा जागीरदार गास्पार दे झुन्यिगा (माँतेरेचा पाचवा काँदे) याचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11769.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc416ab4a14e322f6782a61e97f6597ffd262740 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11769.txt @@ -0,0 +1,55 @@ +लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/व्हरमॉंट" nor "Template:Location map व्हरमॉंट" exists.मॉंतपेलिएचे व्हरमॉंटमधील स्थान +गुणक: 44°15′N 72°34′W / 44.250°N 72.567°W / 44.250; -72.567 + +मॉंतपेलिए (इंग्लिश: Montpelier) ही अमेरिका देशाच्या व्हरमॉंट राज्याची राजधानी आहे. केवळ ७,८५५ इतकी लोकसंख्या असलेले मॉंतपेलिए हे अमेरिकेमधील सर्वात लहान राजधानीचे शहर आहे. +मॉंतपेलियेमधील पहिली वस्ती मे, १७८७मध्ये झाल्याची नोंद आहे. कर्नल जेकब डेव्हिस आणि जनरल पार्ले डेव्हिस यांनी जंगल साफ करून येथे पहिले घर बांधले. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11793.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f730d6da61e9549ea12dd53ad00b6e46f97b93c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11793.txt @@ -0,0 +1,12 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +हंगेरीमध्ये सुरुवातीला केल्टिक संस्कृतीच्या जमातीचे वास्तव्य होते.नंतर रोमन साम्राज्याच्या आगमनानंतर हंगेरी रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला.इसवी सन ४३४ साली अटिला या हुणाच्या राजाच्या नेत्रुत्वाखाली हूण या टोळीने हंगेरीवर हल्ला केला.फ्रॅंक टोळीचा राजा शार्लमेनने जो कालांतराने पवित्र रोमन साम्राज्याचा संस्थापक बनला त्याने हूणाचा पराभव करून हूणाना पिटाळून लावले.कालांतराने जर्मन टोळ्यांनी हंगेरीवर हल्ला करून तेथे वास्तव्य केले. नवव्या शतकादरम्यान अर्पादच्या नेत्रुत्वाखाली सैबेरियामधून मग्यार जमात हंगेरीमध्ये स्थायिक झाली.ही एक मूर्तीपूजक जमात होती. गेझा या नेत्याच्या काळात या मूर्तीपूजक जमातीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. गेझाचा मुलगा पहिला स्टीफनने हंगेरीतील मग्यार जमातीच्या विविध टोळ्यांना एकसंघ करून हंगेरीचे राजतंत्र स्थापन केले.तो हंगेरीचा पहिला राजा होता.त्याच्यानंतर पहिला लाझलो ,कालमान इत्यादी कर्तुत्ववान राजे तेथे होऊन गेले.मंगोलानी हंगेरीवर हल्ला करून हंगेरीतील सैन्याचा पराभव केला व हंगेरीचा बराचसा प्रदेश जिंकून घेतला आणि यामध्ये हंगेरीच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला ठार मारले.हंगेरीचा त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजा पहिला लुईने आपला बराचसा प्रदेश मंगोलापासून परत मिळवला व भविष्यातील अशा नुकसानापासून वाचवण्यासाठी मंगोल साम्राज्याला लागून असलेल्या सीमेवर भिंत बांधली व किल्ले बांधले. मंगोलानी पुन्हा हंगेरीवर हल्ला केला.यावेळी मात्र हंगेरियन सैन्याने मंगोलाचा पराभव केला.यानंतर मात्र मंगोलानी पुन्हा हंगेरीवर हल्ला केला नाही.इ.स १४५६ च्या लढाईमध्ये हंगेरियन सैन्याने ऑटोमन तुर्क साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.मात्र इसवी सनाच्या १५व्या शतकामध्ये हंगेरीचे तत्कालिन राजे फारसे प्रभावी व कर्तुत्ववान नसल्यामुळे हंगेरीचे राज्य कमकुवत झाले. १५४१ ते १६९९ दरम्यान हंगेरीचा बराचसा प्रदेश ऑटोमन तुर्क साम्राज्य म्हणजे ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता व काही थोडा भाग ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग राजघराण्याने जिंकला होता. ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग राजघराण्याने ऑटोमन तुर्क सैन्याचा पराभव करून हंगेरीला आपल्या अधिपत्याखाली आणले. हंगेरीयन लोकांनी ऑस्ट्रियन अंमलाविरुद्ध इसवी सन १७०३-१७११ आणि १८४८ अशी दोनवेळा उठाव करून युद्धे केली.पहिल्या युद्धात ऑस्ट्रियन सैन्याने हंगेरीयन लोकांचा पराभव केला.तर दुसरे युद्ध हे ऑस्ट्रियाच्या विनंतीवरून रशियन सैन्याने हस्तक्षेप करून थांबवले.त्यावेळी म्हणजे १८६७ साली ऑस्ट्रिया कमकुवत झाल्याने ऑस्ट्रियाने हंगेरीबरोबर तह केला व ऑस्ट्रिया हंगेरी साम्राज्य अस्तित्वात आणले. इसवी सन १८६७ ते १९१८ सालांदरम्यान ऑस्ट्रिया-हंगेरी हे एक बालाढ्य राष्ट्र अस्तित्वात होते. पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रिया-हंगेरीचे विघटन झाले व आजचा हंगेरी देश निर्माण झाला. पहिल्या महायुद्धामध्ये अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या हंगेरीने महायुद्ध संपल्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा स्वीकार केला. १९८९ साली हंगेरीमध्ये साम्यवादाचा अस्त झाला व संसदीय प्रजासत्ताक पद्धती चालू झाली. +सध्या प्रगत देशांपैकी एक असलेला हंगेरी संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. +डॅन्यूब व तिसा ह्या हंगेरीमधून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. +हंगेरीच्या पूर्वेस रोमेनिया; दक्षिणेस सर्बिया, मॉँटेनिग्रो, क्रोएशिया; पश्चिमेस ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया व उत्तरेस स्लोव्हेकिया आणि युक्रेन हे देश आहेत. +राजकीयदृष्ट्या हंगेरीचे १९ काउंटीमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. राजधानी बुडापेस्ट हे शहर कोणत्याही काउंटीच्या आधिपत्याखाली येत नाही. +या काउंटींचे १६७ उप-विभागात विभागणी करण्यात आली आहे. या १६७ काउंटी व बुडापेस्ट शहराचे ७ गट करण्यात आले आहेत. +हंगेरीत हंगेरियन वंशाचे लोक बहुतांश (९४%) आहेत. याशिवाय रोमा (२.१%), जर्मन (१.२%), स्लोव्हेकियन (०.४%), रोमेनियन (०.१%) युक्रेनियन (०.१%) व सर्बियन (०.१%) व्यक्तीही येथे राहतात. +इ.स. २००१ च्या वस्तीगणनेनुसार हंगेरीतील लोकांपैकी ५४.५% कॅथोलिक, १५.९% कॅल्व्हिनिस्ट, निधर्मी १४.५%, ल्युथेरन ३% व इतरधर्मीय २% आहेत. १०.१% लोकांनी आपला धर्म सांगण्यास नकार दिला. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11796.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..871c0beb9ee53d3cbb52939a75703ca91e55e1ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11796.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉटली काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॉटली काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11811.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8482e2e589c2d6b31fbaf39663d29374d398432c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11811.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉडॉक काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अल्टुरास येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,७०० इतकी होती.[१] +या काउंटीची रचना १८७४मध्ये झाली. मॉडॉक काउंटीला या प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या मॉडॉक जमातीचे नाव दिलेले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11823.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c485263662801d2e37250acff662765daf4bd8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11823.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मोनिका निकुलेस्कू (रोमेनियन: Monica Niculescu) ही एक रोमेनियन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11826.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32564404435777084abcd4f03fd206ffc655f903 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11826.txt @@ -0,0 +1 @@ +मोनिका मलिक ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11835.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bde8108585c5dd67032f2bfe8a046a54c63e6d8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11835.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +१९९१ सालापर्यंत मॉंटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉंटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी मॉंटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1186.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75ec0db187404275af9d1cea0c8c428bb9f39288 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1186.txt @@ -0,0 +1,5 @@ +मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत.या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते.[१] +ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहेत.[१] +या लेण्यांच्या सुरुवातीला शिव तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे.[१] +इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती. या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते.[२] +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11874.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d006cdfb5f1cda7f933a252cbc4939541d9e9847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11874.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉरिस ओमोंडी ओडुम्बे (१४ जून, १९६९ - ) हा  केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +बुकींकडून[मराठी शब्द सुचवा] पैसे घेउन सामन्यात खेळी केल्याच्या आरोपावरून त्याला ऑगस्ट २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले गेले होते.[१] त्याला एप्रिल २०१८मध्ये केन्याच्या क्रिकेट संघाचा मार्गदर्शक केले गेले होते.[२] ऑक्टोबर २०१८मध्ये डेव्हिड ओबुयाची नियुक्ती त्याच्याजागी करण्यात आली.>[३] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11876.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d006cdfb5f1cda7f933a252cbc4939541d9e9847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11876.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉरिस ओमोंडी ओडुम्बे (१४ जून, १९६९ - ) हा  केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +बुकींकडून[मराठी शब्द सुचवा] पैसे घेउन सामन्यात खेळी केल्याच्या आरोपावरून त्याला ऑगस्ट २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले गेले होते.[१] त्याला एप्रिल २०१८मध्ये केन्याच्या क्रिकेट संघाचा मार्गदर्शक केले गेले होते.[२] ऑक्टोबर २०१८मध्ये डेव्हिड ओबुयाची नियुक्ती त्याच्याजागी करण्यात आली.>[३] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11880.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0bbbedb094e96aaa92327921864fa5faa61cee6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11880.txt @@ -0,0 +1 @@ +जाक-मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल (२४ जानेवारी, १९०७ - २४ डिसेंबर, १९९९) हे १९६८-६९ दरम्यान फ्रांसचे पंतप्रधान होते. याआधी ते १९५८-६८ दरम्यान परराष्ट्रमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11889.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..155c4f5572a1e3b19321f0eac2ff27d66975468b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11889.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरियस पचेको मॉरिस फर्नांडिस (१२ ऑगस्ट, १८९७:गयाना - ८ मे, १९८१:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३० दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_119.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..565df6753799ad970c1575b96f7d697f20ef5753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_119.txt @@ -0,0 +1,41 @@ +भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. भीमबेटकाचे नाव हे अतिबलवानभीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते.[१] हे नाव भीमाची बैठक -भीमबैठक-भिमबेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही मानतात. मध्य प्रदेशामध्ये ह्या ठिकाणाला भीमबैठक याच नावाने ओळखतात.[१]सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[२][३] येथे मध्य अश्मयुगापासून ऐतिहासिक कालापर्यंतचे  पुरातत्वीय अवशेष आढळतात.  यातील सर्वात पुरातन चित्रे दहा हजार वर्षांपूर्वीची असून त्यांच्यात वेगवेगळे पशु आणि शिकार दर्शवली गेली आहे सगळ्यात अलीकडच्या अवशेषांत  ऐतिहासिक कालातील घोडदळाचे चित्र आहे.  या अवशेषांची साहजिकच  स्थानिक आदिवासी समाजाला माहिती होती. ह्या माहितीच्या आधारावर किंकेड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1888 साली शोध निबंध प्रकाशित करून हे बौद्धांचे स्थळ आहे असा उल्लेख केला होता. परंतु या अवशेषांचा व्यवस्थित अभ्यास करण्याचे श्रेय श्री वाकणकर या पुरातत्व तज्ञाला आहे. +श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला. इ.स. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. एकटेच काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना या गुहांचा शोध लागला. +त्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असे व्रतस्थ राहून त्यांनी गुहांचा अभ्यास केला. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्रे बघण्यासारखी आहेत. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला. +या भित्तिचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे. येथील वेगवेगळ्या चित्रांचा काळजीपूर्वक अभ्यास श्री यशोधर मठपाल यांनी केला आहे. त्यांनी या चित्रांतील प्राण्यांच्या ऐंशी जातीओळखल्या आहेत. यांमध्ये अस्वल, लांडगा,तरस , गेंडा, हत्ती, रानडुक्कर, रानटी बैल, हरीण, काळवीट, ससा. माकडे मुंगीखाऊ (anteater),  उंदीर, मासे, कासवे, मोर, उडणारे पण काही तपशील नसलेले पक्षी या वन्यपशूंचा व कुत्रा या पाळीव पशूचा समावेश आहे. हरणे व काळवीट हे सर्वात जास्त संख्येने चित्र केलेले आहेत. माणसांच्या शिकारी टोळ्या दाखवलेल्या आहेत. यातील एक टोळी गेंड्यापासून दूर पळत आहे. इतर टोळ्या हरिण इत्यादी पशूंची शिकार करत आहेत. शिकारीसाठी भाले व धनुष्यबाण ही आयुधे वापरात आहेत. मासे व कासवे जाळ्यात पकडली आहेत तर उंदरांना त्यांच्या बिळातून हुसकून बाहेर काढून पकडले आहे. तसेच एका गुहेमध्ये एक मिरवणूक चितारलेली आहे. यात घोडयावर बसलेली काही माणसे आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत असे दिसते. बरोबर वाद्ये वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंड घेऊन चालणारा एक माणूस आहे. तसेच एका गुहेत एक पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा असे देखणे चित्र दिसते. +या चित्रामुळे घोडा हे जनावर भारतात अस्तित्वात असल्याचा हा सगळयात पुरातन पुरावा उपलब्ध झाला आहे. आणि अरबांनी घोडे भारतात आणले हा आधुनिक समज खोटा पडला आहे. +भीमबेटकाचा शोध आणि त्यावरील संशोधनासाठी डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरीभारू या पुरातत्त्ववेत्त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +मध्य प्रदेशातील उज्जैन येथे त्‍यांच्या नावाची संशोधन संस्था उभारली आहे. तसेच यावर पुढे सखोल संशोधन करणारे यशोधर मठपाल यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11913.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67f3ed8fad2fa2346d34fa1476a17bb5f3c6d406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11913.txt @@ -0,0 +1,18 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे आशिया (६५% लोकसंख्या भारतीय वंशज), युरोप, आफ्रिका या खंडातून आलेल्या लोकांचे वास्तव्य आहे. +१०व्या शतकाच्या सुरुवातीस द्रविड (तमिळ) आणि ऑस्ट्रोनेसई नाविकांच्या संदर्भातील हा सर्वात प्राचीन अभिलेख आहे. पोर्तुगीज नाविक प्रथम येथे १५०७मध्ये आले आणि त्यांनी या निर्जन बेटावर निवास स्थापन केले आणि नंतर बेट सोडले. १५९८ मध्ये हॉलंडचीएका चक्रीवादळामुळे या बेटावर पोहोचले. त्यांनी नासाऊच्या युवराज मॉरिसच्या सन्मानार्थ बेटाला मॉरशस हेनाव दिले. इ.स. १९३८पासूनये डचांनी येथे कायमस्वरूपी कायमस्वरुपी वास्तव्य उभे केले. चक्रीवादळांच्या माऱ्यांमुळे ववारंवार होणारी घसरण यामुळे डच काही दशकांनी परत गेले. फ्रान्सने आपल्या शेजारच्या आयल बोरबॉन (आता रीयूनियन) बेटावर आधीच नियंत्रण ठेवले होते. त्यांनी १७१५मध्ये मॉरिशसवर कब्जा केला आणि त्याचे नाव बदलून आयल डी फ्रान्स (फ्रान्सचे बेट) असे केले. फ्रेंच शासनानुसार, हे बेट चिनी उत्पादनांमुळे एक समृद्ध अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाले. हा आर्थिक बदल राज्यपाल फ्रान्कोइस महे डे डेबोबॉर्डानो यांनी घडवून आणला. +ब्रिटनशी झालेल्या त्याच्या अनेक सैन्य विवादांदरम्यान, फ्रान्सने बेकायदेशीर "समुद्री डाकू" प्रवाशांना आत्मसमर्पण केले जे बऱ्याचदा ब्रिटिश जहाजे लुटले गेले होते, जे भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या प्रवास दरम्यान मौल्यवान व्यापार व्यवहारासाठी होते. तेथे होते. 1803-1815 दरम्यान नेपोलियन युद्ध दरम्यान, ब्रिटिश बेटावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाला. ग्रँड पोर्टची लढाई जिंकली असून, ब्रिटिशांवर नेपोलियन ब्रिटिशांची एकच विजय होती, तीन महिन्यांनंतर फ्रेंच युकेमध्ये केप मालहौर्क्सवर पराभूत झाला. त्यांनी 3 डिसेंबर 1810 रोजी औपचारिकपणे काही अटींसह आत्मसमर्पण केले, या अटींवर असे की ही बेटे फ्रेंच भाषेचा वापर चालू ठेवतील आणि फौजदारी कायदे फौजदारी प्रकरणांमध्ये नागरिकांना लागू होतील. ब्रिटिश शासनाखाली, या द्वीपाचे नाव परत मॉरीशसमध्ये बदलण्यात आले. +1 9 65 मध्ये ब्रिटन (युनायटेड किंग्डम) ने मॉरीशसकडून चागॉस द्वीपसमूह वेगळे केले. त्यांनी ब्रिटिश हिंद महासागरीय प्रदेश स्थापन करण्यासाठी असे केले, जेणेकरून ते अमेरिकेसह संरक्षण सहकार्यासाठी विविध उद्देशांसाठी रणनीतिक बेटे वापरू शकतील. मॉरिशस सरकार नंतर त्याच्या हालचालीशी सहमत झाली असली तरी, त्यानंतरच्या सरकारांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार (वास्तविक वांछित) अंतर्गत त्यांचे पाऊल अवैध घोषित केले आहे आणि या बेटांवर आपले हक्क घोषित केले आहेत. त्यांचा दावा युनायटेड नेशन्स [तथ्य वांछित] द्वारे ओळखला गेला आहे. +1 9 68 मध्ये मॉरीशसने स्वातंत्र्य मिळविले आणि 1 99 2 मध्ये देश एक गणराज्य बनले. मॉरीशस स्थिर लोकशाही आहे, जिथे नियमित निवडणुका असतात आणि मानवी हक्कांच्या बाबतीत देशाची प्रतिमा देखील चांगली असते, ज्यामुळे विदेशी गुंतवणूक खूपच वाढली आहे आणि हे देश आफ्रिकेतील सर्वात प्रति व्यक्ती उत्पन्न देशांपैकी एक आहे. +मॉरीशस मास्करेड आयलॅंडचा एक भाग आहे. या द्वीपसमूहाची मालिका अंत-समुद्राच्या ज्वालामुखीय विस्फोटांमुळे बनविली गेली आहे जे यापुढे सक्रिय नाहीत. या ज्वालामुखीचा विस्फोट नक्षत्रस्थानाच्या दिशेने फिरणारी आफ्रिकन प्लेटच्या पुनर्मूल्यामुळे होता. मॉरीशस बेट हे सेंट्रल पठाराने घसरलेले आहे, ज्याचे सर्वोच्च शिखर पेरॉन देला पेटिट रिव्हियर नॉयर हे 828 मीटर (2717 फूट) उंच आहे आणि दक्षिणेस स्थित आहे. पठाराच्या आजूबाजूला मूळ खळबळ अजूनही पर्वतांपेक्षा वेगळी दिसते. +स्थानिक हवामान उष्णदेशीय आहे, जे दक्षिणपूर्वीच्या वारा द्वारे सुधारित केले जाते. मे ते नोव्हेंबर पर्यंत कोरडे हवामान आहेत आणि नोव्हेंबर ते मे महिन्याचे हवामान गरम, ओले व ओले आहे. मे-सप्टेंबर दरम्यान देशाला चक्रीवादळ प्रभावित करते. चक्रवात वेळ नोव्हेंबर-एप्रिल आहे. हॉलंड (1 99 4) आणि डीना (2002) ही दोन अंतिम चक्रीवादळे आहेत ज्यांनी बेटाला सर्वात जास्त प्रभावित केले आहे +हे बेट त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, लेखक मार्क ट्वेन, Akvetr Foloing की लिहिले त्यांच्या स्वतःच्या प्रवास आठवणींमध्ये पाहिले "मॉरिशस मॉरिशस प्रथम आणि नंतर स्वर्गात कल्पना उत्पन्न केले आणि, मॉरिशस फक्त नंदनवन एक प्रत." +उत्तर-पश्चिमेस स्थित(?), पोर्ट लुईस हे बेटाचे राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. इतर महत्त्वपूर्ण(?) शहरात क्युराइप्स, वाक्वा, फिनिक्स, क्वार्ट बोर्न, रोझ हिल आणि बीयू-बेसिन यांचा समावेश आहे. +मॉरिशसमध्ये विभिन्न धर्मांचे लोक राहतात, ज्यात प्रमुख आहे हिंदू धर्म (५२ %), ख्रिश्चन धर्म (२७ %) आणि इस्लाम (१४.४ %). येथे नास्तिक लोकांची सुद्धा मोठी संख्या आहे. +1968 मध्ये स्वातंत्र्य असल्याने, मॉरिशस कमी उत्पन्न पासून उत्क्रांत आहे, कृषी उत्पादन आधारित अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्र समावेश फंड मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था मध्ये बदललेले करण्यात आली आहे. बऱ्याच कालावधीत वार्षिक वाढ दर 5% ते 6% नोंदवला गेला आहे. हा दर जीवनमान वाढवून, शिशु मृत्युदर कमी करून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून परावर्तित होतो. +2005 मध्ये एक, अंदाजे 10.155 डॉलर शक्ती साम्य (पीपीपी) खरेदी मॉरिशस (आफ्रिका दरडोई जीडीपी दृष्टीने, तो पुनर्मीलन (19,233 अमेरिकन डॉलर्स, प्रत्यक्ष विनिमय दर) पुढे होईल, सेशेल्स मध्ये सातव्या स्थानावर वर आहे 13 887 डॉलर्स, पीपीपी), गॅबॉन (12,742 डॉलर्स, पीपीपी), बोट्सवाना (12057 डॉलर्स पीपीपी), विषुववृत्तीय गिनी (11999 डॉलर पीपीपी) आणि लिबिया (10,727 डॉलर्स म्हणून, प.पू.). +अर्थव्यवस्था प्रामुख्याने ऊस लागवड, पर्यटन, कापड आणि सेवा यावर अवलंबून आहे, परंतु इतर भाग देखील वेगाने वाढत आहेत. मॉरिशस, लिबिया आणि सेशल्स फक्त तीन ज्या रेटिंग "मानव विकास निर्देशांक" आहे 'उच्च'. (रियुनियन त्यानुसार, फ्रान्स भाग म्हणून, युनायटेड नेशन्स मानव विकास निर्देशांक रॅंक सूचीबद्ध केले गेले नाही अशा आफ्रिकन देश आहेत ) +9 0 टक्के शेतीसाठी ऊस लागवड केली जाते आणि एकूण निर्यात उत्पन्नाच्या 25% प्राप्त होते. पण 1 999 मध्ये, गव्हाच्या पिकाला गंभीर दुष्काळ पडला. सरकारची विकास योजना विदेशी गुंतवणूकीवर आधारित आहे. मॉरिशस पेक्षा अधिक 9,000 सुमारे कंपन्या जे जे भारत आणि दक्षिण आफ्रिका व्यवसाय करू $ 1 अब्ज गुंतवणूक पेक्षा खाजगी बँकिंग क्षेत्रातील अधिक पोहोचण्याचा आहे आकर्षित केले आहे. डिसेंबर 2004 मध्ये बेरोजगारीचा दर 7.6% होता. फ्रान्स देशातील सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, ज्याचा केवळ देशाशी घनिष्ट संबंध नाही तर विविध स्वरूपात तांत्रिक सहाय्य देखील देतो. +स्थानिक रहिवासी कमी किंमतीत आकर्षित करण्यासाठी आणि सध्या दुबई आणि सिंगापूरला भेट देणाऱ्या अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, पुढील चार वर्षात मॉरीशस ड्यूटीमुक्त बेट बनण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक उत्पादने आयात शुल्क (कर्तव्य) नाहीसे आहे आणि 1850 उत्पादने कपडे, अन्न, दागिने, फोटोग्राफी (फोटोग्राफिक) उपकरणे समावेश, ऑडिओ व्हिज्युअल उपकरणे आणि प्रकाश उपकरणे दर कपात आहे. याव्यतिरिक्त, नवीन व्यवसाय संधी आकर्षित करण्याच्या हेतूने आर्थिक सुधारणांचा देखील अंमलबजावणी करण्यात आला आहे. अलीकडेच 2007-2008च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री राम सितान यांनी कॉर्पोरेट टॅक्स (कर) 15% [तथ्य वांछित] कमी केले. ब्रिटिश अमेरिकन गुंतवणूक कंपनी मर्सिडीज बेंज, पायनो, मित्सुबिशी आणि मॉरिशसमध्ये साबा कार विक्रीचे प्रतिनिधीत्व करते. +एडीबी नेटवर्कची योजना संपूर्ण मॉरीशसवरील लोकांना वायरलेस इंटरनेट प्रदान करणे आहे, तरीही ती जवळपास 60% बेटे आणि लोकसंख्येच्या 70% आहे. भारतातील एकूण परकीय थेट गुंतवणूकीमध्ये मॉरीशस 10.9 8 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. शीर्ष 2000 आणि 2005च्या जानेवारी मॉरिशस विदेशी गुंतवणूक प्रामुख्याने विद्युत उपकरणे, अशा दूरसंचार, इंधन, सिमेंट आणि जिप्सम उत्पादने आणि सेवा क्षेत्र (आर्थिक आणि नॉन-आर्थिक) म्हणून विविध क्षेत्रात ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11923.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0a650cd442315674416853707b3cb082ca7dda6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11923.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉरो काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॉरो काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11946.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1489489538a9107f3a893eee3955fc9417d1fdd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11946.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरनांटौ नांटी हेवर्ड (मार्च ६, इ.स. १९७७:उइटेनहाग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11954.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97c0cb2cb6c54e203408a1961b644fcd0b5c9ee6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11954.txt @@ -0,0 +1 @@ +मॉर्मन पंथ हा एक ख्रिश्चन धर्मातील एक पंथ आहे. याची स्थापना जोसेफ स्मिथने केली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11959.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75848322695f82939c1a70661579bb91c1319e44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11959.txt @@ -0,0 +1 @@ +येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च (इंग्लिश: The Church of Jesus Christ of Latter-day Saints; इतर नावे: मॉर्मन चर्च, एलडीएस चर्च) हा ख्रिस्ती धर्माच्या उपधर्मांपैकी एक आहे. ह्या धर्माची स्थापना १८३० साली जोसेफ स्मिथ, ज्युनियर ह्या धार्मिक पुढाऱ्याने अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यामध्ये केली. ह्या चर्चचे मुख्यालय युटाच्या सॉल्ट लेक सिटी ह्या शहरामध्ये असून जगभर त्याचे ५०,००० प्रचारक व १.४१ कोटी अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11962.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5eaf47b95a74f73bba1955122095e0fe68286e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11962.txt @@ -0,0 +1,7 @@ +सन १८९२ च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट मध्ये लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला पुरेसे अधिकार दिले गेले नव्हते. ह्या कायद्यान्वये विशिष्ट धर्मियांसाठी व विशिष्ट व्यावसायिकांसाठी विशेषाधिकार आणि राखीव जागांची तरतूद केली. भारतीय मंत्र्यांवर काही खात्यांचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. +१९०९ च्या कायद्यातील तरतुदी :- +(१)भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये व ग. ज.च्या कौन्सिल मंडळात हिंदी सभासदांची नियुक्ती केली. +(२) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या १६ वरून ६८ एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी ३६ व बिनसरकारी ३२ सभासद होते. +(३) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला. +(४) जातीय तत्त्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली +(५) अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा उपयोग. भारतमंत्री मोर्ले म्हणतात. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे.(६) मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11964.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e9557398cbabb02431b9b6374e4ac098eb98b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_11964.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता. +याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४०त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1199.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2c6dd1046e0e4811872d0ed9e7939642c1c6dd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1199.txt @@ -0,0 +1,6 @@ +मंडी (इंग्रजी: मार्केट प्लेस) हा श्याम बेनेगल दिग्दर्शित १९८३चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. लेखक गुलाम अब्बास यांच्या आनंदी या उत्कृष्ट उर्दू लघुकथेवर आधारित, हा चित्रपट एका शहराच्या मध्यभागी वसलेल्या वेश्यालयाची कथा सांगतो, हा परिसर काही राजकारण्यांना त्याच्या प्रमुख परिसरासाठी हवा आहे. [१] हा चित्रपट राजकारण आणि वेश्याव्यवसायावर एक व्यंग्यात्मक विनोदी चित्रपट आहे आणि त्यात शबाना आझमी, स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. +या चित्रपटाने नितीश रॉय यांच्यासाठी १९८४चा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला . [२] फिल्मोस्तव, बॉम्बे १९८४ येथे इंडियन पॅनोरामामध्ये त्याची निवड करण्यात आली होती आणि लॉस एंजेलस प्रदर्शन (फिल्मेक्स), हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९८४ आणि लंडन फिल्म फेस्टिव्हल १९८३ मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. [३] +मंडी हा हिंदी चित्रपट आहे ज्यात ( स्मिता पाटील, शबाना आझमी, नीना गुप्ता, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, सईद जाफरी, अन्नू कपूर, सतीश कौशिक, पंकज कपूर, अमरीश पुरी, (१२) सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार विजेते (१२) आहेत. इला अरुण आणि केके रैना ). याव्यतिरिक्त चित्रपटात (४) फिल्मफेअर नामांकित कलाकारांचा समावेश आहे ( कुलभूषण खरबंदा, अनिता कंवर, रत्ना पाठक शाह आणि सोनी राजदान ). +वर्षानुवर्षे वृद्ध रुक्मिणीबाई ( शबाना आझमी ) हैदराबाद, भारतातील एका वेश्यालयाच्या मालकीणबाई आहेत. वेश्यालयातील महिला एकोप्याने राहतात. रुक्मिणीबाईंना त्यांच्या स्त्रियांच्या प्रतिभेचा अभिमान आहे, विशेषतः झीनत ( स्मिता पाटील ) जी एक शास्त्रीय गायिका आहे आणि बसंती ( नीना गुप्ता ) जी एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. रुक्मिणीबाईची झीनतवर खास मर्जी आहे आणि तिला वेश्याव्यवसायात अडकू देत नाहीत. जीनतला वेश्या व्यवसायात आणू पहाणाऱ्या ग्राहकांपासून ती तिचे संरक्षण करते. एके दिवशी रुक्मिणीबाईला बातमी मिळते की, आता तिच्याकडे नवीन जमीनदार श्री गुप्ता ( कुलभूषण खरबंदा ) आहेत, ज्यांची मुलगी मालती ( रत्ना पाठक ) हिचा श्री अग्रवाल ( सईद जाफरी ) मुलगा सुशील याच्याशी लवकरच विवाह होणार आहे. झीनत आणि बसंती यांच्या चाणाक्षपणामुळे, श्री. गुप्ता त्यांच्या मुलाच्या लग्न समारंभासाठी रुक्मिणीबाईंना त्यांच्या स्त्रियांसह आमंत्रित करतात. कार्यक्रमा दरम्यान, सुशील झीनतच्या सौंदर्याने प्रभावित होतो आणि ड्रेसिंग रूममध्ये तिच्या जवळ जातो. झीनतही सुशीलकडे आकर्षित होते. दरम्यान, शहराच्या महिला संघटना चालवणाऱ्या सिटी कौन्सिलर, शांतीदेवी ( गीता सिद्धार्थ ) या रुक्मिणीबाई आणि तिच्या कृतीचा तिरस्कार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. म्युनिसिपल कमिटीच्या बैठकीत, शहराला भ्रष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी वेश्यालय शहराबाहेर हलवावे असा प्रस्ताव तिने मांडला. समिती तिच्या मागण्या मान्य करते आणि रुक्मिणीबाई आणि तिच्या स्त्रियांना शहराच्या बाहेरील भागात नवीन ठिकाणी स्थलांतरित होण्यास भाग पाडले जाते, जे बाबा करक शाहच्या दर्ग्याजवळ आहे. यामुळे बरेच लोक आकर्षित होतात आणि रुक्मिणीबाईचे वेश्यालय भरभराटीला येते. +दरम्यान, रुक्मिणीबाईला झीनत आणि सुशील यांच्यातील नवोदित प्रेमाबद्दल कळते आणि ती झीनतला नात्यात पुढे जाण्यास मनाई करते. ती उघड करते की झीनत ही श्री अग्रवाल आणि दुसऱ्या वेश्येची अवैध संतती आहे आणि श्री अग्रवालचा चेहरा वाचवण्यासाठी रुक्मिणीबाईने ते अनेक वर्षांपासून गुप्त ठेवले होते. हे झीनत आणि सुशील भावंडांना बनवते आणि त्यांचे प्रेमसंबंध प्रतिबंधित करते. जेव्हा सुशीलने मालतीशी लग्न करण्यास नकार दिला आणि झीनतचा पाठलाग करण्यासाठी घरातून पळ काढला तेव्हा गुंतागुंत निर्माण झाली. चांगल्या अस्तित्वाच्या शोधात तो झीनतला त्याच्यासोबत वेश्यालयातून पळून जाण्यास सांगतो आणि झीनतने त्याचा प्रस्ताव स्वीकारला. झीनतच्या पळून गेल्याची बातमी कळताच संपूर्ण वेश्यागृहात भीतीचे वातावरण आहे. रुक्मिणीबाई आणि अग्रवाल मुलांच्या शोधात जातात. तथापि, वाटेत, झीनत अपराधीपणाने मात करते कारण तिला त्यांच्या जैविक नातेसंबंधाची जाणीव होते आणि त्यामुळे ती सुशीलपासूनही पळून जाते. सुशीलचे मन दुःखी झाले आहे. रुक्मिणीबाईंनाही झीनत बेपत्ता झाल्याची बातमी समजू शकली नाही. ती तिच्या वेश्यालयात रडत आहे आणि सहानुभूती मिळण्याऐवजी, तिला नादिरा ( सोनी राझदान ), तिच्यासाठी काम करणारी वेश्या धिक्कारते. ती रुक्मिणीबाईंना कुंटणखान्यातून बाहेर पडण्यास सांगते कारण महिलांना तिची आता गरज नाही आणि त्या स्वतः कुंटणखाना चालवू शकतात. रुक्मिणीबाईला धक्का बसला आहे आणि जड अंतःकरणाने तिने आपला विश्वासू मदतनीस तुंगरुस ( नसीरुद्दीन शाह ) सोबत वेश्यालय सोडले आहे. वाटेत दमल्यामुळे ते पाण्यासाठी थांबतात. पाणी शोधत असताना, तुंगरुस चुकून शिवलिंगासमोर येतो. तो रुक्मिणीबाईला हाक मारतो आणि ते दोघे शिवलिंगाला चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करतात. तेवढ्यात, त्यांना फुलमणी ( श्रीला मजुमदार ), एक माजी वेश्यालयाची स्त्री त्यांच्याकडे धावताना दिसते. रुक्मिणीबाई फुलमणीच्या दर्शनाने आनंदित होतात आणि सर्वशक्तिमानाचे आभार मानतात. +मीर तकी मीर, बहादूर शाह जफर, इंशा, मखदूम मोहिउद्दीन आणि सरवर दांडा यांनी या चित्रपटाची गीते लिहिकेली असून संगीत वनराज भाटिया यांचे आहे . diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12005.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6af621460ffe4b74bed2aef0c4cc431cf7c6223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12005.txt @@ -0,0 +1 @@ +मोहॉक अमेरिकेतील मूळ रहिवाशांची एक जमात आहे. इरॉक्वॉ जमातींपैकी एक असलेल्या या जमातीचे वसतीस्थान सध्याच्या न्यू यॉर्क राज्यातील हडसन नदीच्या पश्चिमेस होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12021.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef9a6d983ef6db71ca37c58aaf75e6021062d0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12021.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 45°30′N 73°33′W / 45.500°N 73.550°W / 45.500; -73.550 + +माँत्रिऑल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोरॉंटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिसखालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषादेखील फ्रेंच हीच आहे. +मॉन्ट्रियॉल शहर क्वूबेक प्रांताच्या नैर्ऋत्य भागात सेंट लॉरेन्स व ओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. +मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात. +माँत्रिऑल शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. माँत्रिऑल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यत्वे मालवाहतुकीसाठी वापरला जातो तर पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो. +मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ माॅन्ट्रियॉलमध्ये आहे. +आईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा मॉंत्रियाॅल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी. व डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोरॉंटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात. +१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12067.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0112ad9675414a64d288beb0c369c774331661e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12067.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोईन मुनीर अली (१८ जून, इ.स. १९८७:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +हा इंग्लंडमध्ये वॉरविकशायर, वूस्टरशायर, दक्षिण आफ्रिकेत माटाबेलेलँड टस्कर्स, बांगलादेशमध्ये दुरोंतो राजशाही, आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोर आणि पाकिस्तानमध्ये मुल्तान सुल्तान्सकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12081.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26315ddc46725aaf62b3f7dbd588b3db8d3676d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12081.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोकाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12085.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01687af389d320f5ec687612cb8ed7f5a1eb146 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12085.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोकोकचुंग भारताच्या नागालॅंड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मोकोकचुंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12109.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89532e4082d149971dab12d93797ddec3e9e63ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12109.txt @@ -0,0 +1 @@ +मोगरगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12115.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1fed97a8c3c5c15ed2d8797d54688b1581fb3ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12115.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोगरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12116.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65f74c4d37798d4c35c4d4d0a94f874d6851d3bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12116.txt @@ -0,0 +1 @@ +मोगरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12119.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53c8807aae5c8378abafd7aaca7397d31473e130 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12119.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोगराणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12132.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5900a547b94ca29eefc4503c0e72a783947c1097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12132.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मोगा भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मोगा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12141.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78b04de62816815dbe963cda92c7eef1e2488e23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12141.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोघमवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12158.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5b1c8f31c30dd39e17243539e131654e3e6706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12158.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोझर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12170.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..603e6e492dd551ad34b88a8c6e672fccfdf9d0a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12170.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोझारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12182.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6bf0776e768bdf85e49e20bd9aab9b2ad18d10c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12182.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मोझिला फायरफॉक्स १४ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती आहे. +— मार्च २०१२ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12193.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bc91346a33dbe15793dea03d568ba4998c9c663 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12193.txt @@ -0,0 +1 @@ +मोझिला मेसेजिंग (संक्षेप: मोमो किंवा MoMo) ही मोझिला फाउंडेशनची संपूर्ण मालकी असलेली व फायद्यासाठी चालवली जाणारी पोटकंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12208.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3418d76894d23451651e6d41a70c5f7e2159d8be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12208.txt @@ -0,0 +1,18 @@ +मोटगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे चंडीगाव प्राथमिक शाळेनंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६५ कुटुंबे राहतात. एकूण ११९९ लोकसंख्येपैकी ५९१ पुरुष तर ६०८ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.७१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८४.४४ आहे तर स्त्री साक्षरता ५९.०८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.५१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +चंडीगाव, आंबिस्तेवाडी, वाढवण, वरोर, वासगाव, वादडे, ओसरवाडी, तणाशी, देदाळे, बावडे, आसनगाव बुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.आसनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आसनगाव, आसनगाव बुद्रुक, मोठगाव आणि वादडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12209.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acc1fbe9cee0a030cac605fd96e975058dee9582 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12209.txt @@ -0,0 +1,6 @@ +आघूर्ण[१], अर्थात मोटन[२] (इंग्लिश: Torque , टॉर्क ;) म्हणजे एखाद्या वस्तूला अक्षाभोवती किंवा बिजागरीभोवती फिरवणारी बलाची प्रवृत्ती होय. नुसते बल एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते. +गणितीय सूत्रानुसार बल आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूच्या अक्षापासून(किंवा बिजागिरीपासून) बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे अंतर, यांचा सदिश गुणाकार म्हणजे आघूर्ण होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच येणाऱ्या आघूर्णाची राशी सदिश असते. +यांमध्ये +जडत्वाचा जोर +शुद्धगतिकी: कोनीय विस्थापन | कोनीय वेग | कोनीय त्वरण | कोनीय हिसका | कोनीय धक्का +चलनगतिकी: कोनीय संवेग, आघूर्ण वलन, पीळ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12218.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e1faebe08f14d09ee1dc5cb603f0a0f09a2bd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12218.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोटेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12262.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..373949ea6a302f1d8f74880aecf952c807cf6dfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12262.txt @@ -0,0 +1,11 @@ +बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम +उंची  : ४०.५५ मी (सर्वोच्च) +लांबी  : २८३५ मी +लांबी : ५७९.२६ मी. +सर्वोच्च विसर्ग : ११८०.६० घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ३८, ( १५.२४ X १.२० मी) +क्षेत्रफळ  : १८.८१ वर्ग कि.मी. +क्षमता  : २०८.७० दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : १८४.६० दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : +ओलिताखालील गावे  : ७ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12271.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e2a60e386a9faffa1ae7123baa7473e782bb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12271.txt @@ -0,0 +1 @@ +मोदुगुला वेणीगोपाल रेड्डी (रोमन: Modugula Venugopala Reddy) (मे २९, इ.स. १९६६ - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसरावपेट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12337.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f69de2eb97789527ae1c4f7301e1291ceb4e1aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12337.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोनाली ठाकुर (बांग्ला: মোনালি ঠাকুর) ही एक भारतीय गायिका व अभिनेत्री आहे. पश्चिम बंगालमध्ये संगीताचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये जन्मलेल्या व पंडित अजोय चक्रबर्ती ह्यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलेल्या मोनालीने आजवर अनेक बंगाली व बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत. २०१३ सालच्या लुटेरा चित्रपटामधील सवार लूं ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. +गायनाबरोबरच अभिनयामध्ये देखील मोनाली कार्यरत असून तिने अनेक बंगाली चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12349.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f08f418ab20380f1f8b0457dc3e981057e0b57ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12349.txt @@ -0,0 +1 @@ +मोनिका राजीव राजळे मराठी राजकारणी आहेत. या शेवगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12364.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c60e724807f7f26526540ad570062af149ca6275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12364.txt @@ -0,0 +1,2 @@ +आल्बर्ट दुसरा, मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र (संपूर्ण नाव: आल्बर्ट अलेक्झांद्रे लुईस पियेर ग्रिमाल्दी; फ्रेंच: Albert Alexandre Louis Pierre Grimaldi; १८ मार्च १९५८)[१][२] हा ग्रिमाल्दी राजघराण्याचा प्रमुख व मोनॅकोच्या राजतंत्राचा विद्यमान सत्ताधीश आहे. +रैनिये तिसरा आणि ग्रेस केली यांचा मुलगा असलेला आल्बर्ट ६ एप्रिल, २००५ पासून मोनॅकोवर राज्य करीत आहे. हा जगातील सर्वात धनाढ्य राजांपैकी एक समजला जातो. याची मालमत्ता १ अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12423.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9518abd9dbfdcb7335f9a5bd14454e3ce3bf1fbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12423.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मोमिनुल हक (२९ सप्टेंबर, इ.स. १९९१:कॉक्स बझार, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12424.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c2693b8a2b3ab9b988fa58704add2ccdeab8e74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12424.txt @@ -0,0 +1,5 @@ +अभिजात यामिकानुसार रेषीय संवेग (इंग्लिश: Momentum, मोमेंटम) (आंगप एककः किग्रा.•मी./से., किंवा, न्यू.•से.) हे एखाद्या वस्तूच्या वस्तुमानाचा व वेगाचा गुणाकार असतो. +वेगाप्रमाणेच संवेगदेखील सदिश राशींमध्ये मोडतो; कारण त्यात परिमाण व दिशा, असे दोन्ही गुणधर्म असतात. रेषीय संवेगात अक्षय्यतेचा गुणधर्मही दिसून येतो - म्हणजे एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. संवेग अक्षय्यतेचा नियम या नावाने हा गुणधर्म ओळखला जातो. +← ऐक … भैद → +(अचल वस्तुमान गृहीत धरून) +संवेग | बल | जोर | घिसड | हादरा | दणका diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12428.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5ebeb09695602d5740adffc65b70c836b0c7df5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12428.txt @@ -0,0 +1,14 @@ +पावो क्रिस्टॅटस (भारतीय मोर) +पावो म्युटिकस (हिरवा मोर) +आफ्रोपावो काँगेंसिस (आफ्रिकन मोर) +मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे मोराचा नाच हा प्रेशणीय असतो. गोव्यात मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. +मोराचे एकूण मुख्य तीन प्रकार आढळतात; दोन आशियाई प्रजाती, भारतीय उपखंडातील भारतीय मोर आणि दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर; तसेच आफ्रिकेच्या काँगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर. +मोराचे अन्न हे झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात. +मोर पानझडी जंगलांत व अरण्यात राहतात व ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात. +महाराष्ट्रात बऱ्याच गावांजंलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हा पक्षी सरस्वती देवीचे वाहन आहे अशी मान्यता आहे. अर्थात अनेक प्राण्यांना विशिष्ट देवतांशी वा दैवतांशी जोडून त्यांचे जतन केले जावे व नैसर्गिक जीवसाखळी अबाधित राखावी असा विचार त्यापाठी असावा. या श्रद्धेपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोराची चिंचोली'[१] नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. इतर क्षेत्रातही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये मोरांचा मुक्त संचार आहे.झुंडीने आढळतात तसेच मोरांसाठी प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील नायगाव मयुर अभयारण्य हे भारतातीत/महाराष्ट्रातील एकमेव मयुर अभयारण्यात भरपुर प्रमाणात मोर अढळतात व या मोरांचे संरक्षण व संगोपणासाठी वन्यजीव विभागा मार्फत विविध उपक्रम द्वारे मोरांच्या वाढीसाठी दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत. +मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात.केकारव म्यॉंव म्यॉंव किंवा म्यूॅंहू...म्यूॅंहू... असा भासतो. + मोराचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +जंगल क्षेत्रातील त्यांच्या जोरदार केकारवामुळे त्यांचा सहजपणे शोध घेता येतो. +पांढरा मोर दुर्मिळ आहे. हे प्रामुख्याने मोकळ्या  जंगलात  किंवा शेतात आढळतात, जेथे त्यांना फीडसाठी बेरी आणि धान्य मिळते परंतु साप, मांजर, उंदीर आणि खार(गिलहरी) इ. खातात.वपावसाची चाहूल लागताच मोर त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात जास्त करून मोर दिसतात. +मोर हे सरस्वती तसेच कार्तिकेय यांचे वाहन आहे. मोराच्या रंगीत पिसाऱ्यामुळे तसेच डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान मिळवले आहे. +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1243.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..add59af9aee9bf336de494341378956926b30fec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1243.txt @@ -0,0 +1,8 @@ +मंदाक्रांता हे कवितेस चाल देण्याचे एक अक्षरगणवृत्त आहे. ह्या वृत्ताची गण रचना "म-भ-न-त-त-ग-ग" अशी आहे. +मंदाक्रांताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे : +होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी, +त:निश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी, +मंदाक्रांता सरल कविता कालिदासी विलासी. +--(माधव ज्युलियन) +ज्याच्या पादी मभनतत हे आणि गा दोन आले || +शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः | diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1249.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b408163b3368be8f6087a80913a98a7a14b74505 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1249.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंदार मधुकर देशमुख (जन्म १९७४)[३] हे एक भारतीय भौतिकशास्त्री असुन सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये काम करत आहेत. सन २०१५ मध्ये त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शांति स्वरूप भटनागर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.[४] +त्यांची पत्नी प्रिता पंत यादेखील कॉर्नेल विद्यापीठातून पीएचडी धारक असुन सध्या आयआयटी मुंबई मध्ये एशोसियेट प्रोफेसर आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12505.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68b6ce41b241fc8c0d44a726ccd0c30ac237d9ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12505.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12574.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a951a49069367308af97eaf0d2484bbb74c0616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12574.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. सर मोरोपंत विश्वनाथ जोशी (१८६१-५ एप्रिल १९६२) हे तत्कालीन मध्य प्रांतातल्या (’सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस ॲन्ड बेरार’मधल्या) अमरावती शहरातील एक विख्यात बॅरिस्टर वकील होते. ते मध्य प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १९३३मध्ये ते तेथून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेले गृहमंत्रिपद १९२५ साली सोडले होते. +त्यांनी नागपूर विद्यापीठाची साहित्यातील डॉक्टरेट मिळवली होती. ’ +मोरोपंत हिंदुस्थान सरकारच्या ’बाल विवाह प्रतिबंधक कायद्या’चे परीक्षण करणाऱ्या १० जणांच्या मंडळाचे सदस्य होते. हा कायदा २८-९-१९२९ रोजी पास झाला. +मोरोपंतांच्या पत्‍नीचे नाव यशोदाबाई. त्यांनी आपल्या आयुष्याची जीवनगाथा ’ए मराठी सागा - दि स्टोरी ऑफ सर मोरोपंत आणि लेडी यशोदाबाई जोशी' नावाच्या इंग्रजी पुस्तकाद्वारे सांगितली आहे. हे पुस्तक यशोदाबाई आणि त्यांची कन्या माणिकबाई भिडे यांच्यातील संवाद या स्वरूपात आहे. संपादन वा.वि. भिडे यांनी केले आहे. हे पुस्तक २००३ साली प्रकाशित झाले. +चिंतामणराव ऊर्फ अप्पासाहेब पटवर्धनांची पत्‍नी सरस्वती ही मोरोपंतांची दुसरी मुलगी. +वकिलीशिवाय मो.वि. जोशी यांना साहित्य, नाटक, कला व समाजकार्य या विषयांत रस होता. या सर्व क्षेत्रांत काम करताना त्यांनी आपल्या विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा समाजाला उपयोग होईल असे पाहिले. मो.वि.जोशींना नाट्यकलेबद्दल आणि नाट्यकलावंतांबद्दल खूप प्रेम होते. नाटक हे मनोरंजनाबरोबरच प्रचाराचे उत्तम साधन असल्याची त्यांना जाण होती. नाटकांतील स्त्री-भूमिका स्त्रियांनीच कराव्यात या मताचे ते होते. यासाठी ते सतत प्रयत्‍नशील असत. त्यांच्या विनंतीवरून अनेक स्त्रिया नाटकात काम करायला तयार झाल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12580.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12580.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12587.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf4b32971ef4618386c928f5b640f8acff2ee1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12587.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोरोची महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहराजवळील खेडे आहे. नातेपुतेपासून ६ किमी पश्चिमेस महाड-पंढरपूर राज्य महामार्गावर असलेल्या या गावात अंदाजे १५,००० व्यक्ती राहतात. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो.येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा या गावातुन पंढरपूर येथे रवाना होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12595.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c990e37828c1a01b7b6c6d4cdf4c1c88b8a051bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12595.txt @@ -0,0 +1,24 @@ +मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत, मयूर पंडित (जन्म : पन्हाळगड इ.स. १७२९; - बारामती, चैत्री पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. +पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे होय. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतांनी त्यांच्या चार गुरूंचा उल्लेख आपल्या 'गंगावकिली' या काव्यात केला आहे. ते म्हणतात, 'गुरू माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश, हरि, चवघे'. हरी म्हणजे पंतांचे मौजीबंधन करणारे त्यांचे सौंदळचे कुलोपाध्याय हरभट वरेकर. [१] श्रीराम म्हणजे वडील रामजीपंत. गोळवलकर घराण्यातील केशव पाध्ये व गणेश पाध्ये हे दोघे बंधू अशा चार गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी केलेला आहे. [१] +पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत. +मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. काव्यरचनेला प्रारंभ त्यांनी वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी केला असे मानल्यास पहिली दहा वर्षे (सुमारे१७५० ते १७६०) त्यांनी उमेदवारीत घालवली असे म्हणता येईल. विविध वृत्तांमध्ये रचिलेले 'कुशलवोपाख्यान' हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रम्होत्तर खंड आर्यावृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यागीतावृत्तात कृष्णविजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हादविजय या ग्रंथाची रचनाही त्याच वृत्तात केली. यापुढील पाच वर्षांचा काळ (१७६१ ते १७६५) त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. पूर्वी आर्यागीतिवृत्तात आरंभिलेला कृष्णविजय हा काव्यग्रंथ त्यांनी या काळात श्लोकबद्ध रचनेने पुढे चालविला. त्यापुढील तिसरा कालखंड १७६६ ते १७७२ पर्यंतचा सहा वर्षांचा असून या काळातील रचनेचा मुख्य विशेष म्हणजे आर्यावृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्णविजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्रीगीत आणि रुक्मिणीगीत ही तीन ओवीबद्ध काव्ये याच काळात लिहिली गेली. मंत्ररामायण, आर्याकेकावली, संशयरत्नावली, नामसुधाचषक इत्यादी ईशस्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होत. यापुढील दहा वर्षांचा (१७३३ ते १७८३) कालखंड मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारतरचनेचा कालखंड म्हणता येईल. आतापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या दहा वर्षांत त्यांनी त्याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या सुमारे बारा वर्षांत मंत्रभागवत, हरिवंश, संकिर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोककेकावली हे त्यांचे अखेरचे काव्य असावे असे त्यातील, ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या उद्‌गारांवरून वाटते. +मोरोपंत हे मोठे रामभक्त होते आणि त्या भक्तीपोटी त्यांनी अष्टोत्तरशत म्हणजे १०८ रामायणे विविध छंद आणि वृत्त वापरून लिहिलेली आणि प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते. मराठी वाङ्मयाचे जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्र दत्तात्रेय पराडकर ह्यांनी ही रामायणे त्यांच्याजवळ असलेल्या मोरोपंतांच्या कागदपत्रांचा वापर करून १९१६ साली दोन भागांमध्ये प्रसिद्ध केली. ही सर्व रामायणे प्रत्येकी काहीशे श्लोकांची आहेत, यद्यपि एकदोन आकाराने त्याहून बरीच मोठी आहेत. त्याचप्रमाणे १८९० च्या दशकामध्ये छापलेल्या काव्येतिहाससंग्रहामध्ये ५ भागांत ह्यातील पुष्कळशी रामायणे तत्पूर्वीच छापली गेली होती.[२] +मोरोपंतांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत. +मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना :- +रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी ॥ +निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या । +खोट्या व्यथा मनाच्या । कांही न यांत जोडी ॥ +या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले. +आर्या वृत्तातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची !! +मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असतां, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले. +ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले, +ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला. +मोरोपंतांच्या लहानपणी त्यांना रेवडीकरबुवांच्या कीर्तनाला जायला एकदा मना केले होते, त्यावेळी बाल-मोरोपंतांनी आर्येतच आपली तक्रार मांडली : +(अपूर्ण यादी) +मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्या वृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात. +मोरोपंतांनी गझल (त्यांचा शब्द - गज्जल) हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा हाताळला असे मानले जाते. मोरोपंत, माणिकप्रभु यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रकार माधव ज्यूलियन यांनी मराठीत चिरप्रस्थापित केला. +रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी|| +निंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या | +खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी|| +या गझलेतल्या पहिल्या श्ब्दावरून या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले. +मोरोपंतांच्या कवितेचा प्रसार त्यांच्या काळात विठोबादादा चातुर्मासे, शाहीर रामजोशी वगैरेंनी पुष्कळ केला. त्यानंतरही हरिदासांनी व कीर्तनकारांनी त्यांची कविता लोकप्रिय केली. परंतु त्यांच्या कवितेविषयी टीकाकारांत मतैक्य नाही. त्यांच्या काव्यातील यमकजन्य क्लिष्टतादी दोषांची चर्चा आजवर पुष्कळ झाली आहे. परंतु विशेषतः त्यांच्या केकावलीवर न्या. रानडे यांच्यासारख्यांनी आक्षेप घेतल्यामुळे मोरोपंतांची कविता हा एक वादविषय होऊन राहिला. त्याचे संपूर्ण दर्शन व मोरोपंतांचे प्रभावी समर्थन विष्णूशास्त्री चिपळूणकरच्या निबंधमालेतील ‘मोरोपंतांची कविता’ या प्रदीर्घ लेखात होते. त्यानंतरही ल.रा. पांगारकर आणि श्री.ना. बनहट्टी यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून मोरोपंती कवितेचे रसिकावलोकन पुष्कळ केले. पण शेवटी ‘मोरोपंतांनी आपल्या वाक्‌कन्यकेला नानाविध अलंकारांनी नटवून सजवून आपल्या रसिक वाचकांबरोबर तिचे सालंकृत कन्यादानच करून दिले आहे’, हा महाराष्ट्रसारस्वतकार भावे यांचाच अभिप्राय योग्य वाटतो. मोरोपंतांच्या सुसंस्कृत व समृद्ध काव्यरचनेमुळे मराठी भाषा श्रीमंत झाली यात संशय नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12602.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ccb5df69eb39df30a30fef057a3ded0f68cf359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12602.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९१९ असलेले मोर्चूल हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ७१५.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २५३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा, कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा सावरगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र , अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +इतर पौष्टिक आहार केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12612.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..346581dfd49a4fff3465fab84ad983ec68516925 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12612.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोर्दोव्हिया अरेना रशियाच्या सारान्स्क शहरातील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान एफसी मोर्दोव्हिया एफसी तांबोव फुटबॉल क्लबचे घरचे मैदान असून याची प्रेक्षकक्षमता ४४,४४२ आहे. हे मैदान इन्सार नदीच्या काठी २०१८ मध्ये बांधलेले आहे. +२०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानात खेळले गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1265.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dcd73bdb8c8a9bd609ad70af01a4fe423f86ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1265.txt @@ -0,0 +1,11 @@ + +मंदोदरी ही लंकेचा राजा असलेल्या रावणाची पत्नी होती. हिंदू महाकाव्य रामायणात तिचा उल्लेख आढळतो. रामायण हे मंदोदरीचे वर्णन सुंदर, धार्मिक आणि नीतिमान स्त्री असे करते. पंचकन्यांपैकी एक म्हणून तिचा गौरव केला जातो, ज्यांच्या नावाचे पठण केल्याने पाप दूर होते असे मानले जाते.[१][२] +मंदोदरी ही असुरांचा राजा मायासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या होती. मंदोदरीला तीन मुले आहेत: मेघनाद (इंद्रजित), अतिकाया आणि अक्षयकुमार. काही रामायण रूपांतरानुसार, मंदोदरी ही सीतेची आई देखील आहे, जिचे रावणाने अपहरण केले होते. तिच्या पतीच्या चुका असूनही, मंदोदरी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याला धार्मिकतेच्या मार्गावर जाण्याचा सल्ला देत असते. मंदोदरी वारंवार रावणाला सीतेला रामाकडे परत करण्याचा सल्ला देते, परंतु तिचा सल्ला तो नेहमी दुर्लक्ष करतो. तिच्या रावणावरील प्रेम आणि निष्ठेची रामायणात प्रशंसा केली आहे.[३][४] +रामायणाच्या एका आवृत्तीत, हनुमान तिला एका जादुई बाणाचे स्थान उघड करण्यासाठी फसवतो, जो राम रावणाचा वध करण्यासाठी वापरतो. रामायणाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये असे म्हटले आहे की, रावणाच्या मृत्यूनंतर, विभीषण - रावणाचा धाकटा भाऊ जो रामाच्या सैन्यात सामील होतो आणि रावणाच्या मृत्यूला जबाबदार असतो - तो रामाच्या सल्ल्यानुसार मंदोदरीशी लग्न करतो. +रामायणातील उत्तरकांडात मयासुराने स्वर्गाला भेट दिल्याचा उल्लेख आहे, जिथे देवांनी त्याला अप्सरा हेमा दिली होती. त्यांना मायावी आणि दुंदुभी हे दोन मुलगे आणि मंदोदरी नावाची एक मुलगी होती. नंतर, हेमा स्वर्गात परतली; मंदोदरी आणि तिची भावंडं त्यांच्या वडिलांसोबत राहिली होती.[५][६] +मंदोदरीच्या जन्माची वेगवेगळी माहिती आहे. तेलुगू ग्रंथ उत्तर रामायणात मायासुराचा विवाह हेमासोबत झाल्याचा उल्लेख आहे. त्यांना मायावी आणि दुंदुभी हे दोन मुलगे आहेत, परंतु त्यांना एका मुलीची इच्छा आहे, म्हणून ते शिवाची कृपा मिळविण्यासाठी तपश्चर्या करू लागतात. दरम्यान, मधुरा नावाची अप्सरा शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर तिला आदरांजली वाहण्यासाठी येते. पत्नी पार्वतीच्या अनुपस्थितीत मधुरा देवावर प्रेम करते. जेव्हा पार्वती परत येते तेव्हा तिला तिच्या पतीच्या शरीरातून मधुराच्या छातीवर राख आढळते. चिडलेल्या पार्वती मधुराला शाप देते आणि तिला विहिरीत बेडकाप्रमाणे बारा वर्षे राहायला पाठवते. शिवाने मधुराला सांगितले की ती एक सुंदर स्त्री बनेल आणि एका महान शूर पुरुषाशी लग्न करेल. बारा वर्षांनंतर, मधुरा पुन्हा एक सुंदर मुलगी बनते आणि विहिरीतून मोठ्याने ओरडते. मयासुर आणि हेमा, जे जवळच तपश्चर्या करत असताना, तिच्या आवाहनाला उत्तर देतात आणि तिला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतात. ते तिला मंदोदरी म्हणून वाढवतात.[७] या आवृत्तीत, राक्षस-राजा रावण आणि मंदोदरी यांचा मुलगा मेघनदा, मंदोदरीच्या शरीरात जडलेल्या शिवाच्या बीजापासून उत्पन्न झाल्याचे म्हटले आहे.[६] +तेलुगू रंगनाथ रामायणात, पार्वती एक बाहुली बनवते, जी शिवाने मुलीत बदलली. तथापि, नंतर, कुमारीच्या सौंदर्यामुळे पार्वती चिंताग्रस्त होते; शिवाने तिला बेडूक बनवले, जी नंतर मानवाकडे वळली आणि मायासुराला कन्या म्हणून दिली. दुसऱ्या तेलुगु कथेत आणि कुचीपुडी नृत्य परंपरेत, रावणाने शिवाला पार्वतीची पत्नी म्हणून मागणी केली. शिव संमती; तथापि पार्वती बेडकापासून सारखी दिसणारी कन्या बनवते आणि तिला रावणाकडे सोपवते. बेडकापासून स्त्रीची निर्मिती झाल्यामुळे तिला मंदोदरी असे म्हणतात. आनंद रामायणात, विष्णूने आपल्या शरीरावर लावलेल्या चंदनाच्या पेस्टपासून मंदोदरी तयार केली आणि मंदोदरीला खरी पार्वती म्हणून देऊन रावणापासून पार्वतीची सुटका केली.[६] +बेडूक आकृतिबंध इतर कथांमध्ये देखील पुनरावृत्ती. ओडिया धर्म पुराणात असे म्हटले आहे की पृथ्वीने तिचा मुलगा मनिनागाला मंदार आणि उदार या ऋषींच्या गाईच्या दुधात विष टाकण्यासाठी पाठवले, ज्यांनी तिला दुधाचा वाटा नाकारला होता. ऋषींना वाचवण्यासाठी मादी बेडूक पात्रात उडी मारते. तिच्या कथित खादाडपणाबद्दल ऋषींनी शाप दिल्याने, ती वेंगावती नावाच्या सुंदर कन्येत बदलते. तिचे वालीसोबत प्री-मार्शल कॉइटस आहे. रावणाने ऋषीमुनींकडे लग्नासाठी हात मागितला, ज्यांनी नकार दिला. रावणाने वालीचे रूप धारण केले आणि वेंगावतीचे अपहरण केले. वास्तविक वाली आणि रावण विरुद्ध दिशेने खेचतात, त्यामुळे तिला फाडून टाकतात. परिणामी, अंगदा (सामान्यत: ताराचा मुलगा म्हणून वर्णन केलेले) जन्माला येते. मृत्यू-देव यम आणि वायू-देवता वायू तिचे पुनरुत्थान करतात आणि दोन ऋषींच्या नावावरून तिला मंदोदरी असे नाव देण्यात आले आहे. महारी नृत्य परंपरेत अशीच एक कहाणी सांगितली जाते जिथे सापाने एका संन्यासीच्या दुधात विष टाकले होते; मादी बेडूक दुधात उडी मारते आणि ऋषींना वाचवण्यासाठी मरते. तिच्या लोभाच्या चुकीच्या विश्वासाने ती संन्यासी शापित आहे आणि सुंदर मंदोदरी बनते.[६] +रावण मयासुराच्या घरी येतो आणि मंदोदरीच्या प्रेमात पडतो. मंदोदरी आणि रावणाचे लवकरच वैदिक पद्धतीने लग्न होते. मंदोदरीला रावणाचे तीन मुलगे आहेत: मेघनाद (इंद्रजित), अतिकाय आणि अक्षयकुमार. जोधपूरच्या उत्तरेस 9 किमी अंतरावर असलेले मंदोर हे शहर मंदोदरीचे मूळ ठिकाण मानले जाते. काही स्थानिक ब्राह्मणांमध्ये रावणाला जावई मानण्यात येते आणि येथे त्याला समर्पित मंदिर आहे. +रावणाचे दोष असूनही, मंदोदरीला त्याच्यावर प्रेम आहे आणि तिला त्याच्या सामर्थ्याचा अभिमान आहे. रावणाच्या स्त्रियांबद्दलच्या दुर्बलतेची तिला जाणीव आहे. एक धार्मिक स्त्री, मंदोदरी रावणाला धार्मिकतेकडे नेण्याचा प्रयत्न करते, परंतु रावण नेहमीच तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो. ती त्याला सल्ला देते की नवग्रह, नऊ स्वर्गीय प्राणी जे एखाद्याच्या नशिबावर नियंत्रण ठेवतात, आणि वेदवतीला मोहात पाडू नका, जी सीता म्हणून पुनर्जन्म घेईल आणि रावणाचा नाश करेल. +वाल्मिकींच्या रामायणात मंदोदरीचे वर्णन सुंदर स्त्री म्हणून केले आहे. रामाचा वानर दूत हनुमान जेव्हा सीतेच्या शोधात लंकेत येतो, तेव्हा तो मंदोदरीच्या सौंदर्याने स्तब्ध होतो जेव्हा तो रावणाच्या शयनकक्षात प्रवेश करतो आणि मंदोदरीलाच सीता समजतो. हनुमान जेव्हा शेवटी सीतेला शोधतो तेव्हा त्याला रावणाने सीतेशी लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी देतो. सीतेने नकार दिल्यावर रावणाने तिचा शिरच्छेद करण्यासाठी तलवार उगारली. रावणाचा हात धरून मंदोदरी सीतेला वाचवते. मंदोदरी म्हणते की स्त्रीची हत्या हे घोर पाप आहे आणि त्यामुळे रावणाने सीतेचा वध करू नये. ती रावणाला त्याच्या इतर पत्नींसोबत मनोरंजन करण्यास सांगते आणि सीतेला पत्नी म्हणून ठेवण्याचा विचार सोडून देते. रावणाने सीतेचे प्राण सोडले, परंतु सीतेशी लग्न करण्याची इच्छा सोडली नाही.[८] जरी मंदोदरी सीतेला सौंदर्य आणि वंशाच्या बाबतीत तिच्यापेक्षा कनिष्ठ मानते, मंदोदरी सीतेची रामाची भक्ती मान्य करते आणि तिची तुलना साची आणि रोहिणी सारख्या देवींशी करते.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12668.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12668.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12678.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cfd5ee84d9fb03e6751e0a405f6deea51383a61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12678.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12702.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d960b2e0d2c71f690d5c03afbfe9aeced6b0e324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12702.txt @@ -0,0 +1,4 @@ +७ फेब्रुवारी, इ.स. २०१८ +दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) +मोझेलिन डॅनियल्स (१ फेब्रुवारी, १९९०:पार्ल, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकााची क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ ऑक्टोबर, २०१७ रोजी  श्रीलंका विरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12707.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38c82fc5442b5f661b2603c4f338d58f3a49b184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12707.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोसारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12711.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980457dd3f91226255e6ac2894702864ace00811 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12711.txt @@ -0,0 +1,7 @@ +मोसे नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +मोसे नदी किंवा मोशी नदी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातली एक नदी आहे. या नदीवर वरसगाव येथे महाराष्ट्र सरकारने बांधलेले वरसगाव धरण (बाजी पासलकर धरण) आहे. हे धरण आंबी नदीवर असलेल्या पानशेत धरणाला अगदी लागून आहे.लवासा हा प्रकल्प मोसे नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे. + + आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी  · नाग नदी  · नीरा नदी  · पवना नदी  · भामा नदी  · मांडवी नदी  · मीना नदी  · मुठा नदी  · मुळा नदी  · मोसी नदी  · वेळवंडी नदी diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12728.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f121b62e02b31c37cee54356616ee0833aa379a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12728.txt @@ -0,0 +1 @@ +मोहखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12731.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe1d08a40738bf661214d052957badf44e1a3514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12731.txt @@ -0,0 +1 @@ +मोहगव्हाण डाक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12741.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d011cb1cc6a4b6ffa3f910215e423d6136fe27a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12741.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12746.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ff1e11deb8bd3fb0295bcb93df9aac24e298485 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12746.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12760.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c1887a85f06b27c09f45a62da1ac4c4de4745f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12760.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक २३ जुलै १९४७ - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले. +आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12777.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e2dc362cd8f497e819de5a79cafb15d841e7be8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12777.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोहन बागान (बांग्ला: মোহন বাগান এ. সি.) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक मल्टी-स्पोर्ट्स क्लब (सर्वाधिक फुटबॉल विभागासाठी प्रख्यात) क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे. +मोहन बागानने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरॅंड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील इंडियन सुपर लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो. क्लबची फुटबॉल विभाग एटीके मोहन बागान एफसी म्हणून ओळखली जाते. एटीके मोहन बागान प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा फुटबॉल विभाग आहे. क्लबचे क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्स विभाग मोहन बागान एसी सोसायटीच्या मालकीचे आहेत. +मोहन बागानची ईस्ट बंगाल ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे. +साचा:आय−लीग diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1279.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09fe45b5a8469456e80caac6b2f81b5488d59598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1279.txt @@ -0,0 +1,34 @@ +भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.[१] या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात.[२] बायका उखाणे घेतात.[३] व एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात. +मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते १५ जानेवारीला येते, अन्यथा १४ जानेवारीला असते. +मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात) किंवा सोप्या भाषेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया), आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर). +मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. हा सण रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात - जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे ६० ते १०० दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते. +दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.[४] इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली. +मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. +इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा० +महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.[५] +संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते.[६] मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही. +संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो.[७] या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.[८] संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.[९] +महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. +संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात..[१०] तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. +नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.[११] +लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.[११] चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात.[१२] अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते. +संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.[१४] +मकरसंक्रांतीच्या दिवशी कलकत्ता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.[१९] +मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. +वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात. +दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे. +मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा. +संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:। +तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।। +(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. +मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी. +मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिनमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिीसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. 'फरगीविह ॲन्ड फरगेट' हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. +महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे. +बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात. +मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनवेल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात. +हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात. +दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे. +संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. +संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात. +दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो. +पहा : कर्कसंक्रांती diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12797.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95a812fae1a00b8a05da455afcb5f9e12dd71aea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12797.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहन सीताराम द्रविड (फेब्रुवारी ८, इ.स. १९४९ - हयात) हा मराठी भाषेतील लेखक आहे. +व्ही.जे.टी.आय. मधून यंत्र अभियांत्रिकीची पदवी वयाच्या अठराव्या वर्षी घेतल्यानंतर आणि काही वर्षं नोकरी केल्यानंतर त्याने अमेरिकेस प्रयाण केले. तिथे यंत्र अभियांत्रिकीमध्ये एम.एस. केल्यानंतर अभ्यासाचे क्षेत्र बदलून सैद्धांतिक भौतिकशास्त्रामध्ये पीएच.डी. घेतली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12803.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9ed30c9b41f466884c6ba272d765233fa7af859 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12803.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोहनदास गांधी हायस्कूल ही राजकोटमधील एक शाळा आहे. देशवासीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्याचा विचार देणाऱ्या महात्मा गांधी यांची जडणघडण ज्या शाळेत झाली ती ही शाळा होय. गांधी ज्यावर्षी या शाळेत होते तेव्हा या शाळेचे नाव आल्फ्रेड हायस्कूल होते, आणि त्याही पूर्वी राजकोट हायस्कूल. महात्मा गांधी या शाळेतून सन १८८७मध्ये वयाच्या १८व्या वर्षी मॅट्रिक होऊन बाहेर पडले. +या राजकोट शाळेची स्थापना १७ ओक्टोबर १८५३ रोजी झाली. काठेवाडमधील त्यावेळची ती पहिलीच इंग्रजी माध्यमाची शाळा होती. शाळेची सध्याची गॉथिक शैलीतील इमारत १८७५ साली जुनागडच्या नबाबाने बांधली आहे. पुढे या शाळेला इडनबर्गचे ड्यूक आल्फ्रेड यांचे नाव देण्यात आले. १९४७ सालानंतर या शाळेचे नाव मोहनदास गांधी हायस्कूल झाले आणि शाळा गुजराथी माध्यमाची झाली. +ही मोहनदास गांधी हायस्कूल बंद करून तिचे रूपांतर संग्रहालयात करावे असा ठराव राजकोट महापालिकेचा प्रस्ताव गुजरात सरकारने २०१६ सालीच मंजूर केला आहे. लवकरच ही शाळा इतिहासजमा होईल. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12819.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a5dec73a925b895c57317e900ca612d8200735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12819.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहनापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1283.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..911e465a729dd7e3bb79535c361afacab9847a68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1283.txt @@ -0,0 +1,14 @@ +मकरंद टिल्लू परिचय +टिल्लू म्हणजे हास्य आणि विनोद असे समीकरणच झाले आहे. +मकरंद टिल्लू हे ‘ हसण्यासाठी जगा , जगण्यासाठी हसा ’ या नावाने एक अत्यंत प्रभावी व सध्याच्या ताणताणावाच्या जीवनात आवश्यक अशा विचारसरणीचा कार्यक्रम सादर करतात. निर्मळ विनोदाची आवड असणारी पिढी निर्माण करण्याचा प्रमुख हेतू या कार्यक्रमाचा आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच घडणारा तीन पिढ्यांचा ‘ हास्यपंचमी ते हास्यपासष्ठी’ असा कार्यक्रम ते सादर करीत. टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या 60 हुन अधिक वर्षे एकपात्री करतात हे मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच घडणारी गोष्ट आहे. याबाबत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर म्हणतात “ एक पिढी दुसरीचं ऐकत नाही, इथे तीन पिढ्या एकच वसा घेऊन ; कमाल आहे. अभिनंदन नव्हे अभिवादन! ” . +एकपात्री कलाकार म्हणून: महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ३०००हून अधिक कार्यक्रम केले आहेत.एकपात्री कलाकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते संयुक्त कार्यवाह होते. +व्याख्याता म्हणून:- विविध व्याख्यानमालात, कॉलेजमध्ये सुमारे १०००हून व्याख्याने दिली आहेत. +मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून:- ७००हून अधिक व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा घेतल्या आहेत. +माध्यम कलाकार म्हणून:- दूरदर्शन, ई टीव्ही, आकाशवाणी यावर कार्यक्रम सादर केले आहेत. +लेखक म्हणून:- वर्तमानपत्रात स्तंभ लेखन तसेच मासिकात लेखन केले आहे. +विविध सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. एकपात्री कलाकार परिषद, लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, नवचैतन्य हास्ययोग परिवार,जलरक्षक प्रबोधिनी, हसायदान फौंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, वनराई, वसुंधरा स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक संस्थां सोबत कार्यरत आहेत. +पुरस्कार :- ‘ मिड डे ’ या वृत्तपत्रात ‘ बजाज ऑटो मॅन ऑफ कॅलीबर ’ या अंतर्गत तसेच पुणे महापालिकेतर्फे हास्य व विनोद क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. एकपात्री क्षेत्रात ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यबद्दल त्यांना ‘बालगंधर्व’ परिवार पुरस्कार देण्यात आला. कलाकार व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘प्रेरणा पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे ‘पुण्याचा अभिमान ’ हा सन्मान देण्यात आला आहे. तसेच पाणी बचतीच्या क्षेत्रातील कार्यबद्दल 'सेव्ह वॉटर हिरो अवॉर्ड' देऊन सन्मान करण्यात आला आहे. +अन्य पुरस्कार :- वंचित विकास संस्थेतर्फे पुरस्कार, राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार, पर्वती भूषण पुरस्कार +हास्ययोग प्रसारक :- लाफ्टरयोगाचे शारीरिक व मानसिक फायदे याचे ते 25 हून अधिक वर्षे अभ्यासक व प्रचारक आहेत. महाराष्ट्रात १५००हून अधिक हास्यक्लब आहेत. या हास्यक्लब समन्वय साधणाऱ्या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र संस्थेचे ते प्रदेश अध्यक्ष होते. 217 हास्यक्लब व पंचवीस हजाराहून अधिक सदस्य असलेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मुख्विय समन्श्ववयक व विश्वस्त आहेत. जगातील सर्वात मोठा ५००० हून अधिक सदस्य असलेला 'हसायदान' हा ऑनलाईन हास्यक्लब त्यांनी स्थापन केला आहे. ‘झी’ २४तास या वाहिनीवरून ‘हास्ययोगातून तणावमुक्ती ’ या विषयावर त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. हास्ययोगतज्ञम्हणून श्री. टिल्लू यांना सॅरीटोगा स्प्रिंग, न्यू यॉर्क येथे हास्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी बोलावणे आले होते. +ते रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३१ चे सन २०१८-१९ चे ते डीस्ट्रीक्ट डायरेक्टर होते. ...जलरक्षक प्रबोधिनीचे ते संस्थापक आहेत. कृतीतून समाज बदलाचा नवा पायंडा निर्माण करणारे ‘एक कोटी लिटर पाणी वाचवा अभियान’ त्यांनी सुरू केले आहे... आणि लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे १०० कोटी लिटर पाणी त्यांनी वाचवले आहे. लोकं अनाथ मुलांसाठी काम करतात , टिल्लू अनाथ नळांसाठी काम करतात. त्यांनी सुरू केलेले ‘ गळतीमुक्त नळ अभियान ’ ३८ गावात सुरू झाले असून, आता ध्येय आहे दर दिवसाला एक कोटी म्हणजे ३६५ कोटी लिटर पाणी वाचविण्याचे ..! +http://thinkmaharashtra.com/node/2704 Archived 2018-10-03 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12830.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d771a2cf2fa8222731c3084213d609de523f6006 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12830.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1286.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e98257ad9a4086cd7292e7a94925a59f69d69ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1286.txt @@ -0,0 +1 @@ +मकरंद लक्ष्मणराव जाधव मराठी राजकारणी आहेत. हे वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12877.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8245593ae625620ae58fc6aa98bed288452f106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12877.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद इक्बाल सिकंदर (१९ डिसेंबर, १९५८:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९२ मध्ये ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12898.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ed9a3cfef05bfb910f45f9000b922d7b901eb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12898.txt @@ -0,0 +1,36 @@ +९ ऑक्टोबर, इ.स. २०११ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12906.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d35d31e31900f3659d19e8a8dd554c976f9f1dfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12906.txt @@ -0,0 +1,2 @@ +खय्याम (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; - मुंबई, १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.[१] +अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1293.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09fe45b5a8469456e80caac6b2f81b5488d59598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1293.txt @@ -0,0 +1,34 @@ +भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.[१] या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात.[२] बायका उखाणे घेतात.[३] व एकमेकांना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असं म्हणतात. +मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते १५ जानेवारीला येते, अन्यथा १४ जानेवारीला असते. +मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात) किंवा सोप्या भाषेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया), आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर). +मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. हा सण रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात - जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे ६० ते १०० दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते. +दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.[४] इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली. +मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. +इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा० +महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.[५] +संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते.[६] मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही. +संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो.[७] या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.[८] संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.[९] +महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. +संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात..[१०] तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. +नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.[११] +लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.[११] चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात.[१२] अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते. +संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.[१४] +मकरसंक्रांतीच्या दिवशी कलकत्ता शहरानजीक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.[१९] +मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. +वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात. +दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे. +मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा. +संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:। +तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।। +(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. +मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी. +मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिनमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिीसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. 'फरगीविह ॲन्ड फरगेट' हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. +महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे. +बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात. +मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनवेल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात. +हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात. +दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे. +संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. +संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात. +दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो. +पहा : कर्कसंक्रांती diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12943.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40aee2cfb1d6907c098ac0ca3c3b100ed14f198f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12943.txt @@ -0,0 +1,3 @@ +११ मार्च, १९६३ (वय ५२) +९ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12949.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ef72a8c5dd53b9379840649ed164399a6377586 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12949.txt @@ -0,0 +1,12 @@ +मोहम्मद पैगंबरचा शिक्का (हिन्दी: मुहम्मद पैगंबर की मुहर, तुर्की : Muhammed'in mührü, अरबी: ختم الرسول ) [a] हे पवित्र अवशेष संग्रहाचा भाग म्हणून उस्मानीया सुलतानांनी टोपकापी पॅलेसमध्ये ठेवलेले मुहम्मदच्या अवशेषांपैकी एक आहे. +मुहम्मदांनी परदेशी मान्यवरांना पाठवलेल्या अनेक पत्रांवर वापरलेल्या शिक्काची प्रतिकृती ही सर्वात लोकप्रिय रचना आहे. +१६७५ मध्ये जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर यांनी नोंदवले की टोपकापी येथील अवशेष खोलीत एका दिवाणाच्या पायाने भिंतीत कापलेल्या कोनाड्यात एका लहान आबनूस बॉक्समध्ये सील ठेवण्यात आले होते. सील स्वतः क्रिस्टलमध्ये, हस्तिदंताच्या सीमेसह, अंदाजे ३" × ४" मध्ये आच्छादित आहे. हे १७ व्या शतकात कागदपत्रांवर शिक्का मारण्यासाठी वापरले जात आहे.[१] +शिक्का हा लाल अ‍ॅगेटचा एक आयताकृती तुकडा आहे, त्याची लांबी सुमारे १ सेमी (½") आहे, ज्यावर पहिल्या ओळीत الله / محمد رسول (म्हणजे अल्ला "देव" आणि दुसऱ्या ओळीत मोहम्मद रसूल "मोहम्मद, प्रेषक" लिहिलेले आहे) मुस्लिम ऐतिहासिक परंपरेनुसार, मोहम्मदांचा मूळ शिक्का अबू बकर, उमर आणि उस्मान यांना वारसाहक्काने मिळाला होता, परंतु उस्मानने मदिना येथील एका विहिरीत गमावला होता. उस्मानने या शीक्क्याची प्रतिकृती बनवली होती, असे मानले जाते, आणि हा शिक्का बगदादच्या ताब्यात (१५३४) सापडला आणि इस्तंबूलला आणला गेला.[२] +जॉर्ज फ्रेडरिक कुंजच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मोहम्मद सम्राट हेराक्लियसला एक पत्र पाठवणार होते, तेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याला त्याच्याकडून येत आहे हे ओळखण्यासाठी त्याला एक शिक्का आवश्यक आहे. मोहम्मदकडे मोहम्मद रसूल अल्ला किंवा "मुहम्मद देवाचा प्रेषित" या शब्दांसह चांदीचा सील होता. तीन शब्द, तीन ओळींवर, अंगठीवर होते आणि मोहम्मदांनी आदेश दिला की कोणतीही नक्कल बनवू नये. त्याच्या मृत्यूनंतर, अंगठी उस्मानकडे आली, ज्याने चुकून ती अंगठी अॅरिसच्या विहिरीत टाकली. विहीर इतकी खोल होती की तळ कधीही सापडला नाही आणि अंगठी हरवलेली. त्या वेळी एक प्रत तयार केली गेली होती, परंतु मूळ अंगठी हरवणे हे भविष्यात येणारे दुर्दैवाचे संकेत मानले जात होते.[३][४][५] +सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन लिहितात की ही "प्रेषिताची परंपरा" आहे की स्वाक्षरीची अंगठीसाठी कार्नेलियन हा सर्वोत्तम दगड आहे, आणि ती परंपरा १८६८ मध्ये अजूनही वापरली जात होती. कार्नेलियन दगड "गरिबीविरूद्ध रक्षक" देखील आहे.[६] +मोहम्मद पैगंबरांच्या शीक्क्याची वेगळी रचना गोलाकार आहे, जी त्यांच्या पत्रांच्या तुर्ककालीन हस्तलिखित प्रतींवर आधारित आहे. हा प्रकार आहे जो "मोहम्मदचा शिक्का" म्हणून परिचित झाला आहे. +शीक्क्याची ही आवृत्ती तळापासून वरपर्यंत वाचण्यासाठी अशा प्रकारे कोरलेली आहे: +अक्षरे आणि शिक्का यांची सत्यता संदिग्ध आहे आणि त्यांचा शोध लागताच जवळजवळ विवाद केला गेला आहे, जरी या विषयावर थोडे संशोधन झाले आहे. नोल्डेके (१९०९) सारखे काही विद्वान सध्या जतन केलेली प्रत बनावट असल्याचे मानतात आणि ओहरनबर्ग (२००७) यांनी मुकावकींना लिहिलेल्या पत्रासंबंधीचे संपूर्ण कथन "कोणतेही ऐतिहासिक मूल्य नसलेले" आणि त्यावरचा शिक्का खोटा असल्याचे मानले आहे. पॅलिओग्राफिकल ग्राउंड्स, लेखनशैली अनाक्रोनिक आहे आणि ओसमानिया तुर्की मूळचा इशारा देते.[८] +कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी स्वाक्षरीची अंगठी वापरण्याव्यतिरिक्त, मोहम्मदने त्याच्या पत्रव्यवहाराचे मूळ दर्शविण्यासाठी इतर तंत्रे देखील वापरली असतील. इजिप्तमधील सेंट कॅथरीन मठातील एका कथित पत्रात, त्याने आपल्या हातावर शाई लावून आणि कागदावर छाप दाबून पत्रावर स्वाक्षरी केली, ज्याला मोहम्मदचे अश्टिनम देखील म्हणतात. पत्राने मठाला संरक्षण आणि विशेषाधिकार दिले. +अंशतः ते म्हणतात: +त्यावर मुहम्मदच्या हाताचा ठसा उमटलेला आहे.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12994.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd683c12067ad332bc12f3bcf69be1bba1e224c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_12994.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद वसिम (२५ ऑगस्ट, २००१:पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13000.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5574a466f8bbe1fc40ac83e3d164a6cb5161d5c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13000.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद शहजाद (१० जानेवारी, १९८७:अफगाणिस्तान - ) हा  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २००९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13006.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca32d94d0e5d073d45a028830d910d9ad1ae22e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13006.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद शाहीद (१४ एप्रिल, इ.स. १९६०:वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत - २० जुलै, इ.स. २०१६:गुरगांव, हरयाणा, भारत) हा भारताचा हॉकी खेळाडू होता. याला भारतातील सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13012.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56d6e7cb355c43b727a30a7ba479a474af795d24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13012.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० डिसेंबर, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद सिराज (१३ मार्च, १९९४:हैदराबाद, तेलंगणा - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13014.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a39d630d1bbdc0876eea5a5e94d2a66f35514503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13014.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद सैफूद्दीन (नोव्हेंबर १, इ.स. १९९६:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13020.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18409f0e2a129bb12ebebb801d89b3db20fb17f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13020.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मोहम्मद हमीद अन्सारी (मराठी लेखनभेद: मोहम्मद हामिद अन्सारी ; उर्दू: محمد حامد انصاری ; रोमन लिपी: Mohammad Hamid Ansari ;) (एप्रिल १, इ.स. १९३७; कोलकाता, बंगाल - हयात) हे भारताचे माजी उपराष्ट्रपती आहेत. ११ ऑगस्ट, इ.स. २००७ ते ११ अॉगस्ट इ.स. २०१७ दरम्यान त्यांनी १२ व्या उपराष्ट्रपतीपदाती सूत्रे हाती घेतली होती. यापूर्वी त्यांनी भारतीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले होते. अन्साऱ्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारीपदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर ते अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती व इराण या देशांत भारताचे राजदूत होते. इ.स. १९८४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. + + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1303.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23cfde05446d1b7dfb3ddb609c31f8bf0412c752 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1303.txt @@ -0,0 +1,2 @@ +मकाई सिमन्स (१९ ऑगस्ट, १९९२:बर्म्युडा - हयात) हा  बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13049.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e0b0d2cb4ab257a54308aebb317f1c353f3990d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13049.txt @@ -0,0 +1,33 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९४७ असलेले मोहली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३९७.८६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४१८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १५४३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-२. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धानोरा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१फिरते दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पदवी नसलेले डॉक्टर, -१पारंपरिक वैद्य व वैदू, -३ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13054.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c01387c063e1d013e46edaf7c9d28fcbe34e545 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13054.txt @@ -0,0 +1 @@ +मोहसीन कमल (१६ जून, १९६३:फैसलाबाद, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९४ मध्ये दरम्यान ९ कसोटी आणि १९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13073.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a57f8df002b9447794f2f1ef48bdaa009849fe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13073.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1308.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a617d65f4a372b5fcc57842e1594958ce2d72ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1308.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 0°2′2″N 51°3′59″W / 0.03389°N 51.06639°W / 0.03389; -51.06639 + +मकापा ही ब्राझिल देशातील अमापा ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर विषुववृत्तावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13093.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313048aacf910b0ff7689e82118bf1477044af06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13093.txt @@ -0,0 +1 @@ +मोहिउद्दीन अहमद( ऑक्टोबर १०, इ.स. १८९८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन हैदराबाद राज्यातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1311.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80c30427db6fe347529765d3f9ce6d46b164a4c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1311.txt @@ -0,0 +1 @@ +मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.[१] हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. १५ मे इ.स. १९५५ रोजी लायोनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली. २०१४ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने या शिखरावर यशस्वी चढाई केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13142.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48cd5ae145240c575691af292fd6bf49d392c359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13142.txt @@ -0,0 +1,2 @@ + मोहो हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13151.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cb49df0aaad4333468261d85d42956b87c965fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13151.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहोडेकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13167.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa50921390326600951826a04aa1db8edffcb49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13167.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 25°56′30″N 83°33′40″E / 25.94167°N 83.56111°E / 25.94167; 83.56111 + +मऊ शहर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात वाराणसीपासून १२० किमी अंतरावर आहे. २०११ साली मऊची लोकसंख्या २.९ लाख होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13191.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f71982ac5beca853bb6efd031f1c35ccc61a401d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13191.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मौदा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13216.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..195f58b533cb871effef946f06a583e45fed4c24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13216.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मौलाना अबुल कलाम आझाद : (बांग्ला: আবুল কালাম মুহিয়ুদ্দিন আহমেদ আজাদ, उर्दू: مولانا ابوالکلام محی الدین احمد آزاد; ११ नोव्हेंबर १८८८–२३ फेब्रुवारी १९५८) हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.  + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13225.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c022579f678ea3319c6048657efc47f26694786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13225.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (भोपाळ) (संक्षिप्त MANIT ) हे भोपाळ, मध्य प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13236.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47ab48992a4110551e33805e0126dfe566a8c451 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13236.txt @@ -0,0 +1,10 @@ +मौसमी चॅटर्जी (जन्म इंदिरा चट्टोपाध्याय ; २६ एप्रिल १९५२) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. १९७० च्या दशकात त्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. +चॅटर्जी यांचा जन्म कोलकाता येथे एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला जो अविभक्त बंगालमधील बिक्रमपूर येथील होता. त्यांचे वडील प्रणतोष चट्टोपाध्याय हे भारतीय सैन्यात होते आणि आजोबा न्यायाधीश होते. त्याँचे खरे नाव इंदिरा आहे आणि मौसमी हे तिचे स्क्रीन-नाव आहे.[१] +तरुण वयात, इंदिरा चट्टोपाध्याय यांचा विवाह त्यांच्याच समाजातील आणि तत्सम कौटुंबिक पार्श्वभूमीतील गृहस्थ जयंता मुखर्जी यांच्याशी बंगाली पद्धतीने झाला. जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांचे पती जयंता मुखर्जी हे संगीतकार आणि गायक हेमंत कुमार यांचे पुत्र आहेत. जयंता हे रवींद्र संगीताचेही प्रवर्तक आहेत. पती आणि सासरच्या लोकांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने, इंदिराजींनी एका चित्रपटात अभिनयाचे काम स्वीकारले आणि स्क्रीन नाव म्हणून मौसमी घेतले. त्यामुळे तिच्या चित्रपट कारकिर्दीला लग्नानंतरच सुरुवात झाली.[२] तिची मुलगी पायल १३ डिसेंबर २०१९ रोजी ४५ व्या वर्षी मरण पावली.[३] +चॅटर्जीने तरुण मजुमदार दिग्दर्शित बंगाली बालिका बधू (१९६७) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[४] एका मुलाखतीत, मौसमी चॅटर्जीने उद्धृत केले: "बालिका बधू नंतर, मला बंगाली चित्रपटांचा पूर आला होता, परंतु मला माझे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. तथापि, चित्रपट माझ्या नशिबात होते म्हणून मी दहावीत शिकत असताना, माझी एक जवळची मावशी होती. तिची मृत्यूशय्येची आणि तिची शेवटची इच्छा मला लग्न करून पाहण्याची होती. म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लग्न केले." [४] त्यांना घरी इंदिरा म्हणून संबोधले जायचे. तिचे पालक आणि शेजारी हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जी (बाबू) यांच्याशी लग्न झाले. "मी बाबूच्या प्रेमात पडले. माझ्या कुटुंबाबाहेरील माझ्या संपर्कात आलेला तो पहिला माणूस होता." [५] त्यानंतर त्या परिणीता, अनिंदिता या बंगाली चित्रपटांमध्ये दिसल्या. +१९७२ मध्ये शक्ती सामंता दिग्दर्शित अनुराग या हिंदी चित्रपटातून त्यांनी प्रमुख महिला म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट मोठा यशस्वी ठरला. त्यांनी एका आंधळ्या मुलीची भूमिका केली जी प्रेमात पडते, आणि सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले आणि एकमेव नामांकन मिळवले. अनुरागला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[४] +१९७३ मध्ये, त्यांनी शशी कपूरसोबत नैना, विनोद खन्नासोबत कुछ धागे आणि विनोद मेहरासोबत उस पार या चित्रपटात काम केले. १९७४ मध्ये, तिने थ्रिलर बेनाममध्ये तत्कालीन संघर्षशील अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि सस्पेन्स ड्रामा हमशकलमध्ये राजेश खन्ना सोबत काम केले. त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट १९७४ च्या शेवटी आला, जिथे मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकानमध्ये त्यांनी बलात्कार पीडितेची भूमिका केली होती. [६] त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले आणि एकमेव नामांकन मिळाले. +अनुराग, उस-पार, रफ्तार, उमर कैद, मजाक, जिंदगी आणि दो झूट यासह त्यांनी चित्रपटांमध्ये विनोद मेहरासोबत जोडी केली होती.[७] त्यांनी अमिताभ बच्चन सोबत बेनाम आणि बासू चॅटर्जी यांच्या मंझिल (१९७९) चित्रपटात काम केले. उत्तम कुमार सोबतचा तिचा बंगाली चित्रपट, ओगु बोधू सुंदरी १९८१ मध्ये प्रदर्शित झाला आणि यशस्वी झाला. १९८२ मध्ये, तिने मराठी चित्रपट भन्नट भानू मध्ये "तुम्ही अडकित्ता मी हो सुपारी" या गाण्यासाठी पाहुणी कलाकाराची भूमिका केली. राजेश खन्नासोबतच्या त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये भोला भला, प्रेम बंधन आणि घर परिवार यांचा समावेश होता. त्यांनी संजीव कुमारसोबत अंगूर, दासी आणि इतनी सी बातमध्ये काम केले. १९८५ मध्ये त्यांनी प्रतिज्ञा या बंगाली चित्रपटात काम केले. १९८५ नंतर, त्यांनी वतन के रखवाले, आग ही आग आणि घायाल सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. +१९८०-९० च्या दशकात त्यांनी आई आणि वहिनी च्या भूमिका साकारल्या जसे की घायल, घर परिवार आणि आ अब लौट चलें (१९९९). चॅटर्जीने तनुजा चंद्रा यांच्या जिंदगी रॉक्ससह सिनेमात पुनरागमन केले. त्यांनी २००३ मध्ये इंडो-कॅनडियन प्रोडक्शन बॉलीवूड/हॉलीवूड मध्ये काम केले. [७] + +चटर्जी यांनी २००४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.[८] २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13239.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2799bd0ad7dbf9526711db030e853fff8951940c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13239.txt @@ -0,0 +1 @@ +मौसल पर्व महाभारताच्या १८पैकी १६वे पर्व आहे. यात उपपर्वे नसून ८ अध्याय आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13244.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3c50fbef75a1240cbbc7b64738087c041e7073d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13244.txt @@ -0,0 +1,11 @@ + +केप टाउन मैदान (केप टाउन) • +इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) • +फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) • +लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) • +बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) • +मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) • +नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) • +पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) • +रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) • +सॉकर सिटी (जोहान्सबर्ग) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13247.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd73666163635da1ac1cfe7a58bf2db8f5d1ac2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13247.txt @@ -0,0 +1 @@ +म्मजवारम विधानसभा मतदारसंघ - ४३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९७८ नुसार, हा मतदारसंघ १९७८ साली स्थापन केला गेला. म्मजवारम हा विधानसभा मतदारसंघ अमलापुरम लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13272.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fdf79b2d8dfc58067af308b9826d194b978ba96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13272.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्युच्युअल फंडचे विविध प्रकार + (English:Types of Mutual Funds) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13277.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..918ad5b755782e13711d0a9c1491f29b19d4c991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13277.txt @@ -0,0 +1,23 @@ + +भविष्यातील संग्रहालय, द म्युझियम ऑफ द फ्युचर (अरबी: متحف المستقبل) हे नाविन्यपूर्ण आणि भविष्यवादी विचारधारा, सेवा आणि उत्पादनांसाठी प्रदर्शनाची जागा आहे. दुबई, UAEच्या फायनान्शिअल डिस्ट्रिक्टमध्ये स्थित, म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये तीन मुख्य घटक आहेत: हिरवी टेकडी, इमारत आणि शून्य. [१] दुबई फ्यूचर फाउंडेशनने स्थापना केली. [२] [३] संयुक्त अरब अमिराती सरकारने २२ फेब्रुवारी २०२२ रोजी संग्रहालय उघडले. [४] तारखेची निवड अधिकृतपणे केली गेली कारण २२ फेब्रुवारी २०२२ ही पॅलिंड्रोम तारीख आहे. +विशेषतः रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि नवकल्पनाला प्रोत्साहन देणे हे या संग्रहालयाचे उद्दिष्ट आहे. [५] [६] +दुबईचे शासक आणि UAEचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी ४ मार्च २०१५ रोजी भविष्यातील संग्रहालय स्थापन करण्याची योजना जाहीर केली आणि ते फेब्रुवारी २०१५ मध्ये सरकारी शिखर परिषदेदरम्यान प्रदर्शित केले गेले. [७] [८] +७ फेब्रुवारी २०१६ रोजी, मोहम्मद बिन रशीद यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०१६चा भाग म्हणून म्युझियम ऑफ द फ्युचर प्रदर्शनाचे उद्घाटन केले. [९] २४ एप्रिल २०१६ रोजी मोहम्मद बिन रशीद यांनी 'दुबई फ्यूचर फाउंडेशन' सुरू केले. नवीन संरचनेअंतर्गत, भविष्यातील संग्रहालय दुबई फ्यूचर फाउंडेशनचा एक भाग बनले आहे. [१०] +१० फेब्रुवारी २०१७ आणि ९ फेब्रुवारी २०१८ रोजी, भविष्यातील संग्रहालय जागतिक सरकारच्या शिखर परिषदेदरम्यान मदिनत जुमेरा येथे तात्पुरते उघडले. +२२ फेब्रुवारी २०२२ रोजी, दुबई वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता भविष्यातील संग्रहालय अधिकृतपणे उघडण्यात आले. [११] उद्घाटन समारंभ आणि संग्रहालय उघडण्याचे अधिकार शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांना देण्यात आले; दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम आणि शेख मकतूम बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्यासोबत. +वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटचा एक भाग म्हणून, म्युझियम ऑफ द फ्युचरने २०१६ मध्ये उद्घाटन केल्यापासून अनेक प्रदर्शने भरवली आहेत. प्रत्येक प्रदर्शनात वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर केंद्रित असलेली वेगळी थीम होती. +ऑक्टोबर २०१६ मध्ये आयोजित, मेकॅनिक लाइफ प्रदर्शनात भावना समजणारे अत्याधुनिक रोबोट असण्याची कल्पना एक्सप्लोर केली. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी संवर्धनावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. [१२] [१३] +२०१७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या प्रभावांना न जुमानता मूलगामी नवकल्पनांचे स्वागत करून मानवता कशी भरभराटीस येऊ शकते हे शोधण्यासाठी २०५० मध्ये सेट केलेली थीम स्वीकारली. [१४] [१२] हे मानवतेच्या पर्यावरणीय पाऊलखुणामध्ये योगदान देणाऱ्या तीन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि हे शहरीकरण, कृषी आणि जागतिक उद्योग आहेत. [१२] [१४] +AI-शक्तीच्या इमारती मानवतेची सेवा कशी करतात हे दाखवण्यासाठी २०१८ मध्ये 'नमस्कार मी AI आहे' प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. AI सर्जनशील असू शकते की नाही आणि AI युगात मानवतेचे भविष्य कसे असेल यासह अनेक कल्पनांवर चर्चा केली. [१२] +म्युझियम ऑफ द फ्युचरचे सहावे प्रदर्शन २०१९ मध्ये आयोजित करण्यात आले होते आणि त्यात मानवी संवर्धनाच्या संकल्पनांचा शोध घेण्यात आला आणि मानवी शरीर आणि मनावर लक्ष केंद्रित केले गेले. [१५] [१६] +म्युझियम ऑफ द फ्युचर असा दावा करते की ते भविष्यातील शहरांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते, याशिवाय गृहनिर्माण नवकल्पना आणि संशोधक, डिझाइनर, शोधक आणि वित्तपुरवठादारांना एकाच छताखाली आणणारे केंद्र आहे. [१७] +संग्रहालय आरोग्य, शिक्षण, स्मार्ट शहरे, ऊर्जा आणि वाहतूक यासह अनेक क्षेत्रांना समर्पित नवोपक्रम प्रयोगशाळेचे आयोजन करेल. हे संशोधन संस्था आणि विद्यापीठांच्या भागीदारीत नवीन शोधांना समर्थन देईल आणि चाचणी करेल. [१८] +जगातील सर्वात जटिल संरचनांपैकी एक, [१९] म्युझियम ऑफ द फ्युचरची रचना किल्ला डिझाईन आर्किटेक्चर स्टुडिओने केली होती आणि बुरो हॅपोल्ड यांनी अभियंता केली होती. [२०] [१९] इमारतीचे लक्ष्य त्याच्या ग्रीन रेटिंगच्या दृष्टीने LEED प्लॅटिनम रेटिंगचे आहे. [२१] [२२] [१९] +इमारतीच्या बाह्य दर्शनी भागात खिडक्या आहेत ज्यात दुबईच्या शासकाने अमिरातच्या भविष्याबद्दल अरबी कविता तयार केली आहे. दुबई म्युझियम ऑफ द फ्युचरवर लिहिलेले शब्द हे संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांचे 3 कोट आहेत: +दुबईतील म्युझियम ऑफ द फ्युचरवर अरबी कॅलिग्राफी कोरलेली कोट एमिराती कलाकार मतर बिन लाहेज यांनी लिहिलेली आहे. [२३] +हे टॉरस-आकाराचे कवच इमारतीच्या शीर्षस्थानी बसलेले आहे आणि त्यात स्टेनलेस स्टीलने घातलेले १,०२४ अग्निरोधक संमिश्र पॅनेल आहेत आणि त्या प्रत्येकाला अरबी लिपी तयार करण्यासाठी एक अद्वितीय 3D आकार आहे. [२४] [२०] +किल्ला डिझाईन आणि बुरो हॅपोल्ड यांनी नवीन पॅरामेट्रिक डिझाइन आणि बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM) साधने विकसित केली आहेत, ज्यात वाढ अल्गोरिदम समाविष्ट आहे जे अंतर्गत स्टील संरचना वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करते. [१९] डॅनम इंजिनीअरिंग वर्क्स हा प्रकल्पासाठी स्टील स्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्टर्सपैकी एक होता. +संग्रहालयात सात मजले विविध प्रदर्शनांसाठी समर्पित आहेत. [२५] [२६] [२४] तीन मजले बाह्य अवकाश संसाधन विकास, इकोसिस्टम आणि जैव अभियांत्रिकी आणि आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करतात. [२६] इतर मजले नजीकच्या भविष्यातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करतात जे आरोग्य, पाणी, अन्न, वाहतूक आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जातात, तर शेवटचा मजला मुलांसाठी समर्पित आहे. [२६] +३० जून २०१५ रोजी, दुबईने जगातील पहिली पूर्णतः कार्यक्षम 3D मुद्रित इमारत, " ऑफिस ऑफ द फ्यूचर " बांधण्याची योजना उघड केली. हा प्रकल्प भविष्यातील संग्रहालयाचा पहिला मोठा उपक्रम आहे. [२७] +१७ फेब्रुवारी २०१६ रोजी, दुबई फ्यूचर फाऊंडेशनने वर्तमान आणि भविष्यातील अनुप्रयोगांचे अन्वेषण आणि चर्चा करण्यासाठी आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार आयोजित करण्यासाठी ग्लोबल ब्लॉकचेन कौन्सिल सुरू करण्याची घोषणा केली. [२८] +२८ मार्च २०१६ रोजी, दुबई फ्यूचर फाऊंडेशनने मोस्तकबाल पोर्टल सुरू केले, जे रोजच्यारोज तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातील नवीनतम निष्कर्ष कव्हर करण्यासाठी अभ्यास, संशोधन निष्कर्ष, व्हिज्युअल सामग्री आणि अरबी भाषेत इन्फोग्राफिक्स सरलीकृत आणि सुलभ भाषेत प्रकाशित करून कव्हर करण्याचा एक उपक्रम आहे. भाषा समजते. [२९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13290.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc3eb79732c25885eafb9cd4f2f48bf3690e5c5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13290.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुणक: 48°8′0″N 11°34′0″E / 48.13333°N 11.56667°E / 48.13333; 11.56667 + +म्युनिक अथवा म्युनशेन (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. बायर्न राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हॅंम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्प्सच्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉईचे वस्तूसंग्रहालय , विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्ल्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतीचे म्युनिच हे प्रतीक मानले जाते. +म्युनिच हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे ५५० मी इतकी आहे. परंतु शहराचा बहुतेक भाग हा सपाट आहे. शहरातील कोणत्याही उंच इमारतीवरून दक्षिणेकडच्या आल्प्सच्या उंच रांगा पहायला मिळतात. +म्युनिचचे हवामान हे पश्चिम युरोपीय हवामानप्रकारात मोडते. परंतु आल्प्सचे सानिध्य असल्याने उत्तरेकडून येणारे वारे या ठिकणी अडतात त्यातून येणाऱ्या बाष्पामुळे म्युनिचमध्ये जर्मनीतील इतर शहरांपेक्षा सरासरीपेक्षा २०० ते ३०० मीमी जास्त पाउस पडतो. तसेच हिवाळ्यात बर्फाचे प्रमाणही इतर शहरांपेक्षा अधिक असते. डिसेंबर ते मार्च हे महिने हिवाळ्यात गणले जातात जानेवारी हा सर्वांत कडक थंडीचा महिना असतो व सरासरी तापमान उणे ४ ते अधिक २ ते ३ अंश असते. +म्युनशेन हे दक्षिण जर्मनीमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. बीएमडब्ल्यू या जगप्रसिद्ध वाहननिर्माण कंपनीचे म्युनिच हे माहेरघर आहे. याचे मुख्य कार्यालयाची इमारत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. +म्युनिच येथील तांत्रिक विद्यापीठ (टी.यू म्युनशेन) हे जर्मनीतील अग्रणी विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावरही या विद्यापीठाची गणना पहिल्या शंभर विद्यापीठांत होते. + जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच फुटबॉल हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. बायर्न म्युनशेन (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे. +फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रीडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहील. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलीस अधिकाऱ्यांचा म्रुत्यू झाला. +इतर + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13301.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53dd87acac1a36eaaea28b6c331a5b83ba5e6d24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13301.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्योको (जपानी:妙高) ही जपानच्या शाही आरमाराची क्रुझर होती. +म्योको प्रकारच्या क्रुझरांपैकी ही पहिली नौका असून हिला नीगातामधील माउंट म्योको या पर्वताचे नाव देण्यात आले होते. १९२४-२७ दरम्यान बांधण्यात आलेल्या या क्रुझरने दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरातील समुद्रातील अनेक महत्त्वाच्या लढायांत भाग घेतला. यांत फिलिपिन्सची लढाई, जावा समुद्राची लढाई, कॉरल समुद्राची लढाई, मिडवेची लढाई आणि लेयटे गल्फची लढाई यांचा समावेश आहे. +युद्धाच्या शेवटी सिंगापूरजवळ दोस्त राष्ट्रांच्या हल्ल्यात म्योकोचे मोठे नुकसान झाले. तेव्हा जपान्यांनी म्योकोला बंदरात नांगरून त्यावर विमानविरोधी तोफा बसवल्या. युद्धानंतर म्योकोला सिंगापूरपासून मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ओढत नेण्यात आले व तेथे तिला जलसमाधी देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13328.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf47b2115cc6b642dfb398b9d40cfe45c73e714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13328.txt @@ -0,0 +1 @@ +म्हाइंभट (इ.स. १३ वे शतक) हे चक्रधर स्वामी यांच्या महानुभाव पंथातील त्यांचे प्रारंभीचे अनुयायी आणि लीळाचरित्र नावाच्या मराठी भाषेत लिहिलेल्या पहिल्या चरित्राचे लेखक होते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13337.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..007eeb673258383ccbf6ae4cc7e7080dd460fab3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13337.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हापरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13345.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13eb6e76ac885b662df89ea802de23a438bfdebc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13345.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्हारळ बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +म्हारळला लागून वरप, कांबा, पाचवा मैल, पावशेपाडा, रायते असे गावे आहेत.तसेच उल्हास नदी देखील या गावाला लागूनच वाहते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13354.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ec63b56fe9cad461cdec7c956e95487f515936 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13354.txt @@ -0,0 +1,5 @@ +म्हाळुंगी नदी ही महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील एक नदी आहे. ही नदी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात म्हाळुंगी या गावात उगम पावते म्हणून तिला म्हाळुंगी नदी असे नाव पडले आहे.सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी या गावात या नदीवर प्रकल्प आहे. पुढे ती नाशिक -अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून वाहत जाऊन अहमद नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात प्रवेश करते. पुढे वाहत जाऊन ती संगमनेर शहरात प्रवरा नदीला मिळते. म्हाळुंगी नदी व प्रवरा नदी यांच्या संगमावर संगमनेर शहर वसलेले आहे.हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. याच शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीची म्हाळुंगी ही प्रमुख उपनदी आहे. पुढे प्रवरा नदी गोदावरी या नदीस प्रवरासंगम येथे मिळते. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13384.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91dc8f472d79ff8311b383b25357b993ffbb783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13384.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील +एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13407.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13407.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13410.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a346e56dee74c15b34e1a06fb287dc8902ff4624 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13410.txt @@ -0,0 +1 @@ +म्हैसूर रेल्वे स्थानक हे म्हैसूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या म्हैसूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13449.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe395b9bc141c9535e41ba4f28cb8cdf130d1e93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13449.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन विल्यम जॅक हर्न (फेब्रुवारी ११, इ.स. १८९१ - सप्टेंबर १४, इ.स. १९६५) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1345.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd3e581834bdce5eba79c09f518cf69c33fbcc75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1345.txt @@ -0,0 +1 @@ +मगरपट्टा (शब्दशः अर्थ : मगर कुटुंबाची जमीन ) ही पुणे येथील हडपसर भागातील ४५० एकर एवढा खाजगी मालकीचा बंदिस्त समुदाय आहे. यात व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, अनेक विशेषीकरणे असलेले रुग्णालय, शॉपिंग आणि मॉल्स, रेस्टॉरंट्स, एक जिम, अदिती गार्डन (२५ -एकरी उद्यान) आणि शाळा आहेत. ३० % क्षेत्र हरित जागेने बनलेले आहे. येथे "डेस्टिनेशन सेंटर" नावाचे व्यापारी संकुल आहे. बांधकाम २००० मध्ये सुरू झाले आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्यांसह स्वतःचा विकास करणे सुरू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13460.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69e3b7deb68071791c6efa64d7030285b05d3760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13460.txt @@ -0,0 +1,22 @@ +यंत्र शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक शाखा आहे. यामध्ये आकडेवारी आणि माहितीपासून शिकणाऱ्या प्रणाली तयार केल्या जातात आणि अशा प्रणालींचा अभ्यास केला जातो. उदा. अशी प्रणाली इन्बॉक्समध्ये येणाऱ्या ईमेल कचरा आणि महत्त्वाच्या ईमेलमध्ये वर्गीकृत करू शकते. +यंत्र शिक्षण हे संगणक विज्ञानाचे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये अल्गोरिदम आणि मॉडेल्सचा विकास समाविष्ट आहे जे संगणकांना डेटावरून शिकू देतात आणि त्या शिक्षणावर आधारित अंदाज किंवा निर्णय घेऊ शकतात. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक उपसंच आहे जो डेटाच्या आधारे शिकू शकणाऱ्या आणि निर्णय किंवा भविष्यवाणी करू शकणाऱ्या प्रणालींच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो. +यंत्र शिक्षण अल्गोरिदमचे अनेक प्रकार आहेत, ज्यात पर्यवेक्षित शिक्षण, पर्यवेक्षित शिक्षण, अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण आणि मजबुतीकरण शिक्षण समाविष्ट आहे +पर्यवेक्षित शिक्षण +पर्यवेक्षित शिक्षणामध्ये, अल्गोरिदम लेबल केलेल्या डेटावर प्रशिक्षित केले जाते, याचा अर्थ डेटा आधीपासूनच वर्गीकृत किंवा योग्य उत्तरासह लेबल केलेला आहे. नवीन, लेबल नसलेल्या डेटावर अंदाज लावण्यासाठी अल्गोरिदम नंतर या लेबल केलेल्या डेटावरून शिकतो. +पर्यवेक्षण न केलेले शिक्षण +पर्यवेक्षित नसलेल्या शिक्षणामध्ये, अल्गोरिदमला लेबल न केलेल्या डेटावर प्रशिक्षण दिले जाते आणि त्याला स्वतःच डेटामध्ये नमुने किंवा संबंध शोधणे आवश्यक आहे. +अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण +अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण हे पर्यवेक्षित आणि पर्यवेक्षित शिक्षणाचे संयोजन आहे, जेथे काही डेटा लेबल केला जातो आणि काही नाही. +मजबुतीकरण शिक्षण +मजबुतीकरण शिक्षणामध्ये, अल्गोरिदम वातावरणाशी संवाद साधून आणि बक्षिसे किंवा शिक्षेच्या स्वरूपात अभिप्राय प्राप्त करून शिकते. +यंत्र शिक्षण मॉडेल्स +यंत्र शिक्षण मॉडेलचे अनेक प्रकार आहेत, प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमकुवतता. येथे काही सर्वात सामान्य प्रकारचे यंत्र शिक्षण (मशीन लर्निंग) मॉडेल आहेत: +रेखीय प्रतिगमन: +सतत मूल्यांचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिगमन विश्लेषणाचा एक प्रकार. यामध्ये इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्सच्या सेटमध्ये एक रेखीय समीकरण बसवणे समाविष्ट आहे. +लॉजिस्टिक रिग्रेशन: +बायनरी परिणामांचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिगमन विश्लेषणाचा एक प्रकार. यात इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्सच्या संचामध्ये लॉजिस्टिक फंक्शन फिट करणे समाविष्ट आहे. +निर्णय झाडे: +वर्गीकरण आणि प्रतिगमन समस्यांसाठी वापरलेले पर्यवेक्षी शिक्षण अल्गोरिदमचा एक प्रकार. यामध्ये इनपुट डेटाला झाडासारख्या संरचनेत विभाजित करणे समाविष्ट आहे, जेथे प्रत्येक नोड एक किंवा अधिक इनपुट व्हेरिएबल्सवर आधारित निर्णय दर्शवतो. +यादृच्छिक जंगले: +अचूकता सुधारण्यासाठी आणि ओव्हरफिटिंग कमी करण्यासाठी एकापेक्षा जास्त निर्णय झाडे एकत्रित करणारी एकत्रित शिक्षण पद्धत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13472.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc4be28c4fd6cdd32b83bd9068890b9996a76b16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13472.txt @@ -0,0 +1,12 @@ +यज्ञ ही हिंदू धर्मात केली जाणारी एक प्रमुख पूजन पद्धती आहे. +यज्ञ हा शब्द 'यज्' या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ 'देवपूजा, संगतीकरण, आणि दान' असा होतो. आपणापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांची पूजा करणे म्हणजे यज्ञ होय. आपणासमान जे आहेत त्यांच्याबरोबर स्वार्थ न करता उदार मानाने व एक विचाराने जगण्याची कला शिकणे हे संगतीकरण होय. जे आपल्यापेक्षा ज्ञान, बल आणि धनाने कमी आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे म्हणजे दान होय. या संपूर्ण क्रियेला यज्ञ अस म्हणतात. +व्यक्तीच्या स्वतःविषयीच्या कर्तव्यासोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवणे असा आशयही यज्ञ शब्दातून प्रतीत होतो असे मानले जाते. मीमांसकांनी देवतांच्या उद्देशाने केलेला द्रव्यत्याग अशीही यज्ञाची व्याख्या केलेली दिसते. {१ : भारतीय संस्कृती कोश खंड ७} +पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली एक धार्मिक व सामाजिक संस्था म्हणून यज्ञ किंवा यज्ञसंस्थेचा विचार महत्त्वाचा मानला जातो. विविध संकटांपासून सुटका किंवा काही मिळविण्याचा एक प्रमुख राजमार्ग म्हणून यज्ञाचा विचार केला जातो. ज्यामध्ये दुसऱ्याला काहीतरी देणे असे त्यागप्रधान कर्म म्हणजे यज्ञ असाही विचार यामागे आहे.{१} +अग्नीचा शोध हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. हिवाळ्यात उब देणारा, अंधारात प्रकाश देणारा आणि त्यात पडलेले अन्न रुचकर करणारा अग्नी हा मानवी आयुष्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. पण या अग्नीहून यज्ञीय अग्नीचे पावित्र्य वेगळे असावे असे मत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी नोंदविले आहे. ( भारतीय संस्कृती कोश, खंड सातवा, पृष्ठ क्र. ६००) +यज्ञ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा आला आहे आणि त्याचा अर्थ बहुतेक ठिकाणे श्रेष्ठ कर्म असाच घेतला गेला आहे. संहितांचे जे ब्राह्मण्य ग्रंथ आहेत त्यामध्ये आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांसाठी यज्ञ करण्यास सांगितले आहेत. ब्राह्मण्य ग्रंथांचा समावेश श्रुतींमध्ये होतो म्हणून ब्राह्मण्य ग्रंथात सांगितलेल्या यज्ञाला 'श्रौतयज्ञ' असे म्हटले जाते. +यज्ञाचे तीन प्रकार मानल्या जातात. +कोणते यज्ञपात्र कोणत्या लाकडापासून तयार करावे, त्याचा आकार काय असावा यासंबंधीचे अनेक उल्लेख प्राचीन साहित्यामधून दिसून येतात. यज्ञास लाकडी पात्रे व मातीची पात्रे अगोदरच तयार करून घेतली जात होती. यज्ञास प्रारंभ करण्यापूर्वी जी सामग्री तयार केली जाते त्यास संभार म्हटल्या जात असे. +यज्ञ करतांना त्यात तूप, हविद्रव्य किंवा समिधा यांची आहूती दिल्या जात असे.[१] +व्यक्तिगत सुखासाठी देवतांजवळ पशू, पुत्र, गृह,धन, पाऊस, अन्न, आरोग्य, इ. गोष्टींची याचना यज्ञांद्वारे केली जात असे. व्यक्तिगत सुखाबरोबरच समाजसुख व राष्ट्रकल्याण यांचाही विचार यज्ञसंस्थेद्वारा केला जात असे. यज्ञसंस्थेचा विस्तृत विचार यजुर्वेदात मांडला गेला आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एकेकाळी यज्ञसंस्था ही समाजाचे केंद्र होते. यज्ञाच्या निमित्ताने लोक एकत्र येत. यज्ञासाठी जमलेल्या लोकांना धर्माचे महत्त्व सांगितल्या जात असे. यज्ञ फक्त ब्राह्मण पुरोहित करत असायचे, त्यामुळे ब्राह्मण पुरोहितांचे महत्त्व फार वाढलेले असायचे. ब्राह्मणग्रंथांमधे यज्ञाचे महत्त्व अनेक प्रकारांनी सांगितले आहे. जे लोक यज्ञ करत नाहीत त्यांना मुक्ती नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात कायमचे अडकून पडतील असे म्हटलेले आहे. ऋग्वेद, ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, भगवद्गीता, इ. ग्रंथात यज्ञसंस्थेचा विकास कसा झाला त्याबद्दल माहिती आहे, असे म्हणतात. +गृहस्थीने(गृहस्थाश्रमात राहणाऱ्याने) पाच यज्ञ करावेत. +ब्रह्मयज्ञामुळे देव, पिता, पशू, मनुष्य, समाज व गुरू या पाचही ऋणातून मुक्त होता येत होते. देवयज्ञामुळे देवांच्या ऋणातून मुक्त होता येत होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13479.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..181e446fb55c64c262fedb65317bc3b2512cfacf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13479.txt @@ -0,0 +1 @@ +यती हा हिममानव असून हिमालयात दिसत असल्याच्या आख्यायिका आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1351.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ed9f6544b3a846bf8633bf9c50308f6e660a45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1351.txt @@ -0,0 +1 @@ +मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13512.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8039ad52c3191eaabda6ac4fb2e54ab916b817f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13512.txt @@ -0,0 +1,2 @@ +यमुनोत्री हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील ३,२९३ मीटर (१०,८०४ फूट) उंचीवरील ठिकाण यमुना नदीचे उगमस्थान आहे. यमुनोत्री उत्तरकाशीच्या ३० किमी उत्तरेस स्थित असून ते केदारनाथ, बद्रीनाथ व गंगोत्रीसह छोट्या चार धाम यात्रेमधील एक स्थान मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13513.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5ec268997db55fb1bc8f205974728c109b41d12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13513.txt @@ -0,0 +1,14 @@ +यमधर्म, यम किंवा यमराज ही हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूची देवता तथा प्रथम पितर आहे. वैदिक परंपरेनुसार, यम हा पहिला मानव होता जो मरण पावला आणि मृत्यूचा अधिपती झाला. +जुन्या लिखाणाप्रमाणे यमराज ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. मात्र याच वेळी यमराज हे सूर्यपुत्र आहेत अशी ही धारण आहे. हा भेद पूर्वीच्या काळी अनेक यम झाल्याचे दर्शवते. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो. भगवान शनि महाराज हे यमाचे भाऊ आहेत. महाभारत काळात मांडव्य ऋषींच्या शाप वाणीमुळे विदुराच्या रूपात यमराजाचा जन्म पृथ्वीवर झाला होता. जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल त्यालाही मरावे लागेल. पशू, पक्ष्यांपासून ते झाडे-वनस्पती, नद्या, पर्वत, सर्वांचा अंत निश्चित आहे. पण मृत्यूचा देव यमराज कोणाला कधी, कोणत्या ठिकाणी मरायचे हे ठरवतो. जीव घेण्याचा अधिकार यमराजालाच आहे. गरुड पुराण आणि कठोपनिषद ग्रंथात यमपुरी किंवा यमलोकाचा उल्लेख आहे. मृत्यूच्या बारा दिवसांनंतर, मानवी आत्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो. +यम हा पिता, पितरांचा राजा , पहिला मर्त्य आहे असे मानले जाते. त्यांचे वाहन रेडा किंवा काळी म्हैस असून ते यमलोकात राहतात. कावळा आणि कबूतर हे यमराजाचे दूत आहेत. चार डोळे असलेले दोन कुत्रे यमलोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतात. नरक चतुर्दशीला भगवान सूर्यदेवाचा पुत्र मानल्या जाणाऱ्या यमराजाची विशेष पूजा केली जाते. +एके काळी यमुनेच्या तीरावर अमृत नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो रात्रंदिवस यमदेवतेची आराधना करत असे कारण त्याला अनेकदा स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने पछाडले होते. एके दिवशी यमराज प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागायला सांगितले. अमृताने यमराजांना अमरत्वाचे वरदान मागितले. यमराजांनी त्याला समजावले की ज्याने जन्म घेतला आहे त्याला मरायचे आहे. यमराजाचे हे ऐकून अमृताने त्याला सांगितले की, जर मृत्यू टाळता येत नसेल तर किमान मृत्यू माझ्या अगदी जवळ असेल तेव्हा तरी मला कळावे म्हणजे मी माझ्या कुटुंबाची काही व्यवस्था करू शकेन. यानंतर यमराजांनी अमृतला मृत्यूची पूर्व माहिती देण्याचे वचन दिले. त्या बदल्यात यमाने अमृतला वचन देण्यास सांगितले की, मृत्यूची चिन्हे मिळताच तो जग सोडून जाण्याची तयारी करू लागेल. +असे सांगून यमराज अदृश्य झाले. +अशी अनेक वर्ष उलटून गेली आणि अमृतने यमाच्या वचनाची खात्री पटल्याने सर्व देव साधना सोडून दिली आणि तो विलासी जीवन जगू लागला. त्याला आता मृत्यूची चिंता नव्हती. हळूहळू अमृतचे केस पांढरे होऊ लागले. काही वर्षांनी त्याचे सर्व दात तुटले, त्यानंतर त्याची दृष्टीही कमी झाली. तरीही त्याला कोणत्याही प्रकारे यमराजाचे संदेश अथवा चिन्ह मिळाले नाही. अशीच आणखी काही वर्षे गेली आणि आता तो अंथरुणावरून उठूही शकत नव्हता, त्याचे शरीर अर्धांगवायूच्या अवस्थेत पोहोचले होते. पण त्याने मनातल्या मनात यमाचे आभार मानले की मृत्यूचे कोणतेही चिन्ह पाठवले नाही. +पन एके दिवशी तो चकित झाला, जेव्हा त्याने आपल्या जवळयमदूत आलेले पाहिले.यमदूतांनी त्याला यमराजाकडे नेले. तेव्हा अमृतने यमराजाला सांगितले की, तू मला मृत्यूपूर्वी कोणतीही चिन्हे अथवा संदेश दिले नाहीत. तेव्हा यमराजाने त्याला सांगितले की- मी तुला चार प्रमुख संदेश पाठवले होते, पण तुझ्या वासना आणि विलासी जीवनशैलीने तुला आंधळे केले होते, त्यामुले तुला ते दिसले नाहीत. +आता हे संदेश लक्षपूर्वक ऐक. +परंतु यापैकी कोणतीही लक्षणे समजू शकली नाहीत कार्ण तुझे कर्म योग्य राहिले नव्हते. त्यामुळे तुझा आत्मा आता शुद्ध करणे आवश्यक आहे. +सावित्रीची कथा: सावित्रीने यमराजापासून पतीचे प्राण कसे परत आणले अशीही एक कथा आहे. +यमराजांचे मुख्य कार्य म्हणजे शिक्षेने आत्मा शुद्ध करणे. यमराज सर्व मृत आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात पाठवतात. यमराज सर्व मृत आत्म्यांना आश्रय देतात. म्हणूनच यमराजाला मृत्यूचा देव असेही म्हटले जाते. मृत्यू झाल्यावर सर्व प्रथम व्यक्ती यमलोकात जाते आणि तिथे यमराजांसमोर हजर केले जाते. त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा विचार करून ते त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. ते नीतीने विचार करतात, म्हणून त्यांना 'धर्मराज' असेही म्हणतात. असेही मानले जाते की मृत्यूच्या वेळी केवळ यमाचे दूतच आत्मा प्राप्त करण्यासाठी येतात. +यमराजाला भरणी नक्षत्राचे आराध्य दैवत मानले जाते. स्मृतींमध्ये चौदा यमांची नावे आली आहेत, ती पुढीलप्रमाणे- यम, धर्मराजा, मृत्यु, अंतक, वैवस्वत, काल, सर्वभूत, क्षय, उदुंबर, दघ्न, नील, परमेष्ठी, वृकोदरा, चित्रे आणि चित्रगुप्त. +ॐ सूर्य पुत्राय विद्महे । महाकालाय धीमहि । तन्नो यमः प्रचोदयात ॥ +यमराजाचे प्राचीन मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात भरमौर नावाच्या ठिकाणी आहे. मंदिराला या भागात चार अदृश्य दरवाजे आहेत असे मानले जाते जे सोने, चांदी, तांबे आणि लोखंडाचे बनलेले आहेत. यमराजाच्या निर्णयानंतर यमदूत आपल्या कर्मानुसार आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरुड पुराणातही यमराजाच्या दरबारात चार दिशांना चार दरवाजांचा उल्लेख आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1354.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f896bd8fa6302fd493577c79ce50e98baeb9cdb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1354.txt @@ -0,0 +1,3 @@ +मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता. +हर्यक वंश (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिंबिसार होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली राजधानी बनवले. याने कोसल व वैशाली या राजघराण्यासोबत/राजपरिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी कोसलचा राजा प्रसेनजीतची बहिण होती. ज्यामुळे त्याला काशी नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो. +कुशल प्रशासनावर सर्वप्रथम बिंबिसारने जोर दिला. बिंबिसार स्वतः शासनाच्या समस्यांमध्ये रूची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मध्ये सांगितले आढळले. पुराणांनुसार बिंबिसाराने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13540.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106e7209a023fa121e755d87b05e46cd89c21971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13540.txt @@ -0,0 +1,3 @@ +ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी इ.स. १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. १९७४ साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१][२] + +या कादंबरीची सुरुवात देव दानव युद्धापासून होते. नहुषाच्या मदतीने देवगण युद्ध जिंकतात पण इंद्राला इंद्रपद मुकावे लागते. इंद्रपदाने गर्वित नहुष ताळतंत्र सोडुन वागायला लागतो. इंद्रपदासोबत इंद्राणीचा ह्व्यास त्याला सप्तर्षीच्या पालखीत प्रवास करायला लावतो. उतावीळ झालेला नहुष वृद्ध अगस्त्य ऋषीचा अपमान करतो. अपमानीत गौतम ऋषी त्याला शाप देतात - "ह्या नहुषाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" आणि त्याचे स्वर्गपतन होते. नहुषाचे दोन पुत्र, यति आणि ययाति. यति लहानपणी राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो. ह्याला समांतर देव दानवाच्या युद्धात, शुक्राचार्याच्या संजीवनी विद्येच्या ज्ञानाने दानवाचे पारडे भारी पडते. संजीवनी विद्याप्राप्तीसाठी देवांचे कारस्थान सुरू होते. कारस्थानातील मुख्य पात्र बृहस्पतीपुत्र कच, संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी शुक्राचार्याचा शिष्य बनतो. शुक्रचार्याची पुत्री देवयानी त्याच्यावर मोहित होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13554.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccbe6f30a203151b86f271b48789f80b200a7791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13554.txt @@ -0,0 +1,9 @@ + +यवतमाळ शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. त्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर (cotton city) म्हटले जाते.येथे जवळच लोहारा येथे एमआयडीसी (महाराष्ट् इंडस्ट्रियल काॅरपोरेशनने बनवलेली औद्योगिक व्यावसायिकांची उद्योग-वसाहत) आहे. +यवतमाळ शहराचे पूर्वीचे नाव यवत किंवा यवती , योतमाड असे होते . आजूबाजूला दाट व उंच झाडांची दाटी असल्यामुळे याला योतमाड असे नाव पडले होते . नंतर याला यवतमाळ म्हणजे माळावर वसले असल्या मुळे यवतमाळ म्हणायला सुरुवात झाली . यवतमाळ हे बेरार सल्तनतेचे मुख्य शहर होते आणि जुन्या लिखाणांनुसार "जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण" होते. यवतमाळ (सध्या यवतमाळ जिल्हा) नंतरचा प्रदेश, अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या राजवटीत १३४७ मध्ये बहमनी सल्तनतीची स्थापना केली. १५७२ साली, अहमदनगर सल्तनत (वर्तमान दिवस अहमदनगर जिल्हा )चे शासक मुर्तजा शाह, यवतमाळ जिल्हा १५९६ मध्ये, अहमदनगरच्या योद्धा रानी चांद बीबीने यवतमाळ जिल्ह्याचे मुघल साम्राज्य, नंतर भारताच्या मोठ्या भागाचे राज्यकर्ते सोडले. १७०७ मध्ये सहाव्या मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर यवतमाळ हा मराठा साम्राज्यात गेला. १७८३ मध्ये जेव्हा रघोजी भोसले नागपूर साम्राज्याचे शासक झाले तेव्हा त्यांनी आपल्या क्षेत्रात यवतमाळ जिल्हाचा समावेश केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ मध्ये बेरार प्रांत उभारल्यानंतर १८६३ मध्ये यवतमाळ पूर्वेकडील बेरार जिल्हा बनला आणि नंतर दक्षिण पूर्व बेरार जिल्हा-मध्य प्रांत आणि बेरार या दोन्ही जिल्ह्यांचा भाग बनला. यवतमाळ १९५६ पर्यंत राज्य पुनर्रचना होईपर्यंत मध्य प्रदेशचा भाग राहिला. +ऐन -ई -अकबरी या प्राचीन ग्रंथात यवतमाळचा उल्लेख दिसून येतो . तसेच अकबरच्या दरबारात अबुल फाजल याच्या लेखकात यवतमाळ मधील योत लोहार या गावाचा उल्लेख पाहायला मिळतो . १९३० साली प्रसिद्ध झालेल्या केसरी प्रबोध या ग्रंथात यवत म्हणून यवतमाळचा उल्लेख मिळतो . १ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला. +यवतमाळात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यातली काही अशी :- +तसेच शहारात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नऊही दिवस शहरातील व आजुबाजुच्या खेड्यातील भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र ऊत्सवामध्ये भारतात कलकत्त्यानंतर यवतमाळ शहराचा दुसरा क्रमांक लागतो. +यवतमाळ अधिकृत संकेतस्थळ +पर्यटन स्थळे +सहस्त्रकुंड धबधबा , टिपेश्वर अभयारण्य diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13569.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20d1e94670c06eefbe6a58b427986c2351429f0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13569.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13574.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2dddba0e9367742b28dac6ae55695cec5978aef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13574.txt @@ -0,0 +1,2 @@ +यश जोहर (६ सप्टेंबर, १९२९:अमृतसर, पंजाब - २६ जून, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) एक भारतीय चित्रपट निर्माता आणि धर्मा प्रॉडक्शनचे स्थापक होते. यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण भव्य नेपथ्यात होत असे आणि त्यांचे अनेक चित्रपटांचे कथानक विदेशात स्थित असे आणि त्यांत भारतीय परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचा समावेश केला गेला असे. [१] ते करण जोहरचे वडील आहेत, जे आता स्वतः प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. +जोहरचा जन्म ६ सप्टेंबर, १९२९ रोजी अमृतसर, पंजाब येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. [२] [३] त्यांचे लग्न चित्रपट निर्माते बीआर चोप्रा आणि यश चोप्रा यांची बहीण हिरूशी झाले होते. [४] [५] वयाच्या ७४ व्या वर्षी कर्करोगाने २६ जून, २००४ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर करण जोहर या त्यांच्या मुलाने धर्मा प्रॉडक्शनची जबाबदारी घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13595.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..548954db2565d0acc8fa429ab93edf69eb9050c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13595.txt @@ -0,0 +1,10 @@ + +यशवंत एकनाथ पाटील (४ मार्च १९३०:बोरिवडे, महाराष्ट्र - १७ मे, इ.स. २०१७:कोडोली, महाराष्ट्र) हे महाराष्ट्राचे आमदार होते. +यशवंत एकनाथ यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे गावी झाला. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कोडोलीच्या सार्वजनिक कामामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सन १९५७मध्ये ते कोडोली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. सन १९६७पर्यंत ते सदस्य होते. त्यानंतर सेवा संस्थेची स्थापना त्यांनी केली. सन १९६७मध्ये ते जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा व सन १९७२मध्ये दुसऱ्यांदा निवडून गेले. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले. सन १९६८मध्ये ते जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी झाले. सन १९७८ ते १९९९ या प्रदीर्घ काळात त्यांनी पन्हाळा, गगनबावडा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका या मतदारसंघांचे विधानसभेत पाच वेळा वेगवेगळ्या काळी प्रतिनिधित्व केले. +वारणा खोऱ्यातील तात्यासाहेब कोरे आणि यशवंत एकनाथ यांच्यात मोठाच राजकीय संघर्ष होता. शेवटी विनय कोरे यांनी पाचवेळा आमदार झालेल्या यशवंत एकनाथ यांचा १९९९ च्या निवडणुकीत पराभव केला. +हे वसंतरावदादा पाटील यांचे एकनिष्ठ समजले जायचे. +आमदारपदाच्या कालावधीत यशवंत एकनाथ यांनी अतिशय आक्रमकपणे काम करत या तिन्ही तालुक्यांसाठी अनेक पाणी प्रकल्प मंंजूर करून आणले. पन्हाळा, गगनबावडा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी हे तिन्ही तालुके दुर्गम असल्याने शेती, वीज, पाणी, रस्ते या मूलभूत गरजांसाठीही आमदार म्हणून यशवंत एकनाथ पाटील ह्यांना सातत्याने कार्यरत रहावे लागले. +विधानसभेत स्पष्ट आणि रोखठोक भाषेत प्रश्नांची मांडणी करून ते सोडविण्यासाठी कमालीचा आग्रह धरणारा नेता, अशीच त्यांची प्रतिमा होती. विधानसभेतील त्यांची भाषणे गाजली. जिल्हा परिषदेतही अधिकाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत होती.. मनमोकळा स्वभाव, परखड बोलणे, आवाजातील जरब, स्पष्टवक्तेपणा आणि कमालीचा आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर पाटील यांनी ‘यशवंत एकनाथ’या दोन शब्दांमध्ये आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. +जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत पंचवीस वर्षांत मतदारसंघाचा कायापालट करण्यात ते यशस्वी झाले. आठ छोटी-मोठी धरणे बांधण्याबरोबर कधीही वीज न पाहिलेल्या वाड्या-वस्त्यांवर वीज पोहचवत त्यांनी रस्त्यांसह अन्य विकासकामांत आघाडी घेतली. ज्येष्ठ नेते वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम करणाऱ्या यशवंत एकनाथ यांनी पदाची अपेक्षा कधीच ठेवली नव्हती की, स्वार्थी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कुणाकडे कधी भीक मागितली नाही. त्यामुळेच क्षमता असूनही पंचवीस वर्षांत एकदाही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. व्यक्तिमत्त्वात कमालीची जरब, मात्र मनाने दिलदार असणाऱ्या या नेत्याला महाराष्ट्र ‘वारणेचा वाघ’ म्हणून ओळखत होता. वसंतदादांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदाराला जागेवरच उचलून फेकणाऱ्या पाटील यांची चांगल्या अर्थाने प्रशासनातही ‘दादा’गिरी होती. त्यामुळेच जनेतची कामे तात्काळ व्हायची. सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा नेता शेवटच्या क्षणापर्यंत जनहिताच्या कामात व्यग्र राहिला. आमदारकी गेल्यानंतरही शिक्षण व अन्य संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत राहिले. राजकारणातील सत्ता आणि संपत्तीचा वापर लोकांच्या हिताचा नाही, हेच त्यांच्या सकारात्मक राजकारणाने दाखवून दिले. म्हणून तर राजकारणात राहूनही पुढारपणाची झालर त्यांनी कधी चिकटवून घेतली नव्हती. आडनाव पाटील असले तरी ते यामुळेच केवळ ‘यशवंत एकनाथ’ नावानेच महाराष्ट्राला परिचित राहिले. +यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांनी कोडोली येथे सन १९८२मध्ये यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आयुर्वेदिक महाविद्यालयापासून अनेक प्रकारचे शिक्षण या संस्थेमध्ये दिले जाते. +कुरळप (ता. वाळवा, जि. सांगली) येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.आर. पाटील यांच्या भगिनी वासंती यांच्याशी यशवंत एकनाथ यांचा सन १९५१ मध्ये विवाह झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13614.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce4459e73888c46b4a5883b9c309a4a1b665f724 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13614.txt @@ -0,0 +1,7 @@ +यशवंत देव(१ नोव्हेंबर १९२६-३० ऑक्टोबर २०१८) हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक होते. +यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले. +आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला. +यशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13644.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13974eee394e68f32bd001a1024fb9a74047e5d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13644.txt @@ -0,0 +1,2 @@ +यशवंतनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1366.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47407f559ae317562a76626e39b78533e4d1351f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1366.txt @@ -0,0 +1 @@ +मच्छिंद्र भागाजी चव्हाण हे एक मराठी गझलकार आहेत. त्यांनी गझलांव्यतिरिक्त कविता, पोवाडा, लावणी, अभंग तसेच वगही लिहीलेले आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1369.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370a6f3c0a0d969344b716b7d585a4e372dd3e1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1369.txt @@ -0,0 +1,2 @@ +मच्छिंद्रनाथ गड हे बिड जिल्ह्यातील जागृउत देवस्थान आहे. येथे श्री मच्छिंद्रनाथ यांची संजीवनी समाधी आहे. हे संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र मायंबा, जिल्हा बीड, महाराष्ट्र येथे स्थित आहे. +मच्छिंद्रनाथ हे नऊ नाथापैकी एक" त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथजी होय . श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्र " हे नाम धारण केले . श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. मच्छिंद्रनाथ गड येथे मच्छिंद्रनाथ समाधी आहे. नगर व बीड् जिल्ह्यात नवनाथ स्वामींच्या अनेक समाध्या आहेत. उदा. वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव हरंगुळ गावी भर्तृहरीनाथांचे भव्य संजीवन समाधी मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13703.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4729dcaf0f56d239c8594600d1c30a5096ef427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13703.txt @@ -0,0 +1 @@ +शत्रूसैन्यापुढे आपले मनुष्यबळ अथवा साधनसंपत्ती कमी पडत असेल व दुसऱ्या जागेवरून चांगला लढा देणे शक्य असेल तर घेण्यात येणाऱ्या माघारीला यशस्वी माघार असे म्हणतात. अश्या प्रकारे स्वतःच्या सैन्याची मोठया प्रमाणावर होणारी मनुष्यहानी टाळता येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13710.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e645e83e24650fddfca864cf7acecad841bd5831 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13710.txt @@ -0,0 +1,7 @@ +यशोदा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +यशोदा नदी ही महाराष्ट्रातील एक नदी आहे. ती अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्हा यांमधून वाहते. ही नदी वर्धा नदीला मिळते. + +पहा : जिल्हावार नद्या diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13715.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88fc2a507e8910c8319c7e4b7158f0dc99cc1aec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13715.txt @@ -0,0 +1,2 @@ +यशोधरा पोतदार-साठे या एक मराठी कवयित्री आहेत. [ जन्म : १३ मार्च १९५१ ] +यशोधरा या कवयित्री डॉ. अनुराधा पोतदार यांच्या कन्या , वि .द.घाटे यांची नात आणि दत्त (कवी) यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आई कविता करत आणि भाऊ प्रियदर्शन पोतदार हेही कवी आहेत. यशोधरा पोतदार यांचे पती श्रीनिवास साठे लेखक आहेत आणि सासूबाई सुधा साठे ( - २२ जुलै २०००) याही लेखिका होत्या. नाटककार शं.गो. साठे हे त्यांचे सासरे होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13729.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d49eb681b0392dda998d689b32dc39fbb10cb9a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13729.txt @@ -0,0 +1,2 @@ +यसापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13733.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c65d4e089eb5d75740229d3350d1f321a85c6d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13733.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्यू (ज्यूईश) किंवा यहुदी (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत. त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. +दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी सैन्याद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले तेव्हा जगभरातील १ कोटी ७० लाख ज्यू लोकसंख्या ही १ कोटी १० लाखावर आली होती. +इस्राएली लोकांना ज्यू , यहुदी, हिब्रू किंवा इस्राएली या नावानेही ओळखले जाते. अब्राहाम हा या लोकांचा आदिपुरुष समजला जातो. तो खल्डियातील (आताचे इराक) ऊर या गावचा रहिवासी होता. ऊर म्हणजे सध्याच्या दक्षिण इराकमधील तेल एल मुकायार हे शहर होय. तेथून निघून अब्राहाम मेसोपोटेमियातील हारान येथे आला. आणि तेथून तो कनान म्हणजे आजच्या इस्राएल या सुपीक प्रदेशात आला. त्या ठिकाणी त्या वेळी कनांनी लोकांची वस्ती होती. +अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.[१] +भारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो. या ५००० लोकांपैकी जवळपास २७०० लोक मुंबईव कोकणात आहेत. इस्रायलच्या निर्मितीनंतर बरेच भारतीय ज्यू तिकडे निघून गेल्याने आता त्यांची भारतातील संख्या अत्यल्प झाली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13734.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298a324f9bee8becc272c5607740f299738a7161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13734.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म (इंग्लिश: Judaism; हिब्रू: יהדות) हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा धर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना ‘ज्यू’ किंवा यहूदी असे संबोधण्यात येते. ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो. २०१० नुसार, जगामध्ये १.४३ कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी आहेत, व त्यांचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण ०.२% आहे.[१] जगातील ४१.१% ज्यू हे अमेरिकेत तर ४०.५% ज्यू हे इस्राईल मध्ये राहतात. इस्रायलमध्ये ७६% ज्यू असून, ज्यू धर्म हा या देशाचा राज्य धर्म (अधिकृत धर्म) आहे. +तनाख (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे (तोराह, नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. सिनेगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून रॅबाय हा ज्यू धर्मोपदेशक आहे. चानुका ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे. +ज्यू लोकांच्या चळवळीला ज्यूवाद तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणाऱ्या तत्त्वाला ज्यूविरोध (ॲंटीसेमेटिझम) असे संबोधतात. जो धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात भारतामध्ये केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यूधर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय लोक म्हणतात धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता त्याचप्रमाणे दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे त्यांच्या प्रार्थना स्थळांना सेनेगाँग असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13735.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ccae6209d6dfbd909ebe28463bafffb159215db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13735.txt @@ -0,0 +1,2 @@ +यहूदी मेनुहिन (एप्रिल २२, इ.स. १९१६ - मार्च १२, इ.स. १९९९) हा ब्रिटिश-अमेरिकन संगीतकार होता. अमेरिकेत जन्मलेला मेनुहिन नंतर स्वित्झर्लंड व तत्पश्चात युनायटेड किंग्डमचा नागरिक झाला. +मेनुहिनला विसाव्या शतकातील सर्वोत्तम व्हायोलिनवादकांपेकी एक गणले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13760.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a89a20e4ae303deccee6827b4052075518d1cd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13760.txt @@ -0,0 +1,2 @@ +यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अ‍ॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे. +थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13763.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91ea53fdf43e70384de709eb64f7b21f0b0f384e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13763.txt @@ -0,0 +1,2 @@ +यांगशान बंदर हे चीनमधील शांघाय शहराच्या दक्षिणेला कंटेनर जहाजांमधील मालाची चढउतार करण्यासाठी खोल समुद्रात बांधण्यात आलेल बंदर आहे. हे बंदर चीनच्या मुख्य भूमीशी ३२.५ कि. मी. लांबीच्या डोंघाय पुलाने जोडण्यात आले आहे. १ डिसेंबर २००५ला डोंघाय पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला व हा पूल समुद्रावर बांधण्यात आलेला जगातला सर्वात लांब पूल आहे. हा सहापदरी पूल बांधण्यासाठी ६००० कामगार आणि २.५ वर्ष लागली. +२००१ साली ४ पैकी पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13778.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e0826383fccc84d86ac5a1e93b5ec48d15e1c15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13778.txt @@ -0,0 +1,87 @@ +कुटुंब नाव किंवा आडनाव हे कुटुंब, घराणे, अथवा मूळ गाव यांचे निदर्शक उपनाम म्हणून वापरले जाते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी. वैयक्तिक नावालाच पाळण्यातले नाव किंवा ख्रिश्चन नेम असे म्हणतात. +सूर्यवंश व चंद्रवंश या दोन राजपूत वंशातील संकरामधून सोमवंशाची निर्मिती झाली. सूर्यवंशाच्या मुख्य दोन उपशाखा झाल्या, एक नागवंश दुसरी अग्निवंश. नागवंशाच्या दोन, तर अग्निवंशाच्या पाच शाखा झाल्या. चंद्रवंशाच्या सत्तावीस शाखा झाल्या. पैकी सोमवंश ही एक शाखा. वंशाच्या नावावरून काही आडनावे निघाली. +भारतातील नावे आणि आडनावे ही वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार नावे आणि आडनावे बदलतात. + +उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचे नाव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव. +अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल व अतिशी मार्लेना(मार्क्स+लेनिन). +भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. +ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ किंवा 'वार' हा प्रत्यय असतो. +उदा. वाल्हेकर, बल्लाळकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ईत्यादी. +तसेच येलकुंचवार, कन्नमवार, वडेट्टीवार, मुनगंटीवार, उरुडवार, बोंगिरवार, मुत्तेमवार, गड्डमवार, जोरगेवार, यरावार, मोपलवार अशी आडनावे तेलगु प्रदेशाजवळील नांदेड व गोंडवाना भागात आढळतात. +महाराष्ट्रात मराठ्यांत भोसले, चव्हाण, मोरे, पानमंद, गायकवाड, जाधव, पवार, कदम, शेलार, शिंदे इ. मराठ्यांची आडनाव आहेत. ही सर्व राजपूत आडनावांची अपभ्रंश होऊन वरीलप्रमाणे संबोधली गेलेली आहेत. +महाराष्ट्रातील मराठी आडनावांइतकी विविधता जगात इतरत्र क्वचितच आढळेल. +त्या आडनावांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. +•शिंगारे +अरगडे, आरगडे, अलगडे, आडे, आंबवडे, आंबाडे, उंडे, उराडे, कदमबांडे, करडे, करंडे, काकडे, करांडे,कातुर्डे, कानडे, कानफाडे, कारंडे, कासारखेडे(कर), काळगुडे, केकडे, कोरडे, खाटमोडे, खाडे, खांडे(कर), खांडे(भराड), खुडे, खोडे, खोतलांडे, खोपडे, खोब्रागडे, खोलंगडे, गराडे, गवांडे, गांगुर्डे, गाडे(कर), गायतोंडे, गावडे, गावंडे, गिंडे, गोजमगुंडे, गोडे, गोलांडे, घरवाडे, घांगुर्डे, घाडे, घालुगडे, घेवडे, घोडे, घोरपडे, चिंचवडे, जगनाडे, जमदाडे, जानगुडे, झगडे, झेंडे, टेकवडे, डोईफोडे, तांगडे, तायडे, तावडे, तोकडे, दबडे, दराडे, दरोडे, दाभाडे, दामगुडे, देवडे, देशपांडे, धनवडे, धनावडे, धांगुर्डे, धांडे, धोंगडे, नरवडे, नरवाडे, नलावडे, नागवडे, नालुगडे, निगडे, नेमाडे, पलांडे, पांडे, पायगुडे, पिंडे, पुंडे,फरगडे, बनसोडे, बलकवडे, बागडे, बानुगडे, बांडे, बेंडे, बेर्डे, बेलखोडे, बैनाडे, बोबडे, बोऱ्हाडे, भाईगडे, भांडे, भिडे, भिंडे, भुंडे, भेगडे, भेंडे, माडे, मांडे, मातीगडे, मार्कंडे, मिंडे, मुंडे, मुसमाडे, राखुंडे, राजवाडे, रानडे, राबाडे, +रेडे, रोकडे, रोडे, लकडे, लबडे, लांडे, लोखंडे, वानखडे, वाईंगडे, वाघमोडे, शिवडे, शेंडे, चौकडे, चौखंडे,पाचखंडे, मंडे, लांडे, सरदेशपांडे, साबडे, हंबर्डे, हांडे, हुंडे(करी), वगैरे. +महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे असते. उदाहारण : सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे. +स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. +महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. +मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे.) बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावांच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत. +गुजरातमध्ये नेहमी आढळणारी आडनावे: +मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. +(यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत) +गावावरून पडलेली आणखी आडनावे: +उदा. भरुचा, सुरतिया, सुरती +यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही 'या'कारान्त आडनावे असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे. +प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एका खास प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. : +अग्निहोत्री, अग्रवाल, आगरवाल, आर्य, आहुजा, कपूर, कोहली, खन्ना, खान, खुराणा, गोयल, चतुर्वेदी, चोपडा, चोप्रा, चौहान, त्यागी, त्रिपाठी, त्रिवेदी, दास, देसाई, द्विवेदी, पांडे, पाण्डेय, बेदी, भट, भट्टी, मल्होत्रा, माथूर, मिश्रा, मिस्त्री, मौर्य, यादव, रंधावा, राजपूत, राठोड, रायजादा, रोशन, वर्मा, व्यास, शर्मा, शास्त्री, श्रीवास्तव, सिंघल, सिंघानिया, सेठी. +नीकारान्त व णीकारान्त आडनावे बहुधा सिंधी लोकांची असतात, तशीच ती काही गुजराथी-मारवाड्य़ांचीही असतात. +'वाणी' या सारखे एखादेच नाव मराठी असते. + +अशी काही आडनावे :- +अखानी, अडानी, अंबानी, अलानी, आंबलानी. आडवाणी,आमलानी, गंगवानी, घेलानी, चटवानी, चांदवानी, जानी, बडयानी, बडीयानी, बिमाणी, बुंदियानी, भायानी, भीमजयानी, भूपतानी, भोजानी, मेघाणी, रूपाणी, लाखाणी, शहानी वगैरे. +याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. +काही पारशी आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. +उदा. अहमदाबादवाला, खंबातवाला, गांजावाला, बाटलीवाला, सकलातवाला, दारुवाला, नडियादवाला, मेहवाला, मेहसाणावाला, लकडावाला, लंडनवाला, सोडावाला, सोडावाॅटरबाॅटलओपनरवाला वगैरे वगैरे... +आडवाणी, कर्णमलानी, केवलरामाणी, खियाणी, गिडवाणी, चंडीरामाणी, जगतियानी, गुरसियानी, पुर्सनानी, बुटाणी, भगतानी, भटियानी, भवनानी, भोजवानी, मतलानी, मीरचंदानी, मोटवानी, रामाणी, वासवानी, हरियाणी, हिंगोराणी वगैरे.. +उदा० अकोले गावावरून अकोलकर, अडगुलवरून अडगुलवार, आरोंदे गावावरून आरोंदेकर, आष्टनकर, इंगळहळ्ळीकर,बल्लाळकर, गुजराथी, गुमगावकर, तावशी गावारून तावसकर, गोंदवले गावावरून गोंदवलेकर, निवळी गावावरून निवळीकर, तासगाववरून तासगावकर पंजाबी, पारे गावावरून पारेकर, मारवाडी, रेवणवरून रेवणवार, वाल्हे गावावरून वाल्हेकर, वार(लढाई)वरून वारीक वगैरे. +ओढे, खोरे, डोंगरे, ढगे, दरेकर, पर्वते, समुद्रे, घनदाट, वगैरे +कावळे, कोकीळ, कोळी, कोल्हे, गरुड, गाढवे, घारे, चोचे, चोरघोडे, डुकरे, ढोक, तरस, तितीरमारे, नाग, पाखरे, पाल (बंगाली आडनाव), पिसे, पोपट, पोळ, बकरे, बोकडे, बोके, मांजरे, मुंगी, मोरे, रानबोके, लांडगे, शेळके, सरडे, मुंगुसमारे, मोरमा. +आंबेकर, आवळे, कणसे, काकडे, केळकर, चिंचोरे, गाजरे, नारळीकर, पडवळ, फणसे, भेंडे, भोपळे, मुळे, कांदे, वांगीकर, कांदेकर, निमकर वगैरे. +कुलकर्णी, कुळकर्णी, कोळी, गुरव, देशपांडे, देशमुख, पाटील, लोहारे, लोहोकरे, वाणी, शिंपी, सुतार, सोनार, सोनी (गुजराथी) परीट ईत्यादी +कापडणवीस, कारखानीस, कोटणीस, खासनीस, चिटणीस (चिटणवीस), जमेनीस, तटणीस, पागनीस, पारसनीस, पोतनीस, फडणीस (फडणवीस) , वाकनीस, हसबनीस ईत्यादी +ताटे, नरसाळे, पाटे, पोटे, लाटे, लोटे, जंगले +मौर्य, बौद्ध, बोध, पळसपगार, शिल +गोलंदाज, आबाजी, पागे, पेशवे, बाजीराव, बाबूराव, मिराशी, मुकादम(मुकदम), मुतालीक, मोगल, वकील, शहाजी, तांबोळी. +अंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अडगुलवार, अडसुळे,अवचिते, आवचिते, अडागळे, अडांगळे, अंधारे, अधिकारी, अवचट, अनासुने, अलगर, अलुरे, अहिरे, आकाणगिरे, औरादे, अकर्ते, आकोटकर, अभंग, आखरे, आंजनकर, अघोर, +आंगचेकर, असवले. +आंबोरे, आरगडे, आंधळे, अंकोलीकर, अहिरे, अवचिते, आवचिते, आगरकर, आगलावे, आजगावकर, आठवले, आडवे, आडे, आडेकर, आदमाने, आपटे, आंबटकर, आंबले, आंबिले, आंबेकर, आंबेडकर, आमनेरकर, आमरे, आमले, आयतनबोयणे, आयरेकर, आरणे, आरने, आरोंदेकर, आर्वी, आवटे, आवळे, आव्हाड, आष्टनकर, आष्टे, औदुंबरे, आडसुळे, आडोळे, आटोळे, आंगचेकर +इंदूरवार, इंगळहळ्ळीकर, इंगळे, इंगोले, इटकर, इचके, इचलकरंजीकर, इटनारे, इरुळे,इट्टम, उशिरे, उशीर, उरुडवाड, उसरे, ऊटे, एकबोटे, ओगले, ओतूरकर, उंटवाले, उदगीरकर, ओहोळ, उडानशिव, उटकूर,उत्पात, उपलाने, ओतारी, उत्तरवार. +कुलाळ, करेवाड, कचरे, कड, कडलाक, कडू, कदम, कन्नाके, कपाळे, कमलाकर, करकंडे, करकरे, करंगळे, करडे, करांडे,करणवाड, करपे, करमरकर, करमे, करवंदे, कराडकर, करे, कर्डीले, कर्डीवाळ, कर्वे, कलंबेते, कलावंते, कल्याणकर, कल्याणी, कवाद, काकड, काकडे, काजळे, कांडलकर, काण्णव, कातोते, काथवटे, कांदळकर, कांदे, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापडी, कापसे, काबरे, कांबळे, कामत, कामाने, कामारकर, कातुर्डे, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालकुंद्रीकर, कालगुडे, काशीकर, कासले, काळे, काळेल, काळेले, किर्लोस्कर, कीर्तनकार, कीर्तने, कीर्तिकर, कुनशेट्टे, कुमदाळे, कुमावत, कुरसंगे, कुर्लेकर, कुलकर्णी, कुलुपे, कुलथे, कुलसंगे, केकडे, केंद्रे, केरकर, केरूळकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोचे, कोके,कोटलवार, कोठारे, कोडगिरवार, कोडीतकर, कोतवाल, कोथिंबिरे, कोद्रे, कोयाळकर, कोरडे, कोरगावकर, कोरे, कोलटक्के, कोविंद, कोहोजकर, कोळी, काेळेकर, कोहोक, कराळे, कवडे, कुर्मी, +कर्चे , कवठेकर, काटे, कोहिनकर. +खाटपे, खडक, खडके, खड्ये, खतगांवकर, खत्री, खंदारे, खतकर, खटावकर, खरमाळे, खरसाडे, खरसुंडीकर, खराटे, खराडे, खरात, खरे, खरोले, खर्चे, खलबते, खवस, खळे, खाटमोडे, खांडगे, खांडरे, खाडिलकर, खाडे, खांडेकर, खांडे, खाड्ये, खांदवे, खानवलकर, खानविलकर, खानापूरकर, खानोलकर, खापरे, खांबल, खांबे, खांबेटे, खामकर, खिलारी, खिलारे, खुजे, खुटवड, खुटे, खुडे, खुतारकार, खेटे, खेसे, खैरनार, खैरमोडे, खैरे, खोगरे, खोचरे, खोटे, खोत, खोपडे, खोपकर, खोरे, खोलगडे, खोले, खोसे, खोचगे, खर्चिकर, खुटाळे, खेडकर, खेडेकर, खोटरे, खर्डीकर, खकाळे, खवणेकर, खातू, +गवई,गरड,गजेंद्रगडकर, गडकर, गडकरी, गणगोत्रे, गंदगे, गद्रे, गबाळे, गरुड, गर्जे, गवते, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांगणे, गांगर्डे, गांगुर्डे, गांगुली,गारकर,गाजरे, गागरे, गांजावाला, गाडगीळ, गाडे , गाढवे, गाढे, गांधी, गाईकवाड, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गिते, गिलबिले, गुजर, गुप्‍ते, गुरव, गुलगुले, गेजगे, गोखले, गोजमगुंडे, गोजमे, गोटे, गोडसे, गोते, गोंदकर, गोन्साल्वीस, गोरुले, गोरे, गोरडे गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी, गोस्वामी, गोळे, गणपुले, गोडबोले, गांगल, गालफाडे, गुजराल, गवारे, गडदे, गुरखे, गुमास्ते, गवांदे,गावंडे, गंधे, गजधने, गावित, गुडेवार, गंभीर, गिरमे, गोगी, ग्रामोपाध्ये, गवंडी, गावंगे, गुळुमकर,गुंडुवार,गवई, गोलांडे,गिरी, गीते, +घडशी, घरवाडे, घाटगे, घारे, घाटे, घाडगे, घायवट, घावडे, घुगे, घुर्ये, घुले, घेगडे, घेगडेधार, घेवडे, घोगरे, घोडके, घोडे, घोडचौरे, घोडमारे, घोडेले, घरात, घोरपडे, घोलप, घोलम, घनदाट, घायवत. +चंद्रचूड, चंद्रवंशी, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चनशेट्टी, चमकेरी, चरपे, चवरे, चव्हाण, चव्हाणके, चांगले, चाटे, चांदगुडे, चांदे, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चाफे, चाफेकर, चिकटे, चिकणे, चिंचुलकर, चिंचोळकर, चिटको, चिटणीस, चितळे, चिंतामणी, चित्रे, चिंदरकर, चिपळूणकर, चोडणकर, चोगले, चोपे, चौगुले, चौधरी, चौरे, चोरगे, चौघुले, चांदेकर, चांदणे, चडचंणकर, चिंदगे,चिटमिल, चिमटे +छत्रे, छप्परवाल, छापीकर, छत्रपती. +जवरे,जूनघरे जागे,जाधव, जळूखे, जगताप, जगदाळे, जंगम, जंगले, जटाळ, जमदाडे, जावळे, जय, जयकर, जवळकर, जांगळे, जागुष्टे, जांभळे, जामठे, जामनिक, जायभाये, जावकर, जिचकर, जुगदार, जुगारे, जेवारे, जोगवे, जोगळे, जोंधळे, जोशी, जुमनाके. +झगेकार, झरे, झरेकर, झाडगावकर, झाडे, झारापकर, झेंडे, झेंडेकर, झोपे, झरकर,झुरंगे ,झाडबुके, झांजगे ,झोरे, झंपलवाड. +टकले, टिळक, टिळेकर, टेकवडे, टेंगले,टेंग्से, टेंबे, टोपले, टोंपे, ठोंगे, ठोंबरे, ठोसर, टुकरूल, टाटा, टोणपे, टिकेकर, टिचकुले, टोपकर, ठोके, ठेंगले, ठोकळे, ठुबे, ठाणगे, ठेंगणे. +डक, डख, डफळ, डफळे, डली, डाकी, डिंबळे, डोके, डोंगरे, डोंगळे, डोखे, डुकरे, डोपे, डुबल, डफळापूरकर, डोंग्रा, डाबर, डिसले, डोंबाळे, डुरे, डोंगरदिवे, डहाणुकर, डुंगुरपूरकर, डुणुंग, डेळेकर, डुडु, डोली +ढगे, ढंभेरे, ढमढेरे, ढमाले, ढवळे, ढाकणे, ढोबळे,ढोणे,ढिवरे +तळेकर, तत्तपुरे, तनपुरे, तळपदे, तळेले, ताकवले, ताकसांडे, ताटे, तोडे, तांदळे, तापकीर, तांबे, ताम्हाणे, तायडे, तारमळे, तारोळकर, तावडे, तावसकर, तितीरमारे, तुपसुंदर, तुपे, तुळसकर, तेंडुलकर, तेलंगी, तेलंगे, तोकडे, तोडणकर, तोडकर, तोडकरी, तिरके,तालवर, तांबवे,तांगतोडे,तेल्हारकर,तिटकारे. +दणके,दराडे, दुश्मन,दाभाडे, दबडे, दळवी, दांडिमे, दाढे, दाभोलकर, दारकुंडे, दुराफे, दास, दासगुप्ता, दासरे, दासोपार्थ, दिवटे, दिवे, देवकर, देवकाते, देवरे, देशखैरे, देशपांडे, देशमाने, देशमुख, देसाई, देसले, दोरवे, द्रविड, दरगड, दासनुर, दिघे +धसाडे, धात्रक, धामणकर, धायगुडे, धारवाडकर, धिंगाणे, धिंग्रा, धुमाळ, धनावडे, धाटावकर,धाबेकर, धोंडगे +नितनवरे, नागणे-पाटील ,नन्नवरे, खरे, नखाते, नगरनाईक, नजरबागवाले, नरवडे, नरवटे, नरवाडे, नरसाळे, नलशेट्टे, नलावडे, नवले, नाईक, नागरे, नाखरे, नागदेवे, नागमोते, नागवडे, नागवे, नागपुरे, नागपूरकर, नागभुजांगे, नागमोडे, नाडागुडे, नागिमे, नारंगे, नाडकर्णी, नाणेकर, नातू, नांदे, नांदुरे, नांदूरकर, नाबडे, नामवाड, नायक, नारकर, नारळे, नारळीकर, नारोळे, नालुगडे, नावकर, नासरे, नाळे, निकम, निगडे, निचले, निंबाळकर, निपाणे, निंभोरकर, निमकर, निवंगुणे, निवळीकर, निनावेकर, नुपनर, नेने, नेमाडे, नेमाणे, नेरूरकर, नेवसे, नेवे, नेवेवाणी, नेसनतकर, नाटुस्कर,नारकर,नास्कर, नन्नावरे. +पवित्रकार, पगारे, पंचनदीकर, पंचपोर, पटवर्धन, पडवळ, पंडित, पतके, परंडे, परते, परदेशी, परब, परमार, परकर, परांजपे, परांजप्ये, पराड, परांडे, पवार, पागडे, पांगारकर, पाचपोर, पाचर्णे, पाचोरे, पाटकर, पाटणकर, पाटील, पाटोऴे, पाठक, पांडे, पाताडे, पानमंद, पानतावणे, पायगुडे, पारकर, पारखी, पारखे, पारगावकर, पारधे, पार्टे, पारेकर, पालेकर, पावगी, पाष्टे, पिटले, पिट्टलवाड, पितळे, पिसाळ, पिळगावकर, पिळणकर, पुजारी, पुडके, पुणेकर, पुरकर, पुरोहित, पुसाळकर, पुळेकर, पेठे, पेडणेकर, पेंडसे, पेंढारकर, पेशवे, पोटदुखे, पोटे, पोतदार, पोतनीस, पोरजे, पोरंपाजे, पोरवाल, पोवार, पोळ, पौंडकर, प्रभुदेसाई, प्रभू, पोटले, पांचाळ,पटेल, पटारेपटारे, पानसांडे, पासवान, पवार, पळसपगार, पुराणकर +फड, फडके, फडतरे, फरगडे, फाकले, फाटक, फाटे, फावरे, फुगे, फुटाणे, फुलझेले, फुलपगार, फुलपगारे, फुलमाळी, फुलसुंदर, फुले, फुलगामे, फुल्लारी,फोपरे, फडणवीस. +बैनवाड, बगडाने, बगाटे, बगे, बच्चे, बडगर, बनकर, बनसोडे, बत्तिसे, बत्तिशे, बर्वे, बऱ्हे, बच्छाव, बागगावकर, बागल, बागले, बागुल, बागवान, बागवे, बागोरे, बाजड, बांदल, बापट, बाबर, बामणे, बारटक्के, बारवे, बारात, बालकवडे, बाळफाटक, बांदोडकर, बारस्कर, बाहेकर, बिडवे, बुलाके, बुलाखे, बुर्डे, बास्टेवाड, बिर, बिरादार, बिरादार, बुधे, बूसाठे, बेडगे, बेंडभर, बेलदार, बेंद्रे, बेर्डे, बेलसरे, बैताडे, बोके, बोडनासे, बोंडाळे, बोबडे, बोरकर, बल्लाळकर, बोरगावकर, बोरसे, बोर्डे, बाेरडे, बोरुडे, बोराडे, बोऱ्हाडे, बोईनवाड, बोयणे, बोडके, बोरसुळे, बोरा, बोरे,बलकवडे,बिंगी, बिरारी, बैकरे,बिले,बिल्ले,बानावलकर,बिडीये. +भोरडे, भाईगडे, भोसले, भट, भडकवाड, भंडारे, भोईर, भंडारी, भंडे, भदाणे, भगत, भाटवडेकर, भांडारकर, भांडे, भामरे, भालके, भालेकर, भालेराव, भिकाणे, भिंगे, भिडे, भिंडे, भिसे, भुजबळ, भेगडे, भेले, भोकरे, भोगले, भोते, भडके,भोपळे, भोमकर, भोर, भोले, भोसले, भोळे, भोये, भोपे, भिंगार्डे, भोईटे, भुमकर, भिउगडे, भिगवणे, भिगवने, भिंगारदिवे, भूते, भडकुंबे, भाटे, भातलवंडे, भालकर, भेलसेकर, भावे, भानुशे, भाटकर,भाग्यवंत, भांदिगरे,भाने +मठपती, मढवी, मते, मंथाले, मयेकर, मराठे, मरे, मर्के, मलंगे, मसुरकर, मसुरेकर, मस्के, महत्रू, महागावकर, महाजन, महाडिक, महामुनी, महाबळे, महाबळेश्वरकर, महालनोबीस, महापुरे, महेंद्रकर, मानकर, माटे, मांगले, मांजरे, मांजरेकर, माडीवाले, मातुरे, मातोंडकर, मानगांवकर, माने, मापुस्कर, मारणे, मालवणकर, मालशेटवार, मा(हि)हीमकर, मिंडे, मिरजकर, मिरासदार, मिसाळ, मिस्त्री, मुंडे, मुजुमदार, मुद्दामे, मुरकुटे, मुसमाडे, मुसळे, मुसांडे, मांडवे, मुळे, मुळ्ये, मेकरे, मेंगशेट्टे, मेटे, मेश्राम, मेस्त्री, मेहेंदळे, मोकल, मोटे, मोडक, मोने, मोरे, मोहरीर, मोहरील, मोहिते, मोहोड, मोहोळकर, म्हलाने, म्हापणकर, म्हात्रे, म्हेत्रे,म्हादनाक,मगर मडके,मांढरे,मादगे +यदुवंशी, यड्रावकर, यवतकर, यज्ञोपवीत, यादव, यावलकर, येवले, येवलेकर, यवलवाड, येळे, येनगुल/वार, येरावार, यादगिरे.. +रोटकर , राखुंडे, रामराजे, रणदिवे, रणबागले, रतनाळीकर, रत्‍नपारखी, रसम, रसाळ, रहाणे, रहिराशी, राऊत, रांगणेकर, राखुंडे, राचमले, रांजणे, राजवाडे, राजिवडे, राजे, राठोड, राणे, रानडे, रानबोके, राने, राव, रावकर, रायते, रावते, राहंगडाले, राहते, रिकामे, रिसबूड, रेगे, रेणावीकर, रेवणकर, रेवणवार, रेवणशेट्टे, रोठे रोकडे,रेणुसे, राजपूत, रोकडे, रोगे, रकटे. +लळीत, लगड, लाखे, लागू, लाड, लाले, लिमकर लिमये, लेले, लोखंडे, लोटलीकर, लोंढे, लोणारे, लोहारे, लोमटे... +वायकर,वाटपाडे, वकटे, वंजारे, वझे, वरटकर, वडाभाते, वर्तक, वस्त्रे. वाकडे, वाजे, वाघ, वाघधरे, वाघमारे, वाघमोडे, वाघे, वाटकर, वाटवे, वाटेकर, वाठोरे, वडतकार, वाडकर, वाडेकर, वायझोडे, वारीक, वाणी, वाघोले, वानखडे, वानखेडे, वायंगणकर, वासे, वाल्हेकर, वाळवे,वांदिले, विचारे, विंझे, विटेकर, विद्वांस, वेंगुर्लेकर, वैद्य, व्हरे, वामन, वटणे, वडणे.वर्पे,विधाते +शंभरकर, शर्मा, शहाणे, शिवले, शिंगाडे, शिंदे, शिरवाडकर, शिरोडकर, शिर्के, शिवडे, शेख, शेट्ये, शेडगे, शेंडल, शेळके, शेटलवार, शेट्टी, शेलार, शेखर,शेकर,शेडेकर,शेटे,शेंडगे,शेलार,शाह, शिर्षिकर, शिरसाठ,शिकारे +सकपाळ, सकस, सकारकर, संगमनेरे, सगर, संद्यांशी, सपकाळ, सप्रे, सय्यद, सरगर, सरपाते, सरंजामे, सरडे, सरदेशपांडे, सरनाईक, सरवदे, सरोदे, सव्वासे, सहस्रबुद्धे, सांगले, साटम,सारंगधर,साठे, साडविलकर, सातपुते, सातारकर, सानप, साने, साप्‍ते, साबडे, साबळे, सावळे, सामंत, सार्डिवाल, साव, सावंत, सावदेकर, सावरकर, सावेडकर, सावर्डेकर, सावळेकर, सावे, सासवडकर, साळगावकर, साळवी, साळवे, साळसकर, साळुंखे, सुखटणकर, सुरपाटणे, सुरवसे, सुर्यवंशी, सुर्वे, सूर्यवंशी, सोंगटे, सोंदनकर, सोनकांबळे, सोनटक्के, सोनवणे, सोनार, सोनारकर, सोनावणे, सोनावळे, सोपा, सुनारकर, सोमदे, सोलनकर, सोवनी, सोहोनी, सौदागर, स्वामी, सलगरे, सराटे, सुकेनकर, सुरवसे, संखे, सोमणे +हगवणे, हंचाटे, हणमंते, हतांगळे, हरदास, हरावत, हरिनखेडे, हर्डीकर, हागे, हाळे, हिंगमिरे, हिंगे, हिप्परकर, हिरे, हिवाळे, हुमन, हुमने, हुलवळे, हेरे, होगे, होन, होनकळसे, होनावळे, होनाळे, होनराव, होळकर, हुगे, हजारे, हेळकर, हेरकळ, हांडे, हलगे, हालगे,होटकर,होळ. +क्षत्रिय, क्षीरसागर, क्षेमकल्याणी, +ज्ञानवाडकर +(उत्तर भारतीय आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.) +गुप्त (उच्चार गुप्ता), घोष,दत्ता, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय(चॅटर्जी), ठाकुर (टागोर), दास, बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वर्मन् (उच्चार बर्मन), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, सरकार (सोरकार) +दासगुप्त, रॉयभौमिक, रॉयचौधरी, सेनगुप्त, सेनरॉय, रायसेन, ही बंगाली जोड‌आडनावे प्रसिद्धच आहेत. +काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. +उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. +अंबानी, गढा, गांधी, चौहान, मेहता, मोदी, शहा, शाह,पटेल,सोनी, सोलंकी, पांड्या +ओकारान्त नावे : याकारान्त आडनावे : मराठी नावे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13785.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b6f6bacb189e4dc187794244ba8f12070736b78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13785.txt @@ -0,0 +1 @@ +याकोबस पेट्रस ड्युमिनी (१६ डिसेंबर, १८९७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - ३१ जानेवारी, १९८०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२७ ते १९२९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13801.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f534c31fa9bff2a2eee5767ffb5ac1608f3661db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13801.txt @@ -0,0 +1 @@ +याट एरवेझ (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बियाची व त्यापूर्वी युगोस्लाव्हिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. १९२७ साली युगोस्लाव्हियाच्या राजतंत्रकाळात स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव अनेकदा बदलले गेले. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13828.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..192e8c729ff1c282afcd036aa0c66b7e61f668ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13828.txt @@ -0,0 +1,2 @@ +यादववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13833.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bec275f916ec3add185fa801da26325ea78db9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13833.txt @@ -0,0 +1,2 @@ + +यादें हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशन व करीना कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळाले नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1384.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20e9ce9cc004b3bd16cafb73c46b5c67581bbe92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1384.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६४६ असलेले मजरॆ हिंगोणॆ हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ८०५.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ३२० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३८४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे १०० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा गणपूर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चुंचाळे येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13863.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b380dff14fbee0f961183b6f3e9784680d2b622e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13863.txt @@ -0,0 +1 @@ +याना गुप्ता तथा याना सिन्कोव्हा (२३ एप्रिल, इ.स. १९७९ - ) ही हिंदी भाषा चित्रपटांतून काम करणारी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ही मूळची चेक प्रजासत्ताकची आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13864.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e653c21dc9a6f3b7de95e8e47f6ba5be39eb66ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13864.txt @@ -0,0 +1,2 @@ + +याना नोव्होत्ना (चेक: Jana Novotná; २ ऑक्टोबर, १९६८:ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया - १९ नोव्हेंबर, २०१७:चेक प्रजासत्ताक) ही एक चेक टेनिसपटू होती. अपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नोव्होत्नाने १ महिला एकेरी, १२ महिला दुहेरी तर ४ मिश्र दुहेरी अशी एकूण १७ ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली.[ संदर्भ हवा ] ती आपल्या सर्व्ह ॲन्ड व्हॉली शैलीसाठी प्रसिद्ध होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13883.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8809249a4bcf741ebaf1f5a1328eccd884de7f0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13883.txt @@ -0,0 +1,3 @@ +यामागुची (जपानी: 山口県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे. +यामागुची ह्याच नावाचे शहर यामागुची प्रांताची राजधानी आहे. +गुणक: 34°4′N 131°30′E / 34.067°N 131.500°E / 34.067; 131.500 diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13903.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9089cca65a0738b02059003d40c8b87d1e607e71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13903.txt @@ -0,0 +1,2 @@ +याराना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13909.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b10bd06765d17352b80c5f032e2cd1574668b05d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13909.txt @@ -0,0 +1,3 @@ +यारोस्लाव ओब्लास्त (रशियन: Яросла́вская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1391.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87870afca35d85809cf5f4acc402e47f2ddd2065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1391.txt @@ -0,0 +1 @@ +मजिद खान (२८ सप्टेंबर, १९४६:लुधियाना, ब्रिटिश भारत - हयात) हा  पाकिस्तानकडून १९६४ ते १९८३ दरम्यान ६३ कसोटी आणि २३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती तसेच ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13926.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e1576b4d6fbf7cbc8e74fd0c9e88ce3cae58a37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13926.txt @@ -0,0 +1,2 @@ +यवत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13935.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c8dbaf9e6344baf8f96b14f90ef1bfc7f4851c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13935.txt @@ -0,0 +1,2 @@ + यावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1394.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..175acc9c90a7497e4ec71335c6c5644c76dbba3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1394.txt @@ -0,0 +1,4 @@ +राणा मजीद हक खान (११ फेब्रुवारी, १९८३:पेझली, रेनफ्रुशायर, स्कॉटलॅंड - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13948.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9967f5486c193aff17fdc7e87c753ebc18e1c3eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13948.txt @@ -0,0 +1 @@ +यासिर अली, यासिर अली चौधरी तथा यासिर अली रब्बी (६ मार्च, १९९६:चितगाव, बांगलादेश - हयात) ही  बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13973.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2f8889ab64a32f4f0ec0595852a40c742fc5c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13973.txt @@ -0,0 +1,2 @@ +याह्या जामेह (अरबी: يحيى جامع; २५ मे १९६५) हा आफ्रिकेतील गांबिया देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ साली एक लष्करी अधिकारी असलेल्या जामेहने रक्तहीन बंडानंतर घडलेल्या सत्तांतरात राष्ट्राध्यक्षपद मिळवले. त्याने १९९६, २००१, २००६ व २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली होती. +२०१६ च्या निवडणुकांमध्ये जामेहला अडामा बॅरोने हरविले. पराभव मान्य केल्यानंतर ९ डिसेंबर, २०१६ रोजी जामेहने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला. १९ जानेवारी, २०१७ रोजी बॅरोने डकारमधील गांबियाच्या वकीलातीत राष्ट्राध्यक्षपदाची शपध घेतली. आफ्रिकेतील मध्यस्थांशा झालेल्या वाटाघाटींनंतर २१ जानेवारी रोजी जामेहने आपण राष्ट्रप्रमुखपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले व २२ जानेवारीला तो विषुववृत्तीय गिनीमध्ये आश्रयास गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13978.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e569eeb055da438b939b4d692ee5309cdbf685b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13978.txt @@ -0,0 +1,3 @@ +यिंगकियाँग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,१३४ होती. +हे शहर अपर सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,५७३ इतकी होती.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13980.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0442267f36be474c3b6c13d275e8cf6f730a7c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_13980.txt @@ -0,0 +1,21 @@ +यींगत्सोंग (सोपी चिनी लिपी: 英宗; पारंपरिक चिनी लिपी: 英宗; फीनयीन: yīngzōng ; उच्चार: यीऽऽऽङ्ग-त्सोऽऽऽङ्ग) (फेब्रुवारी १६ इ.स. १०३२ - जानेवारी २५ इ.स. १०६७) हा चीनवर राज्य करणारा सोंग वंशातला पाचवा सम्राट होता. तो सम्राट रन्-त्सोंगाचा दत्तकपुत्र होता. दत्तकविधानाआधी त्याचे नाव चाओ त्सोंग-श (फीनयीन: Zhao Zongshi ;) असे होते. त्याने इ.स. १०६३ ते इ.स. १०६७ या कालखंडात राज्य केले. +उत्तरी सोंग +थायत्सू (太祖)  · +थायत्सोंग (太宗)  · +चन्-त्सोंग (真宗)  · +रन्-त्सोंग (仁宗)  · +यींगत्सोंग (英宗)  · +षन्-त्सोंग (神宗)  · +च-जोंग (哲宗)  · +हुईजोंग (徽宗)  · +छीन्-जोंग (欽宗)  · +दक्षिणी सोंग +काओत्सोंग (高宗)  · +स्याओचोंग (孝宗)  · +क्वांगत्सोंग (光宗)  · +निंगत्सोंग (寧宗)  · +लित्सोंग (理宗)  · +तुत्सोंग (度宗)  · +गोंगत्सोंग (恭宗)  · +तुआनजोंग (端宗)  · +ह्वायत्सोंग (懷宗) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14004.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ee734f2b5ccf1df76fd87aa73f5dad3462f300a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14004.txt @@ -0,0 +1 @@ +यू-बोट, यू-बूट किंवा उंटेरसीबूट या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यान कार्यरत असलेल्या जर्मनीच्या लढाऊ पाणबुड्या होत्या. शत्रूच्या, विशेषतः कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटिश साम्राज्याच्या व्यापारी नौकांचे तांडे हेरून ते बुडविणे व त्यांद्वारे रसदपुरवठा खंडित करणे ही या बोटींची प्रमुख कामगिरी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14018.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..734d1f528eec5afe45c266af19e3dba62f47751e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14018.txt @@ -0,0 +1,4 @@ +यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते. +सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते. +खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे. +गुणक: 40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W / 40.7497944; -73.8460861 diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14035.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ffb43a06096446459f479a42a9273b30102f34a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14035.txt @@ -0,0 +1,5 @@ +युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो. +युएसबी मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरणे संगणकाला जोडणे सोपे झाले आहे. यातला सर्वत्र आढळणारा प्रकार म्हणजे युएसबी ड्राइव्ह. +युएसबी पोर्टची वाढती उपयुक्तता असल्यामुळे हे द्वार दूरचित्रवाणी संच, कॅमेरे ते मोबाईल फोन असे सर्वत्र उपलब्ध झालेले आढळते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14095.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91928310ae5f3b42239acde2ada169db550f43dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14095.txt @@ -0,0 +1,71 @@ +युएफा चॅंपियन्स लीग (अजूनही युरोपियन कप या नावाने प्रसिद्ध) ही युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स द्वारा आयोजित वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. फुटबॉल जगतात अत्यंत लोकप्रिय अशा या स्पर्धेचे जगभरात अदमासे एक अब्ज चाहते असावेत. +१९५५ साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव युरोपियन कप असेच होते. मात्र १९९२-९३च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चॅंपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चॅंपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. युएफा चॅंपियन्स लीग आणि युएफा युरोपा लीग भिन्न असून युरोपा लीग ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे. +सध्याचा (२०१६-१७ हंगाम) चषक विजेता क्लब रेआल माद्रिद आहे. +साचा:चॅंपियन्स लीग अंतिम सामना +२०१६-१७चा अंतिम सामना मिलेनीयम स्टेडियम, कार्डिफ येथे रेयाल माद्रिद आणि युव्हेंट्स क्लब यामध्ये झाला. रेयाल माद्रिद ने ४-१ असा विजय मिळवून चॅम्पियन लीगचे विक्रमी बारावे विजेतेपद मिळवले. + +|- + +!style="background:#BFD7FF;"||- +| colspan="12" | +१९५५-५६ | +१९५६-५७ | +१९५७-५८ | +१९५८-५९ | +१९५९-६० | +१९६०-६१ | +१९६१-६२ | +१९६२-६३ | +१९६३-६४ | +१९६४-६५  +१९६५-६६ | +१९६६-६७ | +१९६७-६८ | +१९६८-६९ | +१९६९-७० | +१९७०-७१ | +१९७१-७२ | +१९७२-७३ | +१९७३-७४ | +१९७४-७५  +१९७५-७६ | +१९७६-७७ | +१९७७-७८ | +१९७८-७९ | +१९७९-८० | +१९८०-८१ | +१९८१-८२ | +१९८२-८३ | +१९८३-८४ | +१९८४-८५  +१९८५-८६ | +१९८६-८७ | +१९८७-८८ | +१९८८-८९ | +१९८९-९० | +१९९०-९१ | +१९९१-९२ | +चँपियन्स लीग | +|- + +!style="background:#BFD7FF;"||- +| colspan="12" | +१९९१-९२ | +१९९२-९३ | +१९९३-९४ | +१९९४-९५ | +१९९५-९६ | +१९९६-९७ | +१९९७-९८ | +१९९८-९९ | +१९९९-२०००  +२०००-०१ | +२००१-०२ | +२००२-०३ | +२००३-०४ | +२००४-०५ | +२००५-०६ | +२००६-०७ | +२००७-०८ | +२००८-०९ | +साचा:माहिती चॅंपियन्स लीग अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14113.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd37558034f84d3e24a02236bdec7e3f118d6bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14113.txt @@ -0,0 +1,9 @@ +सामनावीर: + फर्नंडो टॉरेस +सहाय्यक पंच: + अलेसांद्रो ग्रिसेली + पॉलो काल्काग्नो +चौथा सामना अधिकारी: + पीटर फ्रोज्डेफेल्ड्ट + +चेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14116.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70b8bb71666d6bc4639aae2e9d58c19ccc94d232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14116.txt @@ -0,0 +1,43 @@ +सामनावीर: + क्लॉड मॅकेलेले +सहाय्यक पंच: + जूॅं कार्लोस जुस्ते जिमेनेझ + जेसुस् काल्वो गुॅंदामुरो +चौथा अधिकारी: + ओलेगारियो बेन्कुएरेंका +सामनावीर: + वेस्ली स्नेइज्डर +सहाय्यक पंच: + स्टेफन वित्त्बेर्ग + हेन्रिक अन्द्रें +चौथा अधिकारी: + दमिर स्कोमिना +सामनावीर: + Andrea Pirlo +Assistant referees: + Geir Åge Holen + Jan Petter Randen +Fourth official: + Ivan Bebek +सामनावीर: + वेस्ली स्नेइज्डर +Assistant referees: + Carsten Kadach + Volker Wezel +Fourth official: + Grzegorz Gilewski +सामनावीर: + Robin van Persie +Assistant referees: + Matthias Arnet + Stéphane Cuhat +Fourth official: + Craig Thomson +सामनावीर: + Daniele De Rossi +Assistant referees: + Roman Slyško + Martin Balko +Fourth official: + Viktor Kassai +चेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14121.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f78f3a5d875a3d8b86123fe0d68e73aee53d4bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14121.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + +चेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1417.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1cf4e981eef58ae7ef4554e23843be1a6b40f21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1417.txt @@ -0,0 +1,12 @@ +मटकी (मठ; हिंदी - मोट; गुजराथी - मठ, मट; कानडी - मडिके; संस्कृत - मुकुष्टक, वनमुग्द; इंग्रजी - ॲकोनाइट बीन, मट अथवा मॉथ बीन; लॅटिन - विग्ना ॲकॉनिटिफोलिया; कूल - लेग्युमिनोजी; उपकुल - पॅपिलिऑनेटी). हे एक वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे) व लागवडीतील कडधान्य आहे. [१] +मटकीचा वेल किंवा झुडूप असतो. ही मूळची भारतातील असून भारतात सर्वत्र (हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत; वायव्य भारतात १,२०० मी. उंचीपर्यंत) आढळते; रानटी अवस्थेत मात्र आढळत नाही. विग्नार या वंशात हल्ली मूग, उडीद, तूर, चवळी यांचा समावेश केलेला असून त्यांच्याशी साम्य आढळल्याने आता त्या वंशात मटकीचाही समावेश करतात. ह्या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर बारीक केस तुरळकपणे असून पाने सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), संयुक्त व त्रिदली असतात; प्रत्येक दलाचे तीन ते पाच विभाग (दलके) असतात. उपपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिऱ्या लांबट दांड्यावर येतात; शिंबा (शेंगा) लहान, गोलसर व २.५ – ६ सेंमी. लांब असून त्यांत ६ – १२, किंचित लांबट (४ X २ मिमी.) व पिंगट बिया असतात; प्रत्येक बीजात दोन जाड व लांबट दलिका असतात व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. फुलाची संरचना साधारणपणे अगस्ता किंवा वाटाणा यांच्या फुलांप्रमाणे पतंगरूप असते; स्वपरागणाने (एकाच फुलातील पराग व स्त्री - केसराचा– किंजल्काचा – संपर्क होऊन) बीजोत्पादन होते. +लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. बियांचा (विशेषतः बियांना मोड आणून त्यांचा) जेवणात वापर करतात; ते महत्त्वाचे अन्न आहे. मटकीत जलांश १०.८%, प्रथिने २३.६%, वसा (स्निग्ध पदार्थ) १.१%, तंतू ४.५% व इतर कार्बोहायड्रेटे ५३.५% आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. तिच्यात कॅरोटीन, थायामीन, रिबोफ्लाविन, निॲकसीन आणि क ही जीवनसत्त्वे असतात. मोड आलेल्या बियांत क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते. +मूग, उडीद व मटकी यांच्या बिया तेलावर भाजून (तिखट - मिठासह) केलेल्या पदार्थास ’दाल मोठ’ (डाळमूठ) म्हणतात. +मटकीची मुळे मादक असतात; ज्वरात मटकी पथ्यकर आहे. मटकी वाजीकर (कामोत्तेजक), पित्तविकाररोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहे. सुश्रुतसंहितेत मटकीचा उल्लेख ‘वनमुग्द’ या नावाने आला आहे. +१) सकाळी उठल्यावर नाश्‍त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्याने शरीराला भरपूर प्रमाणात मिळतात. +२) वजन कमी करायचे असेल तर मोड आलेली कडधान्ये नियमितपणे खात जा. +३) शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. +४) साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. +५) सकाळी नाश्त्याला मोड आलेली कडधान्ये खाल्ली तर दिवसभर तुमचा उत्साह टिकून राहील. +६) मोड आलेल्या कडधान्यामधील जीवनसत्त्वे आणि खनिजे तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. +वात विकार असेल तर मटकी खाऊ नये.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14170.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e6b251694ca129a16b0e70524f5fe2b435b9eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14170.txt @@ -0,0 +1,7 @@ +युएसएसडी हे अरचित पुरवणी सेवा डाटा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा (Unstructured Supplementary Service Data (USSD)) याचे लघुरूप आहे. याला अनेकदा युएसएसडी कोड असेही म्हंटले जाते. हा एक जीएसएम मोबाईल सेवा वापरातील भाग आहे. ही सेवा एसएमएस सेवेपेक्षा वेगळी आहे. युएसएसडी वापरून फोनसेवा देणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून अतिरिक्त सेवा मिळवता येतात. +या सेवेचे अनेक उपयोग आहेत. प्रिपेड कॉलबॅक, मोबाईल पैसे देण्याची सुविधा, आपण जिथे असाल त्या स्थानाची माहिती मिळवणे तसेच फोन सेवेची वेगवेगळी सेटिंग्स निश्चित करणे यासाठी युएसएसडी कोड वापरले जातात. काहीवेळा काही सेवांसाठी शुल्क आकारले जाते. +भारतात पैसे देण्यासाठीसाठीही याचा उपयोग करून घेतला आहे. सरकारी स्तरावर *९९# हा कोड वापरून ही सेवा दिली जाते. मराठी भाषेत सेवा उपलब्ध आहे. यासाठी *९९*२८# असा कोड आहे. +हे झाले की आपले पैसे दिले जातील. या पद्धतीत MMID ऐवजी आधार कार्डाचा क्रमांक वापरूनही पैसे दिले जाऊ शकतात. +१८२ अक्षरे आणि आकडे वापरून हा युएसएसडी कोड वापरता येतो. युएसएसडी सेवा ही एसएमएस सेवेपेक्षाही जास्त वेगवान असते. +सर्व युएसएसडी कोड हे * (चांदणी) हे चिन्ह वापरून सुरू होतात. या नंतर सेवा काय हवी आहे त्याचा कोड असतो. आणि शेवटी # हॅश हे चिन्ह वापरून निरोप संपला हे सूचित केले असते. +विविध सेवादात्यांचा कोड्सचा तक्ता पुढील प्रमाणे: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14194.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cee0420ef8ddb6bf42433615bb8ca4bb96d8df6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14194.txt @@ -0,0 +1,2 @@ +युक्तेश्वर गिरी (श्रीयुक्तेश्वर असेही लेखन) (बंगाली : শ্রী যুক্তেশ্বর গিরী)(मे १०, इ.स. १८५५ - मार्च ९, इ.स. १९३६) हे प्रियनाथ कारार (बंगाली : প্রিয়নাথ কাঁড়ার) यांचे आध्यात्मिक जीवनातील नाव आहे. ते सत्यानंद गिरी व परमहंस योगानंद यांचे गुरू होते. युक्तेश्वर हे शिक्षक, खगोलविद, ज्योतिषी, योगी आणि भगवद्गीता व बायबलवर श्रद्धा असणारे सत्पुरुष होते. वाराणसीचे लाहिरी महाशय हे युक्तेश्वरांचे गुरू होते. स्वामी परंपरेतील गिरी शाखेचे ते सदस्य होते. योगानंद मुक्तेश्वरांना ज्ञानावतार समजत असत.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14195.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8c67a89947b15584377a73ef7a44c212c79cca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14195.txt @@ -0,0 +1,3 @@ +युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेल्या या कंपनीचे लोहमार्ग २३,००० किमी लांबीचे आहेत. त्यानुसार ही जगातील १४वी मोठी कंपनी ठरते. +युक्रझालिझ्नित्सिया प्रवासीसंख्येनुसार जगातील ७व्या तर मालवाहतूकीत ६व्या क्रमांकाची रेल्वेकंपनी आहे. +रशियन यादवीनंतर १९९१ साली या कंपनीची स्थापना झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14235.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e2714eeb393e4a51b618bf8115ad14287813cd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14235.txt @@ -0,0 +1,5 @@ +युगांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मे २०२२ दरम्यान नेपाळचा दौरा केला. दोन्ही संघांची ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. सर्व सामने किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात आले. +युगांडा महिलांनी ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14237.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0105cb87a5b3609093923fbf8484bde28233fbab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14237.txt @@ -0,0 +1,2 @@ + इजिप्त १ - १  युगांडा (अलेक्झांड्रिया, इजिप्त; ३० जुलै, १९९५) +युगांडा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14253.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..020a94719412d52a59286af3bd5446cb406e79ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14253.txt @@ -0,0 +1,2 @@ +युगोस्लाव्हिया फुटबॉल संघ हा इ.स. १९१८ ते १९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाचा व १९४६ ते १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ होता. १९९२ सलच्या युगोस्लाव्हियाच्या फाळणीनंतर ह्या संघाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित करण्यात आले. १९९४ सालापासून सर्बिया फुटबॉल संघाने युगोस्लाव्हियाची जागा घेतली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1426.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14f9a7e8c0301939fd324282e516570aeb20aab1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1426.txt @@ -0,0 +1,2 @@ +मटिया महल विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14273.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e4f1b752d25bb301c1677d056a891d167e686ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14273.txt @@ -0,0 +1 @@ +युजेना ग्रेग (८ फेब्रुवारी, १९६६:सेंट लुसिया - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९७ दरम्यान मध्ये १० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14287.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e4d4d924f0c2b142849a31d845da677e6b3afdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14287.txt @@ -0,0 +1 @@ +उटन जॉर्ज डोव (२९ मार्च, १९४९:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९७१ ते १९७३ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14350.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f48418f89a06aab2e6dd31bc6131efbc2ed9b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14350.txt @@ -0,0 +1 @@ +युनायटेड क्रिकेट मैदान हे नामिबियाच्या विन्डहोक शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14359.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..181811cff6a6f708a7f8c099d1e8ff4e1de3d3be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14359.txt @@ -0,0 +1 @@ +उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम) ही मुख्यत्वे भारताच्या आसाम राज्यात कार्यशील असलेली दहशतवादी संघटना आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14360.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39de013dd5cd1989a0ec45a95e3fc05e67ddc7cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14360.txt @@ -0,0 +1,85 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. त्याला अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स (संयुक्त संस्थाने) या नावानींही ओळखले जाते. +अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत. +अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे. +अमेरिकन डॉलर हे अमेरिकेचे चलन आहे. +सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. असे असले तरी अमेरीका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता. +१९ नोव्हेंबर १४९३ रोजी क्रिस्टोफर कोलंबस या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९५ टक्के मूळचे अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. +४ जुलै, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. +अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागलेली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चिनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून अमेिका उदयास आली. +याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धीने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्नधान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस, तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून आफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्धत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वतःची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अशा प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला. +सन १८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडील शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा सशस्त्र विरोध मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजित गृहयुद्धात झाली. याला अमेरिकन यादवी युद्ध असे म्हणतात. अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवित हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे झाले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धावर नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगिरी हळूहळू सर्व राज्यांत संपवण्यात आली. युरोपप्रमाणेच अमेरिकेने उद्योगीकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली. +अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर बहुतांशी एकसंध देशाची, प्रशासकीय उद्देशाने, भाषावार रचना आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन राज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वातंत्र्याच्या वेळेस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात या संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला. +अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक अश्या पातळ्यांमध्ये विभागलेले आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वक ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे. +५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिकेचा) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यांत विभाजित झाली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डाकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत. +प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते. +राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल ४ वर्षे असून, राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर दोन पूर्ण कार्यकालांहून अधिक वेळ राहू शकत नाही. +अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिले आहे. +अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिकेतील) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत. +काँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार काँग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युद्धाची घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो. +दोनही सभागृहांचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथील 'कॅपिटॉल' नावाच्या इमारतीत आहे. +संयुक्त अमेरिका देशात ५० राज्ये (संस्थाने) आहेत. ह्यांपैकी अलास्का व हवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. डेलावेर हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ चौरस मैल, १७,१७,८५४ चौरस किमी आकारमानाचे) तर ऱ्होड आयलंड हे सर्वांत लहान (१,५४५ चौरस मैल, ४,००२ चौरस किमी आकारमानाचे) राज्य आहे. कॅलिफोर्निया हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर वायोमिंग हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे. +प्रत्येक राज्य हे अनेक काउंट्यामध्ये (किंवा तत्सम प्रशासकीय प्रभागात) विभागलेले असते. प्रत्येक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असते. पन्नास राज्यांमध्ये एकूण ३,००७ काउंट्या आहेत. यांशिवाय २३६ काउंटी स्तराचे प्रभाग आहेत. +अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात जगात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगीकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वतःला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २०व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा जगात तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शवतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची भांडवलशाही (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तीजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये सबप्राईम संकटानंतर लेहमन ब्रदर्स या मोठ्या कंपनीने दिवाळखोर जाहीर केले व त्यानंतर आलेल्या मंदीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य विम्याच्या बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे. +वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे[१]. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचे प्रचंड आकारमान कारणीभूत आहे. राज्यांचे आकारमान व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनिक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. शिवाय हवामानही थंड असल्याने विसाव्या शतकात मोटारगाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स ही अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत जर्मन व जपानी गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वांत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यांत शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. अमेरिका हा देश शस्त्रांस्त्रांचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. +अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.[२] पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.[३] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्येच्या वाढीचा वार्षिक दर ०.८९% आहे.[४] जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.[५] २००७ च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणारे बहुसंख्या मेक्सिकन आहेत. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.[६] ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे असा जगातील प्रगत देशांतील अमेरिका हा एकमेव देश आहे.[७] +१९ व्या शतकापासून बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेन विद्यार्थ्यांमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत.[८] मुष्टियुद्ध व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय वैयक्तिक खेळा होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रिय आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसचीपण लोकप्रियता बरीच आहे. + +अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डिंग, स्नोबोर्डिंग चिअरलीडिंग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच त्या स्पर्धांत कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.[९] तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..[१०]नायगारा धबधबे (नायगारा फॉल्स) +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14386.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88a2d71b628c6bbbea73968df2ac27f53deb2c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14386.txt @@ -0,0 +1,4 @@ +विविध तांत्रिक विषयांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा हा संघ आहे. त्याची स्थापना १९५१ मध्ये झालेली असून त्याचे कार्यालय पॅरिस येथे यूनेस्कोच्या इमारतीत आहे. या संघाच्या २६ आंतरराष्ट्रीय संघटना सदस्य आहेत. सदस्य संघटनांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महासभांचा समन्वय करणे यूनेस्को, ⇨ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स वगैरे संस्थांशी सहकार्य करणे विविध भाषांत तांत्रिक संदर्भ साहित्य सूची व तांत्रिक शब्दकोश प्रसिद्ध करणे अशा कामांचा या संघाच्या कार्यात समावेश आहे. या संघाच्या काही महत्त्वाच्या सदस्य संघटनांसंबंधीची माहिती खाली दिली आहे. +द्रवाच्या प्रवाहासंबंधीच्या संशोधनाकरिता १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेदर्लंडसमधील डेल्फ्ट येथे असून तिचे २३०० व्यक्तिगत व २७० निगम सदस्य आहेत. प्रकाशने : जर्नल (त्रैमासिक फ्रेंच वा इंग्रजीत) डिरेक्टरी ऑफ हायड्रॉलिक रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅबोरेटरीज (दर ५ किंवा ६ वर्षांनी), प्रोसिडिंग्ज ऑफ बायोनियल काँग्रेसेस. +कृषी अभियांत्रिकीविषयी १९३० साली स्थापन झालेला हा आयोग पॅरिस येथे असून त्याच्या २३ राष्ट्रांतील संस्था व ६ राष्ट्रांतील व्यक्तिगत सदस्य आहेत. मृदाविज्ञान व जलविज्ञान यांचा कृषी अभियांत्रिकीतील उपयोग मृदा संधारण, सिंचन व जमीन सुधारणा ग्रामीण क्षेत्रातील बांधकामे व साधनसामग्री कृषी यंत्रसामग्री ग्रामीण विद्युत्‌ पुरवठा व एकूण ऊर्जेच्या संदर्भात त्याचा उपयोग शेतीच्या कामाचे शास्त्रीय पद्धतीने आयोजन इ. विषयांवर हा आयोग कार्य करतो. +काचनिर्मितीची कला, विज्ञान व तंत्रविद्या यांसंबंधीच्या माहितीचा विनिमय व सहकार्य होण्यासाठी १९३३ मध्ये व्हेनिस येथे झालेल्या आयोगाचे कार्यालय झेकोस्लोव्हाकियातील प्राग येथे आहे. २१ राष्ट्रांतील संस्था वा व्यक्ती या आयोगाच्या सदस्य आहेत. प्रकाशने : बिब्लिऑग्राफी ऑफ ग्लास लिटरेचर डिक्शनरी ऑफ ग्लास मेकिंग (६ भाषात) वगैरे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14393.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbba488a75a0561b9d52e2f98443366e475fa3be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14393.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14422.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91769737963ad2d244339eeb02d6825605b7269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14422.txt @@ -0,0 +1 @@ +युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिल अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एव्हान्सव्हिल शहरातील विद्यापीठ आहे. बिगरसरकारी मालकीचे हे विद्यापीठ मुक्त कला आणि विज्ञान शाखांमध्ये पदव्या प्रदान करते. अंदाजे २,५०० विद्यार्थी असलेल्य या विद्यापीठाची स्थापना इ.स. १८५४ साली मूर्स हिल कॉलेज या नावाने झाली. हे विद्यापीठ युनायटेड मेथॉडिस्ट चर्चशी संलग्न आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14441.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37b76e8786eb988674f8b6a229aff8d5261dafb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14441.txt @@ -0,0 +1 @@ +आल्बर्ट लुडविग फ्रायबुर्ग विद्यापीठ (जर्मन: Albert-Ludwigs-Universität Freiburg) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्याच्या फ्रायबुर्ग शहरामधील एक विद्यापीठ आहे. इ.स. १४५७ साली स्थापन झालेले फ्रायबुर्ग हे जर्मनीमधील पाचवे सर्वात जुने व सध्या युरोपामधील सर्वात प्रतिष्ठेच्या विद्यापीठांपैकी एक आहे. येथील ११ शैक्षणिक विभागांमध्ये २१,००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14449.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcc2f8f50a77a7d7828c28a91d0b46b80f255914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14449.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिकागो विद्यापीठ तथा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो अमेरिकेच्या शिकागो शहरातील विद्यापीठ आहे. +२०२१ च्या शिशिर सत्रात येथे ७,५५९ पदवी आणि १०,८९३ पदव्युत्तर विद्यार्थी होते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1445.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e44b19d81a1459999d9869fe9a88a789be2469d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1445.txt @@ -0,0 +1 @@ +मडकसीरा (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १५६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. मडकसीरा हा विधानसभा मतदारसंघ हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14495.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eb5cfea3ed67452b66e007fc385d0f728a78405 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14495.txt @@ -0,0 +1,2 @@ +युबा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र मॅरिसव्हिल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८१,५७५ इतकी होती.[२] युबा काउंटी साक्रामेंटो महानगरक्षेत्राचा भाग आहे.[१] या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_145.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec07fe4edf9e217de3d4c47dd2c625d20a5a1950 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_145.txt @@ -0,0 +1 @@ +भीमस्थ हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14509.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b94ff1a2f071132a565c93de95d25d6bcb48501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14509.txt @@ -0,0 +1,104 @@ +युर (फ्रेंच: Eure) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील पाचपैकी एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात ऐतिहासिक नोर्मंदी प्रांतात वसला आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14529.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f59717fdb4d7646adf9c39190f02fbf84ab19055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14529.txt @@ -0,0 +1,5 @@ +युरी अलेक्सेइविच गागारिन (रशियन: Ю́рий Алексе́евич Гага́рин, उच्चार: [ˈjurʲɪj ɐlʲɪˈksʲeɪvʲɪtɕ gɐˈgarʲɪn];) (मार्च ९, इ.स. १९३४ - मार्च २७, इ.स. १९६८) हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता. +युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. +एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे. +वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14553.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a485f9c6de906f0d0b09dde32d88ad7626d527f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14553.txt @@ -0,0 +1,2 @@ +युरोक्षेत्र (इंग्लिश: Eurozone) ही युरोपामधील युरो हे चलन वापरणाऱ्या १८ युरोपियन संघ सदस्य देशांची आर्थिक व वित्तिय संघटना आहे[६]. युरोक्षेत्राची स्थापना १९९९ साली १० सदस्यांसह करण्यात आली तर ७ देशांनी त्यानंतर युरोक्षेत्रामध्ये प्रवेश केला. युरोपियन संघातील युरोक्षेत्राच्या बाहेर असलेल्या १० सदस्यांपैकी ७ सदस्यांना युरोक्षेत्रामध्ये सामील होणे बंधनकारक आहे. लात्व्हिया देश १ जानेवारी २०१४ पासून युरोक्षेत्राचा सदस्य बनला. +युरोक्षेत्राच्या आर्थिक धोरणासाठी युरोपियन मध्यवर्ती बँक जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14554.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b013c7bf80382b9886ecdffb346e10f5ddea7f3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14554.txt @@ -0,0 +1,9 @@ +  +युरोनेक्स्ट एनव्ही ( युरोपियन न्यू एक्स्चेंज टेक्नॉलॉजी[५]) हा एक पॅन-युरोपियन बाजार आहे. हा नियमन केलेल्या इक्विटी, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ), वॉरंट आणि प्रमाणपत्रे, कर्जरोखे बॉण्ड्स, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज, परकीय चलन तसेच निर्देशांकांमध्ये ट्रेडिंग करण्याची सुविधा देते. मे २०२१ मध्ये, त्याचे बाजार भांडवल €५.६ ट्रिलियन मूल्याचे जवळपास १,९०० सूचीबद्ध जारीकर्ते होते.[६] युरोनेक्स्ट हे जगातील सर्वात मोठे कर्ज आणि निधी सूचीचे केंद्र आहे. ते तृतीय पक्षांना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापित सेवा प्रदान करते. त्याच्या मुख्य नियमन केलेल्या बाजाराव्यतिरिक्त, ते युरोनेक्स्ट ग्रोथ आणि युरोनेक्स्ट ऍक्सेस चालवते. लहान आणि मध्यम-आकाराच्या उद्योगांसाठी सूचीमध्ये प्रवेश प्रदान करते. युरोनेक्स्ट एक मल्टी-ॲसेट क्लिअरिंग हाऊस, युरोनेक्स्ट क्लिअरिंग, चालवते. त्याच्या सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (सीएसडी), युरोनेक्स्ट सिक्युरिटीज द्वारे कस्टडी आणि सेटलमेंट सेवा प्रदान करते. युरोनेक्स्टच्या कमोडिटी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक पॉवर एक्सचेंज नॉर्ड पूल, तसेच फिश पूलचा समावेश आहे . +युरोनेक्स्टचे नोंदणीकृत कार्यालय आणि कॉर्पोरेट मुख्यालय अनुक्रमे ॲमस्टरडॅम आणि पॅरिस येथे आहेत.[७] +डच ईस्ट इंडिया कंपनीने १६०२ मध्ये ॲमस्टरडॅम स्टॉक एक्स्चेंजची स्थापना केली. यूरोनेक्स्टची स्थापना २००० मध्ये ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि ब्रसेल्समधील एक्सचेंजच्या विलीनीकरणाद्वारे झाली.[८] युरोनेक्स्ट नंतर सेवा विकसित करून आणि अतिरिक्त एक्सचेंज प्राप्त करून विकसित झाले आहे. २००७ ते २०१४ पर्यंत एनवायएसई युरोनेक्स्ट म्हणून न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (एनवायएसई) मध्ये विलीन झाल्यानंतर, पुन्हा एकदा स्वतंत्र युरोपियन एक्सचेंज बनले आहे. २०१४ मध्ये त्याच्या आइपीओ असल्याने,[९] युरोनेक्स्ट त्याच्या युरोपियन पावलाचा ठसा वाढविण्यात आली आणि त्याचा महसूल प्रवाह वैविध्यपूर्ण आहे.[१०] २०१७ मध्ये युरोनेक्ट एफएक्स हा एक जागतिक एफएक्स स्पॉट मार्केट ऑपरेटर सुरू झाला. २०१८ मध्ये आयरिश स्टॉक एक्सचेंज [११] (सध्याचा युरोनेक्स्ट डब्लिन ) सुरू झाला. २०१९ मध्ये नॉर्वेजियन स्टॉक एक्स्चेंज चालु झाले. याचा मालक ओस्लो बोर्स व्हीपीएस आहे.[१२] २०२१ मध्ये इटालियन स्टॉक एक्स्चेंज सुरू झाले. याचा मालक बोर्सा इटालियाना ग्रुप आहे.[१३] +मुख्य नियमन केलेल्या बाजाराव्यतिरिक्त, युरोनेक्स्ट युरोनेक्स्ट ग्रोथ आणि युरोनेक्स्ट ऍक्सेस, बहुपक्षीय व्यापार सुविधा (एमटीएफ) चालवते जे लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी सूचीमध्ये प्रवेश प्रदान करते. +युरोनेक्ट एकच ऑर्डर बुक ठेवते आणि ऑपटिक हा इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जो सध्या वापरतो आणि विकसित करतो. ऑपटिक विकले गेले आहे आणि जगभरातील अनेक तृतीय पक्ष एक्सचेंजेसद्वारे ते वापरात आहे.  +युरोनेक्स्ट विविध देश (राष्ट्रीय), तसेच पॅन-युरोपियन क्षेत्रीय आणि क्षेत्र आणि धोरण निर्देशांक व्यवस्थापित करते.[१५] +ॲमस्टरडॅम स्टॉक एक्सचेंज (डच: Amsterdamse effectenbeurs ) हे जगातील सर्वात जुने "आधुनिक" सिक्युरिटीज मार्केट मानले जात होते. १६०२ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर लगेचच इक्विटीने दुय्यम बाजार म्हणून नियमितपणे शेअर्सचा व्यापार करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी, हा बाजार प्रामुख्याने वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी होता.[१७] त्या वर्षी, नेदरलँडच्या स्टेट जनरलने डच ईस्ट इंडिया कंपनीला आशियातील सर्व डच व्यापार आणि अर्ध-सरकारी अधिकारांसाठी २१ वर्षांची सनद दिली. चार्टरच्या मक्तेदारीच्या अटींनी प्रभावीपणे डच ईस्ट इंडिया कंपनीला आशियातील व्यापार संरक्षण, युद्ध शस्त्रे आणि राजकीय प्रयत्नांवर पूर्ण अधिकार प्रदान केला. महत्त्वपूर्ण संसाधन हितसंबंध असलेली पहिली बहु-राष्ट्रीय निगम त्याद्वारे स्थापन करण्यात आली. याव्यतिरिक्त, आशियातील व्यापाराशी संबंधित उच्च पातळीच्या जोखमीने डच ईस्ट इंडिया कंपनीला त्याची खाजगी मालकी संरचना दिली. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवून, कॉर्पोरेशनमधील स्टॉक मोठ्या प्रमाणात इच्छुक गुंतवणूकदारांना विकला गेला, ज्यांना भविष्यात नफ्यात काही वाटा मिळण्याची हमी मिळाली.[१८] एकट्या ॲमस्टरडॅम ईस्ट इंडिया हाऊसमध्ये एकूण १,१४३ गुंतवणूकदारांनी आजच्या पैशांमध्ये ३६,७९,९१५ किंवा €१०० दशलक्ष पेक्षा जास्त किमतीचे सदस्यत्व घेतले होते.[१९] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1456.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b9df3dd9a4a3008b7094e3afbc0d20c0d03717a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1456.txt @@ -0,0 +1,2 @@ +मडग्याळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14596.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6757b429b105da8a0a27b3d382c0dc7165e032a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14596.txt @@ -0,0 +1,2 @@ +युरोपियन संसद हे युरोपियन संघाच्या तीन विधिमंडळांपैकी एक आहे. देशाची संसद आहे. युरोपियन संघाची परिषद व युरोपियन आयोग समवेत युरोपियन संसदेकडे युरोपामधील कायदेतत्त्व चालवण्याची जबाबदारी आहे. भारतीय संसदेखालोखाल युरोपियन संसद ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकशाही मार्गाने निवडली जाणारी संस्था आहे. येथील प्रतिनिधी युरोपियन संघामधील मतदारांतर्फे थेट निवडून येतात व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. युरोपियन संसदेचे मुख्यालय फ्रान्सच्या स्त्रासबुर्ग शहरात असून संसदेच्या सरचिटणीसाचे कार्यालय लक्झेंबर्ग येथे आहे. +युरोपियन संसदेचे सदस्य मतदारांकडून थेट निवडले जातात. आजच्या घडीला ७०५ सदस्यांपैकी सुमारे १/३ महिला सदस्य आहेत. आजच्या घडीला जर्मनी देशाकडे सर्वाधिक प्रतिनिधित्व असून ह्या देशामधून ९६ सदस्य निवडले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14597.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a97042a7477220605b6ed33b49bd202b7569550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14597.txt @@ -0,0 +1 @@ +युरोपीय हॉकी महामंडळ ही युरोप खंडामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाची एक शाखा असलेल्या युरोपीय मंडळावर युरोपामधील विविध हॉकी स्पर्धा आयोजीत करण्याची जबाबदारी आहे. बेल्जियममधील ब्रसेल्स येथे मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये ४५ सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14611.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ec7352bba48a48a71493b32f8363eeb756cebee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14611.txt @@ -0,0 +1,3 @@ +युलिया व्होलोदिमिर्ना तिमोशेन्को (युक्रेनियन: Ю́лія Володи́мирівна Тимоше́нко; २७ नोव्हेंबर १९६०) ही पूर्व युरोपातील युक्रेन देशाची माजी पंतप्रधान आहे. इ.स. २००५ साली अल्प काळाकरिता व २००७ ते २०१० दरम्यान ती युक्रेनच्या पंतप्रधानपदावर होती. तिमोशेन्कोचा युक्रेनच्या युरोपियन संघामध्ये प्रवेश करण्याला तीव्र पाठिंबा आहे. +ऑक्टोबर २०११ मध्ये पंतप्रधान असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तिमोशेन्कोवर खटला भरण्यात आला व तिला ७ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. सध्याच्या घडीला ती अटकेत असून खार्कीव्ह येथील एका इस्पितळामध्ये पाठीच्या विकारावर उपचार घेत आहे. तिला झालेली शिक्षा ही पूर्णपणे राजकीय सूडभावाने दिली गेली आहे असा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा दावा आहे. युरोपियन संघाने तिला सोडली जावे ही मागणी युक्रेनियन सरकारकडे अनेकदा केली आहे. +२०१५ साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी तिमोशेन्कोच्या राजकीय पक्षाने तिला आघाडीचा उमेदवार म्हणून उभे केले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14631.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4657ce918418c51e38fe3a8f2b10397462ecfde0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14631.txt @@ -0,0 +1 @@ +भारत सरकारतर्फे १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात युवक दिन म्हणून पाळला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14638.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59899053f1e6b2ee1da49abc448add082f0d637c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14638.txt @@ -0,0 +1,43 @@ +२ जून, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +युवराज सिंग (जन्म १२ डिसेंबर १९८१) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. +२०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंहला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. न्यूझीलॅंड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला. क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू म्हणून दबदबा असलेला युवराज आपल्या वादग्रस्त विधानांनीही चर्चेत राहिला आहे. रोहित शर्माशी इन्स्टाग्रामवर चॅट करताना युझवेंद्र चहलविषयी जातीविषयक टिप्पणीमुळे तो वादात सापडला होता. त्यामुळे त्याला माफीही मागावी लागली होती.[१] +युवराज हा जट सिख परिवारातून येतो. योगराज सिंग आणि शबनम सिंग हे त्याचे आई-वडिल. त्याचे आई-वडिल घटस्फोटित आहेत. युवराज त्याच्या आई सोबत राहतो. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या.आणि दोन्ही खेळात तो चांगला होता.त्याने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे. +सप्टेंबर १९ २००७ रोजी ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना जोहान्सबर्ग येथे एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले. +आईपीएल २०१६ पासून संनराईजर्स हैद्राबादच्या टीम मध्ये​ तोे खेळत आहे. +इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये त्याच्या वैयक्तिक सर्वाधिक धावा काढल्या. +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1465.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..347af5f69678d9634703b01096de72f0c76bdab3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1465.txt @@ -0,0 +1,8 @@ + माडुरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14652.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6d0a20926e42b2e4ef146a1e80386c0b1f25948 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14652.txt @@ -0,0 +1 @@ +युव्हेन्तुस फुटबॉल क्लब (इटालियन: Juventus F.C.) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९७ साली प्यिमॉंत प्रदेशामधील तोरिनो शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. स्थापनेपासूनचे २००६-०७चा अपवाद वगळता सर्व हंगाम सेरी आ मध्येच खेळणारा युव्हेन्तुस हा इटलीमधील व जगातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. युव्हेन्तुसने आजवर २८ वेळा सेरी आ चे, २वेळा युएफा चॅंपियन्स लीगचे व ३ वेळा युएफा युरोपा लीगचे अजिंक्यपद मिळवले आहे. आजवर युव्हेन्तुसने इटालियन फुटबॉल संघामध्ये सर्वाधिक खेळाडू पाठवले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14673.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f9a65ca30dbd9e53d0d5846c50e0df522de62f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14673.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद युसुफ ( २७ ऑगस्ट, १९७४) हा एक पाकिस्तानी क्रिकेड क्रिकेट खेळाडू आहे. त्याने धर्मांतर करून मुसलमान धर्म स्विकारला आणि आपले नाव बदलून मोहम्मद युसुफ ठेवले. धर्मांतरापूर्वी तो ख्रिश्चन धर्माचे पालन करायचा व त्याचे नाव युसुफ योहाना होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14674.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..823a1b8b3c76ec7783bd83c32260180f4b308720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14674.txt @@ -0,0 +1,5 @@ +युसफ रझा गिलानी (देवनागरी लेखनभेद: युसूफ रझा गिलानी; उर्दू: مخدوم سیّد یوسف رضا گیلانی ; रोमन लिपी: Yousaf Raza Gillani ;) (जून ९, इ.स. १९५२ - हयात) हा पाकिस्तानातील राजकारणी असून २५ मार्च, इ.स. २००८ ते १९ जून, इ.स. २०१२ या कालखंडादरम्यान पाकिस्तानाचा १६ वा पंतप्रधान होता. पकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दलच्या चौकशीचे न्यायालयीन आदेश डावलल्यामुळे न्यायालय-अवमानाच्या कारणावरून पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी यास दोषी ठरवले व राष्ट्रीय विधिमंडळातील याचे सदस्यत्व अवैध ठरवले[१]. विधिमंडळाचे सदस्यत्व गेल्यामुळे याला १९ जून, इ.स. २०१२ रोजी पंतप्रधानपद सोडावे लागले. सध्या हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा उपाध्यक्ष आहे. याआधी इ.स. १९९३ ते इ.स. १९९७ या कालखंडादरम्यान हा राष्ट्रीय विधिमंडळाचा सभापती होता. +२२ मार्च, इ.स. २००८ रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टीने पंतप्रधानपदासाठी त्याचे नाव जाहीर केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत राजकीय आघाडीत भागीदार असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट), अवामी नॅशनल पार्टी, जमियत उलेमा-ए-इस्लाम व मुत्ताहीदा कौमी मूव्हमेंट इत्यादी पक्षांनी या नामांकनास पाठिंबा दिला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडून गिलानी याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14689.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c74a388217ce4b2da02db09263a785a4f7ced27a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14689.txt @@ -0,0 +1 @@ +उप्पलपू श्रीनिवास (२८ फेब्रुवारी, इ.स. १९६९ - १९ सप्टेंबर, इ.स. २०१४) हे भारतीय मेंडोलिन वादक होते. सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1471.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e88ae8a04f2d6961a9c51d915e0917efc620156d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1471.txt @@ -0,0 +1,2 @@ +मढ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14715.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..855472c8f147604b3cf3abef0f5bd2bcf12f0a26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14715.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. युसुफखान महंमदखान पठाण १ मार्च (१९३० - हयात) ऊर्फ यू. म. पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर ते ख्यातनाम आहेत. लघुकथालेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे, हे वाङ्मयप्रकार यू.म. पठाण यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. दिल्लीच्या बिर्ला फाउंडेशनने तुलनात्मक भारतीय भाषाध्ययनासाठी त्यांना राष्ट्रीय गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता. +यू.म. पठाण यांनी एम.ए., बी.टी., झाल्यावर पीएच.डी.(मराठी), पीएच.डी.(हिंदी) केले आहे. त्यांना त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले गेले आहे. +त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदसुद्धा भूषविले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14724.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39de013dd5cd1989a0ec45a95e3fc05e67ddc7cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14724.txt @@ -0,0 +1,85 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. त्याला अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स (संयुक्त संस्थाने) या नावानींही ओळखले जाते. +अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत. +अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे. +अमेरिकन डॉलर हे अमेरिकेचे चलन आहे. +सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. असे असले तरी अमेरीका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता. +१९ नोव्हेंबर १४९३ रोजी क्रिस्टोफर कोलंबस या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९५ टक्के मूळचे अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. +४ जुलै, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. +अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागलेली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चिनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून अमेिका उदयास आली. +याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धीने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्नधान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस, तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून आफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्धत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वतःची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अशा प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला. +सन १८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडील शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा सशस्त्र विरोध मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजित गृहयुद्धात झाली. याला अमेरिकन यादवी युद्ध असे म्हणतात. अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवित हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे झाले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धावर नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगिरी हळूहळू सर्व राज्यांत संपवण्यात आली. युरोपप्रमाणेच अमेरिकेने उद्योगीकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली. +अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर बहुतांशी एकसंध देशाची, प्रशासकीय उद्देशाने, भाषावार रचना आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन राज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वातंत्र्याच्या वेळेस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात या संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला. +अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक अश्या पातळ्यांमध्ये विभागलेले आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वक ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे. +५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिकेचा) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यांत विभाजित झाली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डाकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत. +प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते. +राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल ४ वर्षे असून, राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर दोन पूर्ण कार्यकालांहून अधिक वेळ राहू शकत नाही. +अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिले आहे. +अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिकेतील) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत. +काँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार काँग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युद्धाची घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो. +दोनही सभागृहांचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथील 'कॅपिटॉल' नावाच्या इमारतीत आहे. +संयुक्त अमेरिका देशात ५० राज्ये (संस्थाने) आहेत. ह्यांपैकी अलास्का व हवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. डेलावेर हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ चौरस मैल, १७,१७,८५४ चौरस किमी आकारमानाचे) तर ऱ्होड आयलंड हे सर्वांत लहान (१,५४५ चौरस मैल, ४,००२ चौरस किमी आकारमानाचे) राज्य आहे. कॅलिफोर्निया हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर वायोमिंग हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे. +प्रत्येक राज्य हे अनेक काउंट्यामध्ये (किंवा तत्सम प्रशासकीय प्रभागात) विभागलेले असते. प्रत्येक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असते. पन्नास राज्यांमध्ये एकूण ३,००७ काउंट्या आहेत. यांशिवाय २३६ काउंटी स्तराचे प्रभाग आहेत. +अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात जगात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगीकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वतःला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २०व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा जगात तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शवतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची भांडवलशाही (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तीजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये सबप्राईम संकटानंतर लेहमन ब्रदर्स या मोठ्या कंपनीने दिवाळखोर जाहीर केले व त्यानंतर आलेल्या मंदीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य विम्याच्या बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे. +वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे[१]. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचे प्रचंड आकारमान कारणीभूत आहे. राज्यांचे आकारमान व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनिक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. शिवाय हवामानही थंड असल्याने विसाव्या शतकात मोटारगाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स ही अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत जर्मन व जपानी गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वांत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यांत शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. अमेरिका हा देश शस्त्रांस्त्रांचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. +अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.[२] पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.[३] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्येच्या वाढीचा वार्षिक दर ०.८९% आहे.[४] जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.[५] २००७ च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणारे बहुसंख्या मेक्सिकन आहेत. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.[६] ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे असा जगातील प्रगत देशांतील अमेरिका हा एकमेव देश आहे.[७] +१९ व्या शतकापासून बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेन विद्यार्थ्यांमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत.[८] मुष्टियुद्ध व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय वैयक्तिक खेळा होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रिय आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसचीपण लोकप्रियता बरीच आहे. + +अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डिंग, स्नोबोर्डिंग चिअरलीडिंग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच त्या स्पर्धांत कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.[९] तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..[१०]नायगारा धबधबे (नायगारा फॉल्स) +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14737.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e6b251694ca129a16b0e70524f5fe2b435b9eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14737.txt @@ -0,0 +1,7 @@ +युएसएसडी हे अरचित पुरवणी सेवा डाटा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा (Unstructured Supplementary Service Data (USSD)) याचे लघुरूप आहे. याला अनेकदा युएसएसडी कोड असेही म्हंटले जाते. हा एक जीएसएम मोबाईल सेवा वापरातील भाग आहे. ही सेवा एसएमएस सेवेपेक्षा वेगळी आहे. युएसएसडी वापरून फोनसेवा देणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून अतिरिक्त सेवा मिळवता येतात. +या सेवेचे अनेक उपयोग आहेत. प्रिपेड कॉलबॅक, मोबाईल पैसे देण्याची सुविधा, आपण जिथे असाल त्या स्थानाची माहिती मिळवणे तसेच फोन सेवेची वेगवेगळी सेटिंग्स निश्चित करणे यासाठी युएसएसडी कोड वापरले जातात. काहीवेळा काही सेवांसाठी शुल्क आकारले जाते. +भारतात पैसे देण्यासाठीसाठीही याचा उपयोग करून घेतला आहे. सरकारी स्तरावर *९९# हा कोड वापरून ही सेवा दिली जाते. मराठी भाषेत सेवा उपलब्ध आहे. यासाठी *९९*२८# असा कोड आहे. +हे झाले की आपले पैसे दिले जातील. या पद्धतीत MMID ऐवजी आधार कार्डाचा क्रमांक वापरूनही पैसे दिले जाऊ शकतात. +१८२ अक्षरे आणि आकडे वापरून हा युएसएसडी कोड वापरता येतो. युएसएसडी सेवा ही एसएमएस सेवेपेक्षाही जास्त वेगवान असते. +सर्व युएसएसडी कोड हे * (चांदणी) हे चिन्ह वापरून सुरू होतात. या नंतर सेवा काय हवी आहे त्याचा कोड असतो. आणि शेवटी # हॅश हे चिन्ह वापरून निरोप संपला हे सूचित केले असते. +विविध सेवादात्यांचा कोड्सचा तक्ता पुढील प्रमाणे: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14752.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6a62b102eafb588443dca24f7479e0114cbcea2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14752.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसीयूटीसी+०:३० ही यूटीसी पासून ० तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14761.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e611b4de23b9efdd0b7dfbf5b59202518bf69bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14761.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०३:३० ही यूटीसी पासून ३ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ इराण देशामध्ये पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14774.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13920953c561fbb684764bdbb19918ffc196f2b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14774.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+९:०० ही यूटीसीच्या ९ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ रशिया, पूर्व आशिया तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14791.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..867f7044c3bc8706bb2bc9dc49b7e8e093d1ba22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14791.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+१४:०० ही यूटीसीच्या १४ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही पृथ्वीवरची सर्वात पूर्वेकडील वेळ असून जगात दिवसाचा सर्वात पहिला सूर्य येथे पाहिला जातो. पूर्णवेळ ह्या वेळेवर असणारा किरिबाटी हा जगातील एकमेव देश आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14812.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f75a4a3382d856a53369a4fccdd3bdd34f7b73e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14812.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी−०३:०० ही यूटीसीच्या ३ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14814.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfa2d6a8d925802e4a929cd061b42c640d454a21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14814.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी−०४:०० ही यूटीसीच्या ४ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ कॅरिबियनमधील बहुसंख्य देशांची वर्षभर, कॅनडाच्या पूर्वेकडील काही प्रांतांची तसेच दक्षिण गोलार्धामधील ब्राझील, बोलिव्हिया, गयाना ह्या देशांची हिवाळी प्रमाणवेळ आहे. तसेच अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चिले, पेराग्वे इत्यादी देशांमधील अनेक भूभाग यूटीसी-४ ही उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14819.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..579b70de34d67344f5f59ac446fea2f48c0c3c4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14819.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी−०८:०० ही यूटीसीच्या ८ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अमेरिका, कॅनडा व मेक्सिको देशांमधील पॅसिफिक प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते. तसेच अलास्का राज्यामध्ये यूटीसी-८ ही उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14823.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..294f904e289d504cf92a9f138e13e8dcc6aded3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14823.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी–१०:३० ही यूटीसी पासून १० तास ३० मिनिटे मागे असणारी प्रमाणवेळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14827.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f75a4a3382d856a53369a4fccdd3bdd34f7b73e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14827.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी−०३:०० ही यूटीसीच्या ३ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14845.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c072b2f1fcbcc1ecc9a0b620b4383bfd40bd3107 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14845.txt @@ -0,0 +1,3 @@ +संयुक्त राष्ट्रे आमसभा हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. आमसभेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान महत्त्व असते. संयुक्त राष्ट्रांचा अर्थसंकल्प सांभाळणे, सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांचे अहवाल तपासणे इत्यादी आमसभेची प्रमुख कर्तव्ये आहेत. +सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय +खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1485.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ed2f4c1faad03e65f6b280c2a8233328a217e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1485.txt @@ -0,0 +1,8 @@ + मणचे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14857.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5db3a2a9d1dbaa6c21ad6d8bedfd667a79d93ad0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14857.txt @@ -0,0 +1,5 @@ + +उबुंटू अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणाऱ्या आवृत्त्या अशी उबुंटूची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे ठिय्या वातावरण वापरले गेले आहे. याशिवाय के डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत. +उबुंटुचे नामकरण हे दक्षिण आफ्रिकेतील एका कल्पनेवरून करण्यात आले आहे. "इतरांप्रती मानवता" असे ह्या कल्पनेचे ढोबळ वर्णन करता येईल. "आपण आहोत ते इतरांमुळे आहोत" अथवा "आपण सगळे जसे आहोत तसाच मी आहे." अशीही ह्या कल्पनेची काही विवेचने सुचवण्यात आली आहेत. +उबुंटूमध्ये असलेली सॉफ्टवेर पॅकेजेस चार मुख्य गटांमध्ये विभागलेली आहेत. हे गट पुढीलप्रमाणे आहेत. +Code diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14859.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..070b03a904ec7869d4adb55180ac2b98e9d39c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14859.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +यूरी झिर्कोवा हा एक रशियन फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14878.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c0ae5f7e743800558f30df7caca5e0197f38a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14878.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +ये रे ये रे पैसा हा संजय जाधव दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी भाषेतील कॉमेडी-थरारपट आहे.[१] या चित्रपटात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] यात संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी सहाय्यक भूमिकेत आहेत.[३] ते ५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झाले.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1488.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a7fe026088619089a0601cc10cbd3937166272 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1488.txt @@ -0,0 +1 @@ +मणीन्द्र अग्रवाल (२० मे, १९६६ - ) हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथील प्राध्यापक आहेत.[१] यांना पद्मश्री पुरस्कार आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच पहिला इन्फोसिस गणित पुरस्कार मिळाला आहे.[२] [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14908.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fd26f4c3763e7d88388378af90f59b551f2bf44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14908.txt @@ -0,0 +1 @@ +येडमेपार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1491.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e284219971c159f16d190c74cf1dd444f5a9379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1491.txt @@ -0,0 +1,75 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +विरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच (झांशीची राणी लक्ष्मीबाई), (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. +झांशीची राणी यांची तत्कालीन राजमुद्रा: +रानी‌ लक्ष्मीबाई सवंत १९१० ( फारसी व‌ उर्दू ) भाषेत. हिंदी व‌ मराठी अर्थ "राणी लक्ष्मीबाई वर्ष १८५४" +नवीनतम राजमुद्रा जयते : श्रीमंत रितेशराजे ठाकूर व‌ कवीवर्य मनिष अहिरे द्वारा निर्मित २०२२ +||स्वराज्यरक्षिनी‌ फिरंगमर्दीनी||राज्ञी लक्ष्मी जयते विरांगणी||‌‌‌‌ |‌|शस्रधारिनी समर भवानी||गंगाधर भार्या झांशी सम्राज्ञीनी|| +१० जून १८५७ रोजी राणी लक्ष्मीबाई स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडची सम्राज्ञी झाल्या आणि झाशीच्या राज‌दरबारात महाराणी लक्ष्मीबाईंचे नाव गुंजले. ज्याला गारद किंवा बिरूदावली म्हटले जाते. जेव्हा जेव्हा झाशीची राणी शाही पोशाखात विशेषतः महाराष्ट्रीय नऊवारी साडी, खांद्यावर शेला किंवा‌ निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगरखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या तेव्हा त्यांना ही बिरुदावली दिली जायची. +प्रस्तुत बिरुदावली ही महाराणी लक्ष्मीबाईंची नवीनतम बिरुदावली आहे. ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाईंचे विशेष गुण आणि राजवैभवाचे चित्रण करण्यात आले आहे. +झाँसी राज दरबार बिरुदावली १८५७-५८ +सावधाSSSSSन +तांबे वीरकन्या +नेवाळकर राजलक्ष्मी +बुन्देलखण्ड +धराधरीश्वरी +राजराजेश्वरी +सिंहासनाधीश्वरी +अखंड लक्ष्मी अलंकृत +न्यायालंकारमंडित +शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत +राजनितिधुरंधर +झाँसी की महारानी +अखंड सौभाग्यवती +वज्रचुडेमंडित +श्रीमंत +राजमाता +विरांगणा +श्री रानी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर जू देवी +की जय हो जय हो । +महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे भट्ट. ते रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. साताराच्या धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामींनी तांबेना सेवेत रुजू करून घेतले होते. मूळपुरूषाची समाधी मंदिराच्या परिसरात आहे. नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली, कोट, कोलधे , खेडकुळी या भागात राहिली. तर कृष्णाजी, बळवंतराव, मोरोपंत आणि सदाशिव हे पुणे , काशी, बिठूर आणि झाशी ला वास्तव्यास राहिले. आज काही वंशज नागपूर व साताऱ्यात आहे. तांबेचा पानिपत युद्धात ही सहभाग होता. +राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८३५ झाला. +जन्मतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १८९२ श्रीनृप शालिवाहन शक १७५७ मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १६१ कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी वार गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर १८३५ रात्री ३.४० काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश. +तांबे व्यवसायानिमित्त पुणे व सातारा येथे स्थायी झाले. तर नेवाळकर मुळनिवासी कोट ग्राम, रत्‍नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली व कालांतराने झाशी संस्थानची सुभेदारी दिली. इ.स. १८१८ नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंशपरंपरागत घेऊन "महाराजा" ही पदवी धारण केली. +धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. महाराणी लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धोरणीपणाने लष्करी पोषाखात वावरण्याचे ठरवले. +१९ मे इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. +दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग राणी लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. +महाराज गंगाधरराव नेवाळकर व महाराणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. २१ नोव्हेंबर इ.स. १८५३ मध्ये महाराज गंगाधररावांचे निधन झाले. +ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. +परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले. +झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते. +१८५३ साली महाराणी लक्ष्मीबाई यांनी‌ महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी‌ राजमहालाच्या अंगणात महिला सेना तयार केली. ह्या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. १८५७-५८ च्या स्वातंत्र्य युद्धात ह्या नारी सेनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. +नारी सेनेचे मुख्य सेनानी‌ +राणी लक्ष्मीबाई - मुख्य अध्यक्ष +झलकारीबाई कोळी - महिला सरसेनापती +जुही देवी‌ - महिला तोफ संचालक +मोतीबाई - महिला‌ तोफ संचालक व गुप्तचर +काशीबाई कुनवीण - महिला तोफ संचालक व तलवारबाज +मुन्दरबाई खातून सुल्तान - महिला तोफ संचालक, अश्वरोही, तलवारबाज आणि धनुष्यबाण वीर +सुंदराबाई (सुंदर) - महिला तोफ संचालक व तलवारबाज +मानवतीबाई हैहयवंशी - महिला सैनिक +मालतीबाई लोधी - महिला सैनिक +ललिताबाई बक्षी - महिला सैनिक +इ.स. १८५७चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले; राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले. +अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले. +दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस निःशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले. +उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज,नालदार,भवानीशंकर,कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. "गौसखान" याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष. +शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.[१] +राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे "खुदाबक्ष आणि गौसखान" इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’ +झाशी पराभवानंतर ३ एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावास पाठीशी बांधून किल्यावरू खादी उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच , काल्पी पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांबरोबर ३०-३१ मे १८५८ रोजी ग्वाल्हेरला आल्या. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ कोटा की सराय येथे येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा सारंगी नावाची घोडी घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्र राव देशमुख, काशीबाई कुनविन, गुलमोहम्मद, बांदा नवाब बहादुर अली द्वितीय आणि युवराज दामोदर राव यांनी मुखाग्नी दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. +इ.स. १७ जून १८५८ (शालिवाहन शक १७८० जेष्ठ शु. सप्तमी) रोजी संध्याकाळी विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्वर्गसिधारी गेल्या. +१८ जूनला इंग्रज सरकारने राणी लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले. आणि म्हणून आज पर्यंत १८ जूनला त्यांची पुण्यतिथी साजरी होते. +१९ जून १८५८ रोजी वर्तमान पत्राद्वारे भारत व जगभरात राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूची‌ बातमी पसरली. युद्धकाळातील सर्व इंग्रज अधिकाऱ्यांचे महाराणी व्हिक्टोरिया द्वारे सन्मानित करण्यात आले. तसेच झांशी सह व ग्वाल्हेरचे अधिकार पुन्हा जियाजीराव शिंदे उर्फ सिंधिया यांस देण्यात आले. +मृत्यूतिथी : श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य सवंत १९१५ श्रीनृप शालिवाहन शक १७८० मंमथ संवत्सर स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १८४ जेष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी वार गुरुवार दिनांक १७ जून १८५८ कोटा की सराय, फुलबाग, ग्वाल्हेर,मध्य प्रदेश. +ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधीस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. +``* रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।। +ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।। +राणी लक्ष्मीबाईंचे असली चित्र +राणी लक्ष्मीबाईंच्या सावत्र आई चिमनाबाई खानवलकर उर्फ यमुनाबाई मोरोपंत तांबे यांच्यानुसार १८५० व १८५७ साली आग्रा येथून एक चित्रकार आलेला त्याने राणी लक्ष्मीबाईंचे काही चित्र काढले. +१) इ.स. १८५० साली महाराजा गंगाधरराव यांच्या आदेशावरून हस्ती दंताच्या फलकावर वधूवेषातील राणी लक्ष्मीबाईंचे चित्र काढले. हे चित्र इ.स. १८६१ साली इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात ठेवले गेले. कालांतराने ह्या चित्राचे फोटो मागवून राणीचे भाचे गोविंदराव तांबे यांनी महाराष्ट्रीय शैलीत चित्र काढून घेतले. हे चित्र आज ही महाराष्ट्रातील नेवाळकर व तांबे कुटुंबाकडे रत्‍नागिरी येथे आहे. इ.स. २०२१ व इ.स. २०२२ साली ह्या चित्राला रंगविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी समाजसेवक राणी झाशी इतिहासकार कुमार रितेशराजे ठाकूर यांनी केले. +२) इ.स.१८५७ साली नोव्हेंबर महिन्यात राणी लक्ष्मीबाईंचे प्रसिद्ध सारंगी नावाच्या सफेद घैडीवर बसलेले चित्र रेखाटले गेले. ते आज इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात आहे. +३) इ.स.१८६१ साली रतन कछवाहा नावाच्या झाशी राजचित्रकाराणे इंदूरच्या धनाढ्य बलिया सरदार यांच्या सांगण्यावरून एक काल्पनिक चित्र रेखाटले. त्यात राणी लक्ष्मीबाई ह्या ढाल व तलवार हाती घेतलेल्या योद्धा रूपात आहेत. +४) राणी लक्ष्मीबाईंचे सर्वत्र सिंहासनावर बसलेले चित्र पसरवले जाते. खर तर हे चित्र राणी लक्ष्मीबाईंचे नसून मराठा तंजावर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांची कन्या राजकुमारी मुक्तांबाबाई राणीसाहेब छत्रपती यांची आहे. मुळचित्र हे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयात उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14910.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a729547ce246309eeb0316f9345105e0347191ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14910.txt @@ -0,0 +1,2 @@ + येडळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14918.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47972b6d0463e69f9cd545f62f2bc38d3d937fa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14918.txt @@ -0,0 +1,2 @@ +येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे धाराशिव जिल्ह्यात आहे. +स्थापना १९९७ साली झाली आहे. क्षेत्रफळ - २२.३८ चौ.किमी. या अभयारण्यात लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच तेथे एक प्राचीन राम मंदिर आहे. मंदिरा पासून थोड्या अंतरावर एक धबधबा आहे. या धबधब्याखाली एक गुहा आहे. त्या गुफेची अशी अख्याईका आहे की, जेव्हा रावण सितेला घेऊन लंकेला चालला होता तेव्हा तो तिथे मुक्कामाला थांबला होता. तिथे एक आंघोळीची न्हाणी आहे. त्या न्हानी मध्य सीतेने अंघोळ केली होती. तिथे रावणाची आणि गरुडाची लढाई झाली होती. तेव्हा रावणाने त्या गरुडाचे पंख कापले आणि त्याला ठार मारले होते. तिथे त्या गरुडाची समाधी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14937.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37665038936fcf0fa542a7aeb8ac7b3a11970b44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14937.txt @@ -0,0 +1 @@ +येणविहीरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14990.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b995b071acbd817d655412591845e35984f3d86a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14990.txt @@ -0,0 +1,2 @@ + येरणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14996.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5701d8073eada079ecf9b2c78cbe6d00864705a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_14996.txt @@ -0,0 +1,2 @@ +येरफळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15016.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9a07ee1261f7c35c93b94239741dd09e98c4d13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15016.txt @@ -0,0 +1,2 @@ + येराड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15037.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5f2f448c700948d4a5931186ed4ae81a996a21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15037.txt @@ -0,0 +1,2 @@ +येलहंका वायुसेनातळ भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील विमानतळ व वायुसेना तळ आहे. +याची रचना जुलै १९४२मध्ये रॉयल एर फोर्स स्टेशन येलहंका नावाने झाली. सध्या येथे सैनिकी मालवाहू वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय ॲंतोनोव्ह एएन-३२ प्रकारच्या विमानातील पथदर्शकांनाही प्रशिक्षण देण्याची येथे सोय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15040.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c942b223fdce72438bda734f108229e31da9f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15040.txt @@ -0,0 +1 @@ +येलहंका विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिकबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15049.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc506b01d6c1fc4eca8bda6d8233fe7d39ded95d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15049.txt @@ -0,0 +1,3 @@ +येल्गाव्हा तथा मिटाउ हे लात्व्हियामधील एक राज्य शहर आहे. हे शहर देशाच्या मध्य भागात राजधानी रिगाच्या नैऋत्येस सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) अंतरावर आहे. +येल्गाव्हा लिलुपे नदीच्या उजव्या तीरावर समुद्रसपाटीपासून केवळ ३.५ मीटर (११.५ फूट) उंचीवर सुपीक मैदानावर वसलेले आहे. नदीला पूर आल्यावर अनेकदा हे पाणी शहरात घुसते. येथील रेल्वे स्थानक रिगा, लिथुएनिया, पूर्व आणि पश्चिम लात्व्हिया तसेच बाल्टिक समुद्राकडे जाणाऱ्या सहा रेल्वेमार्गांचे जंक्शन आहे. याशिवाय येथून जवळच येल्गाव्हा वायुसेना तळ सुद्धा आहे. +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15056.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b24a02ebcddc56dbb5b2438e696048fb8f6f8179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15056.txt @@ -0,0 +1 @@ +येल्लापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात असून उत्तर कन्नड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15113.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d949763e6cc5d71e29c078b613e0804af521fccd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15113.txt @@ -0,0 +1,2 @@ +येवती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15125.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7e520922d0899242483277a5718698d6c88550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15125.txt @@ -0,0 +1,14 @@ +येवला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात. +इ.स. १८५७ च्या भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म येवल्यात झाला [ संदर्भ हवा ]. +मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. नाशिक जिलह्यामधील एक दुष्काळी तालुका म्हणून देखील ओळख आहे कांदा पीक इथे मोठ्या प्रमाणत घेतले जाते. +येवला उर्फ येवले हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. येथे नगरपालिका असुन तिची स्थापना इ.स १८५३ साली झालेली आहे. मनमाडच्या दक्षिणेस २९ किमी तसेच शिर्डी पासून उत्तरेकडे ३३ किमी अंतरावर नगर-मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गच्या चौफुलीवर वसलेले आहे. जागतिक नकाशात अक्षांश २० .० ३ व रेखांश ७४.४३. या वर आहे. तसेच समुद्र सपाटीवरून ५६० मी उंचीवर आहे. येवला तालुक्यात अंजीठा पर्वत रांगातील डोंगरे असुन अनकाई व टनकाई किल्ले आहेत. +येवला पैठणी पारंपरिक पैठणी हा शब्द खास करून अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करून औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागिरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पद्धतीचा शालू, साडी व फेटे करू लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिद्ध असून तिला परदेशातून मागणी आहे. पैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारिक कला आहे. सन १९७३ मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ७५-७६ मध्ये येवल्यातील कारागिरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागिरांना सुमारे ५ वर्ष पुरेल असे काम मिळाले व ७४-७५ पासून येवला पैठणी अस्तित्वात आली. १९७७ मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिद्धी मिळविली. त्यावेळी अवघे १० ० माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी १ध्४गणेशपूर१ध्२ या गावामध्ये एकूण ८५० कुटुंबे २२० ० मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी,मुसलिम समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागिरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल. +१. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करून देणारे +२. कच्चा माल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे +३. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी +इ.डी.पी. अंतर्गत २५ कारागिरांचे सेंट्रल सिल्क बोर्ड यांचे सहकार्याने १ महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यापैकी २ प्रशिक्षणार्थंींनी आपली प्रगती केली आहे. पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. याशिवाय पदराच्या व काठ यांच्या विशिष्ठ नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट व ब्रॉकेट असे वर्गीकरण करता येते. तसेच विणकाम पद्धतीनुसार एकधोटी व तीन धोटी असेही प्रकार दिसून येतात. सिंगल पदरमध्ये काठ नारळाच्या नक्षीचा काठ व पदरामध्ये तीन मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते, डबल पदरामध्ये नारळ काठ व सात मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते. यासाठी रेशीम धागा वापरला जातो. टिशू पदरामध्ये जर शक्यतो त्रिम वापरली जाते व पदरामध्ये बारा मोर अगर कोयरी तीन ओळीत नक्षीकाम केलेले असते. रिच पदरमध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार पदराच्या नक्षीकामाची निवड केली जाते. सिंगल पदर १८-२१ इंचाचा तर डबल पदर २८-३२ इंचाचा असतो. सिंगल पदर पैठणीस ४ ते ५ दिवस, डबल पदर पैठणीस ७ ते ८ दिवस, टिशू पदर १ ते दीड महिना व रिच पदर पैठणीस ४-६ महिने विणकामास लागतात. पदराच्या नंतर एक मीटर पर्यंत बुटी ३ इंच अंतरावरती व त्यानंतरच्या ६ इंच अंतरावर असतात. यामुळे ३ इंच अंतरावर असलेल्या दाट बुटयांचा भाग हा पदरानंतर दर्शनी भागावर येतो तर विरळ बुटयांचा भाग हा निऱ्यांमध्ये जातो त्यामुळे पैठणी उठावदार दिसते. +मुनिया ब्रॉकेट पैठणीचे वैशिष्ठय म्हणजे काठ लहान व पोपटाची चोच लांब असते यामध्ये सिंगल पदर, डबल पदर आणि रिच पदर येऊ शकतात. ब्रॉकेट पैठणीमध्ये राजहंस, मोर, पोपट, आसावली व कमळ यांचे नक्षीकाम पदरामध्ये ग्राहकांच्या पसंतीने केले जाते. एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. तीन धोटीमध्येही सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. यास कडियल किंवा परती असेही म्हणतात. पैठणी साडीची किंमत साधारणपणे रु.२५० ० पासून ३ लाख रुपयापर्यंत असते. मध्यम व उच्चवर्गीय ग्राहक ५ ते १० हजारापर्यंतची पैठणी पसंत करतात. +विशेष म्हणजे माननीय राष्ट्रपती यांचेकडून शांतीलाल भांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.मनोज दिवटे यांना केंद्र सरकार ने तसेच संजय सोनी व श्रीनिवास सोनी यांना राज्यपाल यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.बाळकृष्ण कापसे यांनी आपल्या कापसे फाऊंडेशन च्या वतीने अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभ निमित्त रेशमी वस्त्र नागरिकांचे मदतीने तयार करून अर्पण केले.संस्कृत विद्वान पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी लिहिलेल्या व्यवसायाची पैठणी हा शोधनिबंध विशेष प्रसिद्ध आहे.श्री निकुंभ सर यांनी पैठणीवर एम.फील प्राप्त केलेली आहे. येवलेकरांनी पैठणी व्यवसायासाठी विश्वास व अभिमान टिकवून ठेवला आहे. +बदापुर येवला तालुक्यापासून ४ किलोमीटर अंतरावरील असलेले एक छोटेसे खेडेगाव. जे तालुक्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असले तरी दळणवळणच्या साधनांच्या सुविधा नसल्याने सर्वांपासून अपरिचित असलेले छोटे खेडेगाव. सतत पाणीटंचाई आणि रस्त्याच्या दूरव्यवस्थेने त्रस्त झालेले गावकरी आणि कसरत करून शाळेचा रस्ता सर करणारे विद्यार्थी यांच्या पलीकडे जाऊन कोणी गावाबद्दल न बोलणारे लोक आज गावात वेगळा ठसा उमटावा असे कार्य करायला पण पुढे न येणारे गावकरी. गावातील व्यक्तींपेक्षा इतर ठिकाणी कश्या पद्धतीने राजकारण किंवा सुविधा कर्ता येतील हे सांगणारे पण घरचा आणि गावाचा विषय आल्यावर मागे हटणारे गावकरी अश्या गावातील मी पण एक नागरिक आहे. मग माझी काय वेगळी अवस्था असेल का मी पण त्या शाळकरी मुलांचा अनुभव घेतलाय. पावसाळ्यात होणारे हाल आणि आता झालेल्या सुखसुविधा यामधील दरी न भरू येणारी आहे. आपण ज्या गावात राहतो त्या गावावर जर असा अन्याय झालेला असेल असेंल आणि आपण त्या गावचे रहिवासी आहे. हे सांगणे तितके आनंददायक नाही की, एखांदा क्रांतिवीर ,आमदार-खासदार आमच्या गावचा आहे असे अभिमानाने सांगू शकेल. अशा परिस्थितीतीत +बदापुर हे मोती नदीच्या काठावरील आणि शांतता लाभलेले एक गाव आहे. करण इतर गावांप्रमाणे गावातुल शेजारील गावांना जोडणारा कोणताही पक्का रस्ता नसल्याने आणि नाशिक जिल्ह्यातील शेवटचे गाव असल्याने आणि तालुक्यातील इतर गावांना जोडणारे पक्के रस्ते हे इतर मार्गांने जातात म्हणून गावात इतर रहदारी नाही. त्यामुळे गावात बस, रिक्षा, तसेच इतर साधने नाही. गावातील सुरुवातीची शाळा ही जेमतेम प्राथमिक चौथी पर्यंतची शाळा आता सातवी पर्यंत झाली. +] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15133.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..287e91e6518f000a29dcf5168d9c4bd5521556c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15133.txt @@ -0,0 +1 @@ +येवला रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या अनेक गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15144.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9e6a8b13cc0924ab69bedfc1ce1a833f7624450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15144.txt @@ -0,0 +1,8 @@ +येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू. ४ ते इ.स. ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभू येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते. +पहिल्या शतकातील ज्यू धर्मोपदेशक आणि धार्मिक नेते होते. तो जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माची मध्यवर्ती व्यक्ती आहे. बहुतेक ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की तो देव पुत्राचा अवतार आहे आणि हिब्रू बायबलमध्ये भाकीत केलेला मशीहा (ख्रिस्त) आहे.[१] +मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की, +येशू ख्रिस्ताला, 'इब्री' (हिब्रू) भाषेत 'येशुआ'[२] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, या नावाचा अर्थ तारणारा असा होतो, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे (पवित्र शास्त्र =बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२) +ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहुदी लोकांना (ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे. +येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात (सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो. +येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे, असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला वधस्तंभ किंवा क्रूसावर खिळून ठार करण्यात आले. +त्याच्या स्वतःच्या शिष्यांशिवाय आणि अनुयायांच्या व्यतिरिक्त, येशूच्या काळातील यहुद्यांनी सामान्यतः त्याला मशीहा म्हणून नाकारले, जसे की आजच्या मोठ्या बहुसंख्य यहुदी करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ, सार्वभौमिक परिषद, सुधारक आणि इतरांनी शतकानुशतके येशूबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ख्रिश्चन पंथ आणि मतभेदांची व्याख्या अनेकदा त्यांच्या येशूच्या वर्णनाद्वारे केली गेली आहे. दरम्यान, मॅनिचियन, नोस्टिक्स, मुस्लीम, द्रुझ, बाहाई धर्म आणि इतरांना त्यांच्या धर्मांमध्ये येशूसाठी प्रमुख स्थाने सापडली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15147.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9e6a8b13cc0924ab69bedfc1ce1a833f7624450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15147.txt @@ -0,0 +1,8 @@ +येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू. ४ ते इ.स. ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभू येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते. +पहिल्या शतकातील ज्यू धर्मोपदेशक आणि धार्मिक नेते होते. तो जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माची मध्यवर्ती व्यक्ती आहे. बहुतेक ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की तो देव पुत्राचा अवतार आहे आणि हिब्रू बायबलमध्ये भाकीत केलेला मशीहा (ख्रिस्त) आहे.[१] +मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की, +येशू ख्रिस्ताला, 'इब्री' (हिब्रू) भाषेत 'येशुआ'[२] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, या नावाचा अर्थ तारणारा असा होतो, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे (पवित्र शास्त्र =बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२) +ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहुदी लोकांना (ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे. +येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात (सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो. +येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे, असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला वधस्तंभ किंवा क्रूसावर खिळून ठार करण्यात आले. +त्याच्या स्वतःच्या शिष्यांशिवाय आणि अनुयायांच्या व्यतिरिक्त, येशूच्या काळातील यहुद्यांनी सामान्यतः त्याला मशीहा म्हणून नाकारले, जसे की आजच्या मोठ्या बहुसंख्य यहुदी करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ, सार्वभौमिक परिषद, सुधारक आणि इतरांनी शतकानुशतके येशूबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ख्रिश्चन पंथ आणि मतभेदांची व्याख्या अनेकदा त्यांच्या येशूच्या वर्णनाद्वारे केली गेली आहे. दरम्यान, मॅनिचियन, नोस्टिक्स, मुस्लीम, द्रुझ, बाहाई धर्म आणि इतरांना त्यांच्या धर्मांमध्ये येशूसाठी प्रमुख स्थाने सापडली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15154.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85f5416435c141fca22efb7fe0e27afd5409a724 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15154.txt @@ -0,0 +1,2 @@ +येसलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15199.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3439084626a49334359641dc68fa7f147180b27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15199.txt @@ -0,0 +1,11 @@ +योकोझे (横瀬町, योकोजे-माची) हे जपानमधील सैतामा प्रांतामधील एक शहर आहे. १ मार्च २०२१ पर्यंत या शहराची अंदाजे लोकसंख्या ८,१०६ होती. या शहरामध्ये ३३४७ घरे होती. लोकसंख्येची घनता १७२ व्यक्ती प्रति वर्ग किमी होती.[१] या शहराचे एकूण क्षेत्रफळ ४९.२६ चौरस किमी (१९.०२ चौ. मैल) आहे. +हे शहर पश्चिम सैतामा प्रांतामध्ये स्थित आहे. माऊंट बुकोच्या उत्तरेस आहे. योकोझे हे चिचिबू मैदानाच्या आग्नेय भागात आहे. हे चिचिबू शहराच्या मध्यापासून फक्त १.५ किलोमीटर (०.९३ मैल) अंतरावर आहे. शहराच्या वायव्येकडे जाणाऱ्या योकोस नदीच्या खोऱ्यातील काही सपाट जमिनीसह बहुतेक शहर डोंगराळ भागात मोडते, या शहरात टाऊन हॉल आहे. +सैतामा प्रांत +योकोझमध्ये दमट उपोष्णकटिबंधीय हवामान (कोपेन सीएफए ) आहे. ज्यामध्ये उबदार उन्हाळा आणि हलका ते हिमवर्षाव नसलेला थंड हिवाळा आहे. योकोझेचे सरासरी वार्षिक तापमान १२.४ °से (५४.३ °फॅ) आहे. येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १७४६ मिलीमीटर आहे. सप्टेंबर हा सर्वात जास्त पावसाचा महिना आहे. ऑगस्टमध्ये सरासरी तापमान २३.७ °से (७४.७ °फॅ) च्या आसपास असते. जानेवारी मध्ये सर्वात कमी तापमान म्हणजे १ °से (३४ °फॅ) च्या आसपास असते.[२] +जपानी जनगणनेच्या आकडेवारीनुसार, [३] योकोजेची लोकसंख्या गेल्या ५० वर्षांपासून तुलनेने स्थिर आहे. +१ एप्रिल १८८९ रोजी आधुनिक नगरपालिका प्रणालीच्या स्थापनेसह सायतामाच्या चिचिबु जिल्ह्यात योकोझे गावाची निर्मिती करण्यात आली होती. स.न. १९५५ मध्ये, योकोझेने शेजारच्या आशिगाकुबो गावाला जोडले गेले. १ ऑक्टोबर १९८४ रोजी याला शहराचा दर्जा देण्यात आला. +योकोझे एक महापौर परिषद आहे. येथे थेट निवडून येणारा महापौर असतो. यात एकाच पक्षाचे १२ सदस्य शहर परिषदेत असतात. योकोझे, हिगाशिचिचिबु, मिनानो, नागातोरो आणि ओगानो या शहरांसह, सैतामा प्रांताच्या असेंब्लीमध्ये एक सदस्याचे योगदान असते. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने, हे शहर जपानच्या डाएटच्या खालच्या सभागृहातील सैतामा ११ व्या जिल्ह्याचा भाग आहे. +चिचिबू शहराच्या जवळ असल्यामुळे योकोझे हा मुख्यतः प्रवाशांचा समुदाय आहे. माउंट बुको पासून उत्पादित चुनखडीची खाण हा मुख्य उद्योग आहे. +योकोझेमध्ये एक सार्वजनिक प्राथमिक शाळा आणि एक सार्वजनिक माध्यमिक शाळा आहे जी शहर सरकारद्वारे चालवली जाते. गावात हायस्कूल नाही. + चिचिबू रेल्वे +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15211.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e48974f10ccffcfe01e551501c182394bc395652 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15211.txt @@ -0,0 +1,2 @@ +योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे . पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे, एकत्र आणने, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो. +पातंजलशास्त्राचा कर्ता पतंजलिहे योगशास्त्राचे प्रवर्तक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1523.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1523.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15243.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c056ce047bbbb7bc0c0f5458cdb749bcb8b3e005 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15243.txt @@ -0,0 +1 @@ +योगेश भोये महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15292.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01b6f411c5dcd5efda2e0cb7c7530f1ddf24521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15292.txt @@ -0,0 +1 @@ +जोरीस मथियसेन (५ एप्रिल, इ.स. १९८०:गॉइर्ल, उत्तर ब्राबांत प्रांत, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा बचावफळीत मध्यातून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15296.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24fbca55de6eaca204414ac8e013c83b5908c046 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15296.txt @@ -0,0 +1,2 @@ +योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती. +या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_153.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d30dddf9d999e96561b3062f51c777f7c59c033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_153.txt @@ -0,0 +1,4 @@ +भीमाबाई धर्मा पंडित(मुरबाडकर) किंवा भीमाबाई रामजी आंबेडकर, यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 मध्ये आंबेटेंभे या ठिकाणी झाला. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील धर्मा पंडित हे आंबेटेंभे या गावचे होते, मिलिटरी त असल्याने व दळण वळणाच्या गैरसोय मुळे ते मुरबाड येथे स्थलांतरित झाले. ते मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते. +इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले..[१] +रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[२] रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[२] या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला.[२] भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.[३][४][५] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले.[२] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ.स. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[६] +भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15310.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e68bd7c5d64f6405f6c7b7b04ca6f09b18cd4031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15310.txt @@ -0,0 +1 @@ +योशितो ओकुबो हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15324.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa6cb3e62600601e43b9d158547934b31898b791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15324.txt @@ -0,0 +1,27 @@ +योहान क्रिस्चियन अँड्रियास डॉपलर (नोव्हेंबर २९, इ.स. १८०३ - मार्च १७, इ.स. १८५३) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. +याने डॉपलर परिणाम हा सिद्धांत मांडला. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15331.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4cf21dcaa7516208c91629a1f2f61aa2c39f9d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15331.txt @@ -0,0 +1,15 @@ +ग्रेगोर मेंडेल (२० जुलै, इ.स. १८२२ – ६ जानेवारी, इ.स. १८८४) हे धर्मगुरू होते. यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले. +ग्रेगोर जोहान मॅडेल (चेकः Řehoř Jan Mendel; [1] 20 जुलै 1822 [2] - 6 जानेवारी 1884) (इंग्रजी / मॅंदॉल /) एक वैज्ञानिक, ऑगस्टिनियन शुक्रवार आणि ब्रोवा येथील सेंट थॉमस ॲबीचा मठाचा मोरोपियातील मार्गारिएट . मेंडल जर्मन भाषिक कुटुंबात जन्मला [3] ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचे चेक रिपब्लिक)च्या सिलेसियन भागामध्ये आणि आनुवांशिक विज्ञानाचे आधुनिक विज्ञान संस्थापक म्हणून मरणोत्तर मान्यता प्राप्त केली. शेतक-यांना हजारों वर्षांपासून माहीत होते की जनावरे आणि वनस्पतींचे संकर प्रजाती काही उपयुक्त गुणधर्मांना हातभार लावू शकतील, परंतु 1856 आणि 1863च्या दरम्यानच्या मेंडलच्या मटारांच्या वनस्पतींचे प्रयोग आनुवंशिकतेचे अनेक नियम बनले जे आता मेंडेलियन वारसाचे नियम म्हणून ओळखले जातात. [4] == +झाडाची उंची, झाडाची आकार आणि रंग, बियाणे आकार आणि रंग आणि फ्लॉवरचे स्थान आणि रंग: मेंडेलने वाटाणा रोपेच्या सात वैशिष्ट्यांसह कार्य केले. उदाहरण म्हणून बियाण रंगाचा वापर करणे, मेंडलने सिद्ध केले की जेव्हा खरे-प्रजनन पिवळ्या वाटाणा आणि खऱ्या प्रजननयुक्त हिरवे वाटाणे, त्यांचे संतती नेहमी पिवळ्या बियांचे उत्पादन करते. तथापि, पुढील पिढीतील, हिरव्या मटार 1 हिरवा ते 3 पिवळाच्या गुणोत्तरामध्ये पुन्हा आला. या घटनेचे वर्णन करण्यासाठी, मेंडेलने विशिष्ट गुणांच्या संदर्भात "अप्रभावी" आणि "प्रबळ" शब्द वापरला. (मागील उदाहरणातील, हिरवा रंग, ज्याला पहिल्या पिढीतील पिढी मध्ये गायब असल्यासारखे दिसते आहे, तो मागे हटलेला आहे आणि पिवळ्या प्रभावाखाली आहे.) त्याने 1866 मध्ये आपले कार्य प्रकाशित केले, अदृश्य "घटक" प्राणवायूच्या प्रादुर्भावांचे निर्धारण करणे. +20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (तीन दशकांहून अधिक काळ) त्यांच्या कायद्यांची पुनर्रचना करून मेंडेलच्या कार्याचा गहन महत्त्व ओळखला जात नव्हता. [5] एरिच फॉन सशरकमक, ह्यूगो डी व्ह्रीस, कार्ल कोर्रेन्स आणि विल्यम जास्पर स्पिलमन यांनी स्वतंत्रपणे मॅंडेलच्या प्रायोगिक निष्कर्षांविषयीचे अनेक स्वतंत्रपणे पडताळले, आधुनिक जननशास्त्रांच्या युगात प्रवेश केला. +चार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले. +जीवन आणि कारकीर्द +मेंडल मोरिव्हायन-सिलेसियन बॉर्डर, ऑस्ट्रियन साम्राज्य (आता चेक रिपब्लिकचा एक भाग) येथे हनीकिस (जर्मनमधील हेनजेंडोर्फ बी ओड्राउ) येथे जर्मन भाषिक कुटुंबात जन्म झाला. [3] तो ॲंटोन आणि रोझिन (श्विर्ट्लिच) मेंडलचा मुलगा होता आणि त्याची एक मोठी बहीण वरुणिका आणि एक धाकटा थेरेसिया होती. ते किमान 130 वर्षांपासून मेंडेल कुटुंबाच्या मालकीची असलेली शेतीवर राहिली आणि काम करत होती. [6] त्यांच्या लहानपणापासूनच मेंडेल माळीच्या रूपात काम करीत होते आणि मधमाश्या पाळत असत. नंतर, एक तरुण म्हणून त्याने ओपेवा (जर्मन भाषेत ट्रोपपु ला) मध्ये जिम्नॅशियममध्ये प्रवेश केला. आजारपणामुळे त्याला जिमनॅझियमच्या अभ्यासात चार महिने बंद करावे लागले. 1840 ते 1843 पर्यंत, त्यांनी वैद्यकीय आणि सैद्धांतिक तत्त्वज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केला, ऑलओमोक विद्यापीठाच्या तत्त्वज्ञानाच्या संस्थेत, आजारपणामुळे आणखी एक वर्ष बंद होते. त्यांनी आपल्या शिक्षणासाठी आर्थिक भर घालण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि थेरेसीयाने त्याला हुंडा दिला. नंतर त्याने तीन मुलांच्या पाठीराख्यांना मदत केली, त्यातील दोन डॉक्टर बनले. तो भाग मध्ये एक भुरळ बनला कारण त्याला स्वतः साठी पैसे न देता शिक्षण प्राप्त करण्यास सक्षम केले. [7] एक संघर्षरत शेतकरी मुलगा म्हणून, मठवासी जीवन, त्याच्या शब्दांत, त्याला "उपजीविका साधनसंपत्तीबद्दलची सतत चिंता" वाचली. [8] त्याला ग्रेगोर (Řehoř in Czech) [1] नाव देण्यात आले [1] ऑगस्टियन फरारर्स. [9] +जेव्हा मेंडेल तत्त्वज्ञानाच्या फॅकल्टीमध्ये प्रवेश करीत होता तेव्हा नैसर्गिक इतिहास आणि कृषी विभागाचे नेतृत्व जॉन कार्ले नस्लेर यांच्या नेतृत्वाखाली होते, ज्यात वनस्पती आणि प्राण्यांच्या आनुवंशिक लक्षणांचा विशेषतः मेंढींचा व्यापक शोध होता. त्याच्या भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक फ्रांझ यांच्या शिफारशीनुसार, [10] मेंडलने ब्रोनोतील ऑगस्टियन सेंट थॉमसची अभय (जर्मनमधील ब्रुनन) मध्ये प्रवेश केला आणि पुजारी म्हणून त्यांचे प्रशिक्षण सुरू केले. जोहान मॅडेल जन्माला, तो धार्मिक जीवन प्रविष्ट वर नाव ग्रेगोर घेतला मेंडलला पर्यायी हायस्कूल शिक्षक म्हणून काम केले. 1850 साली, त्यांनी प्रमाणित हायस्कूल शिक्षक होण्यासाठी त्याच्या परीक्षेत, तोंडी भाग, तीन भागांचा शेवटचा अपयशी ठरला. 1851 मध्ये त्यांना व्हिएन्ना विद्यापीठात एबॉट सी. एफ. नॅपच्या प्रायोजकत्वाखाली शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले जेणेकरून त्यांना अधिक औपचारिक शिक्षण मिळू शकेल. [11] व्हिएन्ना येथे, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक ख्रिश्चन डॉपलर होते. [12] मुख्यतः भौतिकशास्त्रातील शिक्षक म्हणून, 1853 मध्ये मेंडेल आपल्या मठात परतले 1856 साली त्यांनी प्रामाणिक शिक्षक होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुन्हा मौखिक भागांमध्ये अपयशी ठरले. [11] 1867 मध्ये त्यांनी मठाच्या मठाच्या मठामधुन Nappची जागा घेतली. [13] +1868 मध्ये महासत्ता म्हणून त्यांचा वाढदिवस झाल्यानंतर, त्यांचे वैज्ञानिक काम मोठ्या प्रमाणात संपले, कारण मॅडेल प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे अतिवद्दीन झाला, विशेषतः धार्मिक संस्थांवर विशेष कर लावण्याच्या प्रयत्नाबद्दल नागरी शासनाशी वाद चालू होता. [14] मेंडल यांचे निधन 6 जानेवारी 1884 रोजी, 61 वर्ष वयाच्या, मॉरव्हिया, ऑस्ट्रिया-हंगेरी (आता झेक प्रजासत्ताक) मध्ये. चेक संगीतकार लेओस जानकेकेने आपल्या दफनभूमीत अंग घेतला. त्याच्या मृत्यूनंतर, पुढील महासभेने कराराच्या अधिकारासंदर्भात विवादांचा शेवट करण्यासाठी, मेंडलच्या संकलनात सर्व कागदपत्रे बर्न केली. +वनस्पती संकरण वर प्रयोग +डोमिनण्ट आणि अप्रतिष्ठेय फिनोटाइप (1) पालक पिढी (2) एफ 1 पिढी (3) F2 पिढी +"आधुनिक आनुवांशिकांचा बाप" म्हणून ओळखले जाणारे ग्रेगोर मॅडेल हे पॅलेक्वे विद्यापीठ, ओलोमॉक (फ्रेडरिक फ्रान्ज व जोहान कार्ल नेस्लेर) आणि त्यांच्या सहकार्यांना मठात (जसे फ्रांझ डायब्लेल) अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतात. वनस्पतींमध्ये फरक 1854 मध्ये, नॅपने मठांच्या 2 हेक्टर (4.9 एकर) प्रायोगिक उद्यान, [16] मध्ये अभ्यास करण्यासाठी मुख्यतः मेंडेलला मान्यता दिली जे मूळतः 1830 मध्ये Napp द्वारे लावले गेले होते. [13] मेंढीमध्ये आनुवंशिक गुणांचे शिक्षण घेतलेल्या नेस्लेरच्या विपरीत, मेंडल वनस्पतींवर केंद्रित होते. +मोंडेल मठ त्याच्या लहान बाग प्लॉट मध्ये सामान्य खाद्यतेल वाटाणा त्याच्या प्रयोग चालते हे प्रयोग 1856 मध्ये सुरू झाले व काही आठ वर्षांनंतर पूर्ण झाले. 1865 मध्ये, त्यांनी प्रादेशिक वैज्ञानिक परिषदेत दोन प्रयोगांमध्ये त्यांच्या प्रयोगांचे वर्णन केले. पहिल्या व्याख्यानात त्यांनी त्यांचे निरिक्षण आणि प्रायोगिक परिणाम वर्णन केले. दुसऱ्या महिन्यात, ज्याला एक महिना नंतर देण्यात आला, त्याने त्यांना स्पष्ट केले. +मटारांच्या झाडे सह प्रारंभिक प्रयोगांनंतर, मेंडेलने सात गुणांचा अभ्यास केल्यावर पश्चातबुद्धी केली, जी स्वतंत्रपणे इतर गुणधर्मांमधून वारशाने आल्या: बीझ आकार, फुलांचा रंग, बियाणे डगलाचे झाकण, पोड आकृती, कच्चा पोड रंग, फ्लॉवरचे स्थान आणि रोपांची उंची. त्यांनी प्रथम बीज आकार केंद्रित केला, जो कोन किंवा गोल होता. [17] 1856 आणि 1863च्या दरम्यान मॅंडेलने काही 28,000 झाडांची लागवड केली आणि त्यातील बहुतांश मटार (पिसुम सटिवुम) झाडे लावले. [18] [1 9] [20] या अभ्यासातून असे दिसून आले की जेव्हा खरे-प्रजननासाठी विविध प्रकारचे एकमेकांना ओलांडले (उदा. लहान वनस्पतींनी लहान वनस्पतींनी फलित केले), चार मटारांच्या वनस्पतींपैकी एकाने शुद्धीकरणाचे अपवर्जन गुण होते, चार पैकी दोन संकरित होते आणि चारपैकी एक होते. शुभ्र प्रबळ त्यांच्या प्रयोगांनी त्यांना दोन सामान्यीकरण, कायदा कायदा आणि स्वतंत्र वर्गीकरण कायदा बनविला, ज्याला नंतर मॅन्डेलचे वारस म्हणून ओळखले जाऊ लागले. [21] +विवाद मेंडलचे प्रायोगिक परिणाम नंतर बऱ्याचदा विवादाचे उद्दिष्ट होते. [15] मेंडलने सात गुणांपैकी प्रत्येकासाठी खरे-प्रजनन (होमोझीगस) मटारांच्या झाडाच्या दरम्यान ओलाचा वापर केला. प्रत्येक प्रकरणात संतती (एफ 1) हीट्रोरोझीगस असेल आणि त्यामुळे हाती सत्ता असलेला प्रबळ राज्य एकसमान (जसे राउंड किंवा हरीत मटार) प्रदर्शित करेल. 1 9 36 मध्ये, आर.ए. फिशरने मेंडलच्या प्रयोगांची पुनर्रचना केली, एफ 2 (दुसरे filial) पिढीतील निकालांचे विश्लेषण केले आणि असे आढळले की ते प्रभावशाली गुणोत्तरांपासून अपुरेष्टेपर्यंतचे गुणोत्तर (उदा. हिरव्या बनावट पिवळे मटार, फेरी व्हर्नस झुरळलेले मटार) हे गुणोत्तर 3 ते 1 अशी अपेक्षित गुणोत्तरापर्यंत होते. [ 47] [48] मेंडेलने मटारांच्या झाडाची निर्मिती केली ज्यामुळे होमोथेरॉजिट्सला हत्तीजन्य रक्तवाहिन्यांकडे अप्रभावी संयोगजन्य संक्रमणाची घटना झाल्याचे गुणोत्तर निश्चित करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे प्रभावी प्रायोगिक लक्षण दर्शविले. फिशर खऱ्या प्रजनन (समयुग्गीयotes) पासून मिक्स प्रजननास (हीट्रोझिओगोटे) पर्यंतच्या मेंडलच्या 1: 2 प्रमाणात संशयास्पद होते आणि म्हणाले की मेंडलचा परिणाम "सत्य असल्याचे चांगले" होते. [4 9] विशेषतः फिशरने सुचवले की मेंडेलने 10 संततींच्या परीक्षणाद्वारे पॅरेंटल फिनीटिपची अनुमान काढली, परंतु संभाव्यतेसाठी त्याची अपेक्षित समायोजित केली नाही की हेरटोजायगेट पॅरेंट 10 प्रमुख घटकांच्या वंशात उत्पन्न करु शकतात (हे 0.7510 = 6% परीक्षणाची वारंवारता येते).अशा प्रकारे सुधारित केल्यामुळे 1.7: 1चे गुणोत्तर अपेक्षित असावे, जे मेन्डेलच्या 720: 353च्या परिणामांपेक्षा बरेच वेगळे असावे, जे मॅडेलच्या 2: 1ची चुकीची अपेक्षेपेक्षा अगदीच योग्य आहे. [47] 1 99 0 मध्ये मॅंडेलच्या कामावर टीका केल्याबद्दल या संख्याशास्त्रीय विश्लेषणाची अंमलबजावणी करण्यात आली, प्रयोगात्मक फसवणुकीवर आरोपपत्र, आउटडेटर्स "टिडिंग" डेटासेट्स आणि पुनरावृत्त प्रयोग काढून टाकण्यात आले. [50] फिशर म्हणाले, की "सर्वात जास्त डेटा, सर्व नाही तर, प्रयोगांवरून फेड केले गेले आहे जेणेकरून मेंडेलच्या अपेक्षांबरोबर सहमत होणे" [47] आणि त्याने मेंडलचा परिणाम "घृणित", "धक्कादायक" म्हटले [51] आणि "शिजवलेले". [52] फिशर आरोपी मेंडलच्या प्रयोगांनी "अपेक्षित सह करारनाच्या दिशेने जोरदार पूर्वग्रहदूषित केले ... या सिद्धांताने शंकाचा लाभ" दिला. [47] हे बऱ्याचदा पुष्टीकरण पूर्वाग्रहांचे उदाहरण म्हणून उद्धृत केले गेले आहे. [53] हे असे दिसून येऊ शकते की त्यांच्या प्रयोगांमधील अंदाजे 3 ते 1 गुणोत्तर हे लहान सॅम्पल आकाराच्या तुलनेत, आणि, ज्या बाबतीत हे गुणोत्तर थोड्याहून कमी पडल्यासारखे दिसू लागले त्यानुसार अधिक डेटा गोळा करणे सुरू राहिल्याशिवाय जोपर्यंत परिणाम जवळजवळ निश्चित प्रमाणात . 2004 मध्ये जे.व्ही. पोर्ट्री यांनी निष्कर्ष काढला की मेंडलचे निरीक्षण अयोग्य आहेत. [54] तथापि, प्रयोगांच्या पुनरुत्पादनाने असे दर्शविले आहे की मेंडलच्या डेटाबद्दल काही वास्तविक पूर्वाभिमुखता नाही. [55]2007 मध्ये डॅनियल एल. हार्ट आणि डॅनिअल जे. फेअरबँक्स यांनी फिशर यांनी या प्रयोगांचा चुकीचा अर्थ लावला. त्यांना कदाचित असे आढळून आले की मेंडलने 10 पेक्षा जास्त संतती मिळविली आणि परिणाम अपेक्षेनुसार जुळतील. ते निष्कर्ष काढतात की, "मुद्दाम खोटेपणाचे फिशर्सचे आरोप पूर्णपणे विश्रांतीसाठी दिले जाऊ शकतात, कारण जवळून विश्लेषण केल्यामुळे ते पुराव्यावरून सिद्ध झाले नाही." [51] [56] 2008 मध्ये हार्ट आणि फेअरबँक्स (ॲलन फ्रॅंकलीन व ए.डब्ल्यू.एफ. एक सर्वसमावेशक पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काढला की मेंडलने आपल्या परिणामांची निर्मिती केली नाही आणि फिशरने मुद्दाम मॅंडेलच्या वारसा कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. [57] सांख्यिकी विश्लेषणाचे पुनर्मूल्यांकन देखील मेंडलच्या परिणामांमधील पुष्टीकरण पूर्वावलोकनाची कल्पना नाकारते. [58] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15337.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8112354b54d5ba884e1e391f2e0529a960b4f719 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15337.txt @@ -0,0 +1 @@ +योहान पूनावाला (जन्म:१५ जानेवारी, १९७२) हे एक भारतीय उद्योगपती आहेत.[१][२][३][४][५][६][७] पूनावाला अभियांत्रिकी समूहाचे अध्यक्ष तसेच पूनावाला स्टड फार्म आणि पूनावाला रेसिंग आणि ब्रीडिंगचे संचालक आहेत आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे भागधारक आहेत. कारच्या प्रेमापोटी त्याना कार जगतात YZP म्हणून ओळखले जाते.[८][९][१०][११][१२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15343.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c61c8235bad697a63ff1495928899c17f5a2223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15343.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहान रुडॉल्फ जेलेन (स्वीडिश भाषेत:शेलेन) (१३ जून, १८६४ - १४ नोव्हेंबर, १९२२) हे स्वीडिश समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी होते. त्यांनी "भू-राजकारण" हा शब्द तयार केला. ॲलेक्झॅंडर फॉन हम्बोल्ट, कार्ल रिटर आणि फ्रेडरिक राट्त्सेल यांच्याबरोबर जेलेन यांनी जर्मन जिओपॉलिटिक (Geopolitik)चा पाया घातला. अडॉल्फ हिटलर व नाझी पक्षावर जेलेन आणि हौशोफर यांच्या विचारांचा प्रभाव होता आणि युरोपमध्ये स्वतःच्या आक्रमक विस्ताराचे समर्थन करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाझी पक्षाने या सिद्धांताचा वापर केला.[१] +योहान रुडॉल्फ जेलेन यांचा जन्म १३ जून १८६४ रोजी स्वीडन मधील तोर्सो येथे झाला. १८८० मध्ये त्यांनी स्कारा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी उप्सला विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले. १८९१ मध्ये ते उप्सला विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) झाले. ते १८९०-१८९३ दरम्यान तेथे सहयोगी प्राध्यापक होते.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15345.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7c8db2cd6fff7d957fbedaf4ab41b18fd063af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15345.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहान लुडविग बाख (फेब्रुवारी ४, इ.स. १६७७ - मे १, इ.स. १७३१ हा जर्मन संगीतकार व व्हायोलिनवादक होता. +हा योहान सेबास्टियन बाखचा चुलतभाऊ होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15354.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5ce96e7c05d6aa30cfecddfc075c4d13555f9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15354.txt @@ -0,0 +1 @@ +योहान अबेयरत्ने समरसेकरा (२२ फेब्रुवारी, १९६८:कोलंबो, सिलोन - हयात) हा  संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15357.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989559f277294d9523c753b0fe2ef6b03ea4b6fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_15357.txt @@ -0,0 +1 @@ +थोरला योहान स्ट्रॉस तथा पहिला योहान स्ट्रॉस (१४ मार्च, इ.स. १८०४ - २५ सप्टेंबर, इ.स. १८४९) हा ऑस्ट्रियाचा शास्त्रीय संगीतकार होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1553.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22da3c3cfd852feb458c239ca5dfa5c42d727d99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1553.txt @@ -0,0 +1,5 @@ +मन्याड नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मांजरा नदीची उपनदी आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात उगम पावून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात ती मांजरा नदीला येऊन मिळते. [१] + +मन्याड नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1562.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69df179739d49b5ca1ff0cbf42d1e93c3baa978b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1562.txt @@ -0,0 +1 @@ +निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची मोजणी करून कोणत्या उमेदवाराला जास्त मते मिळाली आहेत हे मतमोजणी द्वारे ठरवले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_157.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c51e3caacad6b02d55305ec59f5045dc028ba2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_157.txt @@ -0,0 +1,8 @@ +भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. +भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. +अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे. +भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. +हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. +शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभा-यातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले. +भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. +वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1589.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679d6842654e4e537a677324a04fd754bfcfd427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1589.txt @@ -0,0 +1 @@ +मथाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1596.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..792468b76ba6bd8663f97cf5d0c7ba3cca16ec28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1596.txt @@ -0,0 +1 @@ +मथीशा पथिरना (१८ डिसेंबर, २००२:कँडी, श्रीलंका - हयात) हा  श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1615.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97a8dc946760ef65485ac213010c8ecc901a5209 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1615.txt @@ -0,0 +1,29 @@ +डॉ. मथु सावंत (जन्म : कंधार, जि. नांदेड, १५ ऑगस्ट १९६६) या ग्रामीण साहित्यासाठी विशेष परिचित असलेल्या मराठी लेखिका आणि नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे आजवर (सप्टेंबर २०१२) चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके व एक समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाला असून याशिवाय त्यांनी चरित्रात्मक लेखनही केले आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कथाकार असल्याचा मान त्यांच्याकडे जातो. ’तिची वाट वेगळी' हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे महिलांच्या ३३ टक्‍के आरक्षणाची स्पंदने आणि आंदोलने टिपणारा लेखाजोखा आहे. +बीड येथे झालेल्या चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. +डॉ. मथु सावंत यांचा जन्म राबत्या शेतकरी कुटुंबात झाला. १९८६ ते २००५ अशी २० वर्षं राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. +१९९२ ते १९९७ या कालखंडात त्यांनी गोरठा, (ता. उमरी) मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. +जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी नेहमी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांना[माहितीज्ञान पोकळी] वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.[ संदर्भ हवा ] +महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात[माहितीज्ञान पोकळी]सुद्धा त्यांचे भरीव योगदान आहे.[ संदर्भ हवा ] +१) ‘पाण्यातील पायवाट’ ह्या कथासंग्रहाला फुलंब्री (औरंगाबाद जिल्हा) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य पुरस्कार प्राप्त.(१९९४) +२) जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आधारित ‘राहु-केतु’ ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार, म.सा.प. औरंगाबादचा कै. नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा फुले-आंबेडकरवादी साहित्य पुरस्कार आणि बडोदा (गुजरात) येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचा अभिरुची गौरव पुरस्कार असे चार पुरस्कार प्राप्त. +३) ग्रामीण भागातील विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांच्या प्रश्नांवरील ‘जिनगानी’ ह्या कादंबरीला कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील रोहमारे ट्रस्टचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त. +४) ‘समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’ ह्या पुस्तकाला महानुभाव विश्वभारती अमरावती या संस्थेचा महानुभाव ग्रंथोत्तेजक पुरस्कार प्राप्त. +५) ‘तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि लोहा येथील खोब्राजी चव्हाण साहित्य पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार प्राप्त. +सदर कथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात तसेच सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाला असून, या कथासंग्रहातील कथांचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः अभिवाचन झाले आहे. तसेच आकाशवाणीच्या नांदेड व उस्मानाबाद केंद्रावरून पुस्तकांतील काही कथांचे नाट्यीकरण सादर करण्यात आले होते. या प्रसारणाला ग्रामीण श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. +६) ‘नवरसांची नवलाई’ या नाटकाला कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा मातोश्री उमाबाई निगवेकर साहित्य पुरस्कार प्राप्त. +७) ‘निवडुंगाची फुलं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार, बुलढाणा येथील भारत विद्यालयाचा शशिकलाताई आगाशे वाङमय पुरस्कार आणि कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा शेवडे गुरुजी साहित्य पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त. +८) ‘कथाकार भास्कर चंदनशिव’ या ग्रंथाला औरंगाबादच्या कै. धोंडीराम माने विकास प्रबोधिनीचा गुणिजन साहित्य पुरस्कार प्राप्त. +९) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब, नांदेड या संस्थेतर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव. +१०) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशिक्षण विद्यापीठातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव. +११) साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जनजागृती महिला प्रतिष्ठानचा सेवाभावी साहित्य पुरस्कार प्राप्त. +१२) महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव. +१३) कुंटूर येथे १७-१-२०१० रोजी झालेल्या २ऱ्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षपद. +१४) बीड येथे आयोजित (दि. २ व ३ फेब्रु. २०१३) चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षपद. +१५) पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेचा मालतीबाई दांडेकर पुरस्कार. (दि. २८ जाने. २०१३) +१६ ) सामाजिक कार्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार. +१७) सामाजिक कार्यासाठी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला मंडळाचा वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार. (२०१४) +१८) ‘राहु - केतु’ या कादंबरीस महाराष्ट्र शासन, मुंबईचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार. (१९९९) +१९) मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादचा कै. नरहर कुरुंदकर वाड्.मय पुरस्कार, १९९९ +--> अधिकृत संकेतस्थळ +--> फेसबुक प्रोफाईल + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1633.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef54fbdf4961c24efc8420f580bdf6d18be8c1d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1633.txt @@ -0,0 +1 @@ +मदन मधुकरराव येरावार मराठी राजकारणी आहेत. हे यवतमाळ मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1657.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cddcc1a1365f3f74bdc81918fafd11836ccf843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1657.txt @@ -0,0 +1 @@ +मदनरत्न श्रीमालिगुर्जर लिखित हिंदू ग्रंथ आहे[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1658.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7730e6906f09a305331b3de253c273398687a47b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1658.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट १०, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1695.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d83e456f3538009038c76cc00c5b136d1f1f53de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1695.txt @@ -0,0 +1 @@ +मदुराई जंक्शन हे तमिळनाडूच्या मदुराई शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मदुराई दक्षिण तमिळनाडूमधील प्रमुख स्थानक असून येथे दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या मदुराई विभागाचे मुख्यालय स्थित आहे. चेन्नईहून कन्याकुमारी, तिरुनेलवेली इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या मदुराईमधूनच जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1726.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a16f36be9cb524a2fab055acc4a9c01dd11fd37d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1726.txt @@ -0,0 +1,3 @@ +मद्यपान हे जास्त करून पुरुष करताना दिसतात.आजच्या जगामध्ये मद्यपान खूप मोठ्या प्रमाणात होत असतानी दिसून येते. +मद्यपान करणे म्हणजे दारूचे सेवन करणे. दारू म्हणजे अल्कोहोल पिणाऱ्यांचे आरोग्य, संबंध आणि सामाजिक स्थिती यावर त्याचा नकारात्मक प्रभाव असूनही जबरदस्त आणि अनियंत्रित दारुचा उपभोग घेतला जातो. +प्राचीन काळापासून, अल्कोहोलचा वापर उत्तेजक पेय म्हणून केला जातो. डिस्टिलेशनची प्रक्रिया तुलनेने नंतर स्वीकारली गेली, परंतु त्यापूर्वी फळे, ऊस, खजूर इत्यादींचे आंबवलेले रस उत्तेजक आणि आरोग्यदायी पेय म्हणून वापरले जात होते. भारतातही अशी पेये प्राचीन काळी सोमरस, मध्वीरा, सुरभीत रस (अमृत) इत्यादी स्वरूपात वापरली जात होती. भारतात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या अर्कातून मिश्रित सूरांचा उपयोग औषध म्हणून केला जात होता आणि आजही या प्रकारच्या मिश्रित सुरा तयार करण्याच्या अनेक पाककृती जुन्या ग्रंथांमध्ये आढळतात. हे मुख्यतः भिक्षू, चिकित्सक आणि किमयाशास्त्रज्ञांनी तयार केले होते आणि वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती, औषधी वनस्पती, फळे आणि इतर भाजीपाला पदार्थ निवडण्यासाठी विशेष कौशल्ये अवलंबली गेली. त्यांच्याशी संबंधित गोष्टी अनेकदा गुप्त ठेवल्या जात होत्या. हे पेय विशेष सुगंध, चव आणि गुणवत्तेचे होते आणि जगातील इतर देशांमध्ये भारत या ज्ञानात अग्रेसर होता. सुराच्या या गुणधर्मामुळे, डिस्टिल्ड सुराला युरोपमध्ये "जीवनाचे पाणी" असे नाव देण्यात आले, कारण हळूहळू त्या लोकांमध्ये असा विश्वास पसरला की त्यात जीवन-रक्षक घटक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1770.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9fa926335d3b7737be273879b7abc4a09102859 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1770.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रा. मधू दंडवते (२१ जानेवारी, १९२४ - १२ नोव्हेंबर, २००५) हे भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ होते. +दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते. +त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले [१]. +हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1778.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6283b0264497d735038c5e41fc7e7e217ec0ed0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1778.txt @@ -0,0 +1 @@ +राग मधुकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1782.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01101f40f29b71461de466c8d2b99098691c4122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1782.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. मधुकर केशव ढवळीकर (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते. +पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले [ संदर्भ हवा ]. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले [ संदर्भ हवा ]. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते [ संदर्भ हवा ]. +इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे ढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले[ संदर्भ हवा ]. त्यांनी हडप्पाला समकालीन असणाऱ्या मोरवीजवळील कुंतासी (गुजरातमधील) येथेही संशोधन केले [ संदर्भ हवा ]. गुप्त साम्राज्यातील राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष संशोधन होते [ संदर्भ हवा ]. नांदेड येथील राष्ट्र कुटांच्या राजधानीवरही त्यांनी संशोधन केले [ संदर्भ हवा ]. तसेच कंधार येथे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला [ संदर्भ हवा ]. +मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते [ संदर्भ हवा ]. +मधुकर केशव ढवळीकर यांनी संशोधन करून महाभारताच्या युद्धाचा काळ इ.स.पू. ८५० एवढाच ठरवला आहे. ते सिद्ध करणारा त्यांचा एक लेख या दुव्यावर पहावयास मिळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1790.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01101f40f29b71461de466c8d2b99098691c4122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1790.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. मधुकर केशव ढवळीकर (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते. +पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले [ संदर्भ हवा ]. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले [ संदर्भ हवा ]. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते [ संदर्भ हवा ]. +इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे ढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले[ संदर्भ हवा ]. त्यांनी हडप्पाला समकालीन असणाऱ्या मोरवीजवळील कुंतासी (गुजरातमधील) येथेही संशोधन केले [ संदर्भ हवा ]. गुप्त साम्राज्यातील राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष संशोधन होते [ संदर्भ हवा ]. नांदेड येथील राष्ट्र कुटांच्या राजधानीवरही त्यांनी संशोधन केले [ संदर्भ हवा ]. तसेच कंधार येथे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला [ संदर्भ हवा ]. +मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते [ संदर्भ हवा ]. +मधुकर केशव ढवळीकर यांनी संशोधन करून महाभारताच्या युद्धाचा काळ इ.स.पू. ८५० एवढाच ठरवला आहे. ते सिद्ध करणारा त्यांचा एक लेख या दुव्यावर पहावयास मिळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_18.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_18.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc6a740b605fb2e224b2cd8a35f2b873e1b66e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_18.txt @@ -0,0 +1,5 @@ +भिल्ल समाज हा भारतातील एक मुख्य आदिवासी समूह आहे. त्यांना विविध भाषांत भिला किंवा भिल्ल गरासिया असे म्हणतात. +भिल्ल हे मध्य भारतातील एका जमातीचे नाव आहे. भिल्ल जमात ही भारतातील सर्वात व्यापक जमात आहे. प्राचीन काळी, हे लोक इजिप्तपासून लंकेपर्यंत पसरले होते . भिल्ल जमातीचे लोक भिल्ल भाषा बोलतात. भिल्ल जमातीला " भारताचे शूर धनुष्य पुरुष" असे संबोधले जाते . या वंशाची राजवट डोंगराळ भागात होती भिल्ल राजांची सत्ता प्रामुख्याने माळवा , दक्षिण राजस्थान , गुजरात ओडिशा आणि महाराष्ट्र होती . भिल्लगुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड , महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमाती आहे . अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्याचे खादिम हे देखील भिल्ल पूर्वजांचे वंशज आहेत. त्रिपुराचे भिल्ल आणि पाकिस्तानचे सिंधके थारपारकरही जिल्ह्यात स्थायिक आहे. भिल्ल जमात भारतासह पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. प्राचीन काळी शिवी जिल्ह्यात भिल्ल जमातीची राजवट प्रस्थापित झाली होती, ज्याला सध्या मेवाड म्हणतात, अलेक्झांडरने मींदर मार्गे भारतावर आक्रमण केले, तेव्हा पंजाब आणि शिवी जिल्ह्यातील भिल्ल राज्यकर्त्यांनी जगविजेत्या सिकंदरला भारतात येऊ दिले नाही. परत जावे लागले. +तडवी भिल्ल समाज हा महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आढळतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अजिंठा डोंगर पायथ्याशी वाढोना गावात सर्वात जास्त तडवी भिल्ल मोठ्या प्रमानात व पारध बुद्रुक, पारध खुर्द, कोसगाव, भोकरदन, अंबड, घनसावंगी,टाका,खालापुरी, धनगर पिंप्री, लिंगेवाडी, वाकडी, वढोद तांगडा, पद्मावती, धावडा, सेलूद, लिहा, पोखरी, जळगाव सपकाळ, हिसोडा, देहेड, खंडाळा, भोरखेडा, दहिगाव याठिकाणी या समाजाची वस्ती आहे. बुलढाणा जिल्ह्याला पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखायचे बुलढाणा तालुक्यात जामठी, दहिद बुद्रुक, दहिद. खुर्द, गिरडा, गोधनखेडा आणि मढ तसेच संग्रामपुर तालुक्यात आलेवाड़ी, चीचारी, वसाडी, सायखेड, पिंगळी ह्या भील वस्त्या आहेत. तसेच जळगाव तालुक्यात रसूलपूर, वडगाव, इस्लामपूर,सुनगाव, उमापूर, व जोंधनखेड तसेच अकोला अमरावती जिल्ह्य़ात भील वस्त्या आहेत; जळगाव जिल्ह्यातथल जामनेर तालुक्यात खूप जास्त प्रमाणात तडवी भिल्ल या समाजाची वस्ती आहे. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल जात प्रमुख आहे. येथे गायकवाड, मोरे, बर्डे, राठोड, पवार, गांगुर्डे, सोनावणे, राठोड, पिंपळे, इत्यादी आडनाव असणारे भिल्ल आढळून येतात. त्यांची वस्ती मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान व महाराष्ट्र या राज्यांतही आहे. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जे विविध उठाव झाले त्यामध्ये भिल्ल समाजाने केलेला उठाव हा देखील अतिशय मोलाचा मानला जातो १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वासुदेव बळवंत फडके यांनी प्रस्थापितांविरोधात केलेला उठाव, तसेच अन्य लहान-मोठे उठाव संपूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजी सत्तेला यश मिळाले. मात्र भिल्ल समाजाने स्वसंस्कृतीची जोपासना आणि अधिकाराचे जतन करण्यासाठी लढा उभारला त्याला पूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजांना यश मिळाले नाही. ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील महाराष्ट्रामध्येभिल्लांचा उठाव ही महत्त्वपूर्ण चळवळ राहिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आदिवासी व भिल्लांचे उठाव हे महत्त्वाचे पर्वत ठरलेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या उठावांना विशेष महत्त्व आहे. या उठावांतील समुदाय यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला तो संघर्ष आपली संस्कृती आपल्या परंपरा व आर्थिक हित कायम ठेवण्यासाठीचा संघर्ष होता ब्रिटिश सत्तेला हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामधील या उठावांचे विशेष महत्त्व आहे. . +महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकलव्य भिल्ल समाज संघटना कार्य करते. महाराष्ट्रातील एकलव्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_182.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b160445f1f7ab2fdd7ff5a9e154e677b7de45216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_182.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुईगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1831.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..421e9aa06088766b6d534697da1e357fbf57ba73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1831.txt @@ -0,0 +1,4 @@ +मधुकर गजानन जोशी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे किराणा घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1846.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443719d8eb361495fdc21ba1f5826a70216d4d22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1846.txt @@ -0,0 +1,2 @@ +मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे. ती अभिजीत साटम याची पत्नी व शिवाजी साटम याची सून आहे. +या मधुराने 'मधुरंग' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधू कांबीकर यांच्या आत्मचरित्राचे नावही 'मधुरंग' आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1851.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb080bf50ee429f7a7488df3de9f512e43a7730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1851.txt @@ -0,0 +1,4 @@ +मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत. सध्या त्या मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते! मधील अरुंधतीच्या अभिनयासाठी ओळखल्या जात आहेत.[२][३] +मधुराणी प्रभुलकर यांचा जन्म भुसावळ येथे झाला तर पुढील शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. त्यांनी मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे. +प्रभुलकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली असून त्यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांचीच निर्मिती असलेले नाटक 'सी-सॉ'ला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला. इ.स. २००३ मध्ये त्यांनी झी मराठी वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेत काम केले. त्याच साली त्यांनी 'गोडगुपित' या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आणि याच बरोबर 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील भूमिका निभावली..[४] इ.स. २००८ मध्ये प्रभुलकर यांनी झी मराठी दूरचित्रवाहिनी वरील 'सा रे गा मा पा' या सेलिब्रिटी शोमध्ये भाग घेऊन आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली. यामुळे त्यांना 'सुंदर माझे घर' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. +सध्या प्रभुलकर या स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी वरील आई कुठे काय करते! या मालिकेत डिसेंबर २०१९ पासून मुख्य भूमिका साकारत आहे.[५][६] [७] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1866.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21d8d5d592915207a3760cc4e895a5b0e4c696cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1866.txt @@ -0,0 +1,5 @@ +१५ जुलै १९२६ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या नेवरे ह्या गावात त्यांचा जन्म झाला, लहानपणापासून अभिनयाची, नाटकांची त्यांना आवड होती. शाळेत शिकत असतानाच गावातील श्रीराम जन्मोत्सवात झालेल्या 'प्रतिज्ञा कंकण' या नाटकात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबई मध्ये आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच त्यांनी एस.टी महामंडळात नोकरी मिळवली. तिथे होणाऱ्या विविध नाटकात काम करण्याची पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली आणि तिथून एका अविस्मरणीय नाट्यप्रवासाला सुरुवात झाली! +आपल्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून मित्रांच्या सहकार्याने त्यांनी स्वतःची 'जयमंगल' नावाची नाट्यसंस्था स्थापन केली ज्यामार्फत त्यांनी बेबंदशाही, तुझे आहे तुजपाशी, संगीत एकच प्याला, संगीत सौभद्र, उद्याचा संसार, संगीत भावबंधन, शबरी, नटसम्राट अश्या नावाजलेल्या नाटकांचे जवळपास १०००हून अधिक प्रयोग केले. +नटसम्राट नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगात मधुसूदन कोल्हटकर ह्यांची भूमिका पाहिल्यावर ज्येष्ठ नट शरद तळवलकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते कि, 'श्री. तात्यासाहेब शिरवाडकरांनी नटसम्राट नाटकाचा अंगरखा नटसम्राट नानासाहेब फाटक ह्यांच्याकडे पाहून बेतला. श्रीराम लागू, दत्ता भट इत्यादी नटसम्राटांनी तो घातला. पण तो श्री. मधुसूदन कोल्हटकर ह्यांना चपखल बसला' हे उद्गार म्हणजेच त्यांच्या यशाची पावती आहे! +बेबंदशाही नाटकात संभाजी, संगीत एकच प्याला मधील सुधाकर, संगीत सौभद्र मधला बलराम अश्या एकसोएक भूमिका त्यांनी सादर केल्या. हाऊसफुल बुकिंग घेणारा कलाकार अशी त्यांची ओळख होती. एकाच वेळी एकाच नाटकाचे एकाच प्रयोगात दुपार व रात्र असे प्रयोग असतील तर ते अगदी नियमितपणे हाउसफुल्लच असायचे! +अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे रंगभूमीवरील गुणी कलावंत, कै. शाहूमहाराज कोल्हापूर स्मृतिचिन्ह तसेच उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट विलेपार्लेतर्फे गुणगौरव पारितोषिक व सत्कार अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं! diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1889.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0c884ff49931c828aee0203577233ba7c590cef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1889.txt @@ -0,0 +1,2 @@ +मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक हे आफ्रिकेतील चाड,कामेरून,मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक,कॉंगोचे प्रजासत्ताक,गॅबन आणि इक्वेटोरीयल गिनी या सहा देशांचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_190.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14d13457f67bd0cf5096a370ba0abeb3c213ea9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_190.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुकुम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1918.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c7b46bac2a7756d9600a373ec5719e5f4a3df5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1918.txt @@ -0,0 +1,5 @@ +मध्य प्रदेश विधानसभेचे सर्व २३० सदस्य निवडण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या व ३ डिसेंबर २०२३ रोजी निकाल जाहीर झाला. +मध्य प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे.[१] यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्य सरकार स्थापन केले व कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. [२] +मार्च २०२० मध्ये, काँग्रेसच्या २२ आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[३] परिणामी राज्य सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला.[४] त्यानंतर भाजपने राज्यात सरकार स्थापन केले आणि शिवराज सिंह चौहान परत मुख्यमंत्री झाले.[५] +भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[६][७] +स्रोत: [८] [९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1926.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1921a06679666c6b35f1b46101cd68d7eaec594 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1926.txt @@ -0,0 +1,14 @@ +भारताच्या मध्य प्रदेश राज्यात खासगी उद्योगपतींनी चालविलेल्या अनेक शिक्षणसंस्था आहेत. एकेक संस्था अनेक कॉलेजे चालवते. अशा काही संस्थांचा हा परिचय : +ग्रुपची स्थापना सन १९९०मध्ये तर शिक्षणसंस्थांची सुरुवात १९९५पासून झाली. भोपाळ शहरात ग्रुपने १४ फेब्रुवारी २०१२ रोजी स्थापन केलेली (RKDF) राम कृष्ण धर्मार्थ फाऊंडेशन युनिव्हर्सिटी आहे. तिचा परिसर ५५ एकरांचा आहे. [१] ही मध्य भारतातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था आहे. संस्थेच्या मालकीच्या चार शहरांतील सात परिसरांमधल्या १४० काॅलेजांत एकावेळी ४०,००० विद्यार्थी शिकतात. शिक्षणसंस्थांच्या इमारतींचे एकूण बांधकाम क्षेत्र ५० लाख चौरस फूट आहे. इंदूर, रेवा, सिहोर या शहरांतही संस्थेच्या शाखा आहेत. मेडिकलसकट सर्व प्रकारचे शिक्षण या संस्थांमध्ये मिळू शकते. +All India Society for Electronics & Computer Technology या १९८५ साली स्थापन झालेल्या संस्थेची आर्ट्‌स, सायन्स, कॉमर्स, लॉ, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेन्ट, कॉंप्यूटर सायन्स आणि पॅरा-मेडिकल या विषयांची कॉलेजे आहेत. या कॉलेजांतून एम.फिल.पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. शिवाय या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३ नोव्हेंबर २००६ रोजी छत्तीसगड राज्यातल्या विलासपूर येथे स्थापन झालेली डॉ. सी.व्ही. रामन युनिव्हर्सिटी(CVRU) येते. +AKS University (Amicable Knowledge Solution) हे सतना गावात असलेले एक खासगी विद्यापीठ आहे. त्याचे कार्यक्षेत्र मध्य प्रदेशातील विंध्य आणि महाकोशल विभाग हे आहे. या विद्यापीठाची स्थापना २३ नोव्हेंबर २०११ रोजी झाली. ह्या विद्यापीठात मेडिकल शिवाय बाकीच्या बहुतेक सर्व विद्याशाखा आहेत. +(नाॅन रेसिडेन्शियल इंडियन्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, भोपाळ) +(Lakshmi Narayan College of Technology, Bhopal) +(Shiv Kumar Singh ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स) +(Kilash Narayan Patidar) +पूर्ण नाव - टेक्नॉक्रॅटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. {१९९९ साली स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेची टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, टीआयटी ॲन्ड सायन्स, टीआयटी (एक्सलन्स), टीआयटी ॲडव्हान्स, टीआयटी फार्मसी, टीआयटी फार्मसी एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, टीआयटी एमबीए अशी सात कॉलेजे आहेत. +BONNiE Foi या संस्थेची भोपाळमध्ये एक को-एड शाळा आहे. ती अंशतः मध्य प्रदेश शालान्त परीक्षा बोर्डाशी आणि अंशतः सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहे. शिवाय या संस्थेचे भोपाळमध्ये ग्रॅज्युएट कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज, लॉ कॉलेज, इन्फोकॉम कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कॉलेज, आर्ट कल्चर आणि फॅशन स्कूल, हायर सेकंडरी स्कूल, टीचर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, फुटबॉल ॲकॅडमी आणि क्रिकेट असोसिएशन आहे. या संस्थेला २०१४ साली ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. +The word Bonnie Foi comes from the French Word, which means 'Good Faith’. +SAGE नावाची ही कंपनी भोपाळमधल्या सागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि सागर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲन्ड टेक्नाॅलाॅजी या संस्थांची पालक कंपनी आहे. +ही संस्था SIRT नावाने ओळखली जाते. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1927.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72c59b40f34be17d5e61f34fdfea65bf57df194f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1927.txt @@ -0,0 +1,3 @@ + +महाराष्ट्रात देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मण, मराठा, कुणबी, महार, मांग, भंगी अश्या ज्या अनेक जाती आहेत तशा नावाच्या जाती मध्य प्रदेशात नाहीत. त्याच्या जातींची नावे वेगळीच आहेत. या जातींना 'समाज' म्हणायची प्रथा आहे. +मध्य प्रदेशातील असे काही समाज : diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1942.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13c6118790c53b1088a51db1c801b8e0119944fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1942.txt @@ -0,0 +1 @@ +मध्य युरोपीय प्रमाणवेळ ही युरोपाच्या मध्य भागातील देशांमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे. ती जागतिक प्रमाणवेळेपेक्षा १ तास पुढे आहे. मध्य युरोपीय प्रमाणवेळ पाळणारे युरोपीय देश उन्हाळ्यात वाढलेल्या दिनमानाशी जुळवून घेण्यासाठी यूटीसी +२ असलेली मध्य युरोपीय उन्हाळी प्रमाणवेळ पाळतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1946.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b12c2b564f6f08152987c13cb9c90e3533d6d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1946.txt @@ -0,0 +1 @@ +सेंट्रल वायोमिंग प्रादेशिक विमानतळ, पूर्वीचा रिव्हरटन प्रादेशिक विमानतळ, (आहसंवि: RIW, आप्रविको: KRIW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RIW) हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील रिव्हरटन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस तीन मैलांवर फ्रीमाँट काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ रिव्हरटनशिवाय जवळील लँडर शहरालाही सेवा देतो. येथून ग्रेट लेक्स एरलाइन्स डेन्व्हरला विमानसेवा पुरवत असे.[२] १ जुलै, २०१६पासून डेन्व्हर एर कनेक्शन नावाखाली की लाइम एअर डेन्व्हरला उड्डाणे करते.. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1970.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89d143d3b8c78c5341b89030d1c4059e5d9bfa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1970.txt @@ -0,0 +1,9 @@ +मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे १९३२ साली स्थापन करण्यात आले. देशभरात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभर सतरा संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. हे केंद्र त्यापैकी असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीच्या अंतर्गत काम करते. +या केंद्रामध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि चांगला उतारा देणाऱ्या ऊसाच्या नवीन जाती निर्माण करणे आणि त्यांचा प्रसार करणे हे महत्त्वाचे काम केले जाते. +ऊसाची लागवड पद्धत, ऊसाच्या विविध अवस्थांमध्ये पाण्याची गरज, उसातील कीड आणि कीटकांचे नियंत्रण, खते आणि तण व्यवस्थापन, सेंद्रिय खते इ. गोष्टींवर येथे संशोधन केले जाते. +तसेच ऊसाला दिली जाणारी नायट्रोजन मात्रा कमी करणे, स्फुरद खते देण्याची पद्धत, जमिनीची सुपीकता ठरवण्यासाठी रासायनिक पद्धत इ. गोष्टींवर येथे संशोधन केले जाते. +सुधारीत जातीच्या बेण्याची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे कामही हे केंद्र करते.केंद्राद्वारे शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिके केली जातात. पिक संरक्षण सेवा पुरवली जाते. +ऊस आणि गुळाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी केंद्रातर्फे पुरस्कार सुद्धा दिले जातात. +या केंद्राने ऊसाच्या १३ जाती प्रसारीत केल्या आहेत. त्यापैकी काही अशा: + +.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1983.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f98dc7093c7f4c27da25a4f84ac167dd696b5fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_1983.txt @@ -0,0 +1,27 @@ +जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी या मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत. +प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. मन हे राजासारखे असावे पण मनावर नियंत्रण हवे. मनातील सर्व काही बोलण्यासाठी समोर माणूस असून उपयोगाचे नाही तर त्या माणसाला ही जागृत मन असावे. +मानवी मन ही या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे. मन मोकाट मोकाट ही बहिणाबाई चौधरी यांची कविता त्यात त्यांनी मनाची चंचल अवस्था प्रकट केली आहे. +याबाबत एक श्लोक असा आहे: +सदाचारेण सर्वदा शुद्धं भवति मानसम् | +निर्मलंच विशुद्धंच मानसं देवमंदिरम् || +अर्थ: सर्वदा चांगले आचरण केल्याने मन शुद्ध होते. असे निर्मळ व विशुद्ध मन हे (जणू) देवाचे मंदिरच आहे. +मानाने वागा +मनाने कृती करा +पण मन षड्रिपू ने बांधलं असेल तर तथाकथित योगाभ्यास करूनच पवित्रता धारण होईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू (सहा शत्रू, सूचना: डचा पाय मोडावा) असे म्हणतात. + +या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात. + +१. काम म्हणजे अति व अनैतिक लैंगिक भावना.(इत्यादि कामना) +२. क्रोध म्हणजे राग.(गुस्सा,चड़चिढाहट) +३. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.(लालच) +४. मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगुर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतविणे.(आकर्षण,फळ आकर्षणामुळे कार्यरत) +५. मद म्हणजे गर्व, अति अभिमान.(घमंड,अहंकार) +६. मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.(ईर्ष्या,जलन) +मनाचे वर्णन दयाराम ह्या हिंदी संतांनी खालील प्रकारे केले आहे: +मन लोभी,मन लालची,मन लंपट, मन चोर | +मनके मतें न चालिये, पलक पलक मन और || +शहंशहा नावाच्या शायराने मनाच्या चंचलतेचे असे वर्णन केले आहे: +बालक मन और वानरा,कबहुं न रे निचंत | +बाल और वानर सोत है,यह सोवत में भी उडन्त || +अर्थ:बालक मन व वानर हे कधीच चुपचाप बसत नाही.बालक व वानर झोपल्यास चुपचाप राहतात पण मन हे झोपेतच उड्डाण भरते. +मेंदूला एकाच विषयावर केंद्रित करण्याकरिता डोळे व कान या मेंदूच्या आणि पर्यायान मनाच्या खिडक्या बंद कराव्या लागतील. बंद याचा अर्थ झोपेत डोळे व कान बंद असतात तसे नव्हे तर या २ इंद्रियांना सर्वशक्तीनिशी त्या विषयावर केंद्रित केलं पाहिजे .अर्थात पाचही ज्ञानेंद्रियांना एकाच विषयावर केंद्रित केले जाते. उदा: आवडता खेळ, डान्स, चित्रकला इ. आपल्याला काय व्हायचं?, लोखंड कि लोहचुंबक?, यशवान, किर्तीमान, ऐश्वर्यसंपन्न कि अपयशी, दरिद्री, दुःखी? ते आपणच ठरवायचं . आपले मन जेथे रमते ते काम आपण नेहमी करावे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2008.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a0a2c17e35fdfe2d4742b157d5a926ae1a59cd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2008.txt @@ -0,0 +1 @@ +मनजित सिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे आमदार आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत आणि ते पंजाबच्या निहाल सिंग वाला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते (अमुक सालच्या निवडणुकीत) ६७,३१३ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2012.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b42643466cc974407f9e4abd6c8f89ea8e39615 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2012.txt @@ -0,0 +1,2 @@ +२७ एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2014.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..101584a4682931b6f458da5c59af3ec2221d8ace --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2014.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मनदीप सिंग ढिल्लाँ हे भारतीय वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर चालक होते. ४ जुलै, २०२० रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनांत अडकलेल्या लोकांना वाचवित असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2019.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01c5bc1fbde29e6e39d0793d3a6ee6425ec6d75d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2019.txt @@ -0,0 +1 @@ +मनप्रीत सिंग २६ जून, इ.स. १९९२:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2038.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..862c52118f9ba082044e12ab624f4d2a603d1cc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2038.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ.मनमोहन सिंह (मराठीत : मनमोहनसिंह ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[१] +मनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमन्त्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ] +या शिवाय त्यांनी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ] +पहा : भारताचे अर्थमन्त्री +भारताचे परराष्ट्रमन्त्री +काँग्रेसचे युवा नेते सत्यजित ताम्बे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, परन्तु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2084.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ac982b4498f6dca69d92c38cb4933eb9daa7fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2084.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट १५, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2086.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6a6c178eb49329f40d7d1f18912711648e31d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2086.txt @@ -0,0 +1 @@ +मनिका बत्रा (१५ जून, इ.स. १९९५:दिल्ली, भारत - ) ही भारताची टेबल टेनिस खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2098.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd45224239c1463482fe8bdef44db6eae0e1a80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2098.txt @@ -0,0 +1,5 @@ +मनीषा जोशी (जन्म: ६ एप्रिल १९७१) या गुजराती भाषेतील कवयित्री आणि पत्रकार आहेत. कंडारा (१९९६), कंसारा बजार (२००१), कंदमूल (२०१३), आणि थाक (२०२०) या चार कविता संग्रहांच्या त्या कवयित्री आहेत.[१][२] +मनीषा जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९७१ रोजी तारा जोशी आणि लक्ष्मीकांत जोशी यांच्या पोटी कच्छ जिल्ह्यातील मांडवीजवळील गोध्रा गावात झाला. १९८९ मध्ये अंजार येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्या वडोदरा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गेल्या, कारण गावात ९ वीच्या पुढे शिक्षण नव्हते. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा येथे अनुक्रमे १९९२ आणि १९९५ मध्ये इंग्रजी साहित्यात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. १९९३ मध्ये सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून मास कम्युनिकेशनचा डिप्लोमा देखील त्यांनी मिळवला. +विद्यापीठात शिकत असताना त्यांच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला, ज्यात सीतांशु यशश्चंद्र, गणेश देवी आणि बाबु सुथार यांचा समावेश होता. गुलाम मोहम्मद शेख, प्रबोध पारीख, लाभशंकर ठाकर, नितीन मेहता, जयदेव शुक्ल आणि भोलाभाई पटेल या इतर गुजराती लेखकांशी त्यांची ओळख झाली. +त्यांनी मुंबई आणि लंडनमध्ये प्रिंट आणि टेलिव्हिजन पत्रकार म्हणून काम केले. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. सध्या त्या बर्कले, कॅलिफोर्निया येथे राहतात. +त्यांच्या कंदमूल या काव्यसंग्रहाला गुजरात साहित्य अकादमीचे २०१३ चे प्रथम पारितोषिक मिळाले. आधुनिक गुजराती कवितेतील योगदानाबद्दल १९९८ मध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या संस्कृती पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2100.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db054195f3695e3d628b67e3f52796f51f6532e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2100.txt @@ -0,0 +1,6 @@ +मनीषा साठे (जन्म : २६ मे १९५३) या कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू आहेत. +मनीषा साठे यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले. पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले.[१] +आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गोहत्ती येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारताच्या विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत. +त्या पुणे विद्यापीठातील ललित कलाकेंद्र, पुण्यातील भारती विद्यापीठ व अहमदनगर येथील व्हीडिओकॉन अकादमी येथे अभ्यागत प्राध्यापिका म्हणून शिकवतात. पुणे विद्यापीठात पी.एच.डी.साठीच्या मार्गदर्शक अहेत. त्यांची कन्या आणि शिष्या शांभवी दांडेकर हीही कथक नृत्यांगना आहे. त्यांची स्नुषा तेजस्विनी साठे ही मनीषा साठे यांचा वारसा चालवत आहे. +मनीषा साठे यांनी सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. +साठे ह्या मनीषा नृत्यालय ट्रस्ट या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2104.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba1defbb86f0957ba1ff88e4577ab7b92b7bea79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2104.txt @@ -0,0 +1,2 @@ +वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट(शास्त्रीय नाव - Epipremnum aureum) लावणे फारच शुभकारक असते. ज्योतिषांच्या मतांप्रमाणे मनी प्लांट शुक्र ग्रहाचा कारक आहे.[१][मृत दुवा] मनी प्लांट हे घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्हीकडे लावले जाते. याची पाने गोलसर दिसतात आणि खूप लवकर फोफावतात. या झाडाला फारश्या निगेची आवश्यकता नसते. या झाडाला फारसे पाणीसुद्धा द्यावे लागत नाही. मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट कुंडीत लावले, किंवा याची वेळ इतर झाडांवर चढवलेली सुद्धा सुंदर दिसते. मनी प्लांट घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते. हवेचे शुद्धीकरण करून हवेमधील ऑक्सिजन वाढविण्याचे काम मनी प्लांट करत असते. वास्तुतज्ज्ञांच्या मते घरामधील झाडे किंवा रोपे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करतात.[२] +मनी प्लांटला गोल्डन प्रोथाॅस, सिलोन वेल, हंटर्स रोब. आयव्ही आॅरम, सिल्व्हर व्हाईन, टॅरो व्हाईन आणि साॅलोमन आयलॅंड्'ज आयव्ही ही अन्य नावे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_212.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dedab577212c6d4e220e80ec7953cb25c55284e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_212.txt @@ -0,0 +1,6 @@ + +भुताचा भाऊ हा १९८९ला प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका निभावल्या आहेत. +बंडूला अप्पाजी, इंद्रसेन आणि दयाराम या तीन गुंडांनी ठार केले. तो भूत बनतो. तो आपला दीर्घ हरवलेला भाऊ आणि आई शोधण्यासाठी प्रवास करतो. त्याचा लहान भाऊ नंदू (सचिन पिळगावकर) हा भेकड माणूस आहे. बंडू त्याला भेटतो आणि या गुंडांनी त्याला कसे मारले ते सांगते. तो त्याला गावी यायला सांगतो. बंडूचा आत्मा फक्त नंदूलाच दिसतो. बंडूचा आत्मा बऱ्याच वेळा नंदूच्या शरीरात शिरला आणि ते एकत्र या गुंडांशी युद्ध करतात. +कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका - +हिंदीतील नामवंत विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट. +भुताचा भाऊ या चित्रपटाचं निर्माण नंदिनी फिल्म्स ने आणि पद्मिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रा. ली. ने केलं होत. हा चित्रपट २१ मार्च १९८९ला प्रदर्शित झाला होता. सचिन पिळगावकर ने कथा, पटकथा लिहिली होती. अरुण पौडवाल हे संगीत दिग्दर्शक होते. सचिन पिळगावकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2137.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13b76200920b8b82b92e341c35b2722a08365c76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2137.txt @@ -0,0 +1 @@ +मनुएल ॲंतोनियो नोरीगा मोरेनो (११ फेब्रुवारी, इ.स. १९३४:पनामा सिटी, पनामा - २९ मे, इ.स. २०१७:पनामा सिटी, पनामा) हा पनामाचा राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. हा १९८३ ते १९८९ दरम्यान सत्तेवर होता. अमेरिकेने पनामावर लष्करी आक्रमण करून पदभ्रष्ट केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2138.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13b76200920b8b82b92e341c35b2722a08365c76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2138.txt @@ -0,0 +1 @@ +मनुएल ॲंतोनियो नोरीगा मोरेनो (११ फेब्रुवारी, इ.स. १९३४:पनामा सिटी, पनामा - २९ मे, इ.स. २०१७:पनामा सिटी, पनामा) हा पनामाचा राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. हा १९८३ ते १९८९ दरम्यान सत्तेवर होता. अमेरिकेने पनामावर लष्करी आक्रमण करून पदभ्रष्ट केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_214.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aafbbefb3ebb1e54db66e81a859874ea508b29d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_214.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुताणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2150.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ba649f80e3abab0dcf3e5929b263530cb07718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2150.txt @@ -0,0 +1,6 @@ +शिक्षण मंत्रालय, पूर्वीचे मानव संसाधन विकास मंत्रालय (१९८५-२०२०), हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे, जे शिक्षणावरील राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. [१] मंत्रालयाची आणखी दोन विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, जो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि साक्षरता आणि उच्च शिक्षण विभाग, जो विद्यापीठ स्तरावरील शिक्षण, तांत्रिक शिक्षण, शिष्यवृत्ती इ. +सध्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे मंत्री परिषदेचे सदस्य आहेत. [२] १९४७ पासून भारताकडे शिक्षण मंत्रालय होते. १९८५ मध्ये, राजीव गांधी सरकारने त्याचे नाव बदलून मनुष्यबळ विकास मंत्रालय (MHRD) केले आणि नरेंद्र मोदी सरकारने नव्याने तयार केलेल्या " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० "च्या जाहीर घोषणेसह, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव पुन्हा शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले. [३] +२९ जुलै २०२० रोजी 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' केंद्रीय मंत्री परिषदेने मंजूर केले. NEP २०२० ने विद्यमान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६ची जागा घेतली. [४] NEP २०२० अंतर्गत, मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाचे (MHRD) नाव बदलून शिक्षण मंत्रालय (MoE) करण्यात आले. NEP २०२० अंतर्गत असंख्य नवीन शैक्षणिक संस्था, संस्था आणि संकल्पना कायदे करण्यात आले. [५] +देशातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विकासासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग जबाबदार आहे. +उच्च शिक्षण विभाग माध्यमिक आणि उत्तर-माध्यमिक शिक्षणाचा प्रभारी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) कायदा, १९५६ च्या कलम ३ अन्वये, भारताच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सल्ल्यानुसार शैक्षणिक संस्थांना 'मानलेल्याविश्वविद्यालयाचा' दर्जा देण्याचा अधिकार विभागाला आहे. [६] [७] [८] उच्च शिक्षण विभाग अमेरिकेचे संयुक्त राज्य (USA) आणि चीन नंतर जगातील सर्वात मोठ्या उच्च शिक्षण प्रणालींपैकी एक आहे. हा विभाग उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या जागतिक दर्जाच्या संधी देशात आणण्यात गुंतलेला आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा सामना करताना भारतीय विद्यार्थ्यांची कमतरता भासू नये. यासाठी सरकारने संयुक्त उपक्रम सुरू केला आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक मताचा फायदा मिळावा यासाठी सामंजस्य करार केले आहेत. देशातील तंत्रशिक्षण व्यवस्थेचे स्थूलमानाने तीन वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते - केंद्र सरकारच्या अनुदानित संस्था, राज्य सरकार/राज्य-अनुदानित संस्था आणि स्वयं-वित्तपोषित संस्था. तांत्रिक आणि विज्ञान शिक्षणाच्या १२२ केंद्रीय अर्थसहाय्यित संस्था खालीलप्रमाणे आहेत: केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांची यादी: IIITs (२५), IITs (२३), IIMs (२०), IISc बंगलोर, IISERs (७ - बर्हमपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम, तिरुपती), NITs (३१), NITTTRs (४), आणि इतर ९ (SPA, ISMU, NERIST, SLIET, IIEST, NITIE आणि NIFFT, CIT)[९] +हा विभाग आठ कार्यालयामध्ये विभागलेला आहे आणि विभागाचे बहुतांश काम या कार्यालयाच्या अंतर्गत १००हून अधिक स्वायत्त संस्थांद्वारे हाताळले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2152.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb01a3f3384f4b4ed2abb4651d034e4bb99b694 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2152.txt @@ -0,0 +1 @@ +२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला 'मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन केले गेले होते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2184.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2184.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2196.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d944b51108b1f94b9602d6e4d6eb69aa84c7f64b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2196.txt @@ -0,0 +1,4 @@ +मनोज शर्मा (जन्म ४ मार्च १९९६ भद्रावती, कर्नाटक) हा एक भारतीय आवाजावरील कलाकार, गायक आणि डॉक्टर आहे जो प्रामुख्याने कन्नड चित्रपट उद्योगात काम करतो.[१] कलर्स कन्नड सिनेमा आणि कलर्स सुपरचे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांना भारतीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२][३] +शर्मा यांनी बीएएमएसमध्ये डॉक्टरेट पदवी घेतली. त्याने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि सुरुवातीला कलर्स कन्नड सिनेमा आणि कलर्स सुपर सारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी काम केले. २०१८ मध्ये त्याने पार्श्वगायन सुरू केले आणि मनोरथ सारख्या चित्रपटांसाठी काम केले.[४] २०२० मध्ये त्याने कार्तिक सारागूर दिग्दर्शित भीमसेला नालमहाराजा या कन्नड भाषेतील नाटकासाठी गाणी गायली होती. रॉबर्ट हा कन्नडा चित्रपट आहे ज्यासाठी शर्मा हे पार्श्वगायक होते जे २०२१ मध्ये प्रदर्शित झाले होते.[५] २०२१ मध्ये त्यांनी जय श्री राम या टेलिग चित्रपटासाठी गाणी गायली होती. चरण राज, चंद्रू ओबैय्या आणि इतर लोकप्रिय संगीत दिग्दर्शकांसारख्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. शर्मा सध्या व्हायकॉम 18 कलर्स कन्नड सिनेमा वाहिनीचा आवाज म्हणून काम करत आहेत.[६] +मनोज शर्मा आयएमडीबीवर +मनोज शर्मा स्पोटिफायवर diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2197.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..912cdf0fdcf0a35c8a5c83b0d6f80aa37b70a54b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2197.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज सिन्हा (जन्म १ जुलै १९५९) हे जम्मू आणि काश्मीरचे दुसरे आणि सध्याचे उपराज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. [१] [२] त्यांनी भारत सरकारमध्ये दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. सिन्हा हे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते, त्यांनी गाझीपूरचे भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. [३] [४] सिन्हा २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर यूपीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. [५] [६] [७] [८] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2220.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..394907872ed34f962ea53d28e1b8a2ebc1989af9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2220.txt @@ -0,0 +1 @@ +मनोरा म्हणजे एक उंच संरचना, जिची उंची ही रुंदीपेक्षा बरीच जास्त असते.खांबांस तणावाचे दोर असतात तर मनोऱ्यास ते नसतात त्यामुळे खांबांपासून त्यांचे वेगळेपण जाणवते.मनोरा ही 'स्वयंआधारीत संरचना' (सेल्फ सपोर्टेड स्ट्र्क्चर) असते.त्यांच्या उंचीचा वापर करण्यासाठी मनोरे बांधण्यात येतात.मनोऱ्याचा पाया बराच खोल असतो.मनोरा हा एखाद्या इमारतीचा किंवा बांधकामाचा एक भाग असु शकतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2244.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2347f0b684aa95e0cdba81c362521cf71142d214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2244.txt @@ -0,0 +1 @@ +मनोहर थाना विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ झालावाड जिल्ह्यात असून झालावाड-बारन लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_225.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..675859e7465eae440e569cd3364b99799fcf6cd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_225.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुत्याचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_228.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7947e3fdb174307206094f08388d4c2690e0d3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_228.txt @@ -0,0 +1,5 @@ +भुदरगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +भुदरगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे. येथे एक किला आहे, किले भुदरगड जे नाव या तालुकयाला दिले आहे.साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका.गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. +भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे, तालुकास्तरीय सर्व काम काज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे. +क्रांती ज्योत स्मारक +गारगोटीमध्ये 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये शहीद झालेल्या 7 क्रांतिकारीच्या स्मरणार्थ तहसील कार्यालयसमोर एक भव्य अशी देखणी सुरेख क्रांती ज्योत स्मारक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2288.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78c9a762eadc52a5aeac262f67635fb6c7fbf281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2288.txt @@ -0,0 +1,2 @@ +मन्रो काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2290.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526eb4f16368d5eab5a17c316da1eba35f4c50bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2290.txt @@ -0,0 +1,2 @@ +मन्रो काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2319.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1198aec6b1960c708ad0b59274a9d5994ec41b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2319.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 51°58′N 7°38′E / 51.967°N 7.633°E / 51.967; 7.633 + +म्युन्स्टर (जर्मन: Münster) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागात व नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तर भागात वसलेले म्युन्स्टर जर्मनीच्या वेस्टफालिया ह्या प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. +१७व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणा काळामध्ये घडलेल्या तीस वर्षांच्या युद्धाची समाप्ती इ.स. १६४८ मधील म्युन्स्टर येथे झालेल्या एका तहामध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_235.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d026d0bbcbd06cc3c282e49abadef31fc17ba47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_235.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 20°16′12″N 85°50′24″E / 20.27000°N 85.84000°E / 20.27000; 85.84000 + +भुवनेश्वर ही भारताच्या ओड़िशा राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओरिसाच्या पूर्व भागात वसले आहे. महानदी भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर जमशेदपूर व चंदिगढसोबत भारतामधील सर्वात पहिले रेखीव (Planned) शहर होते. १९४८ साली ओरिसाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवण्यात आली. सध्या भुवनेश्वर ओडिशाचे आर्थिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. ओडिशा विधानसभा येथेच स्थित आहे. केवळ २५ किमी अंतरावर असलेली कटक व भुवनेश्वर ही भारतामधील प्रमुख जोडशहरे आहेत. हिंदू धर्मामधील चार धाम ह्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले जगन्नाथपुरी हे स्थान भुवनेश्वरच्या ६० किमी दक्षिणेस तर कोणार्क सूर्य मंदिर ६५ किमी दक्षिणेस स्थित आहेत. +अनेक सहस्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम कलिंगच्या युद्धामध्ये आढळतो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खारवेलने शिशुपालगड येथे आपली राजधानी वसवली. सातव्या शतकात कलिंग साम्राज्याची राजधानी भुवनेश्वर येथेच होती. २०११ साली भुवनेश्वरची लोकसंख्या ८.४३ लाख इतकी होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे व शैक्षणिक संस्थांचे नवे केंद्र बनलेले भुवनेश्वर भारतामधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक आहे. +१९४८ मध्ये आधुनिक भुवनेश्वर शहराचा पाया घातला गेला, तरीही शहराच्या आणि आसपासच्या भागांकडे शतकांपूर्वीचा इतिहास आहे. +धौली ही भुवनेश्वरजवळील कलिंग युद्धाची जागा होती. हे युद्ध इसवी सनापूर्वी २६२-२६१ या कालावधीत झाले. कलिंगावर आक्रमण केलेल्या मौर्य सम्राट अशोकाने (कारकीर्द इसपू २७२-२३६) युद्धानंतर त्या राज्यावर कब्जा केला. कलिंग युद्धात अतोनात प्राणहानी झाल्यामुळे अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले, त्याबाबतचा शिलालेख धोंली येथे आहे. अशोकाच्या सर्वात प्रभावी आज्ञेपैकी एक आज्ञा आधुनिक शहराच्या नैर्ऋत्येकडे ८ कि.मी. वर असलेल्या शिलालेखात कोरलेली आहे. मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हा परिसर महामेघववाह राजघराण्याकडे गेला. खारवेल हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध राज्य. शहरानजीकचा शिशुपाळगड प्रसिद्ध आहे. उदयगिरी व खंडगिरी ही जैनांची पुण्यक्षेत्रेही जवळच आहेत. उदयगिरी टेकडीतील अनेक गुंफापैकी हत्तीगुंफा ही खारवेल राजाच्या शिलालेखामुळे प्रसिद्ध आहे. खंडगिरी टेकडीत पाच गुंफा आहेत. त्यांतील इंद्रकेसरी गुंफेच्या पाठीमागील गुंफेत जैनांच्या २४ तीर्थकरांच्या मूर्ती आढळतात. त्यानंतर सातवाहन, गुप्तस, मथरास आणि शैलओभभोव यांच्यासह अनेक राजवंशांनी या भागावर राज्य केले. +इसवी सनाच्या ७ व्या शतकात, सोमावमशी किंवा केशरी राजवंशाने या भागात आपले राज्य स्थापन केले. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. केशारींनंतर, पूर्व गंगास हा कलिंग क्षेत्रावर १४ व्या शतकापर्यंत राज्य करीत होता. त्यांची राजधानी कलिंगनगर. ही सध्याच्या भुवनेश्वर जिल्ह्यात आहे. त्यांच्यानंतर, भोई वंशांचे मुकुंददेव या मराठा राजाने या परिसरात अनेक धार्मिक इमारती विकसित केल्या. भुवनेश्वरमधील बहुतेक जुनी मंदिरे ८ व्या ते १२ व्या शतकांदरम्यान शैव प्रभावाखाली करण्यात आली. अनंत वासुदेव मंदिर हे शहरातील विष्णूचे एकमेव प्राचीन मंदिर आहे. १५६८ मध्ये, अफगाण वंशाच्या Karrani राजवंशाने या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. त्यांच्या कारकिर्दीदरम्यान, बहुतेक मंदिरे आणि इतर रचना नष्ट झाल्या किंवा खराब झाल्या. +१६ व्या शतकात, क्षेत्र पंचमणी (?) मोगलांच्या नियंत्रणाखाली आले. १८ व्या शतकाच्या मध्यावर मुघलांच्या ताब्यात असलेल्या मराठ्यांनी या प्रांतात येण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले. १८०३ मध्ये हे क्षेत्र ब्रिटिश वसाहतवादी राजवटीखाली आले आणि बंगाल प्रेसिडेन्सी (१९१२ पर्यंत), बिहार आणि ओरिसा प्रांत (१९१२-१९३६) आणि ओरिसा प्रांताचे (१९३६-१९४७) भाग होते. ब्रिटिशशासित ओरिसा प्रांताची राजधानी कटक होती ती पुरामुळे बाधित होत असे आणि आणि त्या शहराला विस्तारासाठी जागेची अडचण होती. यामुळे ३० सप्टेंबर १९४६ रोजी ओरिसा प्रांताच्या विधानसभेत(?) राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रस्ताव मांडण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १३ एप्रिल १९४८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवी राजधानी स्थापन केली. +नवीन राजधानीचे नाव "त्रिभुवनेश्वर" किंवा "भुवनेश्वर" (अक्षरशः "पृथ्वीचे प्रभू") होते. हे शिवाचे नाव, लिंगराज राजाचे दैवत होते. ओरिसाची विधानसभा १९४९ मध्ये कटकपासून भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आली. भुवनेश्वर एक आधुनिक शहर म्हणून बांधले गेले. त्याचा आराखडा जर्मन वास्तुविशारद ओटो कॉन्निजिबर्जर यांनी बनवला. रुंद रस्ते, उद्याने आणि उद्याने तयार केली. शहराचे काही भागच या योजनेच्या पाठोपाठ आले. पण पुढील काही दशकांत ही योजना वेगाने वाढली. १९५१ मध्ये घेतलेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेनुसार शहरांची लोकसंख्या फक्त १६५१२ होती १९५२ ते १९८९ या कालावधीत या भागावर क्षेत्र परिषद किंवा नगर पंचायतीचा कारभार चाले. नगरपालिकेची स्थापना केवळ १२ मार्च१९७९ रोजी झाली. १९९१ च्या जनगणनेनुसार भुवनेश्वरची लोकसंख्या ४११,५४२ इतकी वाढली आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट १९९४ रोजी भुवनेश्वर महापालिकेची स्थापना झाली. +बिजू पटनायक विमानतळ हा भुवनेश्वरच्या दक्षिण भागात असून येथे एर इंडिया, गोएर व इंडिगो ह्या कंपन्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात. भुवनेश्वर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. कोलकाता ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५ तसेच राष्ट्रीय महामार्ग २०३ भुवनेश्वरमधूनच जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2360.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624d26b2c6bd04623ee698f203a479be02bb8c51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2360.txt @@ -0,0 +1,11 @@ + +मयुरी ऊर्फ दुर्योधनप्रिया ही दुर्योधनाची पत्नी होती आणि मुलगा लक्ष्मण कुमार व मुलगी लक्ष्मणा ह्यांची आई असे म्हणतात व भानुमतीची लहान बहीण होती. इतिहासातील महाभारतांमध्ये एक पौराणिक राणी व महाभारतात एक स्त्री म्हणून ओळखली जाते. +तिला दुर्योधन म्हणजे खूप आवडतो. काही लोक तिचा आकलन भानुमतीशी करतात. +भानुमती, जे दुर्योधनाची नंतरची बायको म्हणून ओळखली जाते, तिने भीमावर विश्वास केली नाही व त्याला शाप दिले कि द्रौपदी पहिलच मरून जाईल व बाकीचे पांडव नंतर मरून जाईल. भानुमती व मयुरी सती करतात असे कविचे वह्यांमध्ये ओळखला जातो. गांधारी तिला सुंदर, छान डोळे व सुंदर वट असे कृष्णाला सांगते. मयुरी दुर्योधनासारखी घमंडी होती आणि तसेच भानुमती होती.महाभारत मयुरीचे वर्णन गांधारी यांनी केले आहे, असे एक अवतरण सांगते. दुर्योधन च्या लग्नाला सहमती देणारी सुंदर मयुरी नंतर त्याची आवडती होती. कलिंगाची राजकन्या चित्रांगदाची कन्या भानुमती ही महाभारत म्हटल्याप्रमाणे त्याची चौथी पत्नी होती. +लक्ष्मणा तिची आवडती मुलगी होती. ती आपल्या दोन्ही मुलांवर अन्याय न करता अपार प्रेम करत असे. लक्ष्मणा आणि तिच्या भावाचे भानुमतीशिवाय मयुरीवर प्रेम होते. +मयुरीचे अर्थ लांडोर आहे म्हणून महाभारतात मयुरी शांत, प्रेमळ जिने दुर्योधनाशी लग्न केले होते. लांडोर मोराचा विरूद्धार्थी शब्द आहे. +तिथेच त्रिलोकपुर साम्राज्यमध्ये स्वयंवर आयोजित केला होता. पण स्वयंवरात दुर्योधनाला निमंत्रण दिला होता, त्याने सर्व क्षत्रियांना सांगितला कि,"जेव्हा मयुरी माझ्याशी लग्न नाही करणार, मी तिचा बलपूवर्क अपहरण करीन". त्याचा रक्षा करण्यासाठी कर्ण ही आला होता. मयुरी स्वयंवरात माला घेऊन आली. तिने सगळ्यंना पाहिले पण कुठलेही चांगला नवरा नाही मिळाले. पण जेव्हा तिने दुर्योधनाला पाहिले, तिला जाण्यास दुर्योधनाने तिचे हात घट्ट धरून तिचे अपहरण केले, कर्णने सारथीला हस्तिनापुर जायला सांगितला. हस्तिनापुर येताच मयुरीने दुर्योधनाशी लग्न करण्याचे मान्य केले व ती त्याची बायको होऊन त्याचा मुलगा व मुलीची आई झाली व भानुमतीची सौतन व बहीण झाली. +मयूरीला "दुर्योधनपत्नी" व "दुर्योधनप्रिया" हे पद तिला देतात व तिचा मूर्ती करून तिला लाल व गुलाबी रंगाची कापड तिच्यावर घालून पूजापाठ करतात. +भानुमती, सुचिता व श्रीमती ही पण काही दुर्योधनाची बायका आहेत. मयूरीला हजार पदवी आहेत पण ह्याचात प्रमुख "गांधारीची सून". ती अर्जुनाशी लग्न करायचे होते पण तिच्या बाबांनी अस्वीकार करून तिचा लग्न दुर्योधनाशी केलं. स्त्रीपर्वात गांधारी तिला सुंदर व ती सौंदर्याची स्त्री असे ती कृष्णाला सांगते. +मयुरी दुर्योधन बरोबर खूप वेळा खेळली आणि त्याने तिला कसे खेळायचे ते शिकवले. खेळत असताना अचानक तिच्या गळ्यातील हार खाली पडला. दुर्योधनाने तिचा हार पाहिला आणि तिला दिला, तो तिच्या डोळ्यांनी मंत्रमुग्ध झाला आणि सामन्यादरम्यान तिचे चुंबन घेतले. त्याचा काका, शकुनी आणि त्याचा मित्र कर्ण यांनी दुर्योधन सोबत लग्नासाठी मयुरीची निवड केली. त्यांनी मयुरीला रथावर फिरायलाही नेले. तिला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते.ही कथा गांधारी पासून सुरू होऊ शकते जेव्हा तिच्या मुलाने तिचे बळजबरीने अपहरण केले आणि तिच्याशी लग्न केले तेव्हाचे तिचे स्वरूप वर्णन करते. ही कथा भानुमतीच्या कथेपर्यंत येऊ शकते जेव्हा ते दोघे मित्र बनले. +मयुरी जिंकत राहिली पण दुर्योधनाने त्याच्या तोंडून एकही वाईट शब्द काढला नाही कारण ती त्याची आवडती होती. तो सामना हरतोय याचं तिला वाईट वाटत होतं, ती असा विचार करत असताना तिचा नवरा आनंदी असावा अशी तिची इच्छा होती. भानुमती ही तिची तथाकथित बहीण होती, जी सुद्धा गर्विष्ठ स्त्री होती पण तिने कर्णाशी जुळवून घेतले. मयुरी आणि भानुमती अतिशय दयाळू, उदार, सुंदर होत्या. काही सूत्रांचे म्हणणे आहे की दुर्योधनाने कर्ण बरोबर फासे सामना खेळताना भानुमतीचा हार तिला दिला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2362.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45ab74d8eafedccabac1311a374c11a5a7d14ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2362.txt @@ -0,0 +1,3 @@ +मयुरी देशमुख ही एक मराठी अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट तसेच अनेक मराठी दुरचित्रवाहिनी वरील मालिकांत काम केले आहे. मयुरी ने आपल्या अभिनयाची सुरुवात इ.स. २०११ पासून सुरू केली असून झी मराठी वरील कौटुंबिक मालिका खुलता कळी खुलेना मधील मानसीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. +त्याच सोबत स्टार प्लस वरील हिंदी मालिका इमली मध्ये पण तिने भूमिका निभावली.[१][२] +२९ जानेवारी २०१६ मध्ये मयुरीने मराठी चित्रपट अभिनेता ​आशुतोष भाकरे सोबत लग्न केले होते.[३][४][५][६] २९ जुलै २०२० मध्ये आशुतोषने मानसिक तणावातून आत्महत्या केली.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2370.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8583f1ca909c124e710ec9393520e61b1e66b03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2370.txt @@ -0,0 +1,12 @@ +मयूर जोशी हे सनदी लेखापाल, लेखक आहेत आणि भारतातील न्यायवैद्यक लेखापरिक्षणाचे आद्यप्रवर्तक मानले जातात. पुण्यातील सर परशुरामभाऊ कॅालेज मधून त्यांचे शिक्षण झाले.[१] + +प्रशिक्षणाने सनदी लेखापाल असलेल्या मयूर जोशी २००६ सालात आर्थिक घोटाळ्यांना बंधन घालण्यासाठी न्यायवैद्यक लेखापरिक्षणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणा-या इंडियाफॅारेंसिक या संस्थेची स्थापना केली.[ संदर्भ हवा ] +२००९ सालात सत्यम घोटाळा उघडकीला आला तेव्हा त्या चौकशी समितीमध्ये मयूर जोशी यांचा सहभाग होता म्हणून त्यांना महत्व आहे. अमेरिकेतील न्यूयॅार्क टाईम्सने देखील जोशी यांच्या कार्याची दखल घेतली होती.[२] +२००८ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनात त्यांनी हे वर्तवलेलं की भारतात नोंदणीकृत कंपन्या त्यांच्या हिशोबाची खोटी पुस्तकं लिहतात. जानेवारी २००९ मध्ये म्हणजे केवळ सहाच महिन्यात त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यानंतर भारतातल्या अनेक महत्वपूर्ण घोटाळ्याच्या तक्रारी तडीस लावताना त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.[३] +आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट सत्यशोधक’ हा जगातील सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना दिला गेला आहे. आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार रोखण्यात भरीव कामगिरी करणाऱ्या एका तज्ज्ञाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या नंतर त्यांची असोसिएशन ॲाफ फ्रॅाड एक्झामिनर्स या संस्थेच्या भारतातील संचालक मंडळावर निवड झाली. त्यांच्या आधी किंवा त्या नंतर हा पुरस्कार इतर कोणत्याही भारतीयाला दिला गेला नाहीये.[४] +त्यांनी या विषयावर शिक्षण देण्यासाठी इंडीयाफॉरेंसिक नावाची संस्था चालू केली. ही संस्था फॉरेंसिक अकाउंटींगमधील जगातली दुसरी मोठी संस्था समजली जाते.या संस्थेद्वारे सर्वप्रथम त्यांनी भारतात होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे सर्वांना माहिती असले तरी एकूण किती रूपयांचा भ्रष्टाचार भारतात होतो याची कोणतीच गणना होत नसे. भ्रष्टाचारामुळे होणारा एकूण तोटा त्यांनी सर्वप्रथम भारताच्या जनते समोर मांडला.[५] +२०१३ साली त्यांनी आभासी चलनाद्वारे होत असलेल्या विदा चौर्याबद्दल एक सविस्तर अहवाल प्रदर्शित केलेला. आभासीचलनाच्या भारतातील उदयाची ती सुरुवात होती.[६] +या नंतर त्यांचा अहवाल कंट्रोलर आणि ॲाडिटर जनरलच्या संशोधन पत्रात समाविष्ट केला गेला. +[७] +२०२० साली त्यांच्या कार्याची दखल घेऊन युरोपियन काउंसिल या संस्थेने त्यांना भारतातल्या संचालक मंडळावर पाचारण केले.दोन वर्ष त्यांना मार्गदर्शन करायची जबाबदारी जोशींची होती. +मयूर जोशी यांचे आंतरराष्ट्रीय नाते संबंध आणि आर्थिक घोटाळे या विषयांवर दांडगे लेखन आहे.त्यांनी अनेक पुस्तके आर्थिक घोटाळे, भांडवल बाजारातील घोटाळे, मनि लॅांडरिंग आजि विषयांवर लिहली आहेत.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2395.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08072cebfdd2fe986a28da9fb01a7e6fcd8c5270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2395.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरगळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2418.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2418.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2425.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2425.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2436.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e59f8c3d046fe2b0d24d71483b3facf0c1e3d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2436.txt @@ -0,0 +1,10 @@ +नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला. +१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्यानी पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वाच्च शिक्षण, उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षितनी कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्चशिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५०ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यवाचक नावे होती. व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचविली होती - छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु ह्याने काही लोकांचे पित्त खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक - युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगिनीवर बलात्कार झाले तर काही गावांत दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. कित्येक गावातून दलित आया-भगिनींच्या भरचौकातून उघड्या - नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलिसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध, पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”'. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, "नामांतर झालेच पाहिजे" बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून "जिंकू किंवा मरू ", जळतील नाहीतर जाळून टाकतील " अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे ही (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित, पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. +तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर... चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव 'मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद' असे होते. नामांतरानंतर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद" एवढेच झाले. +नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. +नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला . +नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षाचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचं "वारं' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सूर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लॉंगमार्च.' काढला गेला. +या लॉंगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे. +नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लॉंगमार्चनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. +मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाड्याला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरुवात केली, जाळपोळ करू लागले. +सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2446.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e59f8c3d046fe2b0d24d71483b3facf0c1e3d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2446.txt @@ -0,0 +1,10 @@ +नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला. +१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्यानी पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वाच्च शिक्षण, उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षितनी कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्चशिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५०ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला. त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यवाचक नावे होती. व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचविली होती - छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु ह्याने काही लोकांचे पित्त खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक - युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया-भगिनीवर बलात्कार झाले तर काही गावांत दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. कित्येक गावातून दलित आया-भगिनींच्या भरचौकातून उघड्या - नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलिसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध, पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”'. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, "नामांतर झालेच पाहिजे" बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून "जिंकू किंवा मरू ", जळतील नाहीतर जाळून टाकतील " अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे ही (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित, पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. +तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर... चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव 'मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद' असे होते. नामांतरानंतर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद" एवढेच झाले. +नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. +नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला . +नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षाचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचं "वारं' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सूर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लॉंगमार्च.' काढला गेला. +या लॉंगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे. +नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लॉंगमार्चनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. +मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाड्याला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरुवात केली, जाळपोळ करू लागले. +सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2455.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..376d2e317f81a5aac00bb3ff0a18cb96ebe589fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2455.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2458.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a31663fee8add51dc8d6863d337efb37bb33d93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2458.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठवाडी म्हैस (इंग्रजी:Marathvadi Buffalo) हा एक पाण म्हशीचा प्रकार असून ही म्हैस मुख्यतः नांदेड, परभणी, लातूर, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात आढळून येते. मराठवाडी म्हैस ही प्रकृतीने अतिशय काटक आणि मध्यम बांध्याची असते. तसेच ही सामान्य चाऱ्यावर दिवसाकाठी ३ ते ५ लिटर दुधाचे उत्पादन देते. म्हशीची ही जात सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. म्हशीच्या या प्रकाराला 'एलिचपुरी' आणि 'दुधणाथडी' या नावाने देखील ओळखले जाते. मराठवाड्यातील उष्ण आणि कोरड्या वातावरणास म्हशीचा हा प्रकार जुळवून घेऊन दुधाचे चांगले उत्पादन देते. यामुळे या म्हशीला मराठवाड्याचे काळे सोने असे म्हणतात. दुग्धोत्पादनातील स्पर्धेत मराठवाडी म्हैस दुर्लक्षित झाली आहे असे मानले जाते.[१][२] +मराठवाडी म्हशींना सहसा ज्वारीचा कडबा, भाताचा पेंढा, उसाची पाने आणि शेतातील गवत दिले जाते. दुग्धोत्पादनाचे सरासरी दूध उत्पादन १११८ किलो आणि दुधाचे फॅट सरासरी ८.८% पर्यंत असून साधारणतः ६.२५ ते १०.५ % पर्यंत कमीजास्त असते[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2473.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ece40d341f59443795c3fb18902d0236d37e0bfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2473.txt @@ -0,0 +1,7 @@ +मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्व प्रथम स्व.अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी 1980 मध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहीला मराठा आरक्षणा संदर्भात 22मार्च 1982ला मुंबईत काढला. आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली. पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला.मराठा आरक्षणाची लढाई थंडावली.मराठा समाजाचे 1978 पासून शरद पवार (1978), बाबासाहेब भोसले(1982),वसंतदादा पाटील (1983) शिवाजीराव पाटील निलंगेकर (1985) शंकरराव चव्हाण (1986), शरद पवार (1988 व 1993) नारायण राणे(1999) विलासराव देशमुख (1999 व 2004), अशोक चव्हाण (2008ते2010) या कालावधीत हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही सर्वेक्षणे केली नाहीत. 1995 खत्री आयोगात मराठा समाजाच्या कुणबी पोटजातीला आरक्षण मिळाले, पण मराठ्याला मिळाले नाही. 2004च्या न्या.बापट आयोगाने 2008साली अहवाल सादर केला. अहवाल मराठा आरक्षणाचे समर्थनार्थ 4विरुद्ध 3असतांना डाॅ.अनुराधा भोईटे यांचे केवळ अंतीम मिंटींगला गैरहजर होत्या म्हणून जस्टीस बापट यांनी त्यांचे मत खारीज केले. डाॅ.अनुराधा भोईटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच अंतीम मिटींगला येवू शकल्या नाहीत. मग 3विरुद्ध3मते झाली, अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण 4विरुद्ध 3असे फेटाळून लावले. मग मराठा सेवा संघ मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीयपणे उतरला . ठिकठिकाणी रास्ता रोको झालीत. केसेस झाल्यात. +मग अशोक चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला.(2009) मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलने चालू ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले हेही मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षणआंदोलनात उतरले. मराठा समाजाला २५ टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली. +आघाडी सरकारने नारायण राणे समीती नेमण्यात आली व पृथ्वीराज चव्हाण सरकारने २५/०६/२०१४ रोजी मराठा समाजाला १६% आरक्षण दिले व मुस्लिमांना ४% आरक्षण दिले. केतन तिरोडकर हा या आरक्षणाविरुद्ध हायकोर्ट मुंबई येथे गेला व हे आरक्षण हायकोर्टाने १४.१०.२०१४ला रद्द केले.इ.स. २०१८ ऑक्टोबर मध्ये भाजपाचे फडणवीस सरकार होते. २०१६ मध्ये कोपर्डी हत्याकांड घडले. या विरोधात मराठ्यांचे एक मराठा लाख मराठा या घोषणेने लाखोंचे मोर्चे शांतिपूर्ण रितीने निघाले. यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी झाली. फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला व १५.११.२०१८ला]] फडणवीसांच्या महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १५% असलेल्या मराठा समाजाला १३% आरक्षण दिले.[१]मात्र यापुर्वी 14/08/2018ला 102वी घटनादुरुस्तीनुसार राज्यांचे आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्च वर्णीय गरीबांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आले. राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थीतीनुसार आरक्षण देण्याचे अधिकार ठेवण्यात आले. मग मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्छ न्यायालयात ॲड. डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर ती केस त्यांचे पती ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढली. त्यामुळे ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचे सांगून त्यास अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला होता.[२] +मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने खालील काही मुद्दे मांडले होते.[३][४][५][६][७] +मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात १६ जून २०२१ रोजी मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावले होते. +मनोज जरांगे या तरुणाने अंतरवाली सराटी येथे 29/08/2023 पासून आमरण उपोषण सुरू केले .29/08/2023 ला दुपारी आंआंदोलनस्थळी भजन कीर्तनात गुंग असलेल्या महीला व पुरूष आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला . यामध्ये अनेक महीलावव पुरूष गंभीर जखमी झाले. आंदोलकांनी मग पोलीसांनाही प्रत्युत्तर दिले .प्रकरण चिघळले .सदर प्रकरणात महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिलेला होता असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.अनेक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रातील संपुर्ण मराठा खडबडून जागा झाला.मराठा समाजाचे सामाजिक नेते पुरूषोत्तम खेडेकर व राजकीय नेते शरद पवार छत्रपती संभाजी राजे यांनी अंतरवाली सराटी कडे धाव घेतली.सरकारकडून मंत्री गिरीश महाजन ,गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगेपाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मध्यस्ती करण्याच्या प्रयत्न केला.सरकारने कुणबी नोंदी तपासाव्या व मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा ही मागणी जरांगेपाटील यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी न्या संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासण्याठी व पुरावे गोळा करण्यासाठी समीती नेमली. याला ओबीसी नेते छगन भुजबळ,प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे,लक्ष्मण पवार यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याला व नोंदी तपासण्याला हरकत घेतली.ओबीसींचे मेळावे चालू केले व मराठा ओबीसीकरणास विरोध चालू केले.छगन भुजबळ ,लक्ष्मण पवार यांनी वादग्रस्त व विस्फोटक वक्तव्ये करून राज्यात तणाव निर्माण केला. देवेन्द्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करणार नसल्याचे सांगीतले आहे. स्वतंत्र आरक्षण देऊ असे हे दोघे म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलन समीतीने मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश मागितला आहे व आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावी ही मागणी केली आहे.माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समाजाला विरोध केला आहे व तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. स्वतंत्र आरक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे .मराठा व ओबीसीत असलेला कुणबी एकच असल्याचे मनोज जरांगे व मराठा आरक्षण आंदोलन समीतीचे म्हणणे आहे.प्रत्यक्षात एकूण मराठा समाजापैकी 70% मराठ्यांची 1967पुर्वीची नोंद कुणबी असल्यामुळेच ते आधीच ओबीसीत दाखल आहेत.केवळ 30%मराठा ओबीसी आरक्षणातून सुटलेला आहे.याच मराठ्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक काम करीत आहेत.14/10/2023ला मराठा समाजाचा रेकार्ड ब्रेक मेळावा आंतरवाली सराटी येथे झाला.सरकारने वीज तोडली.परीणाम पिण्याच्या पाण्यासाठी मोटारपंप चालू होवू शकले नाही.लोकांनी हाताने काढून जमलेल्या लोकांना पाणी पाजले. मराठा समाजाने या पुढील रणनीती या मेळाव्यात ठरवली.मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली.यामध्ये सरकारला आंदोलक मनोज जरांगे यांनी 20 जाने 2024 पर्यंत सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा व मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या नाहीतर मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत डेरे दाखल होईल व पुढची जबाबदारी सरकारची असेल.अखेर ही मागणी पुर्ण न झाल्याने .मनोज जरांगे यांनी साश्रुपुर्ण रितीने आंतरवाली सराटी सोडले व मुंबईकडे मराठा आंदोलकासह प्रयाण केले. सरकारने नमून मग मराठा सर्व्हेक्षण करण्यासाठीचे सर्वेक्षकांचे प्रशिक्षण 20/21जानेवारीला घेतले. राज्य मागासवर्ग आयोगाने 23जानेवारी 2024पासून मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण सुरू केले व यात इतर जातींचीही माहीती घेणे सुरू केले आहे.यासाठी154 प्रश्नांची प्रश्नावली मराठा ,कुणबी मराठा ,मराठा कुणबी,कुणबी +व्यक्तीकडून घेण्यात येत आहे .31/1/2024 पर्यंत हे सर्वेक्षण चालेल. मुंबईतकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेत लाखो मराठे खसामील होत गेले.शेवटी 25/01/2024 लाखो मराठे नवी मुंबईत दाखल झाले व तेथे त्यांना अडवण्यात आले.27/1/2024ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मनोज जरांगे यांनी वाशी,नवी मुंबई येथे उपोषण सोडविले. कुणबी मराठ्यांच्या सग्यासोयर्यांना कुणबी प्रमाणपत्र देवू यासाठी अध्यादेश जारी केला . यामध्ये गृहचौकशी करण्यात येईल अशी तरतूद आहे. याला छगन भुजबळ यांनी या अध्यादेशाला तीव्र विरोध केला आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन फसले आहे अशी मराठा आरक्षण अभ्यासक यांचे म्हणणे आहे. कारण रक्ताच्या नातेवाईक यांची वंशावळ तरतूद आधीच OBC आरक्षणात आहे. हे नवीन काही गोष्ट नाही. कारण ज्यासाठी मराठा आरक्षण उभे झाले 1) मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश 2)मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणे या दोन्हीही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या नाहीत. मनोज जरांगे यांनी अजूनही सग्या सोयर्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील हे जाहीर केले.मराठा समाजाने काही ठिकाणी जल्लोष साजरा केला.पण यामध्ये मराठा समाजाची घोर फसवणूक सरकारने केली असल्याचे मराठा आरक्षण अभ्यासक यांचे आहे .या पुढील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कायदे तज्ञ व सामाजिक क्षेत्रात अनुभव असणाऱ्या मराठ्यांनीच केले पाहीजेत म्हणजे समाजाची शक्ती निरर्थक व वाया जाणार नाही अशी भावना आरक्षणातून सुटलेल्या 30% मराठा बंधु भगिनींची आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षणानंतर व अहवाल बघून मराठा आरक्षण जाहीर करू असे सांगीतले होते .16/02/2024 पासून अंमलबजावणी करू असे एकनाथ शिंदे सरकारने सांगीतले. 10/02/2024 रोजी मनोज जरांगे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले 20/02/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोग यांचे अहवालावरून मराठा समाजाला विधानसभेत ठराव मंजूर करून10%स्वतंत्र आरक्षण दिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2501.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e3f47c4374e4f495b6496f2eb86110b671d1495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2501.txt @@ -0,0 +1 @@ +पलायसौदा ( ग्रीक: Παλαιόσουδα, "जुना सौदा"), ज्याला मराथी म्हणून ओळखले जाते ( ग्रीक: Μαράθι), क्रेतेच्या सौदा बे जवळ, मराथी शहराच्या दक्षिणेस असलेले एक लहान बेट आहे .हे बेट एक लोकप्रिय डायव्हिंग स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2522.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..364e995f350fe5e11a5d7f3399c2ad7b6dac0678 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2522.txt @@ -0,0 +1,3 @@ +मराठी ख्रिस्ती साहित्य ही संज्ञा ख्रिश्चनधर्मीय मराठ्यांनी लिहिलेल्या मराठी साहित्यास उद्देशून वापरली जाते. +इ.स. १६१६ साली फादर स्टीफन्स यांनी १०,९६२ ओव्यांचे 'ख्रिस्तपुराण' हे पुस्तक लिहिले. सोळाव्या शतकामध्ये फादर आंतुनिया साल्दाज आणि सतराव्या शतकामध्ये फादर जुवांव पेत्रोझ यांनी मराठीमध्ये काव्यलेखन केले. एकोणिसाव्या शतकामध्ये रेव्हरंड हरिपंत खिस्ती यांनी ओवीबद्ध 'ख्रिस्तचरित्र' लिहिले. बाबुराव पवार हे ख्रिस्ती समाजातले पहिले शाहीर होते. इ.स. १९१४ साली रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे यांनी 'वनवासी फूल', 'केवढे हे क्रौर्य' अशा कविता लिहिणाऱ्या नारायण वामन टिळक यांची कविता संपादित केली. इ.स. १९२० साली भास्करराव उजगरे यांनीच ना.वा. टिळकांची 'अभंगांजली' प्रकाशित केली. १९३८ साली नारायण वामन टिळकांचा 'ख्रिस्तायन' हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात एकूण शहात्तर अध्याय आहेत. पहिले साडेबारा अध्याय स्वतः रेव्हरंड टिळकांनी, शेवटचा अध्याय देवदत्त टिळकांनी आणि बाकी सर्व ख्रिस्तायन, लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिले. १९३० साली शाहू दगडोबा उजगरे या कवीचे 'नवे अंजन' हे खंडकाव्य प्रसिद्ध झाले. हे खंडकाव्य १२० श्लोकांचे असून दिंडी वृत्तामध्ये लिहिलेले आहे. +पंडिता रमाबाईंनी इ.स. १८८२ साली 'स्त्रीधर्मनीती' नावाचे स्त्री जीवनाला मार्गदर्शक असे पुस्तक लिहिले. पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर बायबलचे मराठीत भाषांतरही केले. त्यानंतर त्यांनी 'इंग्लंडचा प्रवास' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा पहिला भाग म्हणजे सदा पांडुरंग केळकर यांना लिहिलेले पत्र आहे तर दुसऱ्या भागात इंग्लंडमधील स्त्रीजीवनाचे वर्णन आहे. 'युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवासवर्णन' हे पुस्तकही रमाबाईंनी लिहिले. लक्ष्मीबाई टिळक यांनीही मराठी ख्रिस्ती साहित्य निर्मितीमध्ये भर घातलेली आहे. लक्ष्मीबाई टिळक या १८९० सालापर्यंत निरक्षर होत्या रेव्हरंड टिळकांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले. इ.स. १८९४ साली लक्ष्मीबाई टिळकांची 'भरली घागर' ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. लक्ष्मीबाईंनी स्मृतिचित्रे हे पुस्तकही लिहिले. रेव्हरंड ना.वा. टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले 'ख्रिस्तायन'ही लक्ष्मीबाईंनी पूर्ण केले. रामकुंवर सूर्यवंशी यांचा 'मयूरपंख' हा कथासंग्रह इ.स. १९८० साली प्रकाशित झाला. या संग्रहात 'झुंज', 'बडी हवेली', 'भैरवाच्या परिसरात' यासारख्या एकूण आठ कथा आहेत. 'मयूरपंख' या पुस्तकाला रवींद्र पिंगे यांची प्रस्तावना आहे. रामकुंवर सूर्यवंशी यांनीच ख्रिस्तचरित्रावर आधारलेली दोन हजार ओव्यांची 'भक्तिमंगला' ही रचनाही केलेली आहे. अनुपमा उजगरे यांनी 'तुम्हाला काय वाटतं?' या नावाचे सामाजिक व कौटुंबिक समस्यांवर आधारित सदर ज्ञानोदय या नियतकालिकातून लिहिले. उषा हरिश्चंद्र उजगरे यांचे 'एकेक वेस ओलांडताना' आणि डॉ. उषा विजय कोल्हटकर यांचे 'अमेरिका किती मोठी? किती छोटी?' ही पुस्तकेही महत्त्वाची आहेत. सिसिलिया कार्व्हालो यांचे 'उन्मेष', 'प्रकाशझोत', 'काठ' हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. 'पंडिता रमाबाई:व्यक्ती व वाङ्मय' हा त्यांचा प्रबंधही प्रकाशित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_253.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a02e05047e6c415f85090fa460b93178e04e46f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_253.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुरभुशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2567.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02922e52a15a8899132e40b11bec82ab8d418530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2567.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठी बौद्ध किंवा महाराष्ट्रीय बौद्ध हा महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषिक समूह आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्यात ६५ लाख बौद्ध असून यातील ९९% पेक्षा अधिक बौद्ध हे धर्मांतरित बौद्ध आहेत. तर सुमारे ५३ लाख बौद्ध हे अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहेत. इ.स. १९५६ च्या सामूदायिक धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांत लक्षणिय वाढ झालेली आहे. +१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,००० अनुयायांसह नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात धर्मांरित झालेली दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. आंबेडकरांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. इ.स. १९५१च्या जनगणनेत महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही केवळ २,४८७ (०.०१%) होती. आणि इ.स. १९६१ मध्ये ही संख्या तब्बल २७,८९,५०१ (७%) झाली. यात प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला होता. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्म अनुसरणाऱ्या महार समाजाची लोकसंख्या ही १०% आहे तर अधिकृत बौद्ध धर्मियांची लोकसंख्या ६% आहे, हे दोन्ही प्रवर्ग (महार व बौद्ध) मिळून महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या ही १६% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे या बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रासह भारतातील बौद्ध धर्मीय लोक हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_257.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..243513c7bcc39d80a04998a4c2477acecab9fbb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_257.txt @@ -0,0 +1 @@ +भुरागाव हे भारताच्या आसाम राज्यातील एका शहराचे नाव आहे. भुरागाव हे मोरीगाव जिल्ह्यातील भुरागाव तालुक्यात आहे. भुरागाव हे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2598.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0721c7bfb347d1d260bbf16cb5d3c591a4f05e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2598.txt @@ -0,0 +1,10 @@ +मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात प्रामुख्याने ५० वर्णांचा समावेश होतो. +() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेले स्वर +{} = इंग्रजीच्या प्रभावामुळे नंतर समविष्ट करण्यात आलेले स्वर +() = स्वरमालेत वेगळी चिन्हे नसलेले स्वर +() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेली संयुक्त व्यंजने +मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये (मूळ १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले २ आधुनिक स्वर) १८ स्वर + २ स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४२ व्यंजन (४० मूळ आणि २ संयुक्त) असे एकूण ६२ वर्ण दिले आहेत.[१] +मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. +पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो. +या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात. +मराठीतल्या डावा या शब्दातला ‘ड’चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ‘ड़’ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wāṛā असे होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2603.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..557d0eec811efc90afd419bd1a9290283f284e80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2603.txt @@ -0,0 +1,2 @@ +अंडी विकणारे, भाज्यांच्या किंवा रद्दीच्या, भंगाराच्या हातगाड्या घेऊन अनवाणी पायांनी दिवसभर उपाशी-तापाशी, उन्हातान्हात वणवण हिंडणारे, सायकली-मोटारसायकलीच्या टायरमध्ये हवा भरून हवा खातच जगू इच्छिणारे किंवा मरणही लवकर यावे, अशी अल्लाची दुवा मागणारे, अंगावरच्या मळकट लक्तरांनिशीच मोलमजुरी मिळते का हे मजूर कट्ट्यावर तिष्ठत तासन्तास बसून वाट पाहत बसणारे अभागी कामकरी मजूर, टपऱ्यांवर व हॉटेलात एक वेळच्या जेवणावर दिवसभर राबणारे बालकामगार, गुरे राखण्यात बालपण हरवलेली मुले, +आपल्याला तीन-चार मुलं झाली, त्यांना या दारिद्र्यात पोसायचे कसे, यासाठीही एक-दोन मुले मदरशांत भरती करणारे असहाय आई-बाप, शासकीय योजना तर सोडाच; पण साधा शैक्षणिक सवलतीचा (इ.बी.सी.चा) फॉर्म भरला म्हणजे शाळेची फी माफ होते, याचीदेखील माहिती नसलेले निरक्षर नेतृत्वहीन सैरभैर नजरांची माणसं, , अनेक हजार रुपयांच्या पगारपत्रकांवर सह्या घेऊन दरमहा हातावर चार-पाचशे रुपयेही न टिकविणारे शोषक, संस्थाचालक, एम.ए. एम.फिल. प्रथम वर्गात प्रथम व नेटसेट होऊनही झिजलेल्या, फाटक्या हवाई, रबरी चपला पुन्हा पुन्हा शिवून वर्षानुवर्षे मुलाखती देऊन-देऊन थकलेले, ‘रया’नी आत्मविश्वास गमावलेले बेकार तरुणनी त्यांनाही पाच-पाच लाख रुपयांच्या देणग्या मागणारे संस्थाचालक, व्होट-बँकेत मतांच्या पंचवार्षिक ठेवी मिळविण्यापुरते भेटणारे नेते, वर्षानुवर्षे अपुऱ्या वेतनावर पिढ्यान्-पिढ्या शेतकाम करणारे सालगडी, इनामे-वतनेनी नवाबी नाहीशी झाल्याने इभ्रतीचा कोसळता डोलारा सावरू न शकणारे व एकेकाळचे नवाबनी इनामदार, अंधश्रद्धानी दैववादात गुरफटलेली मानसिकता, जातीय दंग्यांमुळे होणारी दमछाक, कुणीतरी केलेल्या दहशतवादी कारवायांचे आपल्याला अकारण भोगावे लागणारे आरोप व परिणाम, मुख्य प्रवाहाच्या मध्यभागी उभे असूनही ‘तुम्ही या प्रवाहाबाहेरच आहात’ असा हेतूपुरस्सर केला जाणारा कांगावा प्रचार या चक्रव्यूहात जो मुस्लिम समाज अडकला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_263.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f0454b7078110893dd7f8c1a057db9924fd949f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_263.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुरीकवठे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2634.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9201aab17a11959faa2a1264b7047df0a3bf4ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2634.txt @@ -0,0 +1,18 @@ +मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विकिपिडियावर हा लेख संपादित करण्यात येत आहे.. +पुणे विद्यापीठातील मराठी विभागाची स्थापना सन १९५०मध्ये झाली. या विभागाला उच्चविद्याविभूषित असे विविध विभागप्रमुख लाभलेले आहेत. +मराठी ‍विभागाची संशोधनक्षेत्रातील गौरवपूर्ण वाटचाल +१. एम.ए. (मराठी) +२. एम.फिल. +३. पीएच.डी. +१. शंकर गोपाळ तुळपुळे +२. डॉ. रा.शं. वाळिंबे +३. डॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे +४. डॉ. आनंद यादव +५. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर +६ .डॉ. कल्याण काळे +७. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले +८. डॉ. अविनाश आवलगावकर +९. डॉ. मनोहर जाधव +१०. डॉ. विद्यागौरी टिळक +११. डॉ. अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर +१२. डॉ. तुकाराम रोंगटे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2663.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bde4732678fdac92872008a5913e8d27a163d8b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2663.txt @@ -0,0 +1,23 @@ +अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. +१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. +दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. +या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.[१] +अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष,अरुणा ढेरे या चार लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम लेखक आणि यू.म. पठाण हे लेखक अध्यक्ष झालेले आहेत. +अरुणा ढेरे या भावी साहित्य (९२ व्या) संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. (२८-१०-२०१८ च्या घोषणेनुसार) +अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे राज्य मराठी विकास संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य असतात +अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा तर्फे भरवले जाणारे ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात २५, २६, २७ डिसेंबर 2011 या तारखांना झाले. .दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गडकरी रंगायतन या नियोजित ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम झाले. मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे) ही या ८४ व्या साहित्य संमेलनाची यजमान संस्था होती व उत्तम कांबळे हे या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. [२] +८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१३ दरम्यान झाले. हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजित केले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते. +८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३ ते ५ जानेवारी इ.स. २०१४ दरम्यान झाले. हे आचार्य विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडने आयोजित केलेले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक फ.मुं. शिंदे होते. +८८ वे साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे ३ ते ५ एप्रिल इ.स. २०१५ दरम्यान झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. [३] +या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या साऱ्या पार्श्वभूमीचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवला आहे. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती दिली आहे. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची माहिती या पुस्तकातील एका स्वतंत्र प्रकरणामधून मिळते. +आजवरची साहित्य संमेलने, संमेलनांचे अध्यक्ष यांच्या माहितीचा समावेशही पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाला घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशक - संगत प्रकाशन (नांदेड) +हे १५ ते १८ जानेवारी २०१६ या काळात पिंपरी(-चिंचवड) येथे झाले डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाध्यक्ष होते. +हे ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत डोंबिवली येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे‎ होते. +[४] +हे संमेलन बडोदा येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान झाले. यापूर्वी १९०९ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे संमेलनाध्यक्ष होते. +११ ते १३ जानेवारी २०१९ या काळात यवतमाळमध्ये ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. अरुणा ढेरे संमेलनाध्यक्षा होत्या. +यवतमाळमध्ये यापूर्वी १९७३मध्ये जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यावेळी ग. दि. माडगूळकर त्या संमलेनाचे अध्यक्ष होते. +हे संमेलन ११, १२, १३ जानेवारी २०२० या काळात उस्मानाबाद येथे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष. +हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत. कोविडच्या उपद्रवामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे; आता ते ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ ला होणार आहे. +96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे +हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत. या संमेलनाचे अधिकृत संकेत स्थळ https://abmss95.mumu.edu.in Archived 2022-03-12 at the Wayback Machine. आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2674.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4213fe1ecc0ac80c2829f1ec60c4a0be135da19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2674.txt @@ -0,0 +1 @@ +मराठी भाषेसमोर तिच्या उगमकाळापासून स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळापर्यंत ऐतिहासिक काळात संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्यांना त्यांच्या भाषेतून प्राप्त व्हावे यासाठी, राजाश्रयाचा अभाव असलेल्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आधुनिक काळात इंग्रजी, हिंदी भाषांसोबत ज्ञानभाषा आणि आर्थिकदृष्ट्या स्वीकारार्ह भाषा म्हणून स्विकारले जावे यासाठी विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले. या आव्हानांना तोंड देताना समाजातील ज्या विविध ज्येष्ठांनी मराठीच्या संवर्धनाबद्दलची उल्लेखनीय आवाहने केली त्याचा केवळ संदर्भासहित आणि विश्वकोशिय स्वरूपात आढावा हा लेख घेतो. हे पान स्वतःची मते उद्धृत करण्याकरिता मुळीच नाही हे सर्व वाचकांनी लक्षात घ्यावे ही नम्र विनंती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2689.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9a7246a404a18888091f76f01ad7e7c442fb00f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2689.txt @@ -0,0 +1,5 @@ + + पुणे, महाराष्ट्र, भारत +मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत. +मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळाला दिनांक १ जानेवारी २००५ ते १ ऑक्टोबर २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून[१] तर ७८२२ शहरांतून[२] भेट दिली गेली.. +दिनांक १ जुलै इ.स. २०१३ पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती संकेतस्थळ वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वतःचे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या आधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2698.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a4b86e1dc0ce1480ccf0b6934d4afe5fa656af7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2698.txt @@ -0,0 +1,12 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +भोसले घराणेइ.स. १६७४ - १६८०: छत्रपती शिवाजी महाराजइ.स. १६८१ - १६८९: छत्रपती संभाजी महाराजइ.स. १६८९ - १७००: छत्रपती राजाराम महाराजइ.स. १७०० - १७०७: छत्रपती महाराणी ताराबाईइ.स. १७०७ - १७४९: छत्रपती सम्राट थोरले शाहू महाराज इ.स. १७४९-१७७७: रामराजे छत्रपती इ.स. १७७७-१८०८: छत्रपती शाहू दुसरेइ.स. १८०८-१८१८: छत्रपती प्रतापसिंह भोसले +मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १९४७ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तसेच याला हिंदवी स्वराज्य असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी त्याआधी तंजावुर जिंकले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ, व्यंकोजी राव उर्फ ​​एकोजी 1 यांना मिळाले होते आणि ते राज्य, तंजावुरचे मराठा राज्य म्हणून ओळखले जात होते. बंगलोर (बॅंगलोर) विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केम्पे गौड़ा 1 यांचेद्वारे 1537 मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला 1638 मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रानादुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली एक बड़ी आदिलशाही बीजापुर सेना द्वारे बेंगलोरवर कब्जा केला गेला होता, ज्यांनी केंम्पे गौड़ा 3 यांना पराजित केले होते आणि बेंगलोरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे साम्राज्याचा विस्तार वाढला. इ.स. १६८०मधील महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या, मात्र १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सिमा वाढविल्या. पेशवे हे एक उत्कृष्ट सेनानी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय उपखंडावर ताबा मिळवण्यापूर्वी बहुतेक भारतीय उपखंडातील मुघल राजवटीचा अंत करण्याचे श्रेय मराठ्यांना दिले जाते.[१][२][३][note १] शेवटी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर, तिसऱ्या इंग्रज-मराठा लढाईत पराभूत झाला व इंग्रज त्यांना बिठूर येथे पेन्शन देऊन पाठवले (झाशीच्या राणीच्या काळात). +गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या क्षेत्रावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व सेनासरखेल कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारताच्या इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठा आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांनी भारताच्या पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.[५] +महाराष्ट्रात पुण्याजवळ राहणाऱ्या मराठ्यांनी मुघलांना या भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतंत्र करून घेतले. यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बऱ्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता. +१६८१ मध्ये महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपूत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या साऱ्या राजदरबाराला आणि ५,००,००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला. अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही. जंजिय्राचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची माहिती दिली आणि १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज फितुरीमुळे पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी शरण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने लढू लागले. संभाजी महाराजांचे बंधू राजाराम हे नंतर राजा बनले. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबीज केले. याच काळात राजाराम राजेंचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी ताराबाई यांनी त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. त्यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे नर्मदेच्या पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि हैद्राबादमध्ये केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. १७०५ मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला. बादशहाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू, जे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र (म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू) होते त्यांना बहादुरशाहने सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूंनी निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य हळुहळू खिळखिळे होत गेले आणि मराठा साम्राज्य भारताच्या सर्वांत शक्तिशाली राज्य बनले. १७१३ मध्ये फारूख्सियार मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू] म्हणून ओळखले जात होते. ते अलाहाबाद आणि पाटणा येथील राज्यपाल होते. पण बादशहाबरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरुद्धच्या लढाईत सामील झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि गुजरात, माळवा इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले. +ते १७३५ मध्ये राजस्थानात, १७३७ मध्ये दिल्ली आणि १७४० मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य फारच सैल पद्धतीने बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालील भागांची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, माळव्याचे होळकर यांच्यात करण्यात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईंना बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि नागपूर ही त्यांची राजधानी बनली. बाजीराव १७४० मध्ये वारले. छत्रपती शाहू महाराजांनी त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले. याच वेळी त्याचा भाऊ रघुनाथराव राज्य विस्तार करत पंजाबपर्यंत पोचला. १७६० मध्ये निजामाच्या पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले. +मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली. +१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. यात मराठा सरदारांनी एकजूट होउन इंग्रजांचा सामना केला परिणामी अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाला इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओडिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2705.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3732ccda5d808401d0e92a0495d06d5064979a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2705.txt @@ -0,0 +1,4 @@ +मरवा ही भारतात उगवणारी एक सुवासिक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. +http://www.esakal.com/moraya/ganeshpatri_marava.aspxhttp://www.esakal.com/moraya/ganeshpatri_marava.aspx[permanent dead link] +इतर नावे : + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2721.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4b6792ebfef4266a1f30cff480b863e1b3a333 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2721.txt @@ -0,0 +1 @@ +मरियम ओसामा खलील उमर (जन्म ८ मार्च १९९३) ही एक अभियंता आणि क्रिकेट खेळाडू आहे जी उजव्या हाताची फलंदाजी अष्टपैलू म्हणून कुवेत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते. कुवेतमध्ये जन्मलेली आणि वाढलेली, उमर हा पॅलेस्टिनी आहे आणि तिचे वर्णन "स्वतःचे जागतिक भव्य टूर" असे केले गेले आहे;[१] तिचे शिक्षण कुवेतमधील पाकिस्तानी शाळेत आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाले, जिथे ती आता राहते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2738.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f3537b1f67e1422890064d2908fa00bb7e509b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2738.txt @@ -0,0 +1,6 @@ +मारिया टेल्केस (१२ डिसेंबर, १९०० - २ डिसेंबर, १९९५) एक हंगेरियन-अमेरिकन बायोफिजिस्ट आणि संशोधक होत्या ज्यांनी सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर काम केले. [१] +बायोफिजिस्ट म्हणून काम करण्यासाठी त्या १९२५ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या. त्या १९३७ मध्ये अमेरिकन नागरिक बनल्या आणि १९३९ मध्ये सौरऊर्जेचा व्यावहारिक वापर करण्यासाठी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम सुरू केले [२] एमआयटीमध्ये असताना, टेलकेसने एक पद्धत तयार केली ज्यामध्ये सूर्यापासून ऊर्जा साठवण्यासाठी सोडियम सल्फेटचा वापर केला. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यानी एक सौर ऊर्धपातन यंत्र विकसित केले, जे युद्धाच्या शेवटी तैनात केले गेले, ज्याने खाली पडलेल्या एअरमेन आणि टॉर्पेडोड खलाशांचे प्राण वाचवले. [२] [३] [४] गरीब आणि शुष्क प्रदेशातील गावकऱ्यांसाठी एक आवृत्ती तयार करणे हे तिचे ध्येय होते. [५] टेलकेस, ज्याला अनेकदा द सन क्वीन म्हटले जाते, [६] सौर थर्मल स्टोरेज सिस्टमच्या संस्थापकांपैकी एक मानले जाते. युद्धानंतर, मारिया टेल्केस एमआयटीमध्ये सहयोगी संशोधन प्राध्यापक बनल्या. +१९४० च्या दशकात तिने आणि वास्तुविशारद एलेनॉर रेमंड यांनी दररोज ऊर्जा साठवून पहिले सौर-उष्णतेचे घर तयार केले. [५] [७] १९५३ मध्ये त्यांनी विविध अक्षांशांवर लोकांसाठी सोलर ओव्हन तयार केले जे मुलांसाठी वापरले जाऊ शकते. तिने शेतकऱ्यांसाठी त्यांची पिके सुकवण्याचा मार्ग विकसित केला. [७] +१९५२ मध्ये, टेलकेस सोसायटी ऑफ वुमन इंजिनिअर्स अचिव्हमेंट अवॉर्डची पहिली प्राप्तकर्ता बनली. १९७७ मध्ये, तिला नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस बिल्डिंग रिसर्च अॅडव्हायझरी बोर्डाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [३] +टेलकेसचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे १९०० मध्ये अलादार आणि मारिया लबान डी टेलकेस येथे झाला, तिने बुडापेस्टमधील प्राथमिक आणि हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिने Eötvös Loránd विद्यापीठात शिक्षण घेतले, १९२० मध्ये भौतिक रसायनशास्त्रात BA आणि १९२४ मध्ये PhD ची पदवी प्राप्त केली [८] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2786.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d0c9b7eee584f8e4b822b4e6ba4454a5f9a0022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2786.txt @@ -0,0 +1,6 @@ +मरीन लाइन्स हे मुंबई शहराच्या मरीन ड्राईव्ह भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. गर्दीच्या वेळी चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या येथे थांबत नाहीत. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2817.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd03d6952950dfed72f1537c0f87b6f48ddb7dbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2817.txt @@ -0,0 +1,26 @@ +मरे गेल-मान हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2820.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ba3d4474d06271994f11c4218965489fc793038 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2820.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्मन मरे पार्कर (२८ ऑगस्ट, १९४८:न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७६ मध्ये ३ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2835.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..482f477c2c272b464719533bd7b736024e0d8ebf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2835.txt @@ -0,0 +1 @@ +मर्टल एडवर्ड्स (७ जून, १९२१:ऑस्ट्रेलिया - ३० ऑगस्ट, २०१०:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2840.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc63cd967c8a179127ad6f37ec96c55e7aa3270e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2840.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मर्डर मेस्त्री हा जुलै २०१५मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2854.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..514ca0030a237cd2ef528c307418db4000a9c7da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2854.txt @@ -0,0 +1 @@ +मर्फी लोगो सुआ (७ नोव्हेंबर, इ.स. १९६६:व्हांगागुई, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंड कडून १३ कसोटी आणि १२ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2872.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcd3f1c1ed88b3db7cf20c443402baf2202d11b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2872.txt @@ -0,0 +1 @@ +मर्विन जॉर्ज ग्रेल (१८ डिसेंबर, १८९९:त्रिनिदाद व टोबॅगो - ११ जानेवारी, १९७६:त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९३० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2876.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2876.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_288.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51d1a2f35849fb9728ee34cf7d2f15007d1414e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_288.txt @@ -0,0 +1 @@ +भुवन कर्की (२८ जानेवारी, १९९४:नेपाळ - ) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2882.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2882.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2884.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44a9c4655bb63a72a8e7e687b8d239cab52c6acf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2884.txt @@ -0,0 +1,8 @@ + +मर्शीना नीनू ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत. ज्या प्रामुख्याने काही तमिळ चित्रपट आणि मालिकांसह मल्याळम टेलिव्हिजन उद्योगात काम करतात. +पारिजातम फेम अभिनेत्री रसना यांच्या त्या धाकट्या बहीण आहेत.[२] +मर्शीनानीनू यांचा पहिला कॅमेरा अनुभव हा एका जाहिरातीसाठी होता. त्यावेळी त्या यूकेजीमध्ये शिकत होत्या.[१] +मर्शीना नीनू यांनी २०१४ मध्‍ये वुंड या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.[३] कोंजाम कोंजाम (२०१७) मध्ये त्यांनी तामिळ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली.[४] त्यानंतर त्यांनी थमाशा (२०१९) मल्याळम चित्रपटात पाहुण्यांची भूमिका साकारली. त्याचबरोबर त्यांनी काही टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले आहे. सूर्यावरील आयलते सुंदरीने मल्याळी प्रेक्षकांमध्ये त्यांची ख्याती वाढवली. यात त्यांनी मूकबधिर म्हणून काम केले होते.[५] +त्यांची पहिली तमिळ टीव्ही मालिका, अग्नी नटचथिराम सन टीव्हीवर प्रसारित झाली. परंतु कोविड - १९ मध्ये प्रवास करण्याच्या अडचणीमुळे ही मालिका त्यांनी सोडावी लागली. त्यांनी सुमारे २३० एपिसोड्समध्ये काम केले. यात अखिलाच्या भूमिकेत अग्नी नटचथीराममध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती.[६] +यादरम्यान त्यांनी झी केरलमवर सत्या एन्ना पेनकुट्टीची मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली.[७] या टॉमबॉय पात्राने त्यांना मल्याळी प्रेक्षकांमध्ये अधिक लोकप्रिय केले.[८] +सुप्रीता सत्यनारायणन यांची बदली [१९] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2889.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddf9d18afab0e0638ca726e7fe4220bf67eb3d58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2889.txt @@ -0,0 +1,3 @@ +मर्सर काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मर्सर काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2906.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ac6b87252718ff91401db63066a150863f4c9ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2906.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१११ ही मर्सेडिझ-बेंझ या कंपनीच्या वाहनांचा प्रकार होता. या प्रकारच्या कार इ.स. १९५९ ते इ.स. १९७१ पर्यंत उत्पादित केल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2911.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75ebe128bdfe36096ac16a7466435f51d7593a48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2911.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यू १२०/डब्ल्यू १२१ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९५३ ते इ.स. १९६२ पर्यंत उत्पादित केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2930.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fe935342060f7cbe5a1d3a49575aa2b5542d022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2930.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ ३००एसएल हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९५२ ते इ.स. १९६३ पर्यंत उत्पादित केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2963.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ac6b87252718ff91401db63066a150863f4c9ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2963.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१११ ही मर्सेडिझ-बेंझ या कंपनीच्या वाहनांचा प्रकार होता. या प्रकारच्या कार इ.स. १९५९ ते इ.स. १९७१ पर्यंत उत्पादित केल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2964.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1e68fed9130895add54b503a12e0fe243425b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2964.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१३६ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीने तयार केलेले वाहन असून इ.स. १९३५ ते इ.स. १९४२ पर्यंत व त्यानंतर इ.स. १९४७ पासून इ.स. १९५५ पर्यंत ते उत्पादित झाले. +यात चार इनलाइन सिलिंडरचे[मराठी शब्द सुचवा] इंजिन असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2967.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ac6b87252718ff91401db63066a150863f4c9ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2967.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यु१११ ही मर्सेडिझ-बेंझ या कंपनीच्या वाहनांचा प्रकार होता. या प्रकारच्या कार इ.स. १९५९ ते इ.स. १९७१ पर्यंत उत्पादित केल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2976.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b37296c75ce73269bdd969388de3e45a7a7fd24c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_2976.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यू १४० ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते एप्रिल, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९८ पर्यंत उत्पादित केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3005.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f49ff5168f03eb53ebdc677fdde35ed1db66bfc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3005.txt @@ -0,0 +1,3 @@ +मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्‍नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. +मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे. +मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_301.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3e0f48fad4761b3acd138ac16a1761d29decbae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_301.txt @@ -0,0 +1 @@ +भुवनेश्वर हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3017.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..676e78a1908f96ac73279fed46498a82e5c5bac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3017.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3109.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f7b4a9368a0f98958167cf30cdc1e166bb6cb0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3109.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलावी देशाचा नागरी ध्वज काळ्या, लाल व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांपासून बनला असून काळ्या पट्ट्याच्या मधोमध लाल रंगाने उगवता सूर्य दर्शवला आहे. २०१२ साली मलावीमध्ये नवी राजवट आल्यानंतर हा ध्वज बदलला जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_312.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f160d6bcae058fb38ccbbb702a25489228975114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_312.txt @@ -0,0 +1,13 @@ +प्राण्याच्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या वर असलेल्या केसांच्या बारीक पट्टीला भुवई (मराठी लेखनभेद: भिवई; अनेकवचन: भुवया, भिवया) असे म्हणतात. +मानवी शरीरात भुवई असण्याचे निश्चित प्रयोजन नाही; मात्र उत्क्रांती होत असताना मानवाच्या चेहऱ्यावरचे कपाळाजवळील भागातले केस गळाले आणि केवळ भुवई राहिली. मानवांच्या भुवयांमध्ये वांशिकतेनुसार वैविध्य आढळते. उदाहरणार्थ पूर्व आशियाई लोकांमध्ये भुवया बऱ्याच बारीक असतात, तर युरोपीय लोकांमध्ये लालसर अथवा फिक्या भुऱ्या रंगाच्या असतात. +भौतिक +हे अन्ट्रोपोलॉजिस्ट विश्वास ठेवला आहे भुवया मुख्य कार्य डोळा मध्ये वाहते पासून, ओलावा, मुख्यतः खारट घाम आणि पाऊस टाळण्यासाठी आहे. ग्रीक वैद्य तत्त्वज्ञान, त्याच्या प्रबंध मध्ये "शरीर," प्रथम अशा सिद्धांत h आपापसांत होते प्रस्ताव करून भुवया , केस सुशोभित आहेत की विपुल घाम [खाली] आला असेल, तर ते समाविष्ट होईल, हे 'चेक-इन बिंदू 'ला स्पर्श केला जाऊ नये जो पर्यंत ते डोळे मिटू शकत नाही. " भुवया आणि भुवया केस निदर्शनास आहेत ज्या दिशा (बाजूला एक तिरकस सह) ठराविक वक्र आकार, ओलावा डोक्याच्या बाजूला बाजूने आणि नाक बाजूने, डोळे सुमारे कडेकडेने प्रवाह एक प्रवृत्ती आहे याची खात्री करा. आधुनिक मनुष्याचे थोडेसे उभ्या उभ्या उंचावरून एक संरक्षण म्हणून वापरले जाऊ शकते. डेस्मंड मॉरिस, मानवी उत्क्रांतीत भुवया शक्य कार्य चर्चा, नॉन प्रभावी ही सूचना टीका आणि भुवया प्राथमिक कार्य त्यांच्या मालकांच्या बदलत मनः स्थिती सिग्नल आहे असे सुचविले. एकत्र कपाळ सह, खूप भुवया अशा डोक्यातील कोंडा आणि डोळे मध्ये घसरण, तसेच शोधण्यासाठी वस्तू डोळा जवळ जात, लिहिले लहान कीटक अधिक संवेदनशील अर्थ प्रदान इतर लहान वस्तू म्हणून मोडतोड टाळण्यासाठी. +मानसिक +भुवयांच्या संवादात एक सुविधाजनक कार्य आहे, आश्चर्यचकित करणे किंवा क्रोध यांसारख्या अभिव्यक्तींचे बळकटीकरण करणे. भुवया एक "खोटे चेहऱ्याचे भाव" होऊ शकतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे भुवय आकार त्या भावना अनुभवत नसतील अशा भावना व्यक्त करतात. +डोळेपेटी म्हणून +जोसेफ जोर्डनिया यांनी असे सुचविले की, स्पष्टपणे दृश्यमान भुवयांच्या प्राथमिक उत्क्रांतीवादाचे कार्य हे प्रणोद्यांना रात्रीच्या झोपलेल्या दरम्यान सुरक्षित होते, जेव्हा सुरुवातीच्या गटांनी झाडांपासून दूर, जमिनीवर झोपू लागले. चुलीत भक्षक (जसे की बिली बिल्लियां) शिकारी प्राण्यांची शिकार करीत असल्याचा निशाना साधुन शिकारीचा शिकार म्हणून. डोक्याच्या मागे असलेल्या स्वस्त प्लास्टिकच्या मुखवटे, भारतातील आणि बांगलादेशात अनेक मानवी जीव वाचवले, जेथे मनुष्य-खाण्यापिण्याच्या वाघांनी सुंदरबनच्या राष्ट्रीय उद्यानात अनेक बळी घेतले. अनेक शिकार करणाऱ्या (विशेषतः मोठ्या मांजरी) डोळेपाणी , आणि सर्व मोठ्या मांजरींना त्यांच्या कानाच्या मागच्या बाजूला डोळेपट्टी असतात. जॉर्डनियाच्या मते, रात्रीच्या वेळी होमिनाइड डोळे बंद झाल्यानंतर, डोळा, वरच्या दिशेने व खालच्या दिशेने, 'झोपून' मानवी चेहरा वर स्पष्टपणे अंशतः अंडाकृती पाईप तयार केल्या, एक भ्रम निर्माण करणे ज्याने डोळे उघडलेले होते आणि पाहत होते ( आणि म्हणूनच झोपूंकडे होणाऱ्या वर हल्ला भक्षक पाडण्यास शकते). +१९२० च्या दशकाच्या सुमारास क्लेरा बो आणि ॲना मे वोंग सारख्या चित्रपटस्टारच्या अनुकरण करण्यासाठी अल्ट्रा पतली, एक किंचित उच्चारित वक्र असत. १९३० च्या दशकातील तारे मागील दशकातील स्लॉडेड नजरे एका गोलाकार ऊर्ध्वगामी बेंडसाठी मोडत होते. ते त्यांच्या कपाळाला एक गडद रंगाने भरून काढू लागले, आणि त्या बेंडवर जोर दिला. १९६० च्या दशकाच्या अखेरीस ट्रेन्ड सारखीच दिसू लागल्या, जेव्हा ऑड्री हेपबर्न आणि तिच्या जाड नैसर्गिक भौगोलिक स्त्रियांनी फुलर लूकची निर्मिती करण्यासाठी आपल्या भुवया भरल्या. +भुवया एक प्रमुख चेहऱ्याचा वैशिष्ट्य आहेत. एखाद्या व्यक्तीच्या भुवयांच्या नजरेत फेरबदल करण्यासाठी कॉस्मेटिक पद्धती विकसित केल्या गेल्या आहेत, आपले लक्ष्य केस जोडणे किंवा काढून टाकणे, रंग बदलणे किंवा भुवयाची स्थिती बदलणे हे आहे. +लहान भुवया काढण्यासाठी केस काढून टाकण्यासाठी किंवा मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक पेअरिंग, वॅक्सिंग आणि थ्रेडिंगसह "बिंबो" सुधारण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सर्वात सामान्य पद्धत म्हणजे चिमटी वापरून पातळ बाहेर काढणे आणि भुवया करणे हे आहे. वॅक्सिंग अधिक लोकप्रिय होत आहे.अंततः, थैषिंग भुवया असतात, जिथे कापूसचा धागा गुंडाळला जातो तो त्याला बाहेर खेचण्यासाठी. लहान कात्री कधीकधी भुवया उंचावण्याकरता वापरतात, एकतर केस काढून टाकणे किंवा एकटाच डोळ्यांच्या सभोवतालच्या संवेदनशीलतेमुळे या सर्व पद्धती काही सेकंद किंवा मिनिटांसाठी वेदनादायक असू शकतात परंतु बऱ्याचदा ही वेदना वेळोवेळी घटते कारण ती व्यक्ती त्याच्यासाठी वापरली जाते. कालांतराने, झाडाला लावलेले केस पुन्हा वाढू देतील. काही लोक मोम करतात किंवा त्यांच्या भुवया बंद करतात आणि त्यांना बेअर, स्टॅन्सिल ठेवतात किंवा नेत्र लाइनरच्या साहाय्याने ते काढतात किंवा त्यांच्यावर टॅटू करतात. पाश्चात्य समाजात, पुरुषांना त्यांच्या भुवयांचा भाग काढून टाकणे हे अधिक सामान्य आहे. +https://en.wikipedia.org/wiki/Eyebrow + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3144.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9587fe21644061e84d457caf1d8bd8fb105eee88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3144.txt @@ -0,0 +1,11 @@ +मलेशिया एरलाइन्स (मलाय: Sistem Penerbangan Malaysia) ही मलेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एरलाइन्सचे मुख्यालय क्वालालंपूर महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर असून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा मुख्य विमानतळ आहे. +सुरुवातीला मलेशिया एरलाइन्स मलेशियन एर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एरलाइन्सचे ब्रॅंडेड नाव मलेशिया एर लाइन होते. ही एरलाइन मुख्यतः क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि त्याच्या कोटा किनाबालू व कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवते. ही विमान कंपनी मलेशियाची ध्वजवाहक व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. +मलेशिया एर लाइनच्या फायरफ्लाय आणि मासविंग्ज ह्या दोन सहकारी एर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्जचे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते. +२०१४ साली झालेल्या मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० व मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७ ह्या दोन मोठ्या विमान अपघातांमुळे मलेशिया एरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. +सन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.[१] आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जून १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोऱ्या कलॉंग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसऱ्या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसऱ्या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली. +ही विमान सेवा मलायन एरवेझ लिमिटेड या नावाने सुरू झाली आणि सन १९४७ मध्ये तिने पहिले व्यावसायिक उड्डाण केले.[२] त्यांनतर कांही वर्षांनंतर सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७२ मध्ये या विमान कंपनीची संपत्ति विभागली गेली त्याने सिंगापूर झेंडा धारी सिंगापूर एर लाइन (MSA) आणि मलेशिया झेंडा धारी मलेशीयन एर लाइन सिस्टम (MAS)उदयास आली. त्यांचा लोगो म्हणजे मलेयशियन पतंगाचे आकाराचा “बाऊ बुलण” आहे. +सन २०१३ पासून ही एर लाइन “जर्निज आर मेड बाय पीपल यू ट्रव्हलं विथ” या स्लोगनचा वापर करू लागली. तरीसुद्दा विमान ३७० आणि १७ यांचे साठी “कीप फ्लाइंग,’ “फ्लाइंगहाय”, “बेटरटुमारो” या स्लोगनचा वापर केला. १ सप्टेंबर २०१५ रोजी जेव्हा या विमान कंपनीचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा “टूडेइजहिअर” या स्लोगनचा वापर केला. +सन २०१५ अखेर या एर लाइन्स ने खालील विमान कंपन्याशी सहभागीदारी करार केलेले आहेत. +एप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपेची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.[५] सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनीचा विमान चालविण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बँकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात. +या विमान कंपनीचे ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अहमद जौहरी याहया यांनी २८ फेब्रुवरी २०१३ रोजी या विमान कंपनीला RM५१.४ मिल्लियन निव्वळ नफा चौथ्या त्रैमाशिकचे शेवटी झाला त्यात गत वर्षातिल तोटा RM१.३ बिल्लियन भरून काढलेला आहे असा रीपोर्ट दिला. +सन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3159.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3159.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3185.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdb15fa2d091aa165ccde9546a4c5961672ce6e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3185.txt @@ -0,0 +1,6 @@ + दक्षिणि द्राविड +  तमिळ्-कन्नडा +   तमिळ्-कोडगु +    तमिळ-मलयाळम् +    'मलयाळम् +मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3188.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdb15fa2d091aa165ccde9546a4c5961672ce6e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3188.txt @@ -0,0 +1,6 @@ + दक्षिणि द्राविड +  तमिळ्-कन्नडा +   तमिळ्-कोडगु +    तमिळ-मलयाळम् +    'मलयाळम् +मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3207.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a150580fe69b70fd274836f6055aba7ee98afd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3207.txt @@ -0,0 +1,6 @@ +मल्लिका साराभाई या प्रख्यात नर्तकी मृणालिनी साराभाई व अणुशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या कन्या होत. मृणालिनींनी स्थापन केलेल्या दर्पण अकादमीच्या त्या संचालक आहेत. +मल्लिका साराभाई यांनी सामाजिक कार्य केले आहे तसेच यांनी अनेकदा नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सद्भावना मिशनच्या दरम्यान मल्लिका साराभाई यांनी त्यांना विरोध दर्शवला होता. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलींच्या मुद्यावरून मल्लिका साराभाई यांनी मोदींवर टीका केली होती. या प्रकरणी मल्लिका यांनी सुप्रीम कोर्टात केसही दाखल केली होती. नरेंद्र मोदींचे नेतृत्वातील गुजरातमधील सरकार हे केवळ श्रीमंतांचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती. समाजातील मध्यमवर्ग आणि गरीबांसाठी या सरकारने काहीही केले नसल्याचे साराभाई म्हणाल्या होत्या. +मल्लिका साराभाई या १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसपक्षातर्फे निवडणुकीत उभ्या राहून विजयी झाल्या होत्या. +२००९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मल्लिका साराभाई या त्यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अर्ज सादर केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी साराभाई या काँग्रेसच्या उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण तरीही त्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस हायकमांडने गुजरात काँग्रेसला मल्लिका साराभाई यांची मदत करण्याचे आदेश दिले होते, अशी चर्चा होती.[ संदर्भ हवा ] +द्वेषाच्या राजकारणाविरोधात सत्याग्रही असल्याचे सांगत मल्लिका यांनी अडवाणींच्या विरोधातील उमेदवारीबद्दल मत मांडले होते. मात्र अडवाणींच्या विरोधात त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. +इ.स. २०१४मध्ये मल्लिका साराभाई यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. आपण पक्षासाठी सैनिकाचे काम करणार असल्याचे सांगत त्या आपमध्ये सहभागी झाल्या होत्या. आम आदमी पार्टी आणि आपली मूल्ये सारखी असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3208.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..766cca809b218c8b61bd3d4d396595e44287560c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3208.txt @@ -0,0 +1,5 @@ +श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. +हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे. +येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. +श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले. +वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3211.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d8377755be7d092502d7816fa50a38bdafefd35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3211.txt @@ -0,0 +1 @@ +मपन्ना मल्लिकार्जुन खरगे ( जन्म : २१ जुलै १९४२) हे भारत देशाचे विद्यमान लोकसभा सदस्य व भारत सरकारमधील माजी रेल्वेमंत्री आहेत. ह्यापूर्वी गुलबर्गा येथून सलग ९ वेळा विधानसभा निवडणणूक जिंकलेले खरगे कर्नाटकामधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मानले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3216.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f34978f62cdf8e217277415cff7c7048106a7e11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3216.txt @@ -0,0 +1,3 @@ +मल्लीनाथ महाराज १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तत्कालीन आमदार देवीसिंग चव्हाण यांचा औसा विधानसभा मतदारसंघातून पराभव करून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. खादी आणि ग्रामोद्योग यांसाठी त्यांनी मराठवाड्यात उल्लेखनीय कार्य केले होते. ते किल्लारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. प्रदेश काँग्रेस कमिटीवर उपाध्यक्ष, मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य, ज्येष्ठ कलाकार कमिटीचे अध्यक्ष तसेच १६वेळा औसाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात त्यांनी भरीव विकासात्मक कामे केली. आमदार असताना वीज, पाणी, रस्ते यांसह अनेक मूलभूत सेवा त्यांनी तालुक्यात आणल्या. विविध जडण-घडण-दळण-वळणाला जोडणारी कामे त्यांनी केली. मल्लीनाथ महाराजांनी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून काम केले. औसाला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कुमार स्वामी महाविद्यालय, मुक्तेश्वर विद्यालयांसह विविध संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून काँग्रेसचे राजकारण तसेच धर्मकारण करणारे मल्लीनाथ महाराज हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. औसा नाथसंस्थानचे चौथे पीठाधिपती कै. ज्ञानेश्वर महाराज यांचे ते थोरले बंधू, विद्यमान पीठाधिपती गुरूबाबा महाराज व अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांचे ते चुलते होते. + +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3235.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0548e0974c181b8394575a6505b80d25e0253d35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3235.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +मल्हारराव होळकर (Malhar Rao Holkar) ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.[१] ते भरत वर्ष सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. छत्रपती शाहु महाराज यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना छत्रपती शाहु महाराजांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.[२] +मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या काठी असणाऱ्या होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. +मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठयांचे मुख्य सेवक बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले. +मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. +भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला. +उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४ मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली. मात्र, मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. +मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता. +जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले. +पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६० रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे. +पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या. +पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. +छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3237.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0548e0974c181b8394575a6505b80d25e0253d35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3237.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +मल्हारराव होळकर (Malhar Rao Holkar) ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.[१] ते भरत वर्ष सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. छत्रपती शाहु महाराज यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना छत्रपती शाहु महाराजांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.[२] +मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या काठी असणाऱ्या होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. +मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठयांचे मुख्य सेवक बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले. +मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. +भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला. +उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४ मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली. मात्र, मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. +मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता. +जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले. +पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६० रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे. +पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या. +पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. +छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_33.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_33.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a60992ca577ed04d7a341c820064a1f186fa81c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_33.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_330.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c1852ad270f316851c0f1957aa1f4cae6db849 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_330.txt @@ -0,0 +1 @@ +भुसावळ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_331.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40136fe9794a569bf628e5885e5d0fe86ff93cd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_331.txt @@ -0,0 +1,3 @@ +साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग +भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात. याशिवाय येथून जळगाव मार्गे सुरतकडे जाणारा रेल्वेमार्ग मुख्य मार्गांना जोडतो. +भारतातील पहिला रेल्वेमार्ग १८५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६९ साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3323.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a2d8c8b4ea5b2f2ba68ec6c1345ee483bcd6b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3323.txt @@ -0,0 +1,6 @@ +मसूर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले एक गांव आहे. शहापुरापासून मसूर दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्थानक आहे. +समर्थांच्या भ्रमणामुळे, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यामुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यांत परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातील एक मसूरचा मारुती होय. +मसूर येथील ब्रह्मापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मापुरी भागातच शके १५६७ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती 'मसूरचा मारुती' म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान' असेही म्हणतात. गावाजवळ दोन ओढे एकत्र येतात. ब्रह्मापुरी भाग ओढ्यापलीकडे आहे. ही मूर्ती चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. मूर्ती सुंदर रंगविलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य, प्रसन्न आहे व डोक्यावर सुरेख मुकुट आहे. गळयातील माळ, हार, जानवे, कटि-मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रे काढलेली आहेत. गाभार्ऱ्याच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र आहे. देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे. देवळाचा सभा मंडप सुमारे १३ फूट लांबीरुंदीचा चौरस आहे व सहा दगडी खांबांवर आधारलेले पक्के छत आहे. +देवळाशेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे. आता या देवळाचा जीर्णोद्धार श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी वरील संस्थेकडे आहे. देवळाची व्यवस्था प्रतिवर्षी ह्याच संस्थेतर्फे केली जाते. समर्थ रामदासांनी ह्या मारुतीची स्थापना केल्यानंतर सतत ४ वर्षे येथे रामवनमीचा उत्सव केला. ह्या उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना 'कल्याण' हा शिष्य मिळाला. +'कल्याणा'चे मूळ नाव 'अंबाजी' असे होते. समर्थांनी त्याची परीक्षा घ्यायचे मनात ठरविले. मसूर येथील रामनवमीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत एका झाडाची एक मोठी फांदी आड येऊ लागली. समर्थांनी अंबाजीला कुऱ्हाडीने ती फांदी तोडायला सांगितली. मात्र फांदीच्या शेंडयाकडे बसून फांदी तिच्या बुंध्याकडे तोडायची अशी स्पष्ट सूचना त्याला समर्थांनी दिली व ते निघून गेले. गुरूच्या आज्ञेप्रमाणे अंबाजीने फांदी तोडली तेव्हा तो फांदीसकट तेथे खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येईना की त्याचा आवाज येईना. सर्व लोकांना काळजी वाटू लागली. समर्थांना लोकांनी हा वृत्तान्त सांगितला. तेव्हा समर्थ विहिरीजवळ आले व विहिरीत डोकावून म्हणाले, 'अंबाजी, कल्याण आहे ना?' त्याबरोबर विहिरीतून उत्तर आले, 'सर्व कल्याण आहे.' अंबाजीची गुरूनिष्ठा कसोटीला उतरली. तेव्हापासून अंबाजीचे 'कल्याण' हेच नाव रूढ झाले. +समर्थ संप्रदायातील एक अनुयायी महाराज 'रामदासी' मसूर येथे आले असता त्यांना मारुतीरायांनी 'येथेच राहा' असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते येथेच राहिले व त्यांनी देवळाची दुरुस्ती करवून घेतली व उत्सवाची शिस्त व पद्धत ठरवून दिली. येथे चैत्र शु. १५ला हनुमानजयंतीचा उत्सव होतो. येथील रामदासी महाराजांच्या मठीत काही यात्रेकरूंची उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास अशी सोय नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3329.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63c1ee8f656c6491ae65689e4b891520b9a9996c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3329.txt @@ -0,0 +1,2 @@ +मसेलशेल काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3346.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cba26b01e61c1fa97f33d67b618002725a20d40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3346.txt @@ -0,0 +1,7 @@ +मशीद रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3353.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a45b3556d151e484bc02f8d097e602bdffde1ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3353.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +'मस्तानी' या शब्दाबद्दल खालील लेख आहेत: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3405.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bd0bbdd829d30ff4c8fa084cc181839e14279e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3405.txt @@ -0,0 +1,20 @@ + +मुहमंद (५७० – ६३२) [२] हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते.[३] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते.[२] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अबू मुत्तलीब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. या व्यापारी यात्रा करता करता, हजरत मुहम्मद (स.अ.स.) व्यापार करु लागले, ज्यामुळे खदिजाला फायदा झाला. २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४२ वर्ष इतके होते. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [४] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसऱ्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदा देवदूत म्हणाला: +वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[५]ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. [६] +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [७] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे आजोबा अबूमुत्तलिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्‍नी खदिजा यांचेही निधन झाले. +मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले. +वयाच्या ५३व्या वर्षी हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा निर्णय घेतला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देऊन ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली. +मदिनेस पोहचल्यानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी विरोधकांचा पराभव केला. +या लढायांतील विजयानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी आपल्या १४०० सहकाऱ्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला. +मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला. +हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबरांनी १०,००० सहकाऱ्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले. +सन १० हिजरी मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले: +"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[८][९] +शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे"[१०]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले. +पण याहीपेक्षा हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११] +आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा निःसंशय प्रभाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3417.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec817fcc88b60625a93594137156edcc381614bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3417.txt @@ -0,0 +1,2 @@ + महमदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावतालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_344.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86dfc9af8f1647e5944c13a7394001fde73fed8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_344.txt @@ -0,0 +1,28 @@ +भूधातुरूपसिद्धौ आगतानां संज्ञासूत्राणां विश्लेषणम्। +१) लः परस्मैपदम् +                          लादेशाः परस्मैपदसंज्ञाः स्युः। +                          लकाराच्या स्थानी जे तिप्, तस्, झिइ. आदेश होतात ते परस्मैपद संज्ञक असतात. +२) तङानावात्मनेपदम् +                            तङप्रत्यहारः शानच्कानचौचैतत्संज्ञाः स्युः। +                            तङ् प्रत्यहार आणि शानच कानचप्रत्यय हे आत्मनेपद संज्ञक असतात. +३) तिङस्त्रीणि त्रिणि प्रथममध्यमोत्तमाः +                           तिङ् उभयोः पदयोस्त्रयस्त्रिकाःक्रमादेतत्संज्ञाः स्युः। +                         तिङ् प्रत्ययातील परस्मैपद व आत्मनेपद यांचे तीन तीन त्रिक - क्रमाने प्रथमपुरुष, मध्यमपुरुष, व उत्तमपुरुष संज्ञक असतात. +४) तान्येकवचनद्विवचनबहुवचनान्येकशः +                           लब्धप्रथमादिसंज्ञानि तिङस्त्रीणित्रीणि प्रत्येकमेकवचनादिसंज्ञानि स्युः। +                        प्रथमपुरुष वगैरे संज्ञा झाल्यानंतर जेत्रिकमध्ये तीन तीन आहेत, ते क्रमशः एकवचन, द्विवचन, व बहुवचन संज्ञक असतात. +५ तिङशित्सार्वधातुकम् +                           तिङ् शितश्च धात्वधिकारोक्ताएतत्संज्ञा स्युः। +                          धातूला लागणारे तिङ् आणि शित् प्रत्यय सार्वधातुकसंज्ञक असतात. +६) पूर्वाsभ्यासः +                    अत्र ये द्वे विहिते तयोः पूर्वाsभ्याससंज्ञःस्यात्। +                     सहाव्या अध्यायातील सूत्रांनुसार धातूला द्वित्व झाल्यावर दोन वेळा उच्चारित होणारा पूर्वरूप अभ्याससंज्ञक असतो. +७) लिट् च +              लिडादेशस्तिङङार्धधातुकसंज्ञः। +               लिट् लकारच्या स्थानावर आदेश झालेले तिङ् प्रत्यय आर्धधातुकसंज्ञक असतात. +८) आर्धधातुकं शेषः +                   तिङशिद्भयो अन्यो धातोरिती विहितः प्रत्यय एतत्संज्ञः स्यात्। +                    तिङ्, शित् प्रत्ययांव्यतिरिक्त जे प्रत्यय आहेत त्यांना आर्धधातुकसंज्ञक म्हणतात. +९) लिङाशिषि +                   आशिषि लिङस्तिङ् आर्धधातुकसंज्ञःस्यात्। +                     आशीर्वाद अर्थाने लिङ् लकाराच्याजागी जे तिङ् प्रत्यय येतात त्यांची आर्धधातुक संज्ञा होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3441.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acd3488b03170482c118c0d929f4a4502ac083c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3441.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो. +इ.स. ९९७ मध्ये बल्ख सीमेवर सैन्याचे नेतृत्व करत असताना महमुदच्या पित्याचे निधन झाले. त्याला महमुद, नासेर, इस्माईल आणि युसुफ असे चार पुत्र होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र महमूद हा खोरासान प्रांताचा राज्यपाल होता. पित्याच्या मृत्यूसमयी तो खोरासानची राजधानी निशापूर येथे होता. पित्याच्या मृत्यूवेळी महमूदचे त्याच्या पित्याशी संबंध दुरावलेले होते त्यामुळे त्याच्या पित्याने आपला दुसरा मुलगा इस्माईल याची गझनीच्या अमीरपदी नियुक्ती केली. त्याप्रमाणे सुमारे सात महिने इस्माईलने गझनीवर राज्य केले. महमूदला ही नियुक्ती पसंत नसल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित वारशाच्या विभाजनाची मागणी केली. इस्माईलने ही मागणी मान्य न केल्याने दोन भावात वारसा युद्ध सुरू झाले. त्यामध्ये इस्माईलचा पराभव झाल्याने त्याला कैद करण्यात आले आणि इ.स.९९८ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महमूद गझनीच्या राजेपदी आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3443.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92548a7391c76cae2a8c342f58bfea8bfc9ce1dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3443.txt @@ -0,0 +1,3 @@ +अबुल फतेह नसिरुद्दीन महमूद शाह पहिला तथा महमुद शाह पहिला किंवा महमूद बेगडा (इ.स. १४४५ - २३ नोव्हेंबर, इ.स. १५११) हा पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील गुजरातचा सुलतान होता. हा मुझफ्फरी वंशाचा स्थापक अहमद शाह पहिल्याचा नातू असून मुझफ्फरी सुलतानांमधील सर्वाधिक काळ राज्य करणारा होता. +जुनागढ आणि पावागढ हे गुजरातमधील दोन मोठे डोंगरी किल्ले तथा गड जिंकून घेतल्यावर याला बेगडा असे नामाभिधान मिळाले. याने मध्य गुजरातमध्ये वात्रक नदीकाठी महमुदाबाद (आताचे मेमदावाद) नावाचे शहर वसवले. याशिवाय पावागढच्या पायथ्याशी असलेले चांपानेर शहर जिंकल्यावर त्याचे मुहम्मदाबाद असे नामकरण करून शहराचे इस्लामी स्थापत्यात पुनर्वसन केले. याच प्रकारे जुनागढ जिंकल्यावर त्याचे नाव मुस्तफाबाद केले व किल्ला अधिक भक्कम करून तेथे अनेक महाल व इतर इमारती रचविल्या. +महत्त्वाकांक्षी असलेल्या महमूदने हिंदुस्तानात इस्लाम पसरविण्यासाठी कैरोच्या आणि ऑटोमन सुलतानांशी संधी केली व समुद्रमार्गे कुमक मागवली. तेथून आलेल्या आरमाराच्या मदतीने महमूदने कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर आपला अमल बसविला आणि थेट मुंबईपर्यंत धडक मारून तेथील कोळ्यांकडून ती बेटे जिंकून घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3446.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60aca7362420cb28033174b6dbb01d38a30d0675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3446.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेमदावाद तथा महेमदावाद किंवा महमूदाबाद हे भारताच्या गुजरात राज्यातील शहर आहे. हे शहर सोळाव्या शतकातील मुझफ्फरी सुलतान महमूद बेगड्याने वसवले होते. वात्रक नदीकाठी असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. या इमारती इस्लामी स्थापत्यशास्त्रानुसार बांधल्या गेल्या आहेत. +मेमदावाद मुंबई-अहमदाबाद लोहमार्गावरील स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3449.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..475864400b9ca1866835f5d1ffb8960bd9d113df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3449.txt @@ -0,0 +1 @@ +महम्मद अली वल्लाजाह () हा अर्काटचा आठवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४९ ते इ.स. १७९५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3451.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bd0bbdd829d30ff4c8fa084cc181839e14279e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3451.txt @@ -0,0 +1,20 @@ + +मुहमंद (५७० – ६३२) [२] हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते.[३] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते.[२] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अबू मुत्तलीब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. या व्यापारी यात्रा करता करता, हजरत मुहम्मद (स.अ.स.) व्यापार करु लागले, ज्यामुळे खदिजाला फायदा झाला. २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४२ वर्ष इतके होते. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [४] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसऱ्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदा देवदूत म्हणाला: +वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[५]ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. [६] +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्‍नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [७] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे आजोबा अबूमुत्तलिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्‍नी खदिजा यांचेही निधन झाले. +मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले. +वयाच्या ५३व्या वर्षी हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा निर्णय घेतला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देऊन ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली. +मदिनेस पोहचल्यानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी विरोधकांचा पराभव केला. +या लढायांतील विजयानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी आपल्या १४०० सहकाऱ्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला. +मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला. +हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबरांनी १०,००० सहकाऱ्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले. +सन १० हिजरी मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले: +"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[८][९] +शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे"[१०]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. +हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्‍नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले. +पण याहीपेक्षा हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११] +आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा निःसंशय प्रभाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3463.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b84c9c3a5a506888666c03e87415c9fde3a32c4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3463.txt @@ -0,0 +1,42 @@ +अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद ऊर्फ ऑरोबिंदो (१५ ऑगस्ट १८७२ - ५ डिसेंबर १९५०) हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. +अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता घोष होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी राजनारायण बोस यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि बारीन्द्र घोष हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.[१] +इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही. +लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.[२] +केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.[३] इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष भारतात येऊन पोहोचले. +भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनी देवी यांच्याशी झाला. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराथी, तमिळ आणि संस्कृत या भाषा शिकले. तेथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले. +इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.[४] काश्मीरमध्ये शंकराचार्य टेकडीवर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये पर्वतीवर त्यांना अनुभव आला.[५] हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. [६] नर्मदाकाठी चांदोदच्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.[७] हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते. +बडोदा येथे असताना त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. [५] आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे विष्णु भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.[५] +इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.[८] इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. +त्यांनी वंदे मातरम्‌ वृत्तपत्र सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.[९] आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये कर्मयोगिन् आणि बंगालीमध्ये साप्ताहिक धर्म ही साप्ताहिके ते चालवीत असत.[१०] बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. +तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर १९१० मध्ये पॉंडिचेरी येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.[११] ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पॉंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. +इ.स. १९१४ मध्ये मिसेस मीरा अल्फासा (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [१] आर्य मासिका]] मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली श्रीअरविंद आश्रम याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.[१२] भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.[१३] +५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती. +हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात. +श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे. +श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. +श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. +श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. श्रीअरविंद घोष यांचे साहित्य Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे. +सेनापती बापट यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे, डॉ.केतकी मोडक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद संजीवन आणि अभीप्सा मासिक या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो. +अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते काश्मीर दौऱ्याला सचिव म्हणून गेले होते.[३] +अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.[२३] +अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. [२४] १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. [२५] +लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हटले, ''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''[२६] +दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.[२७] +अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना स्वामी विवेकानंद यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हटले आहे, कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली. [२८] +भगिनी निवेदिता बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.[२९] +ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.[३०] +श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी इंदुप्रकाशमध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.[२०] “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. [२५] +अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“[३१] +पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[३२] +श्री.नोलिनी कांत गुप्ता (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे धर्म आणि कर्मयोगिन या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.[३३] +श्री. निरोदबरन (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.[३४] +श्री. माधव पु. पंडित (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती. +श्री. पवित्र (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. [३५] +श्री. दिलीपकुमार रॉय (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.[३६] +श्री. टी.व्ही. कपालीशास्त्री (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले. +श्री. सत्प्रेम (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत. +श्री. इंद्रा सेन (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत. +श्री. के. डी. सेठना (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - मदर इंडिया या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक +श्रीमती मार्गारेट वूड्रो विल्सन (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. [३७] + +भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3478.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..211370988dd5fe1776ec20c8c0983d0560793095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3478.txt @@ -0,0 +1,8 @@ +महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरूपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात. +महसुली खर्च लेखांकीय संकल्पना +वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते. +उदा. जाहिरातीवरचा खर्च, नोकरांचे पगार, स्टेशनरी तसेच चहापाण्याचा खर्च हे खर्च आवश्यक आहेत. या खर्चामुळे सध्याची विक्री वाढू शकते म्हणून हा महसुली खर्च . एखाद्या उद्योगाने गावातील चौक सुशोभित करण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी जाहिरात करण्यासाठी खर्च केला तर अशी जाहिरात वर्षानुवर्षे तिथे राहू शकते म्हणून याला भांडवली खर्च म्हणत येईल. +अस्थगीत महसुली खर्च ( इंग्लिश : Deferred Revenue Expenditure) +जे खर्च महसुली स्वरूपाचे आहेत पण त्यांचा नफा एक वर्षाच्या आत उपयोगी आणता येत नाही त्यांना अस्थगीत महसुली खर्च असे म्हणतात. असे खर्च काही काळाने अपेल्खीत ( इंग्लिश : Write Off) करता येतात. अपलेखीत न केलेला खर्च ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दर्शवितात. +उदा. चालू आर्थिक वर्षाचे आठ महिने झाल्यावर जाहिरातीच्या फलकाचे एक वर्षाचे कंत्राट घेतले. कंत्राटाचे सर्व पैसे आधी दिले तर त्या पैकी केवळ चार महिन्याचाच खर्च या वर्षाशी संबंधित आहे आणि बाकीचे आठ महिने पुढील आर्थिक वर्षाशी संबंधित आहेत. हा आठ महिन्याशी संबंधित खर्च, अस्थगीत महसुली खर्च म्हणून लेखांकित केला जाईल. चालू आर्थिक वर्षाचा ताळेबंद बनवताना ही रक्कम संपत्ती म्हणून दर्शवली जाईल आणि पुढील वर्षी तिला महसुली खर्चात वर्ग केले जाऊन अस्थगीत खर्चास अपलेखीत केले जाईल. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3482.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205bf6143c36e3fd25a6f517299cdfbd5df0d198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3482.txt @@ -0,0 +1,42 @@ +महसूल विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या महसूल विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] +०१ मे १९६० - ०८ मार्च १९६२ +०८ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ +२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ +२५ नोव्हेंबर १९६३ - ०४ डिसेंबर १९६३ +०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ +०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ +२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ +१७ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ +०७ मार्च १९७८ - १८ जुलै १९७८ +१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० +०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ +१३ जानेवारी १९८२ - ०१ फेब्रुवारी १९८३ +०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ +१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ +०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ +१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ +२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० +०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ +२८ जून १९९१ - २६ डिसेंबर १९९१ +२६ डिसेंबर १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ +०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ +१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९ +०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ +२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ +१८ जानेवारी २००३ - १९ ऑक्टोबर २००४ +०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ +०८ डिसेंबर २००८ - ०७ नोव्हेंबर २००९ +०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० +११ नोव्हेंबर २०१० - २६ सप्टेंबर २०१४ +३१ ऑक्टोबर २०१४ - ०४ जून २०१६ +०४ जून २०१६ - ०८ नोव्हेंबर २०१९ +प्रभारी देवेंद्र फडणवीस ,(मुख्यमंत्री) भारतीय जनता पार्टी +२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ +२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ +३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ +प्रभारी एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) ,बालासाहेबंची शिवसेना +३० जून २०२२ ते १४ ऑगस्ट २०२२ +१४) ऑगस्ट २०२२ - पासुन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3502.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd95bca8193cf266c7ddc73a81afae2bfbc7f21f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3502.txt @@ -0,0 +1 @@ +महाकश्यप हे गौतम बुद्धांचे एक प्रमुख शिष्य होते.[१] बौद्ध धर्मात त्यांना एक अर्हत (ज्ञानी शिष्य) मानले जाते, ते तपस्वी होते व अभ्यासात अग्रणी होते. पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष म्हणून बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर महाकश्यपाने संघाचे नेतृत्व स्वीकारले. सुरुवातीच्या बौद्ध शाखांमधील ते पहिले कुलपुरूष मानले जाते आणि चान आणि झेन परंपरेत कुलगुरू म्हणून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका कायम राहिली आहे. बौद्ध ग्रंथांमधे, त्यांची बरीच ओळख मिळते, ती म्हणजे विद्वान संत, नियम करणारा, स्थापना-विरोधी व्यक्ती, परंतु मैत्रेयांचे (भावी बुद्ध) त्याच्या काळातील "भविष्यातील न्यायाची हमी",[२] — असे त्याचे वर्णन केले गेले आहे; जो समग्र मानवजातीचा मित्र असेल.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3507.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d9deb2079936bb6fdc0789a17b7954c05fcf0c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3507.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख 2 महिन्यां पूर्वी सदस्य:अभय नातू (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान: सावित्री हे श्रीअरविंद लिखित इंग्रजी महाकाव्य आहे. २३५०० ओळींचे हे महाकाव्य इंग्रजी साहित्यातील सर्वात दीर्घ महाकाव्य आहे. या महाकाव्यातील तत्त्वज्ञान मराठी वाचकांना समजावे या हेतुने लेखक डॉ.गजानन नारायण जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. +या पुस्तकात एकंदर १७ प्रकरणे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3520.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e956a5fe32256684fda8f47f1ba39acb6e58478e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3520.txt @@ -0,0 +1,13 @@ +महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. +रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. +पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे-सुधेच होते. परंतु, बदलासह आता मंदिरात आद्ययावत सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी, तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. बांधकाम करताना उत्तम दिशासाधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाशकिरणे देखील झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेऊन महागणपतीच्या पूजेसाठी येतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात. +आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्‌' या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते. +भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते, त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते. +श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे. +शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते +या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे. +मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे, व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले. +येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे(की तळघरात?) असल्याचे सांगितले जाते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो. +पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे. +बाहेरील लिंक  +रांजणगाव महागणपती पूर्ण विडिओ नाक्कीची पहा MAHAGANPATI RANJANGAON ASHTVINAYAK 2017 diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3545.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e53b44097732c50371b0ef695c040d9810a6adc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3545.txt @@ -0,0 +1 @@ +महाजनपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3570.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff7c51af579208aadcdfcdc8f04426ae52d5e1de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3570.txt @@ -0,0 +1,4 @@ +महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे वर्धा, महाराष्ट्र येथील हिंदी भाषेस समर्पित असलेले एक केंद्रीय विद्यापीठ आहे. + +hindivishwa.org + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3574.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af6703528dc698e5373c7f4047bcf5657059037 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3574.txt @@ -0,0 +1 @@ +महात्मा गांधी पुरस्कार हा विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3584.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c937546b375e1bc809c3b5b429a937b02612e50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3584.txt @@ -0,0 +1,7 @@ +महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा 'मनरेगा' असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट 'कामाच्या अधिकाराची हमी' देणे आहे. +२३ ऑगस्ट २००५ रोजी संपुआ सरकारने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार केला.[१] +ग्रामीण भागातील कुटुंबांना हमीभावाने कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेने मनरेगा तयार करण्यात आला. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसांची हमी देणारा रोजगार मिळायचा, प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्न मिळण्याची हमी. हा कार्यक्रम श्रम-केंद्रित होण्याचा हेतू होता, रोजगाराचे मुख्य स्त्रोत रस्ते बांधणी, जलसंधारण आणि वनीकरण यासारखे उपक्रम आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकारच्या आर्थिक ब्युरोचा एक विभाग, योजनेच्या अंमलबजावणी आणि रोलआउटवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार होता. ग्रामपंचायती - ग्रामीण खेड्यांमध्ये प्रशासकीय प्रमुख, स्थानिक पातळीवर योजना राबविण्यासाठी दूत होते. [२] +Official website +Act +CAG report +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3597.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fbac456e5f373ef477ead83af4791cebccdacad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3597.txt @@ -0,0 +1,4 @@ +गडचिरोलीच्या महात्मा फुले-आंबेडकर विचारमंचाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलन भरवले होते. +या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भाऊ लोखंडे होते. +२रे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्षाच्या निमित्ताने भोर येथे २६ व २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरले होते. भोर येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भोर येथील शाखा, अनंतराव थोपटे विद्यालय आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3599.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4ee6e033370f31bc1cade6a4f2f776844e3dc0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3599.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतकीचे विद्यापीठ आहे. कृृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले राहुरीचे हे एक कृषी विद्यापीठ. वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत १९ मार्च १९६८ रोजी स्थापन झालेले हे विद्यापीठ महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या गावी आहे. स्थापना १९६८ साली झाली तरी ते १९६९ सालच्या ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित झाले. विद्यापीठाच्या परिसरापासून दक्षिणेस तीन कि.मी. अंतरावर अहमदनगर शहर, आणि उत्तरेस पन्नास किलोमीटरवर शिर्डी आहे. संत ज्ञानेश्वरांनी नेवासाच्या ज्या दगडाच्या शिलेवर बसून ज्ञानेश्वरी लिहिण्यास सुरुवात केली ती शिला असलेले नेवासा गाव हे राहुरीपासून ३३ कि.मी. अंतरावर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत कृषी संबंधित वेगवेगळे संशोधन केले जातात शेती व आधुनिक शेतीला उपयुक्त संशोधन सातत्याने या विद्यापीठामार्फत केले जाते, शेतीशी संबंधित अग्रगण्य असे हे विद्यापीठ आहे.चित्र:Mahatma Phule Krishi Vidyapeeth main entrance.jpg +साचा:Template for discussion/dated \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3606.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d99b902f74d27b2c0ef5b2c8553466a9b3012767 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3606.txt @@ -0,0 +1,3 @@ +अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २००८ सालापासून महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी या गावी राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. त्याचे संयोजन साहित्य परिषदेची पुरंदर तालुका शाखा करते. संमेलनाची संकल्पना पत्रकार कवी दशरथ यादव यांची असून, या संमेलनाच्या कामात शरद गोरे, दशरथ यादव, राजकुमार काळभोर, प्रा,केशव काकडे, नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे, सुनील धिवार, रविंद्र फुले यांचा सक्रिय सहभाग असतो. संमेलनाच्या निमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. +विदर्भामध्ये महात्मा फुले साहित्य संमेलन या नावाने एक संमेलन भरते. ते संमेलन, या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाहून वेगळे आहे. +पहा : मराठी साहित्य संमेलने ; दलित साहित्य संमेलन; महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3610.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecbefa73b2321b05fb6118a2539a06342361e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3610.txt @@ -0,0 +1,5 @@ +अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात १२ मार्च २०१५ रोजी पहिले महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष गणेश मुळे होते. + +पहा : साहित्य संमेलने; +सत्यशोधकी साहित्य संमेलन; +राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3626.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfe227dea50783f91a732949e478092db76a0692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3626.txt @@ -0,0 +1,12 @@ + +श्रीगोंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील एक शहर आहे. +श्रीगोंदा शहर सरस्वती नदीच्या काठी वसले आहे. +इतिहास +श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक व पौराणिक सुवर्णसंपन्न वारसा लाभलेले नगर होय. श्रीगोंदा नगरीला प्राचीनकाळी ‘ श्रीपूर ‘ असे नाव होते. या श्रीपुरचे ‘ मध्ययुगात चाम्भारगोंदे’ झाले हे आजचे श्रीगोंदे होय. श्रीगोंदा या नगरीला दक्षिण काशी म्हटले जाते कारण या ठिकाणी प्राचीन असंख्य मंदिरे आहेत.या ठिकाणची प्राचीन,पूर्वयादव,यादवकालीन,मराठाकालीन मंदिरे पहिली कि श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष पटते. मंदिरांबरोबरच शिंद्यांच्या राजवटीतील ऐतिहासिक व भव्य वाडे हेही श्रीगोंद्याचे एक वैषीष्ट्यच. अनेक मंदिरे वाडे व त्यासोबतच विविध साधू संतांच्या वास्तव्याने ही नगरी पुनीत झाली आहे. +श्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे . पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्री विष्णूंनीही या ठिकाणी बालरूपात अवतार घेतला म्हणून त्यांची श्री लक्ष्मी व श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे येथे पहावयास मिळतात. पंढरपुरचे श्री विठ्ठल व श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग ही दोन स्वतंत्र दैवते असल्याचेही या ग्रंथात दिले असून. सदर श्रीपूर नगरीचे वर्णन ‘ स्कंद पुराणात ‘ सापडते. श्री लक्ष्मी पांडुरंगाशिवायही अनेक देवतांची मंदिरेही शहरात जागोजागी आहेत. १२ महादेव( ३ अन्य ), अष्टविनायक ( अन्य ३) , अष्टभैरव,नवदुर्गा, ११ मारुती याशिवाय श्री बालाजी, लक्ष्मी नारायण, एकमुखी दत्त, विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम, श्रीकृष्ण, शनी महाराज, श्री भगवान कार्तिकेय, खंडोबा अशी अन्य मंदिरेही आहेत. +याशिवाय भारतात अत्यंत थोड्या ठिकाणी असणारे सूर्य मंदिरही होते पण सध्या ते अस्तित्वात नाही. त्याच बरोबर श्रीगोंदा नगरीत होऊन गेलेल्या विविध संताची मंदिरेही आहेत त्यात श्री संत शेख महम्मद महाराज, संत प्रल्हाद महाराज, संत गोधडे महाराज, संत राउळ महाराज, संत गोविंद महाराज चांभार, संत वामनराव पै यांचे गुरू संत नानामहाराज श्रीगोंदेकर, संत मोदोबा महाराज तेली अलीकडील काळातील संत तात्या महाराज महापुरुष असे विविध जाती- धर्मातील संत या भूमीत होऊन गेले त्या सर्वांची मंदिरेही शहरात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्शही येथे झाला असून दांडेकर मळा येथे त्यांचे मंदिर आहे. श्रीगोंदा हे प्रामुख्याने ज्या संताच्या नावाने ओळखले जाते ते संत शेख मह्म्मद महाराज यांची संजीवन समाधी हेही या नगरीचे आणखी एक विशीष्टय म्हणता येईल. +श्री शेख महम्मद महाराजांच्या जन्म बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे झाला त्यांचे मुळ गाव बीड जिल्ह्यातीलच आष्टी तालुक्यातील पुंडीवाहिरे हे होते. त्यांचे घराण्याचा खाटकाचा व्यवसाय होता. पण त्यांना ईश्वरभक्तीची ओढ लागली व वारकरी संप्रदायाचा त्यांनी पुरस्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी महारांना गुरू मानले होते त्यांनीच श्रीगोंदा येथे मकरंद पेठ वसवून तेथे महाराजांना मठ बांधून दिला.महम्मद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते त्यांनी तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू असताना आग लागली त्यांनी हाताने येथूनच देहूचा मंडप विझविल्याची आख्यायिका सांगितली जाते. +संत शेख महम्मद महाराज यांनी विपुल लेखन केले असून ‘ योगसंग्राम व पवन विजय ‘ हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेख महम्मद अविंध / त्याचे हृदयी गोविंद // असे ते एका अभंगात म्हणतात. सर्वभूती ईश्वर एक असल्याची शिकवण संत शेख महम्मद महाराज यांनी दिली.शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचा या शहराशी ऋणानुबंध होता.मालोजी राजेंनी या ठिकाणी मकरंदपूर नावाची पेठ निर्माण करून शेख महम्मद महाराजांसाठी मठ बांधला.त्या ठिकाणी भव्यवाडा निर्माण करून देऊळगाव राजे वरून मालोजी श्रीगोंद्यास वास्तव्यास आल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. श्रीगोंदा नगरीत मोठ्या सराफी व व्यापारी पेठा होत्या वेरुळच्या घ्रुश्नेश्वरचे बांधकामासाठी येथीलच शेशाप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीतून रक्कम नेत असल्याचीही नोंद सापडते. +थोर मराठा सेनानी महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे,राणोजी शिंदे यांच्या वास्तव्याच्या व शिन्देकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही भग्नावस्थेत का होईना उभ्या आहेत. शिंदे घराण्यातील सती गेलेल्य स्त्रियांच्या छत्र्या मैनाबाईचा माळावर पहावयास मिळतात तसेच महादजी शिंदे यांच्या पादुकाही पहावयास मिळतात.खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव भगवा झेंडा फडकावून केला होता त्या स्थानाला “विजय चौक झेंडा” असे नाव दिले आहे.ज्या वेशीतून शिंदे घराण्यातील वीरपुरुष बाहेर पडले व परत आलेच नाहीत त्या “दिल्ली वेशीला” आजही अपशकुनी समजले जाते लोक चांगल्या कामासाठी व गावाबाहेर जाण्यासाठी या वेशीचा वापर आजही करीत नाहीत. +सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले श्रीगोंदा हे तालुक्याचे शहर पूर्वी दुष्काळी म्हणून ओळखले जायचे. शिवाजीबाप्पू नागवडे यांच्या नैतृत्वाखाली १९५२-५३ मध्ये कुकडी पाणी प्रश्नासाठी मोठा संघर्ष केला .घोडसाठी लोकचळवळ निर्माण करून या संघर्षातून श्रीगोंद्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी लढा दिला.आज कुकडी घोडच्या पाण्यामुळे या शहराची समृद्धतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. +महादजी शिंदे विद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचे श्रीगोंदा शहरातील एक माध्यमिक विद्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3657.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58ce5ab256e1a98ee1320c2bf6fa2bc19fe818f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3657.txt @@ -0,0 +1,2 @@ +महादेव विनायक रानडे हे एक स्वातंत्र्यपूर्व काळातील आद्यक्रांतिकारक होते. फेब्रुवारी १८९७ मध्ये तत्कालीन पुण्यात प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. पुण्यातील प्लेगची साथ रोखण्यासाठी ब्रिटिश ऑफिसर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष प्लेग समिती स्थापन करण्यात आली. आणीबाणीचा सामना करण्यासाठी त्यांनी युरोपियन सैन्य आणले. रँड आणि इतर ब्रिटिश अधिकारी प्लेगच्या नावाखाली सामान्य जनतेच्या छळ व लूट करू लागले. त्यामुळे चाफेकर बंधूनी २२ जून १८९७ रोजी रँड आणि लेफ्टनंट आयरेश यांची हत्या केली. +पुण्यातील द्रविड बंधूनी पोलिसांना दामोदर हरी चाफेकरची माहिती दिल्याने, त्यांना अटक झाली. द्रविड बंधूंचा बदला घेण्यासाठी वासुदेव हरी चाफेकर, महादेव रानडे आणि खंडो विष्णू साठे यांनी त्यांना गोळ्या घातल्या. फेब्रुवारी १८९९ पर्यंत या सर्वांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. चापेकर बंधू बाळकृष्ण हरी, वासुदेव हरी आणि महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि फाशी देण्यात आली, वासुदेव हरी: ८ मे १८९९, महादेव विनायक रानडे: १० मे १८९९, बाळकृष्ण हरी: १२ मे १८९९. साठे अल्पवयीन होते म्हणून त्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_366.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1281728d585f3c05f59a52ae2585417d6ac43b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_366.txt @@ -0,0 +1,208 @@ + + + +भूज विमानतळ तथा श्यामजी कृष्ण वर्मा भूज विमानतळ (आहसंवि: BHJ, आप्रविको: VABJ)हे भारताच्या गुजरात राज्यातील भूज येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ रुद्रमाता वायुसेनातळास लागून आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3695.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12562531ab88f9c2a28aa9659276023cbf0fb569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3695.txt @@ -0,0 +1,2 @@ +महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (इंग्लिश: Mahanagar Telephone Nigam Limited, बी.एस.ई.: 500108, एन.एस.ई.: MTNL, संक्षेप: एम.टी.एन.एल.) ही भारत देशामधील एक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या दिल्ली व मुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची असलेली व भारतामधील नवरत्‍न कंपन्यांपैकी एक असलेली एम.टी.एन.एल. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात चालत आहे. भारतामधील मोबाईल फोन वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ व खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत एम.टी.एन.एल.ची कमकुवत व विस्कळीत सेवा हे ह्यामागील प्रमुख कारण मानले जाते. +भारत संचार निगम लिमिटेड ही दुसरी सरकारी दूरसंचार कंपनी दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त भारताच्या इतर भागांमध्ये दूरध्वनी सेवा चालवते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3699.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..211ae4d8b4c74f80cce474813d337424fc515b9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3699.txt @@ -0,0 +1,25 @@ +औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक प्रगतीच्या झपाट्यात विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच जगभर महानगरी उभी राहीली. महानगर म्हणजे रोजगार मिळविण्याचे +हमखास ठिकाण. या भावनेतून पारंपारिक व्यवसाय टाकून उपजिविकेसाठी खेड्या पाड्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळ्या जातीधर्माच्या , वेगवेगळ्या +सांस्कृतिक रितिरिवाजाच्या लोक समुह महानगरात येऊन स्थलांतर झाला. कष्टकरी ओढाधी निरनिराळ्या आपत्तीमुळे स्वतःचा देश सोडून निरवाहीत परक्या भूमीत पाय रोऊ +पाहणाऱ्या निर्वासीत लोकांच्या भिन्न भिन्न जीवन शैलीचा संकरातून महानगरीय जीवनाचे स्वतःचे असे परंपरा व चालीरीती आणि स्वतःचे असे वर्तन बंध तयार झाले. +महानगरातील लोकसमुह अनेक रूपी आणि अनेक स्थरीय आहे. या सर्वांचेच चित्रण ज्या साहित्यात येते त्यास महानगरीय साहीत्य असे म्हणतात. या महानगरीय साहित्याचा +उगम १९६० नंतर इतर प्रवाहांसोबत झालेला आढळतो. +महानगरीय साहित्याची व्याप्ती आणि विकास +संस्कृतीपासून दूर असलेल्या पर्यावरणातील लेखक जेव्हा आधुनिक जीवनपद्धतीला सामोरा जातो. तेव्हा पारंपारिक संस्कारांनी घडलेली त्याची मानसिकता आणि आधुनिक +जीवन पद्धती यांच्यातील मोठे अंतर त्याला जाणवते. नव्या व्यवस्थेशी नीट जुळवून न घेता आल्याने स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा कुंचबळेमुळे आणि +न्युनगंडामुळे या लेखखापुढे एक प्रकारचा Identity Crisis उभा राहतो. मर्ढेकरोत्तर कालखंडात लिहीली गेलेली महानगरीय कविता अशा Identity +Crisis मधून पुढे आलेली आहे. +महानगरीय कवितेत अशा प्रकारची अस्तित्व संघर्षाची भावना दिसून येते काय. +व्यक्ती म्हणून मूल्य हरवलेले होते. व्यक्ती -व्यक्तितला विसंवाद वाढत होता. अधिकारावर असेलल्या काही थोड्याशा व्यक्तींचा वर्ग सोडल्यास बहुसंख्य माणसांना +असहाय्य, परात्म, निराश आणि वैफल्यग्रस्त आयुष्य जगावे लागत होते. अशा या जगण्याचे वास्तव चित्रण राजकीय, सामाजिक, सास्कृतिक स्तरांवर प्रतिबिंबित होत नव्हते. +सर्वच बाबतीत असंतुष्ट असमाधानी असणाऱ्या या पीढीला सर्वच क्षेत्रातील प्रस्थापितता खुपत होती. या असंतोषातून साहित्यक्षेत्रातील लघुनियतकालिकांची चळवळ +एकणीसशे साठच्या आसपास जोमाने पुढे आली. या लघुनियतकालिकांनी पारंपारिक जीवन दृष्टीला आणि वाङमयीन संकेतांना विरोध केला. आपल्या नावातून, +आकारातून, मांडणीतून आणि लेखनातून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात चळवळ उभी करण्यात प्रयत्न केला. +कालिकांच्या चळवळीतून पुढे आलेले कवी आहेत. या कविंच्या कवितेत महानगरीय समाजव्यवस्थेचे भयावह रूप उघडे करून दाखविणारे महानगरीय संवेदन प्रकट झाले +आहे. अशाप्रकारे महानगरातील विविध स्वरूपातील अवकाश घेऊन महानगरीय साहित्य अवतरले आहे. पण आज ही एक सक्षम साहबीत्य प्रवाह म्हणून ज्या प्रमाणे दलित +साहित्य बोली भाषेतील साहित्य, ग्रामिण साहित्य या प्रवाहांचा ्विकास व्यापक स्वरूपांचा झाला त्या प्रमाणे तो महानगरीय साहित्याच्या संदर्भात आढळत नाही. +गट अत्यांत अल्प असून त्यातही बहतांशी लोक महानगरीय नाळेसोबत अत्मयतीने जोडले गेलेले नाहीत. परिणामी महानगरीय साहीत्याच्या चित्रणात काही गोष्टीच्या +मर्यादापडतात. महानगरीयसाहित्यामुळे मुल्यविशेष घऊन साहित्य प्रकटन नाही. आणि जरी ते प्रकटले तरी ते प्रभावी पणए साकारलेले नसते. +भर घातली आहे. अन्य साहित्तीकांचे साहीत्य उपलब्ध असले तरी भाऊ पाध्ये यांच्या साहीत्यापुढे ते कमी प्रमाणात उपलब्ध असून फारसे प्रभावी असल्याचे आढळत नाही. +नवसाहित्याच्या चळवळीत महानगरीय साहीत्य विकसीत होत असे तरी ही त्यात कृत्रीमपणा आणि इतर उणीवा आढळतात. तेव्हा खऱ्या अर्थाने महानगरीय साहीत्याच्या +विकासासाठी पाऊल उचलणे तितकेच अपेक्षित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3711.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..761f08667d272e86662eb532cafeedda1bccc4bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3711.txt @@ -0,0 +1,5 @@ +हे संमेलन राष्ट्रीय महानुभाव साहित्य संमेलन नावानेही भरते. आत्तापर्यंत झालेली महानुभाव साहित्य संमेलने : +त्यावेळी बोलताना श्री भुजबळ म्हणाले, "बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे [[चक्रधर स्वामी|चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील समतेची तत्त्वे ही तथागताच्या, श्री चक्रधरांच्या, महात्मा फुलेंच्या सामाजिक तत्त्वाशी थेट जाऊन भिडतात. +मी चक्रधर स्वामींच्या सामाजिक क्रांतीतील एक शिपाई म्हणून येथे उपस्थित झालो आहे, अशी सुरुवात पाणीपुरवठा मंत्री प्रा. ढोबळे यांनी केली. ते म्हणाले, "चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना उपदेश करताना ’दुसऱ्याचा देव म्हणूनी काय दगडे हाणावा', असे सांगून पंथामध्ये धार्मिक सहिष्णुता व वैचारिक समतेचा पायंडा पाडला. श्री स्वामींचे साहित्य समाजातील सर्वस्पर्शी विचारांचे प्रतिबिंब आहे. बाराव्या शतकाच्या काळात पंथीय कार्यात स्त्री व शूद्रांना त्यांनी समाविष्ट केले. हे आरक्षणाचे तत्त्व मांडणारे एक सर्वव्यापी, सामाजिक समतेचे सर्वोत्तम तत्त्व होते. म्हणून धर्माच्या, जातीच्या नावावर आजवर आपली पोळी शेकणाऱ्यांनी ते दूर ठेवले. "धूपम्‌ दीपम्‌ समर्पयामि', अशी मंत्रोक्ती करणाऱ्यांनी नासके नारळ देवाला व चांगले खोबरे स्वतःकरिता ठेवले. या प्रवृत्तीनेच आपला धर्म नासविला याची खंत वाटते." +त्यावेळी हिराईसा पाठावर आधारित प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, उपाख्य पुरुषोत्तमदादा कारंजेकर यांनी संपादन केलेल्या "लीळाचरित्र'च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशनही भुजबळ यांच्या हस्ते पार पाडले. सुबोध हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी संजय ठाकरे यांच्या नेतृत्वात "पुत्रम्‌ विशाल देवस्थ तानवा अनंत नायकम्‌' या महानुभवीय सूत्रपाठेतील वचनानंतर मान्यवरांचे स्वागत करणारे स्तवन करण्यात आले. रतन चव्हाण यांच्या गीताला संजय ठाकरे व अशोक ठाकरे यांनी स्वरसाज चढविला होता. यावेळी "लीळाचरित्र' ग्रंथाची पालखी काढण्यात आली. कार्यक्रमाला प्रभाकरशास्त्री जिंतूरकर, डॉ. सुरेश ठाकरे, राधेराजबाबा पालीमकर, विजय काळे, अजय उभाड, प्रकाश घोम, रमा प्रकाश घोम, गजानन भोरे, प्रताप अभ्यंकर, ॲड. मधुकर सोनोने, विलास काशीकर, बाबूराव गावंडे, रामेश्‍वर अभ्यंकर, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रकाश घोम, डॉ. अशोक राऊत, गजानन लहाने, डॉ. प्रमोद गोरडे, अनिरुद्ध पाटील, डॉ. अण्णासाहेब अडसोड, विनोद खेरडे आदी उपस्थित होते. +पहा : साहित्य संमेलने; महदंबा साहित्य संमेलन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3725.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0721a0f5234c9383dda92cb61fd3245a790f96c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3725.txt @@ -0,0 +1,3 @@ +महापोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +धोंडावडवली, नांदीठने, लामज़, चावे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3736.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67c577aa4ec1d0bbe4ddcfb14b0325103b156122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3736.txt @@ -0,0 +1,35 @@ +महाबलिपुरम(तमिळ: மகாபலிபுரம்) किंवा मामल्लपुरम्(तमिळ: மாமல்லபுரம்) तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० किमी अंतरावरील एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे सातव्या शतकापर्यंत महत्त्वाचे बंदर होते. + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3758.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e615329ad72651b5bedc191010e398502c4b6706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3758.txt @@ -0,0 +1,31 @@ +महाभारत युद्ध हे कौरव आणि पांडव या दोन सैन्यात लढले गेले. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, शुभकृत नाम संवत्सर, बुधवार दि. ०५ ऑक्टोबर इ.स.पू. -३१३७ या दिवशी सुरू झाले. +पांडवांचे सैन्य हे पश्चिमेकडची बाजू घेउन पूर्वेकडे तोंड केलेल्या अवस्थेत युद्धभूमीवर हजर होते, सैन्याच्या बाजुलाच एक तळे असल्याचा उल्लेख भीष्मपर्वात सापडतो. पांडवांकडे सात अक्षौहिणी सैन्य होते. एक अक्षौहिणी सेनेत २१,८७९ रथ, २१,८७० हत्ती, ६५,६१० घोडे, १,०९,३५० पायदळ सैनिक यांचा समावेश होतो. ही सात अक्षौहिणी सेना प्रत्येकी एक अक्षौहिणी असा भाग करून सात वीरांच्या अधिपत्याखाली लढत होती. ते वीर होते द्रुपद, विराट, धृष्टद्युम्न, शिखंडी, सात्यकी, चेकीतन आणि भीम. या लढाईत धृष्टद्युम्न हा पांडव सैन्याचा सेनापती होता. अखिल भारतवर्षातून पांडवांसाठी युद्धात उतरलेली काही प्रमुख सैन्य होती कैकय, पांड्य, चोल, केरला आणि मगध. +कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते. कौरव सैन्याचे पहिले सेनापती म्हणून भीष्मांची निवड करण्यात आली. भीष्मांनी दोन अटींवरती ही जबाबदारी स्वीकारली. १) ते पांडुपुत्रांपैकी कोणालाही हानी पोचवणार नाहीत. २) ते असेपर्यंत कर्ण हा युद्धात भाग घेणार नाही. (कर्णानी आपले गुरू परशुरामांचा अपमान केल्याने, आपण एकत्र लढू शकत नाही असे कारण भीष्मांनी दिले.) +कौरव सेनेचे सेनापती दुर्योधन, दुःशासन, शकुनी, द्रोण, कृतवर्मा, अश्वत्थामा, कृप, जयद्रथ, शल्य, भुरीसर्वास, सुदक्षिण आणि बहलीका हे होते. +बलराम आणि विदर्भ राज्याची सेना व स्वतः विदर्भ नरेश रुक्मी हे तटस्थ राहिले. +१८ हा आकडा या युद्धात अत्यंत महत्त्वाचा गणला गेला. हे युद्ध १८ दिवस चालले, १८ विभाग एकमेकांविरुद्ध लढले (पांडवांचे ७ आणि कौरवांचे ११) आणि ह्या महाभारत युद्धात सांगितल्या गेलेल्या गीतेचे अध्यायही १८च आहेत. +युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी काही नियम मान्य केले.याच कारणामुळे यास धर्मयुद्ध म्हणतात. +यातले जवळ जवळ सर्व नियम या युद्धात पायदळी तुडवले गेले. +या युद्धात अर्जुनाने एकाच दिवसात सर्वात जास्त नरसंहार केला. आपला पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूच्या वार्तेने चिडलेल्या अर्जुनाने एका दिवसात कौरवांच्या एक अक्षौहिणी सेनेचा विनाश केला. +या युद्धात दोन्ही बाजूंनी रचले गेले व्यूह: +युद्धानंतर वाचलेले एकूण बलाबल :- +पांडव - पाच पांडव, कृष्ण, सात्यकी, युयुत्सु. +कौरव - कृतवर्मा, अश्वथामा, कृप, भीष्म (त्यांनी उत्तरायण सुरू झाल्यावर देह ठेवला.) +१) सूची- अतिशय सूक्ष्म सुईसमान अग्र असलेला बाण. डोळ्यांची बुबुळे फोडायला ह्यांचा उपयोग केला जाई. +२) अर्धचंद्र- नावाप्रमाणे चंद्रकोरीच्या आकाराचा बाण. शत्रूच मस्तक धडावेगळे करून आकाशात उडवायची क्षमता असलेला बाण. +३) जिद्म- वेड्यावाकड्या शेपटाचा आणि तसाच नागमोडी जाणारा बाण. मधले असंख्य अडथळे चुकवून हव्या त्या लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता असलेला. अतिशय कौशल्याने सोडायचा बाण. अर्जुनाने सिंधुराज जयद्रथाचा वध याच बाणाने केला. या बाणाने मधल्या अनेकांना चुकवून गर्दीत उभ्या असलेल्या जयद्रथाचा कंठनाळ अचूक फोडला. +४) भल्ल/मल्ल:- भरीव लोखंडाचा, शंक्वाकृती बाण. जाडजूड लोहकवच फोडून प्रतिस्पर्ध्याचा मर्मभेद करण्यासाठी वापर. +५) वक्रदंत:- अग्राला उलटे दाते असलेला बाण. एकदा घुसला की बाजूच्या धमन्या फोडल्याशिवाय बाहेरच काढता येत नसे. +६) बस्तिकः- याचे शेपूट मोडके असे. दोन भाग लोखंडी तारेच्या मळसूत्री तिढ्याने जोडलेले असत. त्यामुळे घुसल्यावर बाहेर काढण्यासाठी ओढताच नुसते शेपूटच हातात येत असे आणि पाते आतच राहत असे. विष लावून वापर केला जात असे. +७) नाराच:- वजनाचे आणि लांबीचे गुणोत्तर अचूक सांभाळून अतिशय काळजीपूर्वक तयार केला जात असे. अफाट वेगवान बाण. +८) वत्सदंत:- गाईच्या वासराच्या (वत्स) दाताच्या आकाराचा. +९) गवास्थि:- गुरांच्या हाडापासून केलेला. +१०) गजास्थि:- हतीच्या हाडापासून तयार केलेला. +११) काकपुच्छ:- कावळ्याच्या पिसांची शेपटी असलेला. +१२) कालदंड:- दंडावरच्या विशिष्ट खाचा वगैरेंच्या योगाने अतिशय कर्कश आवाज करत जात असे. अमोघ बाण. +१३) सन्नतपर्व:- वेताच्या दंडावर अनेक गाठी असलेला. +१४) नतापर्व:- दंडावर एकही गाठ नसलेला. +१५) पद्म:- कमळाच्या आकाराचे अग्र असलेला बाण. योद्ध्यांचे अवयव समूळ तोडायला उत्तम. +१६) द्व्यग्री:- दोन टोके असलेला. +१७) धृष्ट- दंडावर स्पायरल आकारात, ड्रीलवर असतात तश्या चार खाचा असत. त्यामुळे गरगर गोल फिरत जात असे. विविध प्रकारची कवचे फोडण्यासाठी वापर. +१८) वज्र- अतिशय दणकट आणि खूप दणका देणारा बाण. रथाची चक्रे निखळवणे, ध्वजदंड मोडणे, जू तोडणे अशा कामांसाठी वापर. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3761.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f48665afcb131c564c4c3400455e94ee54f5a3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3761.txt @@ -0,0 +1,54 @@ +बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ – इ.स.पू. ५४३/ ४८३[३][४]) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. 'गौतम बुद्ध', 'शाक्यमूनी बुद्ध', 'सिद्धार्थ गौतम', 'सम्यक सम्मासंबुद्ध' ही त्यांची अन्य नावे आहेत.[५] शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी हिंदू क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.[५] या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.[६] हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील नववे अवतार असल्याचे मानले जाते. +"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (पंथाला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध पंथ' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध पंथाच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.[७] +सर्व खंडांतील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध पंथ हा मुख्य हिंदू आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (७५%) लोकसंख्या ही हिंदू आहे. इ.स. २०१० मध्ये, जगभरातील हिंदू अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती.[८][९][१०] अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी हिंदू तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व हिंदू अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली हिंदू धर्म पंथ संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत. +मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. +शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ.[७] त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो. +सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. [६] गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते.[११] लोक कथेनुसार शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महासम्मत हे शाक्यांचे मुळपुरूष होते . त्यांच्याच वंशात ओक्काक यांचा जन्म झाला होता . त्यांनाच इश्वाकू म्हणून काही ठिकाणी राहुल सांस्कृत्यायन यांनी उल्लेख केला आहे . महासम्मत नंतर त्यांची वंशावली रोज, वररोज, कल्याणक १, कल्याणक २, उपोसथ , मन्धाता ,चरक , उपचरक, चेतिय ,मुचल , महामुचल , मुचलिन्द , सागर , सागरदेव , भरत , अडीरस , रूचि , अरूचि , प्रताप , महाप्रताप, प्रसाद १ ,प्रसाद २ , सुदर्शन १ , सुदर्शन २ , नेरु १ , नेरु २ त्यानंतर ओक्काक अशी वंशावली आहे. अर्चिमान राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.[१२] +राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.[१२] +सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले.[१३] धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.[१२] +लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला[१४]. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते. +सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला.[१४] या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.[१५] +ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालू लागला. +सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला. +सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले. +गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.[१६] +ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः इ.स.पू. ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. +[१७] +भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दुःखाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.[१८] +कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे, येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.[१९] इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. +ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.[२०] बौद्ध धर्माचा सर्वाधिक विकास इ.स.पू. ६ वे शतक ते इ.स. ६ वे शतक ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे. +भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशीले सांगितली. +भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. +१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे. २. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. ३. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो. ४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.[२१] +तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या : +धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्त्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्यामागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखे लागते.. +शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या – जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात. +सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणतीना कोणती संवेदना मिळू लागते. नंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.[२३] +दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत.. +आनंदी,परिपूर्ण व आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.. +१.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे. कायेने वा वाचेने. अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे. +२.चोरी न करणे +एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे. +३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे +निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे..शीलवंतांना मान-सन्मान असतो, एवढेच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होते. +४.खोटे न बोलणे +खरे बोलणे. खरे सत्य शोधणे. सत्याधारित वागणे इ बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला 'तू ठेंगणा आहेस.' वा 'तू काळा वा काटकुळा आहेस.' असे बोलून वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे. +५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.. +उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल. +ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील.[२५] +या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. +बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले. +वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला. +बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे. +तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला. +विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे. +करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म ठरला. +वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे. +बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे. +बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. +बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. +बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. +भारतीय संस्कृती ही बुद्ध प्रभावित संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया आदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे. ते पुण्यातील बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थेतर्फे चालविले जाते. +गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मय होय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्‌पिढ्या पुढे चालत राहिला.[२६] उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली. +भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते. +गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यांविषयी अनेक पुस्तके विविध भाषांत आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3803.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33037a2b3d89d166150dbc35218e1556e178fcc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3803.txt @@ -0,0 +1 @@ +महाराजगंज लोकसभा मतदारसंघ या नावाचे दोन मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3812.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f98786f8bcf95c990a699386d8eadfddcefb8ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3812.txt @@ -0,0 +1,5 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +यशवंतराव होळकर (प्रथम) (३ डिसेंबर १७७६, वाफगाव - २८ ऑक्टोबर, १८११, भानपुरा, मध्यप्रदेश), हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू. यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ घ्या खर्ड्याच्या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली ह्या युद्धात यशंवतराव आपले पिता तुकोजीरावासोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला. यशंवत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठं राज्य होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3818.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed5fb408243b6bc7cd1321579b73292be2e397d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3818.txt @@ -0,0 +1,29 @@ + +सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता. +सातारा जिल्ह्यातील नद्या +कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र  नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील  उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये  प्रमुख  मदत करणाऱ्या दोन उपनद्या  आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते. +सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. +सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते. +● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. +● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. +● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. +● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. +● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. +● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली. +१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो. +२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे. +३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे. +४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे. +५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो. +साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. +छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती +  +सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत +सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत +'वेण्णानगर +संगमनगर- +गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हटले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले. +सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. +यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात. +सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे. +सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3823.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..556d083665bc9a4501e413ff041eda88215f3955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3823.txt @@ -0,0 +1,8 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी अंबिकाबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांना अहिल्याबाई असेही म्हटले जाते. त्या वैरागकर नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. त्या निपुत्रिक होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्या विशाळगडावर सती गेल्या. त्यांचे वय त्या वेळी अवघे २४ ते २५ वर्षींचे असावे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अतिशय दृढ निश्चयाने अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. आजही विशाळगडावर एका चौथऱ्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात. ती अंबिकाबाई ऊर्फ अहिल्याबाई यांच्या समाधीची आहेत. +महाराणी ताराबाई आणि महाराणी राजसबाई छत्रपती राजाराम राजेंच्या दोन्ही पत्नी, छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ नव्हत्या. त्या पन्हाळा किल्ल्यावर होत्या. चौथी पत्नी अंबिकाबाई राणीसाहेब विशाळगडावर होत्या. त्यांना छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा चार सहा घटका दिवस होता. तेव्हा अंबिकाबाई राणीसाहेबांनी सहगमनाचा संकल्प केला आणि त्यासाठी मलकापूरहून साहित्य आणावयास हवालदारास सांगितले. तो बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, 'दिवस थोडा राहिला. मलकापुराहुन साहित्य येणे त्यास रात्र होईल. गलबलीचे दिवस किल्ल्याचे काम. येविशी आज्ञा?' तेव्हा अंबिकाराणी बोलली, स्वार पाठवून जलदीने साहित्य आणवावे. मी गेल्यावाचून सूर्य अस्तास जाणार नाही.' असे म्हणून सदरेची सावली पडली होती, त्या सावलीजवळ किचित् मातीचा ढीग करवून त्यावर पळसाचे पान रोवले व म्हटले की, 'यास ओलांडन सावली जाणार नाही." आणि असे सांगतात की, खरोखरच अंबिकाबाई राणीच सहगमन होईपर्यत सावली त्या पळसाच्या पानाला ओलांडून गेली नाही. छ. राजाराम राजेंचे पागोटे हृदयाशी धस्त अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. +छ. राजाराम महाराजांचे जीवन हे समर्पण होते. राणी अंबिकाबाईचे जीवन हे राजारामाच्या चरणी वाहिलेले फूल होते. त्यांची समाधी ही त्या पवित्र समर्पणाची साक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3866.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f881dfd307b8378a334a8dd7a1d68d254f172b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3866.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था महाराष्ट्रातील साहित्ससंस्था आहे. +या संस्थेची स्थापना इ.स. १८९४ मध्ये मराठी भाषा संवर्धन व प्रसार हे ध्येय समोर ठेवून केली गेली. संस्थापक सदस्यांत लोकमान्य टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे व प्रा. रा.गो. भांडारकर यांचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3877.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0acd520a3448d4a19146307e4373be25f569894e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3877.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राची राज्य सुट्टी आहे. [१] हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. [२] १ मे १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून [१] महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभांशी संबंधित आहे. तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरे करतात. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. [३] या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले, ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती; एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. [४] [५] +२५ एप्रिल १९६० रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात आला.[६] + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. +त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट +स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून +गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे +झाले. +या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. +२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_388.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2686df1410ffca552871dfef5c1ca457918fb00f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_388.txt @@ -0,0 +1,2 @@ +टी२०आ किट +भूतानचा पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला ड्रॅगन्स टोपणनाव आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भूतानच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3894.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93afe078c1cab6ba610791c87cf9f551b1005f6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3894.txt @@ -0,0 +1,7 @@ +२०२१ महाराष्ट्र पूर ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील पूरांची मालिका होती. २८ जुलै २०२१ पर्यंत , पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे २५१ लोक मरण पावले आहेत आणि १००हून अधिक बेपत्ता आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तेरा जिल्हे प्रभावित झाले आहेत. [१] +२२ जुलै २०२१ पासून महाराष्ट्राने आपल्या पश्चिमेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहिला. २३ जुलै २०२१ रोजी एनडीटीव्हीने नोंदवले की महाराष्ट्रात ४० वर्षांमध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला. [२] +संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूर येण्यास हवामान बदलाची महत्त्वाची भूमिका होती. [३] निरिक्षित आकडेवारी दर्शविते की संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे, ज्यात पूर आलेल्या भागांचा समावेश आहे. स्थानिक हवामानशास्त्रीय परिस्थितीने बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची उपस्थिती दर्शविली आणि अरबी समुद्रातून वाहणाऱ्या मान्सूनच्या पश्‍चिमी वाऱ्यांना नांगरून ठेवले. या पश्चिमी उबदार अरबी समुद्रातून विलक्षण प्रमाणात आर्द्रता आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एका आठवड्याच्या कालावधीत जोरदार ते अतिवृष्टी झाली. [४] एप्रिल २०२१ मध्ये, पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चने हवामान बदलाचा भारतातील पावसाळ्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचा अहवाल दिला. [५] +रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले. [६] मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यांमध्ये १,०२० पेक्षा जास्त गावे बाधित झाली. ३,७५,०००हून अधिक लोकांना निर्वासन करण्यात आले आहे, त्यापैकी सुमारे २,०६,००० सांगली जिल्ह्यातून आणि सुमारे १,५०,००० कोल्हापूर जिल्ह्यातून आहेत. [७] कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८,७००हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे ३०० इतर प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. चुका उधृत करा: चुकीचा कोड; रिकाम्या संदर्भांना नाव असणे गरजेचे आहे प्राथमिक अंदाज सांगतात की पुरामध्ये २ लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले आहे. [८] +विविध पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आणि नुकसान झाले. सुमारे ८०० पूल पाण्याखाली गेले, ज्यामुळे विविध गावांशी होणारा भौतिक संपर्क थांबला. [९] सुमारे ७०० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि पावसामुळे सुमारे १४,७०० विद्युत परिवर्तित्रांचेही नुकसान झाले, ज्यामुळे जवळपास ९.५ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला. ८ जुलै २०२१ पर्यंत, सुमारे ६.५ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा ९५००० परिवर्तित्रांच्या दुरुस्तीद्वारे पुनर्स्थापित झाला. [१०] +राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सुमारे ३४ टीम विविध क्षेत्रांमध्ये बचाव मोहिमेसाठी तैनात होत्या. [११] केंद्र सरकारने २७ जुलै २०२१ रोजी ७०० कोटी (US$१५५.४ दशलक्ष) आर्थिक मदत जाहीर केली [१२] भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या आमदारांनीही मदतीसाठी एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली. [१३] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3901.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e4415059c20d689441c48df38703c35669befc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3901.txt @@ -0,0 +1,10 @@ +महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. १९९५ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. +हा पुरस्कार पुढील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो : आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा. +सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले. +जानेवारी, २०२३ च्या निकषानुसार, पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. +सुरुवातीला पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. सप्टेंबर, २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली होती. +खालील व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.[१] +महाराष्ट्र सरकारखेरीज "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" याच नावाचा पुरस्कार देणाऱ्या आणखी काही संस्था आहेत. उदा. OBC-NT या राजकीय पक्षाने अनिलकुमार पालीवाल यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला आहे. +डॉ. मोहन चव्हाण यांना २१ डिसेंबर २०१४ रोजी महात्मा कबीर समता परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. +महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने त्यांचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' २०१९ मध्ये शिल्पकार राम सुतार यांना प्रदान केला होता. +पनवेल वेल्फेअर सोशल क्लबतर्फे युवा कलावंताला दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' युवा तबलावादक अविनाश पाटील यांना दिला. (एप्रिल २०१४) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3909.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6a1fc94f06eb05e8621b068c408f8e0a22a64d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3909.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी बंगळूर येथील संस्था आहे. +या संस्थेची स्थापना इ.स.१९२०मध्ये झाली. गांधीनगर ह्या बंगलोरातील मध्यवर्ती ठिकाणी मंडळाची स्वतःची जागा व वास्तू आहे. बंगळूर शहर रेल्वे आणि बस स्थानकापासून मंडळात १० मिनिटांत पायी पोचता येते. येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंडळाचे वधुवर संशोधन मंडळ आहे. +गणेशोत्सव हा मंडळाचा वर्षातला सर्वात मोठा सोहळा असतो. दहा दिवसांतील एखाद्या रविवारी महाप्रसाद असतो. त्याच दिवशी सकाळी प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंताचा लोकप्रिय कार्यक्रम ठेवला जातो. स.न.वि.वि. हे मंडळाचे मासिक असून याचा गणेशोत्सव विशेषांक प्रकाशित होतो. बंगळूरमधील हौशी कलाकारांसाठी एकांकिका स्पर्धा या दहा दिवसांत आयोजित होते. +बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात बाहेरगावच्या मराठी पाहुण्यांना उतरायची सोय आहे. पूर्वी येथे संस्थेचे उपाहारगृह होते. आता ते वेगळ्याच नावाने दुसरे कुणीतरी चालवते. मराठी खाद्यपदार्थ आता येथे मिळत नाहीत, त्यांसाठी समोरच्या हॉटेलमध्ये जावे लागते. +पत्ता: २ रा क्रॉस, गांधीनगर, बेंगलोर ५६० ००९ +दूरभाष: +९१ ८० २२२६ २१७६ +ई-मेल ग्रुप: [१] +संकेतस्थळ:[[२]], [[३]] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3916.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfed2d86335bdd7854ac80da3c1df675a2c388e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3916.txt @@ -0,0 +1,42 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. +राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा सौराष्ट्र धोरण, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.[१] +महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महाराष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र या शब्दाचा प्राकृत भाषेत अर्थ "महारठ्ठ" असा आहे, महाराष्ट्रातील क्षत्रिय महारठ्ठ/मराठा या जातीवरून हे नाव आले आहे. महाराठ्ठीनी आणि महारठीक शब्द प्रयोग नाणे घाट शिलालेखात झालेला आहे. महारठ्ठ नाव राज्यासाठी वापरले आहे. त्याची फोड महारठ्ठ= महा + रठ्ठ (मोठे राष्ट्र) म्हणून मराठा भाषिक वंशिक समुदाय हेच महाराष्ट्राचे मुळ रहिवासी आहे, इतर जाती महाराष्ट्रात मुस्लिम आक्रमणावेळी पळून आल्या आहेत. +मध्यपाषाण कालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४०००मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली.महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५०० चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. +जोर्वे संस्कृतीशी संबंधित ताम्र पाषाणयुगीन स्थळे (1300-700 BCE) राज्यभर सापडली आहेत.या संस्कृतीची सर्वात मोठी वस्ती दायमाबाद येथे आहे, मातीची तटबंदी, तसेच अग्निकुंड असलेले लंबवर्तुळाकार दफन कक्ष अस्तित्वात आहे . काही वस्त्या आयताकृती घरे आणि गल्ल्यांच्या मांडणीत नियोजनाचे पुरावे दर्शवतात. हडप्पाच्या उत्तरार्धात गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रात लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते. महाराष्ट्र हे ऐतिहासिकदृष्ट्या एका प्रदेशाचे नाव होते ज्यात अपरंता, विदर्भ, मूलक, असाका (अस्माका) आणि कुंतला यांचा समावेश होता. भाषाशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मध्य ऋग्वेदिक काळात महाराष्ट्रात नाग वंशीय महारठ्ठ / मराठ्यांची वस्ती होती, जे महाराष्ट्रातील द्रविड स्थानांच्या नावांवरून निश्चित केले जाते. या प्रदेशात सापडलेल्या सम्राट अशोकाच्या आज्ञेने महाराष्ट्र प्रदेश नंतर मौर्य साम्राज्याचा भाग बनला. ग्रीक आणि नंतर रोमन साम्राज्यासह आंतरराष्ट्रीय व्यापारासह व्यापार देखील भरभराटीला आला. पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या काळात इंडो-सिथियन वेस्टर्न क्षत्रपांनी या प्रदेशाच्या काही भागावर राज्य केले.[२] +(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०) +महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे. +महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली. +सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला. +वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती. +वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती. +वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती व राष्ट्र कुटांचा काळ +वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट् कुटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले. +राष्ट्रकूट हा दक्षिण भारतातील मुख्य राजवंश होता, त्याचा संस्थापक दंतिदुर्ग / दंतिवर्मन  मानला जातो . दंतिदुर्गाने 752 मध्ये चालुक्य शासक कीर्तिवर्मनचा पराभव करून स्वतंत्र राज्याचा पाया घातला. त्यांची सुरुवातीची राजधानी मयूरखिंडी होती . पुढे अमोघवर्षाच्या वेळी त्याने मन्यखेतला आपली राजधानी केली. सुरुवातीला राष्ट्रकूट हे बदामीच्या चालुक्य वंशाचे सरंजामदार होते. +हा सहाव्या आणि 10व्या शतकादरम्यान भारतीय उपखंडाच्या मोठ्या भागावर राज्य करणारा एक राजवंश होता. सर्वात जुना ज्ञात राष्ट्रकूट शिलालेख हा 7व्या शतकातील ताम्रपटाचा शिलालेख आहे ज्यामध्ये मध्य किंवा पश्चिम भारतातील मणपूर शहरातून त्यांच्या शासनाचा उल्लेख आहे. शिलालेखांमध्ये उल्लेख केलेल्या त्याच काळातील इतर सत्ताधारी राष्ट्रकूट कुळ हे अचलापूरचे राजे आणि कन्नौजचे राज्यकर्ते होते. या सुरुवातीच्या राष्ट्रकूटांची उत्पत्ती, त्यांची मूळ जन्मभूमी आणि त्यांची भाषा याबद्दल अनेक विवाद आहेत.एलिचपूर कुळ हे बदामी चालुक्यांचे सरंजामदार होते आणि दंतिदुर्गाच्या राजवटीत त्यांनी चालुक्य कीर्तिवर्मन II चा पाडाव केला आणि आधुनिक कर्नाटकातील गुलबर्गा प्रदेशाचा आधार म्हणून साम्राज्य निर्माण केले. हे कुळ 753 मध्ये दक्षिण भारतात सत्तेवर येऊन मन्याखेताचे राष्ट्रकूट म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच वेळी बंगालचे पाल घराणे आणि माळव्याचे प्रथिहार घराणे अनुक्रमे पूर्व आणि वायव्य भारतात ताकद मिळवत होते. सिलसिलात अल-तवारीख (851) या अरबी मजकूरात राष्ट्रकूटांना जगातील चार प्रमुख साम्राज्यांपैकी एक म्हटले जाते.[३] +हा एक दक्षिण भारतातील राजवंश होता. राष्ट्रकूट काळात 8व्या शतकात उत्तर आणि दक्षिण कोकणात, सध्याच्या मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर) मध्ये स्वतःची स्थापना केली. +शिलाहार राज्य तीन शाखांमध्ये विभागले गेले. पहिल्या शाखेने उत्तर कोकणावर राज्य केले.दुसऱ्या शाखेने दक्षिण कोकणावर राज्य केले (इ.स. ७६५ ते १०२९ दरम्यान).तिसऱ्या शाखेने कोल्हापूर, सातारा आणि बेळगावी (940 ते 1215 च्या दरम्यान) या आधुनिक जिल्ह्यांमध्ये राज्य केले. +8व्या आणि 10व्या शतकादरम्यान दख्खनच्या पठारावर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूट राजघराण्याचे वतनदार म्हणून राजवंशाची सुरुवात झाली. गोविंदा द्वितीय या राष्ट्रकूट राजाने उत्तर कोकणचे राज्य (ठाणे, मुंबई आणि रायगडचे आधुनिक जिल्हे) कापर्डिनला बहाल केले. या शाखेची राजधानी पुरी होती, जी आता रायगड जिल्ह्यातील राजापूर म्हणून ओळखली जाते.या राजघराण्याला तगारा-पुराधीश्वर ही पदवी होती, जे ते मूळ तगारा (उस्मानाबाद जिल्ह्यातील आधुनिक तेर) येथील रहिवासी असल्याचे सूचित करते.1343 च्या सुमारास सालसेट बेट संपूर्ण द्वीपसमूह मुझफरीड राजवंशाकडे गेला.कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्रातील शिलाहार हे तिघांपैकी नवीनतम होते आणि राष्ट्रकूट साम्राज्याच्या पतनाच्या वेळी त्याची स्थापना झाली होती.या घराण्याच्या सर्व शाखांनी त्यांचा वंश जीमुतवाहन यांच्यापासून शोधला, अगदी एकल शिलालेखातही नावाचे एकापेक्षा जास्त प्रकार आहेत; सिलारा, शिलारा आणि श्रील्लारा अशी तीन रूपे आहेत. +सेउना/यादव राजघराण्यातील सर्वात जुने ऐतिहासिक शासक 9व्या शतकाच्या मध्यापर्यंत शोधले जाऊ शकतात परंतु त्यांच्या सुरुवातीच्या इतिहासाबद्दल फारसे माहिती नाही, त्यांच्या 12व्या शतकातील दरबारी कवी हेमाद्री या घराण्याच्या सुरुवातीच्या शासकांची नावे नोंदवतात. सुरुवातीचा प्रदेश सध्याच्या महाराष्ट्रात होते या काळात, राजवंशाच्या शिलालेखांमध्ये मराठी भाषा प्रबळ भाषा म्हणून उदयास आली. याआधी, त्यांच्या शिलालेखांच्या प्राथमिक भाषा कन्नड आणि संस्कृत होत्या. यादवांच्या हेमाद्रीच्या पारंपारिक वंशावळीत त्यांचा वंश विष्णू, निर्माता आणि यदु यांच्या वंशाचा असल्याचे आढळते. राजवंशाचा पहिला ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित शासक द्रिधप्रहार (860-880) आहे. , ज्यांना चंद्रादित्यपुरा (आधुनिक चांदोर) शहराची स्थापना करण्याचे श्रेय दिले जाते. तो चालुक्यांचा सरंजामदार होता.भिल्लमा (1175-1191 CE) हा दख्खन प्रदेशातील यादव घराण्याचा पहिला सार्वभौम शासक होता.भिल्लमाने 1187 च्या सुमारास बल्लाला माघार घेण्यास भाग पाडले, भूतपूर्व चालुक्यांची राजधानी कल्याणी जिंकली आणि स्वतःला सार्वभौम शासक घोषित केले. त्यानंतर त्याने देवगिरी शहराची स्थापना केली, जी नवीन यादवांची राजधानी बनली. पुढील प्रमुख शासक सिंघना दुसरा (1200-1246 AD) होता. तो यादवांचा सर्वात शक्तिशाली शासक होता. त्याने १२१० मध्ये होयसला आणि इतर राज्यकर्त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत यादव साम्राज्य शिखरावर पोहोचले.[४] +१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले.मोहंमद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबाद येथे केली.बहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता. +17 व्या शतकात मराठा साम्राज्याचे भारतीय उपखंडाच्या मोठ्या भागावर वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 1674 पासून हे साम्राज्य औपचारिकपणे अस्तित्वात आले आणि 1818 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून पेशवा बाजीराव II च्या पराभवाने संपले. +मराठा साम्राज्याचा उगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील विजापूर सल्तनत आणि नंतर मुघल साम्राज्याच्या विरोधात झालेल्या बंडांच्या मालिकेतून शोधला जाऊ शकतो. हिंदवी स्वराज्याच्या तत्त्वावर आधारित, रायगड हे राजधानी म्हणून त्यांनी स्वतंत्र मराठा राज्य निर्माण केले. १६७४ मध्ये, मुघलांच्या आक्रमणापासून यशस्वीपणे बचाव केल्यावर त्यांना नवीन मराठा राज्याचा छत्रपती (सार्वभौम) म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.मृत्यूच्या वेळी, सुसज्ज नौदल आस्थापनांनी राज्याचे रक्षण केले. त्यांचा मोठा मुलगा संभाजी नंतर गादीवर आले. 1681 मध्ये. त्यांनी पोर्तुगीज आणि म्हैसूरच्या चिक्का देवरायाला पराभूत करण्यासाठी आपल्या वडिलांचे विस्तार धोरण चालू ठेवले. या घडामोडी मुघल सम्राट औरंगजेब (जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी) मराठ्यांवर मोहीम सुरू करण्यासाठी पुरेशी चिंताजनक होती. त्यानंतरच्या 8 वर्षांच्या युद्धांमध्ये, शंभू राजे (जन्म 14 मे 1657) यांनी संपूर्ण दख्खन प्रदेशात औरंगजेबाशी लढा दिला, कोणतीही लढाई किंवा त्याचे किल्ले कधीही गमावले नाहीत. त्यानंतर 1689 मध्ये संभाजी संगमेश्वर येथे आपल्या सेनापतींना भेटण्यासाठी जात असताना मुघल सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. मराठा सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी औरंगजेबाने त्याला कैद केले आणि नंतर मृत्युदंड दिला, परंतु तरीही ते लढले. औरंगजेबाने नंतर छत्रपती संभाजींच्या कुटुंबाला ओलीस ठेवत रायगडची राजधानी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 1690 मध्ये संभाजीचा सावत्र भाऊ राजाराम यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला, शंभू राजे यांचा सात वर्षांचा मुलगा, शाहू यांचा राज्याभिषेक आधुनिक तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर झाला होता. औरंगजेबाने मराठ्यांवरचे हल्ले चालूच ठेवले आणि तीन प्रयत्नांनंतरही जुंजी किल्ला घडवला. छत्रपती राजाराम बेरारला पळून गेले आणि 1700 मध्ये पुण्यातील सिंहगडावर मरण पावले.[५] +18 व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र मराठा सरदारांच्या उत्तराधिकाराच्या संघर्षांच्या मालिकेतील मराठा साम्राज्याच्या ऱ्हासामुळे ईस्ट इंडिया कंपनी (31 डिसेंबर 1660 रोजी स्थापन झालेल्या) द्वारे ब्रिटिश हस्तक्षेपास कारणीभूत ठरले, ज्यांनी स्वतः भारतात स्वतःची सत्ता स्थापन केली होती. मराठा गादीच्या प्रतिस्पर्ध्याच्या दावेदाराला पाठिंबा देऊन, इंग्रजांनी नवीन शासकाकडून त्याच्या विजयानंतर अधिक सवलती मागितल्या, ज्यामुळे मराठा साम्राज्य आणखी कमकुवत झाले. त्यांच्या अंतर्गत बाबींचा हा उघड हस्तक्षेप रोखण्यासाठी इतर मराठा सरदारांनी इंग्रजांशी तीन इंग्रज-मराठा युद्धे केली. पहिल्याचा शेवट 1782 मध्ये मराठ्यांच्या विजयात झाला, ज्यामध्ये युद्धपूर्व स्थितीची पुनर्स्थापना झाली. दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धाचे कारण मराठ्यांच्या पराभवात संपले ज्यामध्ये त्यांना ब्रिटिशांची सर्वोच्चता मान्य करून करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. 1817-1818 मधील तिसरे अँग्लो मराठा युद्ध सार्वभौमत्व परत मिळवण्याचा शेवटचा प्रयत्न होता, परिणामी मराठ्यांचे स्वातंत्र्य गमावले: यामुळे ब्रिटनच्या ताब्यात भारताचा बहुतांश भाग सुटला. शेवटचे पेशवे, नाना साहिब, गोविंद धोंडू पंत म्हणून जन्मले. पेशवा बाजीराव द्वितीय यांचा दत्तक पुत्र होता. 1857 च्या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या बंडातील ते एक प्रमुख नेते होते. बंडात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या वारशामुळे अनेकांना भारतीय स्वातंत्र्याच्या नावाने लढा सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाली. +मराठा साम्राज्याने भारतीय राजकारणात आणि इतिहासात मूलभूत बदल घडवून आणले त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत: +धार्मिक सहिष्णुता आणि बहुलवाद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूलभूत श्रद्धा असल्याने साम्राज्याचे महत्त्वाचे स्तंभ होते. स्थापनेपासूनच अनेक प्रतिभावान लोकांना मराठा साम्राज्याच्या नेतृत्वात आणले गेले ज्यामुळे ते राजवटी बनले. साम्राज्याने एक महत्त्वपूर्ण नौदल देखील तयार केले ज्याने पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांसारख्या इतर सागरी शक्तींपासून आपल्या पश्चिम किनाऱ्याचे रक्षण केले. शेती उत्पादनांवर आधारित साम्राज्यात पेशव्यांच्या मानकीकृत कर संकलन प्रणाली अंतर्गत कृषी सुधारणा घडवून आणल्या.[६] +बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य चालव‍ले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले.पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत मराठी राज्य वाढविले. +इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरात शाहूच्या काळातच गेली होती तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज यांचे वंशज. त्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१८मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. +सध्याच्या महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर हिस्सा ब्रिटिशांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. बॉंबे प्रेसिडेन्सीला मराठीत मुंबई इलाखा म्हणत. मुंबई इलाख्यात कराचीपासून ते उत्तर कर्नाटक(धारवाड, हुबळी, बेळगांव, कारवार, विजापूर्)पर्यंतचे भूभाग समाविष्ट होते. अनेक मराठी राजे ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूर, सातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राजांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ साली मुंबई इलाख्यात तर नागपूर इ.स.१८५३साली नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आले.. (वऱ्हाड)बेरार हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी इ.स १८५३ मध्ये बेरार काबीज केले व १९०३ मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोई-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उगारला, जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद होते. +महाराष्ट्र हे बेंगालसोबत भारतीय परंपरांच्या सुधारणा आणि राष्ट्रीय शिक्षण चळवळीच्या केंद्रस्थानी होते. आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा परिणाम मुंबई आणि पुण्यातील सुशिक्षित लोकांवर दिसून आला. ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधर, तुकाराम यांसारख्या संतांच्या परंपरेने प्रेरित नेत्यांनी जनआंदोलन चालवले. १९व्या शतकातील महाराष्ट्रीय सुधारणावाद्यांनी त्यांची सामाजिक व्यवस्था आणि धार्मिक श्रद्धा यांचे गंभीरपणे परीक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय स्वातंत्र्याच्या विरोधात सामाजिक सुधारणांना प्राधान्य दिले. त्यांच्या सुधारणांच्या प्रयत्नांना पुराणमतवाद्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. बाळशास्त्री जांभेकर या सुधारणावाद्यांनी सती आणि स्त्री भ्रूणहत्या या दुष्ट प्रथांचा निषेध केला, गोपाळ हरी देशमुख यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या सनातनी ब्राह्मणांवर हल्ला केला आणि गोविंदराव फुले यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध उठाव केला आणि अस्पृश्य आणि मागासलेल्या स्त्रियांच्या शिक्षणाचे कारण दाखवले. सामान्य, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी "प्रार्थना समाज" ट्रस्ट. गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजसुधारणेला प्राधान्य दिले. धोंडो केशव कर्वे यांनी आपले जीवन स्त्री शिक्षणासाठी समर्पित केले आणि मुंबईतील बेहरामजी मलबारी पारशी यांनी स्त्रियांच्या काळजीसाठी 'सेवा सदन' सुरू केले. पंडिता रमाबाईंनी उच्चवर्गीय विधवांच्या मदतीसाठी "शारदा सदन" उघडले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज सुरू केला आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनद्वारे अस्पृश्यता निर्मूलनासाठी लढा दिला. +या समाजाची स्थापना महाराष्ट्रात 24 सप्टेंबर 1873 रोजी जोतिराव गोविंदराव फुले यांनी केली. त्यांनी मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात प्रचार केला. त्यात तर्कशुद्ध विचारांचा पुरस्कार केला आणि पौरोहित्य नाकारले. जोतीराव फुले यांनी दलित हा शब्द शोषित जातींसाठी वापरला आहे. +पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळ +भारताला इ.स.१९४७ साली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. +१९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजाने सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोलाचे योगदान केले. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितातील प्रभुत्वाने काँग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहिले. राजकीय समीकरणात मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहिला. +श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे. +स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय आहे. राज्यातील अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले.महाराष्ट्रातील अनेक संस्थाने त्यात आहेत. +उदा. सातारा संस्थान ,नागपूर संस्थान ,कोल्हापूर संस्थान इ +स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. १०७ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3933.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e226aaaae97de369f76ec5c0f18101b333029f65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3933.txt @@ -0,0 +1,11 @@ +महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधीन असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभारासंबंधी मूलभूत धोरण सूचित करणारी काही सूत्रे सांगितली. त्या सूत्रांनुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृदधीसाठी राज्य शासनाने दिनांक 19 नोव्हेंबर 1960 रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जे अनेकविध उपक्रम सुरू केले, त्यांपैकी एक प्रमुख व वैशिष्टयपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती होय. दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करण्यात आली. +संकेतस्थळ: http://vishwakosh.org.in +संकेतस्थळ: [१] +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3937.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2f08c3ef08689c1a27a2167c1ec75066d0c1cec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3937.txt @@ -0,0 +1,2 @@ +राज्य महामार्ग ११५ हा महाराष्ट्र राज्यातील एक राज्य महामार्ग आहे. हा महामार्ग कोल्हापूरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गशी जोडतो. या महामार्गावर कोल्हापूर , कळे , साळवण, गगनबावडा, तळेरे, विजयदुर्ग ही मोठी गावे आहेत. +हा रस्ता गगनबावडा घाटातून सह्याद्रीची रांग ओलांडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3940.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dc0d445a8732c9e6cef24fc63a33a747a0c7e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3940.txt @@ -0,0 +1,2 @@ +राज्य महामार्ग ३५४ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, भंडारा जिल्ह्यातील पवनी शहराला जोडतो व गोसेखुर्द धरण जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग अर्जुनी मोरगाव, ताडगाव, धाबेटेकडी, लाखांदूर, आसगाव, पवनी ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो. +राज्य महामार्ग ३६६ (महाराष्ट्र) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3949.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9339d1abee011e140397c796bc62ecf5495b890 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3949.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र राज्य माहिती आयोग (इंग्लिश: Maharashtra State Information Commission) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. ह्या आयोगाची स्थापना २००५ सालच्या माहितीचा अधिकार अधिनियमाच्या १५व्या कलमाच्या पहिल्या पोटकलमानुसार करण्यात आली. महाराष्ट्रामधील सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सरकारी माहिती सुलभपणे पोचवणे हे माहिती आयोगाचे कर्तव्य आहे.कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीकडून तक्रार प्राप्त करणे आणि त्याची चौकशी करणे, हे केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाचे कर्तव्य असते. +संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही विसंगत असले तरी, यथास्थिती, केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग, या कायद्याखालील कोणत्याही तक्रारीच्या चौकशीदरम्यान, कोणत्याही प्रकरणाची तपासणी करू शकतात. ज्या रेकॉर्डवर हा कायदा लागू होतो तो सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आहे आणि अशी कोणतीही नोंद कोणत्याही कारणास्तव त्यापासून रोखली जाऊ शकत नाही.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3987.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65935707aaaaf0d124e0fffc317280b85ea26566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3987.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, (एमएनएलयू मुंबई, एमएनएलयूएम) हे मुंबई येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेले राज्यातील हे पहिले विद्यापीठ आहे. भारताच्या हे १८व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती शरद बोबडे आहेत, जे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू भवानी प्रसाद पांडा हे आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3988.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2deafac746b4014a08884574610c1c8ee7b0b0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3988.txt @@ -0,0 +1,13 @@ +स्वसुख निरभिलाष: खिद्यते +मंत्रालय, मुंबई, भारत +महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: MPSC) ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात. +MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो. तसेच विविध सेवांमधील नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देतो. +केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात. +महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.[१] +वयाची १९ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. +परीक्षा किती वेळा द्यायची यावर आता बंधन घातलेले आहे.खुल्या(अराखीव) प्रवर्गा साठी कमाल ६ संधी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांसाठी कमाल संधीची मर्यादा नाही तर उर्वरित मागास प्रवर्गा साठी कमाल ९ संधींची मर्यादा आहे. +ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्लिश भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं. +[१] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेले जाणारे पद Archived 2019-12-20 at the Wayback Machine. +[२] राज्यसेवा परीक्षा पॅटर्न Archived 2020-07-14 at the Wayback Machine.[२] २०२० Archived 2020-07-14 at the Wayback Machine. +[३] कम्बाईन गट 'ब' परीक्षा पॅटर्न Archived 2020-07-11 at the Wayback Machine.[३] २०२० Archived 2020-07-11 at the Wayback Machine. +[४] कम्बाईन गट 'क'  परीक्षा पॅटर्न २०२० Archived 2020-07-15 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3995.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e96215e97a70cae60ff66d539d92ae2f340c220c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_3995.txt @@ -0,0 +1,40 @@ +महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. महाराष्ट्र विधानपरिषदेचा विरोधी पक्ष नेता हा सरकारी पक्षानंतर सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचा विधिमंडळ प्रमुख असतो. +महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्ष नेते (सन १९६० ते ऑगस्ट, २०२२) ते +१४ जुलै १९६० - २३ मार्च १९६२ +२७ जुलै १९६२ - २८ ऑगस्ट १९६६ +२९ ऑगस्ट १९६६ - २१ जुलै १९६७ +२२ जुलै १९६७ - २६ मार्च १९७८ +२७ मार्च १९७८ - १९ जुलै १९७८ +२८ जुलै १९७८ - ०९ जुलै १९८० +०९ जुलै १९८० - ०७ सप्टेंबर १९८२ +०७ सप्टेंबर १९८२ - १६ नोव्हेंबर १९८४ +१७ नोव्हेंबर १९८४ - १२ डिसेंबर १९८६ +१२ डिसेंबर १९८६ - २० डिसेंबर १९८८ +२३ डिसेंबर १९८८ - २० डिसेंबर १९९० +२० डिसेंबर १९९० - १७ जुलै १९९१ +१७ जुलै १९५१ - ०२ जुलै १९९२ +०२ जुलै १९९२ - ३० जुलै १९९३ +३० जुलै १९९३ - ३० जुलै १९९४ +३० जुलै १९९४ - १८ मार्च १९९५ +२५ मार्च १९९५ - २१ मे १९९६ +१० जुलै १९९६ - १७ ऑक्टोबर १९९९ +२३ ऑक्टोबर १९९९ - १९ जुलै २००२ +(भारतीय जनता पक्ष) +२० जुलै २००२ - ११ एप्रिल २००५ +(भारतीय जनता पक्ष) +११ एप्रिल २००५ - २२ डिसेंबर २०११ +(भारतीय जनता पक्ष) +२३ डिसेंबर २०११ - २४ एप्रिल २०१४ +(भारतीय जनता पक्ष) +०८ मे २०१४ - २० ऑक्टोबर २०१४ +(भारतीय जनता पक्ष) +२२ डिसेंबर २०१४ - ०७ जुलै २०१६ +(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) +०८ जुलै २०१६ - २४ ऑक्टोबर २०१९ +(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) +१६ डिसेंबर २०१९ - ०७ जुलै २०२२ +(भारतीय जनता पक्ष) +०९ ऑगस्ट २०२२ - पासून +(शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) +१७ ऑगस्ट २०२२ - पासून +(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_40.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_40.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ec302b6335a2e772ab885915e9024a0da867bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_40.txt @@ -0,0 +1,8 @@ + भिवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4002.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..183a1f5c0fcb9ea0b8f491ff7cf3d511dc49eae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4002.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सुशीलकुमार शिंदे +विलासराव देशमुख diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4003.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfe75e1a9e51dad8e4d99257c871ce798d9e5eb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4003.txt @@ -0,0 +1,7 @@ + +सुशीलकुमार शिंदे +विलासराव देशमुख +२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ही १३ ऑक्टोबर २००४ रोजी आयोजित करण्यात आलेली निवडणूक होती. याद्वारे महाराष्ट्राची ११वी विधानसभा निवडण्यात आली. निवडणुकीपूर्वी राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाही आघाडी सरकार होते. मुख्य लढत प्रमुख आघाडी म्हणजे लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पार्टी - शिवसेना यांची युती ह्यांच्या मध्ये होती. इतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि लोकजनशक्ती पक्ष ह्यांचा समावेश होता. ह्या निवडणुकीत आघाडी सरकारने चुरशीच्या लढतीत युतीचा पराभव करून आपली सत्ता कायम ठेवली. विलासराव देशमुख आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. ही मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसरी आणि अखेरची कारकीर्द ठरली. +महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सदस्यांना निवडण्यासाठी एकूण ६४,५०८ मतदान केंद्रावर ६६,००० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली गेली. एकूण २,६७८ उम्मेदवारांनी ही निवडणूक लढवली ज्यात १,०८३ अपक्ष आणि १५७ महिला उम्मेदवारांचा समावेश होता. एकूण ६,५९,६६,२९६ पात्र मतदारांपैकी ४,१८,२९,६४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशा रीतीने एकूण ६३.४१% मतदान झाले.[१] +निवडणुकीचा निकाल १७ ऑक्टोबर २००४ रोजी घोषित करण्यात आला, ज्यात काँग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून बनवल्या आघाडीला म्हणजेच लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत वेंकय्या नायडूंनी आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांना पक्षाची कमान मिळाली. +निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सर्वाधिक २१.०६% मते मिळाली. त्यानंतर शिवसेना १९.९७%, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १८.७५% आणि भारतीय जनता पक्षाला १३.६७% मते मिळाली. २८८ सदस्यांच्या विधानसभेत लोकशाही आघाडीने एकत्रितपणे १४१ जागा जिंकल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७१, काँग्रेसने ६९ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एक जागा जिंकल्या. अशाप्रकारे आघाडीला साधारण बहुसंख्य पाठबळाच्या चार जागा कमी मिळाल्या. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या युतीने ११७ जागा जिंकल्या. त्यात शिवसेना ६२, भाजपा ५४ आणि स्वातंत्र्य भारत पक्षाने (एस टी बी पी) एक जागा जिंकल्या. निवडणुकीच्या निकालामुळे फेकले जाणारे आणखी एक मोठे आश्चर्य म्हणजे बहुजन समाज पार्टीने सर्वाधिक २७२ जागा लढवल्या पण त्यांना एकही जागा जिकता आली नाही.[२] निवडणुकीत १९ अपक्ष उम्मेदवार आणि १२ महिला उम्मेदवार विजयी झाले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4006.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d40a40493083d16d91b88a70286a01955cbeff63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4006.txt @@ -0,0 +1,8 @@ +२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपुर्ण महाराष्ट्रात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ६१.४% मतदान झाले होते. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते परंतु सरकार स्थापनेवरील मतभेदांनंतर, युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झाले. कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने मंत्रिपरिषद स्थापन झाली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि, या दोघांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री असून भाजप-शिवसेना राष्ट्रवादी युती असून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत + +देवेंद्र फडणवीस +उद्धव ठाकरे +निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ साठी जाहीर केलेले वेळापत्रक.[१] +Vote Share +Vidhan Sabha Results +महाविकास आघाडी diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4013.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82cab3a0a5ce4c89da2c32e853f03fc4938d0ebf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4013.txt @@ -0,0 +1,8 @@ +सहाव्या महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत न घेता एक वर्षानंतर म्हणजे १९७८ मध्ये घेण्यात आली. १९७४ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करून एकूण जागा २७० वरून २८८ करण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधींनी २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात आणीबाणी लावून लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षांने वाढवला होता. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी इंदिरा गांधींच्या २० कलमी कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी केली. गरीबी हटाव व त्यासोबतच भिकारी हटाव म्हणजे भीक मागण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. +आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या. इंदिरा गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्षात फूट पडली. 'इंदिरा गांधीनिष्ठ' आणि 'काँग्रेस पक्षनिष्ठ' असे गट निर्माण झाले. देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत, 'रेड्डी काँग्रेस'ची स्थापना केली. महाराष्ट्रातही याचे परिणाम उमटले. राज्यातही काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व शरद पवार आदी नेते रेड्डी काँग्रेसमध्ये आले. नासिकराव तुरपुडे सारखे नेते इंदिरा काँग्रेसमध्ये राहिले. १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी व काँग्रेसचा दारुण पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधी रायबरेलीतून पराभूत झाल्या. २३ मार्च १९७७ मध्‍ये ८१ वर्षाचे जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान बनले. इतिहासात पहिल्यांदाच गैरकाँग्रेसी सरकार सत्तेवर आले होते. +२५ फेब्रुवारी १९७८ रोजी महाराष्ट्राच्या सहाव्या विधानसभेसाठी मतदारप्रक्रिया पार पडली. ही निवडणूक दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे लढवली आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवली. रेड्डी काँग्रेसने रिपब्लिकन (गवई) सोबत युती केली तर इंदिरा काँग्रेसने शिवसेनेशी युती केली. जनता पक्षाने शेकाप, माकप, रिपाई (कांबळे गट), नाग विदर्भ समिती व मुस्लीम लीग (बंडखोर गट) यांच्याशी हातमिळवणी केली होती. +आणीबाणीचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला, तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी महाराष्ट्रात जनता पक्षाने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या आणि इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. शेकापला १३, माकपला ९ आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. +सत्तेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रथमच संयुक्त सरकार स्थापन झाले. सत्तेसाठी इंदिरा निष्ठावंत व विरोधकांना एकमेकांशी तडजोड करावी लागली. ७ मार्च १९७८ रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची, तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. तिरपुडे व काँग्रेस (रेड्डी) गटातील नेत्यांमधील कलहामुळे मंत्रिमंडळात एकजिनसीपणा नव्हता. तिरपुडेंनी वसंतदादा यांचा अधिकार नाकारून समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. १९७८ सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शरद पवारांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला. आघाडी सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यातच कोसळलं. त्यावेळी रेड्डी काँग्रेसचे ३८ तर इंदिरा काँग्रेसचे ६ आमदार तसेच १८ जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांचा पवारांना पाठिंबा होता. +वसंतदादा सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी 'समाजवादी काँग्रेस'ची स्थापना केली आणि जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी युती करून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) ची सत्ता स्थापन केली. जनता पक्षाचे एस. एम. जोशी यांनीही पवारांकडे नेतृत्व सोपवले. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व स्वीकारले. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पवारांची नोंद आहे. त्याचा विक्रम आजही अबाधित आहे. +केंद्रात मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आलेले जनता पक्षाचे सरकार अंतर्गत गटबाजीमुळे अवघ्या दोन वर्षातच पडले आणि १९७९ मध्ये देशात मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या आणि केंद्रामध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या.सत्तेवर आल्यानंतर इंदिरा गांधींनी देशातील ९ बिगर काँग्रेस सरकारे बरखास्त केली. १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी शरद पवार यांचे पुलोद सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. १९८० मध्ये महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसला महाराष्ट्रातही बहुमत मिळाले आणि बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पवारांच्या समाजवादी काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर सहा वर्षे समाजवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम केले. १९८७ मध्ये पवारांनी राजीव गांधींच्या नेतृत्वात इंदिरा काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.[१][२] +२८८ जागांसाठी एकूण १८१९ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक लढविलेल्या ५१ महिला उमेदवारांपैकी केवळ ८ महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4019.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c8fbe5918de824422f9b478140368299542ce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4019.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाराष्ट्राच्या सातव्या विधानसभेसाठी २ मार्च १९८५ रोजी २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने १६१ जागा जिंकल्या तर पुरोगामी लोकशाही दल या आघाडीचे १०४ आमदार निवडून आले होते. यामध्ये समाजवादी काँग्रेसचे ५५,जनता पक्षाचे २० , भाजपचे १६ व शेकापचे १३ आमदार होते. अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. +काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १० मार्च १९८५ रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे काँग्रेसने त्यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपालपदी केली आणि ३ जून १९८५ रोजी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. १९७७ मध्ये निलंगेकर यांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालय सांभाळले होते. १९८० मध्ये अंतुलेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, तंत्रशिक्षण, दुग्धविकास व रोजगार खाते निलंगेकरांकडे होते. शिवाजीराव निलंगेकर यांच्या मुलीला वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या गुणपत्रिकेतील मार्क्स वाढवण्यात आले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात देखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले. काँग्रेस आणि नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून अखेर निलंगेकरांनी १३ मार्च १९८६ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकूण ९ महिने १० दिवस ते मुख्यमंत्री पदावर होते. नंतर या आरोपांमागे काहीही नाही असे सिद्ध झाले पण निलंगेकरांचे मुख्यमंत्रीपद गेले ते गेलेच.[१] निलंगेकरांच्या राजीनाम्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १४ मार्च १९८६ ते २४ जून १९८८ अशी जवळपास २ वर्षे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी होते. +डिसेंबर १९८६ मध्ये औरंगाबादमध्ये शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसचे राजीव गांधींच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. त्यानंतर २४ जून १९८८ मध्ये शंकरराव चव्हाणांना दिल्लीत बोलवून केंद्र सरकार मध्ये अर्थमंत्री या पदाची जबाबदारी देण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद शरद पवारांकडे सोपविण्यात आले. २५ जून १९८८ रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. १९९० च्या निवडणुकीपर्यंत पवार मुख्यमंत्री होते.[२][३] +२८८ जागांसाठी एकूण २२३० उमेदवार रिंगणात होते.[४] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4022.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..183a1f5c0fcb9ea0b8f491ff7cf3d511dc49eae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4022.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सुशीलकुमार शिंदे +विलासराव देशमुख diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4035.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32e350de75686aa6a9702d4e9d69f12377d50af5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4035.txt @@ -0,0 +1,29 @@ +महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधीनस्थ असतात, ते महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी जबाबदार असतात आणि ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे दुसरे सर्वोच्च दर्जाचे विधान अधिकारी आहेत., सरकारचे कनिष्ठ सभागृह महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या मृत्यूमुळे किंवा आजारपणामुळे रजा किंवा अनुपस्थितीच्या बाबतीत ते पीठासीन अधिकारी म्हणून काम करतात. +(सन १९३७ ते जुलै, २०२२) +१९३७ - १९३९ +१९४६ - १९५२ +०५ मे १९५२ - ३१ ऑक्टोबर १९५६ +२३ नोव्हेंबर १९५६ - ०५ एप्रिल १९५७ +२० जून १९५७ - ३० एप्रिल १९६० +०१ मे १९६० - ०३ मार्च १९६२ +२० मार्च १९६२ - ०१ मार्च १९६७ +१६ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +२३ मार्च १९७२ - २६ फेब्रुवारी १९७६ +१२ मार्च १९७६ - २० एप्रिल १९७७ +०५ जुलै १९७७ - ०२ मार्च १९७८ +२१ मार्च १९७८ - ०५ एप्रिल १९७९ +०७ एप्रिल १९७९ - ०९ जून १९८० +०३ जुलै १९८० - ०८ मार्च १९८५ +२१ मार्च १९८५ - २२ जून १९८६ +२४ जून १९८६ - २५ जून १९८८ +३० जुलै १९८८ - ०९ डिसेंबर १९८९ +१९ जुलै १९९१ - ११ मार्च १९९५ +२८ मार्च १९९५ - १५ जुलै १९९९ +२३ डिसेंबर १९९९ - १८ ऑक्टोबर २००४ +०९ डिसेंबर २००४ - ०३ नोव्हेंबर २००९ +१० डिसेंबर २००९ - १८ नोव्हेंबर २०१० +०४ डिसेंबर २०१० - ०८ नोव्हेंबर २०१४ +३० नोव्हेंबर २०१८ - ०९ नोव्हेंबर २०१९ +(शिवसेना) +१४ मार्च २०२० - पासून +(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4039.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e3037a76831b8694ff5e34658c6b1ba0a5ead51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4039.txt @@ -0,0 +1 @@ +राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4049.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f43c4b3ce5471e1ba674955c28daf6bbe54d6890 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4049.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +महाराष्ट्र शाहीर हा एक मराठी चरित्रपट आहे, जो महाराष्ट्रीय गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला असून याची निर्मिती संजय छाबरिया आणि बेला शिंदे यांनी केली आहे. प्रमुख भूमिकांमध्ये अंकुश चौधरी आणि सना केदार-शिंदे आहेत. चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. +हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. +हा संगीतमय - चरित्र चित्रपट रंगभूमी आणि संगीत उद्योगातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेल्या दिग्गज शाहीर साबळे यांच्या जीवनाचा आणि काळाचा वर्णन करते. [१] [२] +केदार शिंदे यांच्यासह प्रतिमा कुलकर्णी, वसुंधरा साबळे आणि ओंकार मंगेश दत्त यांनी २०१९ मध्ये कथेवर काम करण्यास सुरुवात केली आणि शाहीर साबळे यांच्यावर संशोधन करण्यात आणि पटकथा अंतिम करण्यात सुमारे दोन वर्षे गेली. याव्यतिरिक्त, शिंदे आणि टीमने १९२० ते १९८० या कालावधीमधील स्टोरीबोर्डिंग सीन, ठिकाणे निवडणे आणि लूक आणि पोशाख डिझाइन करणे यावर विस्तृत संशोधन केले. शाहीर साबळे यांच्या जयंतीदिनी ३ सप्टेंबर २०२१ रोजी शिंदे यांनी त्यांच्या समाजमाध्यमी खात्यांवरून या चित्रपटाची औपचारिक घोषणा केली. +१ मे २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र दिनाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या हस्ते अंकुश चौधरीच्या मुख्य भूमिकेतील कास्टिंगची घोषणा करणारा प्रचारात्मक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. भानुमती साबळेच्या भूमिकेत सना शिंदेची भूमिका जाहीर करणारे पोस्टर ३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाले. +कृष्णराव साबळे यांच्या वाई या गावी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी विजयादशमीला चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. [३] शिंदे यांनी चित्रीकरणासाठी पसरणी घाटासह साताऱ्यातील डोंगरांची निवड केली. [४] [५] दुसरे शेड्यूल मुंबई आणि आसपास चित्रित करण्यात आले. तिसरे शेड्यूल बाकू, अझरबैजान येथे १९८० च्या दशकात (तत्कालीन यूएसएसआर ) रशियाला सादर करण्यासाठी चित्रीकरण करण्यात आले. मूळतः सध्याच्या रशियामध्ये चित्रीकरण करण्याची योजना होती परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे ते स्थलांतरित करण्यात आले. मुंबईत अंतिम दृश्ये चित्रित केल्यानंतर २७ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रीकरण पूर्ण झाले. +चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन महिने आधी, आमदार सचिन अहिर यांनी ९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीरला राज्यात करमुक्त घोषित करण्याची विनंती महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात केली होती. [६] +हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. [७] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4080.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8f65dbd7f6627f0d8768ebd63aa6d9fdbd1f682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4080.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्राची किचन क्वीन हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4086.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5710e38b0d89d796ab27a1750fff8087dc425ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4086.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे. +रात्री ९:०० वा. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4088.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a7897de753460e821a7ff2ebb056dad8e8f40b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4088.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्राची तेरावी विधानसभा २०१४-२०१९ दरम्यान अंमलात होती. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4095.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..038ba12b3cd81766865c988351717f0c0ccb920f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4095.txt @@ -0,0 +1,5 @@ +या लेखात महाराष्ट्राचे आत्तापर्यंत भारतीय संसदेत प्रतिनिधित्व केलेल्या सगळ्या खासदारांची नावे आहेत. +(इंग्रजीतून नावांचे मराठीत भाषांतर करतांना काही चुका झाल्या असण्याचा संभव आहे.ते दुरुस्त करण्यात कृपया मदत करा ही विनंती.) + + +[१] Archived 2014-01-16 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4153.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9089968e078344c37a74babcc5388091d9adbc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4153.txt @@ -0,0 +1,37 @@ +महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत,[१][२][३] पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.[४] महाराष्ट्रामध्ये एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत, जे तालुके १०० टक्के शहरी असतात त्यांच्या साठी पंचायत समिती स्थापन केली जात नाही. क्षेत्रफळाचे दृष्टीने अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (२५०९.६१ km२) हा सर्वात मोठा तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (१३.०० km२) हा सर्वात लहान तालुका आहे. एकाच तालुक्यामध्ये सर्वाधिक गावे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहेत. +अकोला जिल्ह्यात ७ तालुके आहेत. +अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत. +अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात १४ तालुके आहेत. +धाराशिव जिल्ह्यात ८ तालुके आहेत. +छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ तालुके आहेत. +कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत. +गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आहेत. +गोंदिया जिल्ह्यात ८ तालुके आहेत. +चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत. +जळगाव जिल्ह्यात १५ तालुके आहेत. +जालना जिल्ह्यात ८ तालुके आहेत. +ठाणे जिल्ह्यात ७ तालुके आहेत. +धुळे जिल्ह्यात ४ तालुके आहेत. +नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत. +नांदेड जिल्ह्यात १६ तालुके आहेत. +नागपूर जिल्ह्यात १४ तालुके आहेत. +नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत. +परभणी जिल्ह्यात ९ तालुके आहेत. +पालघर जिल्ह्यात ८ तालुके आहेत. +पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत. +बीड जिल्ह्यात ११ तालुके आहेत. +बुलढाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत. +भंडारा जिल्ह्यात ७ तालुके आहेत. +मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ तालुके आहेत. +मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही. +यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहेत. +रत्‍नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत. +रायगड जिल्ह्यात १५ तालुके आहेत. +लातूर जिल्ह्यात १० तालुके आहेत. +वर्धा जिल्ह्यात ८ तालुके आहेत. +वाशिम जिल्ह्यात ६ तालुके आहेत. +सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत. +सातारा जिल्ह्यात ११ तालुके आहेत. +सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुके आहेत. +सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत. +हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4156.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d995715b1ce3685420cf9d2450466daa54679ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4156.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्रातील दुर्ग (पुस्तक) : निनाद बेडेकर यांनी मराठी भाषेत डोंगरी किल्ल्यांविषयी लिहिलेले हे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4161.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75f1650d5660aed447afbb4678632c839607187b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4161.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव, पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत. त्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत :-- + +पहा : जिल्हावार नद्या diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4165.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa838adaf58f9da50e1e2e66cb4e7dc4301de014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4165.txt @@ -0,0 +1,2 @@ +इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णूदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाचा रंगमंचावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचे नाव सीतास्वयंवर असे होते. त्यानंतर त्यांनी पुढील १०-१२ वर्षे आपली नाटक मंडळी बरोबर घेऊन गावोगाव जाऊन इतर काही नाटकांचे प्रयोग केले. त्यांचा कित्ता समोर ठेवून महाराष्ट्रात अनेक मराठी नाटक मंडळ्या निघाल्या, आणि मराठी नाटकांचे रंगमचांवर प्रयोग होऊ लागले. त्यांतूनच अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल या मराठीतील पहिल्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑक्टोबर १८८० रोजी झाला. +महाराष्ट्रातील विविध नाट्यसंस्था आणि नाट्यनिर्माते : diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4170.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98423db64c9f8e3c17cfa171906d7422b32b511a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4170.txt @@ -0,0 +1,65 @@ +महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते. +[१] +परदेशी पर्यटकांत १९९० पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणा-जाणाऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले.[ संदर्भ हवा ] +देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. +महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक परंपरेचा महान वारसा लाभला आहे. सातवाहनांच्या काळातील कैलास लेणी, शिव मंदिरे; मराठ्यांच्या काळातील गडकिल्ले (दुर्ग) विशेषतः त्यांतील जलदुर्ग,की जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत तर पेशवा काळात तयार झालेले भुईकोट किल्ले इत्यादींनी महाराष्ट्र राज्याला समृद्ध केले आहे. +मुंबई शहर +रायगड किल्ला, मुरुड-जंजीरा किल्ला, माथेरान, +घारापुरी लेण्या, पाली, महड, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरीहरेश्वर +रत्‍नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, राजापूर माचाळ चिपळूण +विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली +प्रकाशे (नंदुरबार), मुडावद (धुळे), +जळगाव जिल्हा :- प्रती पंढरपूर(वाडी) व राममंदिर अमळनेर, पद्मालय एरंडोल आणि चांगदेव मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर, पाटणादेवी चाळीसगाव +पंचवटी (नाशिक), त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी [[संत पाटील बाबांचे जोपुळ:- दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र जोपुळ हे ठिकाण 18 व्या शतकातील महान वारकरी सांप्रदायिक संत पाटील बाबा महाराज यांचे जन्मस्थान आहे. त्यांची समाधी जोपुळ येथे आहे]] +शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक +भीमाशंकर, देहू, आळंदी, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर (पुणे) +शिखर शिंगणापूर (सातारा), +औदुंबर (सांगली), +कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, कुंभोज महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, किल्ले पन्हाळा + +अक्कलकोट, पंढरपूर (सोलापूर) +वेरुळ, पैठण (औरंगाबाद), +परळी वैजनाथ (बीड), +औंढा नागनाथ (हिंगोली), +तुळजापूर (उस्मानाबाद), +नांदेड, माहूर (नांदेड) +बीड +शेगाव (बुलढाणा), कारंजा (वाशिम) नांदुरा (बुलढाणा) येथे १०५ फुट उंच हनुमानजीची अति सुंदर भव्यदिव्य मुर्ति व सुंदर दाक्षिणात्य कलाकुसरीचे भव्य बालाजी मंदिर +अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा +पुणे शहर शनिवार वाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, सारस बाग, पर्वती मंदिर व संग्रहालय, कात्रज सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय, केळकर संग्रहालय, कस्तुरबा पॅलेस व म्युझियम, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी गार्डन, जैन मंदिर कात्रज +पुणे परिसर खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत व वरसगाव धरण, निळकंठेश्वर, थेऊरचा गणपती, बोलाई देवी +मुळशी तालुका:- मुळशी धरण, पळसे धबधबा, कोळवडे मसोबा, लवासा सिटी, हाडशी साईबाबा मंदिर +मावळ तालुका :- प्रतिशिर्डी सोमटणे फाटा, भाजे लेण्या, एकविरा मंदिर व कार्ले लेण्या, खंडाळा घाट, +पुरंदर तालुका :- कानिफनाथ मंदिर, प्रती बालाजी केतकावळे, पुरंदर किल्ला नारायणपूर दत्त मंदिर, जेजुरी, मयुरेश्वर मोरगाव, +जुन्नर तालुका :- ओझर, लेण्याद्री, शिवनेरी किल्ला खोडद दुर्बिन +तोरणमाळ (नंदुरबार), पाटणादेवी परिसर चाळीसगाव, +इगतपुरी, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य +भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, +रांजणखळगे (निघोज), +रेहेकुरी काळवीट अभयारण्य +लोणावळा (पुणे), +महाबळेश्वर, कास पठार (सातारा), +पन्हाळा, राधानगरी (कोल्हापूर) +लोणार (बुलढाणा), चिखलदरा (अमरावती) +कसारा घाट (नाशिक - मुंबई) +माळशेज घाट (अहमदनगर - कल्याण) +कन्नड घाट (औरंगाबाद-दौलतबाद किल्ला-वेरूळलेण्या-पितळखोरा लेण्या (कालीमठ) कन्नडघाट-चाळीसगाव-धुळे) +भोर घाट (पुणे - मुंबई) +खंबाटकी घाट (पुणे - सातारा) +ताम्हिणी घाट (पुणे - माणगाव) +वरंधा घाट (भोर - महाड) +कशेडी घाट (महाड - दापोली) +कुंभार्ली घाट (कराड - चिपळूण) +आंबा घाट (कोल्हापूर - रत्‍नागिरी) +फोंडा घाट (कोल्हापूर - कणकवली) +करुळ घाट (कोल्हापूर - वैभववाडी) +आंबोली घाट (कोल्हापूर - गोवा) +गोंदेश्वर मंदिर, सिन्नर +चांदबीबीचा महाल (अहिल्यानगर) +शनिवार वाडा, केसरी वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेण्या (पुणे) +कोपेश्वर महादेव मंदिर, खिद्रापूर (कोल्हापूर), +बिबी का मकबरा, पाणचक्की, अजिंठा लेण्या, वेरुळ लेण्या, खुलताबाद (औरंगाबाद) +१९९० नंतर दळणवळण आणि रस्ते विकासाला महाराष्ट्रात चालना मिळाली. पर्यटकांसाठी खाजगी वाहतूक कंपन्या पुढे आल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतही सुधारणा झाली, बीओटी (बांधा-चालवा- हस्तांतरित करा) तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा देतील अशा हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषक आणि परदेशी पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता,[२] आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणाऱ्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.[ संदर्भ हवा ] +ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची वैयक्ति स्वच्छतेच्या अल्पसुविधा, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, राहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपाहारगृहांतील अनारोग्यकारक पदार्थ आणि वातावरण, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा, संवाद कौशल्याचा आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.[ संदर्भ हवा ]. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोणही[ संदर्भ हवा ] क्वचित दिसतो. +मुंबईपासूनची अंतरे: +उदगीर किल्ला, हत्तीबेट, सोमनाथपूर (लातूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4185.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542049a27154db9f5287aca06442c41953843d5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4185.txt @@ -0,0 +1,10 @@ +महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. १९६१ पासून) राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्‌कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. +त्यासाठी महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. त्यांतील सर्वांत आगळावेगळा उपक्रम म्हणून या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेकडे पाहिले जाते. विशेषतः हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्‍या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही गौरवसंपन्न स्पर्धा आहे. +प्राथमिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात. +पूर्वी या स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येत असे. त्या विभागाला या स्पर्धेचे फारसे देणघेणे नव्हते. त्यामुळे बदल करून हल्ली या स्पर्धा सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येतात. +हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील सहभागातील संख्येमुळे त्या प्राथमिक आणि अंतिम अशा द्विस्तरीय घेतल्या जातात. सांस्कृतिक संचालकाने वेळोवेळी नियमात बदल केले. त्यामुळे कधीकधी स्पर्धेच्या मूळ उद्देशालाच बगल दिली गेली होती. उदाहरणार्थ, नवीन नाट्यसंहिता असली पाहिजे ही अट अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे जुनी अभिजात नाटके बाद झाली. नवीन नाट्यसंहितेच्या अनुपलब्धतेमुळे स्पर्धकांची संख्या रोडावली. त्यामुळे पुढे हा नियम रद्द करण्यात आला. +स्पर्धेच्या नियमावलीतील विविध त्रुटींमुळे यापूर्वी पाच-सहा संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याची उदाहरणे आहेत. आता या हौशी मराठी नाट्यस्पर्धांचे आयोजन जिल्हा प्रशासन, हे स्थानिक नाट्यसंस्थेच्या सहकार्याने करीत आहे. +अंतिम स्पर्धेतील मराठी नाटकांचा दर्जा सुधारण्याबाबत शासनाने दिवंगत नाटककार प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने प्राथमिक, विभागीय, अंतिम अशी त्रिस्तरीय स्पर्धा घेण्याची सूचना व नागरी, अनागरी स्पर्धा गट बंद करण्याची सूचना केली होती. +पूर्वी प्राथमिक व विभागीय स्पर्धा विजेत्यांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ विभागीय पातळीवरच घेण्यात येत असे. त्यामुळे स्पर्धकांना अंतिम स्पर्धेतील विजेती नाटके पाहता येत नसत. इतर विभागातील नाट्य कलावंतांच्या भेटी विचारांचे आदानप्रदान त्यामुळे थांबले होते. आता एकाच कार्यक्रमात सर्व अंतिम नाटके सादर केली जातात. त्यामुळे कलावंतांना त्या सर्व कलाकृती पाहता यतात. अंतिम बक्षीसविजेत्या नाटकाच्या प्रयोगांचे महाराष्ट्रभर चार विभागांत सादरीकरण करणे बंधनकारक आहे. +हौशी आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धांमध्ये दुजाभाव केला जात असल्याची नाट्यसंस्थांची अजूनही तक्रार आहे. व्यावसायिक नाटकांना मोठ्या रकमा पारितोषिक म्हणून दिल्या जातात. तर हौशी नाटकांना मात्र अत्यंत कमी रक्कम दिली जाते. त्यामुळे हौशी नाट्य कलावंतांमध्ये नाराजी दिसून येते. +२०१२ हे साल या राज्य नाट्य स्पर्धेचे ५२वे वर्ष होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4187.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ef9687dc2af7cb987ec8c4f4400de45e78313f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4187.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्रातील महामार्ग म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या राज्यात किंवा राज्यातून अन्य राज्यांत जाणारे महामार्ग. हे मार्ग राज्यातील मुख्य शहरे, जिल्हा मुख्यालये व तालुका मुख्यालयांना जोडतात. काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाना सुद्धा जुळले गेले आहेत व त्यामुळे ते इतर रा़ज्यांतील शहरांना अथवा गावांना जोडतात. महाराष्ट्र राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ कि.मी. इतकी आहे. प्रमुख राज्य महामार्गांमध्ये क्र. १,२, ३, ६, ९, १०, ११,५३,५१आणि ६१चासमावेश आहे. +१२७ +खालील यादीतील महामार्ग अपूर्ण माहितीमुळे या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहेत. संपूर्ण माहीती मिळताच मुख्य यादीत त्यांचा समावेश करण्यात येयील. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_420.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b18665c887d519db9b3e510b8fc12c30d539ef4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_420.txt @@ -0,0 +1,4 @@ +भूपतिराजू सोमराजू तथा बी. सोमराजू (जन्म 26 जुलै 1946) हे भारतीय हृदयरोगतज्ज्ञ आहेत. ते केर हॉस्पिटल्स, हैदराबादचे अध्यक्ष होते.[१] ते पीअर रिव्ह्यूड जर्नल्समधील अनेक वैद्यकीय लेखांचे लेखक आणि नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे निवडून आलेले फेलो आहेत. +सोमराजू यांना २००१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले. +ते हैदराबादच्या निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख आणि संस्थेचे डीन म्हणून कार्यरत आहेत. डॉ. सोमराजू हे त्यांच्या CARE हॉस्पिटल्समधील हृदयरोगतज्ज्ञांच्या टीमसह, ऑक्टोबर 2019 मध्ये एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, गचिबोवली, हैदराबाद येथे गेले होते. +1998 मध्ये ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत सोमराजू यांनी "कलाम-राजू स्टेंट" नावाचा कमी किमतीचा कोरोनरी स्टेंट विकसित केला. 2012 मध्ये, या जोडीने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक खडबडीत टॅबलेट संगणक तयार केला, ज्याला "कलाम-राजू टॅब्लेट" असे नाव देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4206.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f9c02326877d72f5c0ac7c7fcce58d09843eb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4206.txt @@ -0,0 +1,2 @@ +परिषद म्हणजे इंग्रजीत काउन्सिल. धर्म, शिक्षण, साहित्य, भूगोल विज्ञान अशा प्रकारच्या एखाद्या विषयाच्या अनुषंगाने समाजकार्यासाठी बनलेल्या आणि थोडेच सभासद असलेल्या समितीला परिषद म्हणतात. +महाराष्ट्रात अशा असंख्य परिषदा आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी खालील यादी उपयुक्त ठरावी. काही परिषदांचे अधिवेशन दरवर्षी भरते. मात्र, असे अधिवेशन अनेक वर्षांतून एकदाच भरल्याचीही उदाहरणे आहेत. :- diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4221.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c472e78b8e8087711d7337ad6941db51521661cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4221.txt @@ -0,0 +1 @@ +द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्यांना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरवला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4264.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..075f4e7672ecebb29c3af0d5b5c670eb3045248f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4264.txt @@ -0,0 +1,54 @@ +१८° ५८′ १२″ N, ७२° ४९′ १२″ E +महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१३ चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हटले जाते.पंढरपुर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.मुंबई भारतातील टॉप शहर असून येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.या राज्याला खुप मोठा इतिहास आहे.महाराष्ट्रात शेतकरी वर्ग खुप आहे. +महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महाराष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.[१] चक्रधर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.[२] +या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास +महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. +महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते. +महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे. +त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. +१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली. +शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले. +इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले. +महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये) कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते. +या विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ +ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. +अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत. +महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. +या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. +भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. +महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात. +भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता प्रस्थापित झाली आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. +या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे +महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. +भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग). +२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे. +हेसुद्धा पहा +महाराष्ट्रातील तालुके +राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय, भारत सरकार (आकडे- कोटी रु.) +सन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे[ संदर्भ हवा ]. +राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. +एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो. +मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारताच्या सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत. +कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत. +महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ (किमी२) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता. +मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. +महाराष्ट्रामधील धर्म (२०११ नुसार)[३] +राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत. +सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती.[४] +महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली. +मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा, कलर मराठी, झी मराठी, स्टार माझा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात. +महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते. +मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. +त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे " कोळी ". ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे. +भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत. +दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात. +स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते. +राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व दख्खनचे पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते. +भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषतः ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात. +महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. छत्रपती संभाजीनगर, रत्‍नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारताच्या सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत. +महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात. +धार्मिक +त्र्यंबकेश्वर, तुळजापूरची भवानी, शनी शिंगणापूर, ज्योतिबा मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिरे, पंढरपूर येथील भगवान पांडुरंग मंदिर या मंदिरांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू भाविक येतात.पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबाचे देवाचे खंडोबा मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेकरूंना आकर्षित करतात जेथे उपासक एकमेकांना भांडार (हळद पावडर) ची वर्षाव करतात. पंढरपूर, देहू आणि आळंदी यांसारखी वारकरी संप्रदायाशी संबंधित ठिकाणे वर्षभर लोकप्रिय राहतात आणि धार्मिक निरीक्षणादरम्यान राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक येतात. +महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:- + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4266.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91dc8f472d79ff8311b383b25357b993ffbb783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4266.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील +एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4269.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83790032613afce07c9832bc98cfbc03a9913569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4269.txt @@ -0,0 +1,23 @@ + +कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. +महालक्ष्मीचे हे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे. +महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ॥ मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम्‌ ॥ तुळजापूर तृतीयं स्यात्‌ सप्तशृंग तथैवच ॥ या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणी गडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. +पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महालक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव्य आहे परंतु करवीरात शिव व महालक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट अशा विविध पुराव्यांवरून या मंदिराच्या नोंदी नवव्या शतकापासून सापडतात (शके ७९३, इ.स. ८७१) ठाणे जिल्ह्यात सापडलेला ताम्रपट तसेच गोमंतक प्रदेशात फोंडा येथे सापडलेल्या ताम्रपटात कदंब वंशीय राजा पहिला षष्ठ याने कोल्हापुरात येऊन श्री महालक्ष्मीची उपासना केल्याचा उल्लेख आहे. हा काळ शके ९६० व इ.स. १०३८ असा आहे. या स्थानावर सत्ता असणारा व महालक्ष्मीवर श्रद्धा असणारा राजा म्हणजे शिलाहार राजवंश होय आपल्या राज्यावर महालक्ष्मीचा वरदहस्त आहे असा अभिमान बाळगणाऱ्या या राजाचा प्रभाव करवीरक्षेत्रावर शके ९८० (इ.स. १०५८) पासून शके १११३ (इ.स. ११९१) इतका प्रदीर्घ होता. याच वंशातील पहिला राजा मारसिंह यांचा ताम्रपट मिरज येथे आहे यात शिलाहार नृपती ने स्वतःच्या राजवंशाचा उल्लेख करताना "श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसादादि "असा उल्लेख केला आहे. मारसिंह,बल्लाळ,गंडरादित्य विजयादित्य व व्दितीय भोज या सर्वच शिलाहार वंशीय राजवंशातील शिलालेख व ताम्रपट करवीरच्या महालक्ष्मीचा साक्षात श्रद्धा भाव आढळून येतो. देवगिरीच्या यादव वंशातील राजा सिंघन देव याने ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजवंशाची सत्ता हस्तगत केली. इ.स. १२१३ला हा सर्व प्रदेश यादवाच्या सत्तेखाली आला जरी सत्ता बदलली तरी यादव वंशानेही महालक्ष्मीवर अपार श्रद्धा दाखवली होती खिद्रापूरच्या अमृतेश्वराला भरभरून दान देत असतानाच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला ही आपल्या सेवका तर्फे तोरण बांधले अनेक जेष्ठ अभ्यासकांच्या मते हे तोरण म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरासमोरील महाद्वार होय. याची नोंद असणारा शिलालेख महाद्वाराच्या शेजारीच असणाऱ्या जोशीरावांचा गणपती अर्थात उजव्या सोंडेचा गारेचा गणपतीच्या मंदिरातील खांबावर आजही पाहायला मिळतो या प्रकारे अनेक शिलालेख व ताम्रपटावरून मंदिराची प्राचीनता ८ व्या ते ९ व्या शतका पर्यंत नक्कीच घेऊन जाते हे स्पष्ट होते. आत्ताचे मंदिर हे तारका कृती असून या मध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारचे मत आहे मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे. +मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यातील प्राधानिक रहस्यात तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे मातृलिंग गदा खेट पानपात्र विभ्रती ॥ नागलिंगच योनि बिभ्रती नृप मुर्धनी ॥ त्याच प्रमाणे नित्य कर्म संग्रहात तिचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. धृत्वा श्री मातुः लिंगं तदुपरीच गदा खेटकं पानपात्रम ॥ नागलिंगच योनी शिरसी धृतवती राजते हेमवर्णा ॥ अर्थात महालक्ष्मी ही त्रिगुणी परमेश्वरी व मुळ आदिमाया भगवती पराशक्ती आहे.‌ ती तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती आहे. ह्या तिघींनी मिळून त्रिदेव-देवी आणि सर्व देवतांची निर्मिती केली. +मुळ‌ प्रकृती - महालक्ष्मी +तमोगुणी - महाकाली +सत्वगुणी - महासरस्वती +त्रिदेवांची निर्मिती : +चतुर्भुज महाकाली - शंकर, सरस्वती +चतुर्भुज महालक्ष्मी - ब्रम्हा, लक्ष्मी +चतुर्भुज महासरस्वती -‌ विष्णू, गौरी +महालक्ष्मी ने अनेक‌ अवतार घेऊन असुराचां वध केला. महिषासुरमर्दिनी बनून महिषासुराचा तर करवीरची जगदंबा कोल्हासुरमर्दिनी बनून कोलासुराचा वध केला आणि दुर्गा बनून दुर्गमासुराचा वध केला. +महालक्ष्मी मूर्ती उंची २ फुट ९ इंच इतकी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुंग) आहे. श्रींच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्याचा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्याच्या मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्त्व व पुरुष तत्त्व यांची यांची प्रतीके आहेत मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. इ.स. १०९ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्या वेळी अरण्यातील झाडे झुडपे तोडून ही मूर्ती उजेडात आणली असे म्हटले जाते आठव्या शतकात मंदिर भूकंपाने खचले. राजा गंडरदित्य याने मंदिराचा विस्तार केला. त्याने महाकाली मंदिर तर ११७८ ते १२०९ या काळात राजा जयसिंग व राजा सिंघण देव यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले जाते. ज्याप्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोनातील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते त्याच प्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्रा प्रमाणे १६ काटकोनात विभागाला आहे या मार्गाच्या मध्य भागी म्हणजेच सर्वोच्च बिंदू स्थानावर तिची मूर्ती उभी आहे संपूर्ण भारतातील अशी रचना असणारे उत्कृष्ट शिल्प वैभव व हेमाड पंथी असे एकमेव दोन मजली मंदिर असावे महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुः लिंग असे म्हणतात महालक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातृरूपातील हे शिवलिंग असलेने याला अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते. महालक्ष्मीच्या प्रदक्षिणामार्गाप्रमाणे वरच्या मजल्या वरील या शिवलिंगालाही प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यास वायू विजनासाठी दगडी झरोके व खिडक्या आहेत. +मातृमंडलपीठस्था मातृमंडलपूजिता +श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मी ची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदूळाची रास, सुपारी, शिवलिंग यावर कोणतीही देवता आवाहीत करता येते. या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते.(उदा. सावित्रीश्वर गायत्रीश्वर देवहुतीश्वर). या प्रमाणे साक्षात जगदंबे च म्हणजे आईचं लिंग रूप ते मातृलिंग. यामुळे च शिवलिंगाला असलेल्या सोमसुत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही. (तीथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते) +मातृलिंग स्थापनेचे कारण : +करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. ती ना शिवपत्नी ना विष्णूपत्नी. ती साक्षात त्रिदेव-देवी व सर्व देवतांची आई आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तीला लिंगत्रयातीत म्हणले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. परंतु या सिद्ध स्थानाची उर्जा आकर्षित करते अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे तीन खोल्या (शेजघर, भांडारघर, स्नान घर ) व बाहेरून स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे. +हिंदू कथांनुसार दैवतांना पुजण्याचे पाच प्रमुख मार्ग आहेत. 1) शक्ती 2) शिव 3) सूर्य 4) विष्णू 5) गणपती प्रत्येक मार्गाच्या त्याच्या स्वतःच्या सर्वोच्च देवता आहेत. 1. शक्ती : देव शक्ती उपासना 2. शिव: उपासना देव शिव, 3. सूर्यः देव रवि, 4. वैष्णव: उपासना देव विष्णू आणि 5. गणपती : देव गणेश. यापैकी, दीर्घ काळापासून शक्ती पूजा एक जाते. शक्ति देवी महालक्ष्मी असा याचा अर्थ आहे. +कोल्हापूरची देवी महालक्ष्मी ही बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणून ओळखली जाते. अंबा म्हणजे माता आणि बाई हे आदरातिथ्य. अर्थात जगाची माता अंबाबाई. योग शास्त्र मते, यात् मानवी शरीरातिल् त्यात 'सात' चक्रे आणि विश्व समाविष्टीत आहे. 'मूलाधारचक्र' त्याची देवी महालक्ष्मी आहे. +श्री दुर्गा सप्तशती नुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) ही साक्षात प्रधान‌ प्रकृती.‌ तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती असे तिचे स्वरूप. त्रिदेवांची निर्मिती करताना महालक्ष्मीने स्व:तत्वातून ब्रम्हा व लक्ष्मी प्रकट केले. ही‌च लक्ष्मी महासरस्वती पुत्र विष्णूंची‌ अर्धांगिनी होय. लक्ष्मी विष्णूंच्या अनेक अवतारात सोबत असे. राम अवतारात सिता, कृष्ण अवतारात रूक्मिणी आणि बालाजी अवतारात पद्मावती. +भृगू ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. आपल्या स्थानाचा अपमान‌ केला तरी पतींनी‌ ऋषींना शासन‌ केले नाही. ह्या रागाने श्री लक्ष्मी देवी आपल्या माहेरी करवीर नगरी आपल्या आई महालक्ष्मीकडे आली. आणि इथेच राहिली. कडक‌ तपश्चर्या केल्याने विष्णूंना श्री लक्ष्मी पुन्हा प्रसन्न‌ झाली. आणि म्हणूनच शारदीय नवरात्रीत दरवर्षी तिरूपती बालाजीवरून आई ह्या नात्याने करवीर महालक्ष्मीसाठी मानाचा सोन्याने मढलेला भरजरी शालू येतो. अनेकांना‌ वाटते करवीरची महालक्ष्मी (अंबाबाई) ही बालाजीची पत्नी आहे. पण तसे नाही बालाजी हे महालक्ष्मी (अंबाबाई) चे जावई आहे. तर महालक्ष्मी ही लक्ष्मीची आई असल्याने बालाजी यांची सासूबाई आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4282.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c54a3f6d9e2ec5e040507f55b31039db2fc7997 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4282.txt @@ -0,0 +1 @@ +भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्ती आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) ह्या हिंदू व्यापाऱ्याने १८३१ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4292.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f36d47a960a41f0ecb9f35bc377836c4f745860 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4292.txt @@ -0,0 +1,2 @@ +महालगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4316.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e59cd32e4fa31d44d02aa68105d5927b288d90ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4316.txt @@ -0,0 +1,8 @@ + महाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4386.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d04a171687bbefa8fdf2a36c0ad05f69c6412031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4386.txt @@ -0,0 +1,2 @@ +महिगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4396.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36fe4fcbd2668f51a1d00fbddaca057aa8d8c193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4396.txt @@ -0,0 +1,8 @@ +महिमंडणगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोऱ्यातला एक सातवाहनकालीन किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये असला तरी कोयना धरणाच्या पसाऱ्यामुळे तिथे जाण्यासाठी रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड गावातून जावे लागते. +मुंबई-गोवा महामार्गावरच्या खेडजवळच्या भरणे नाक्यानंतर जगबुडी नदीवरचा पूल ओलांडला की चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव-खोपीचा फाटा लागतो. खोपी गावातून रघुवीर नावाच्या वळणावळणाच्या मोटारेबल घाटातून गेल्यावर मेटशिंदी गाव लागते. खोपी ते मेटशिंदी हा अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे. मेटशिंदी हे घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवरचे गाव आहे. गावातून अर्ध्या-पाऊण तासाच्‍या चढाईनंतर घाटमाथ्यावर एक जोडशिखरांच्या मधली खिंड लागते. या खिंडीच्या उजव्या बाजूला महिमंडणगड आहे. +खिंडीपाशी महिमंडणगडचा ताशीव कडा कोकणात कोसळताना दिसतो, तर तिकडे दूर वासोटा, नागेश्वरचा सुळका आणि झाडीभरले डोंगर दिसतात. या डोंगरांच्या पिछाडीला असलेले कोयना धरणाचे बॅक-वॉटर मात्र आपल्याला दिसू शकत नाही. +खिंडीच्या दक्षिण बाजूने एक वळसा मारल्यावर गडाचा माथा लागतो. थोडेसे पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याची कोरीव टाक्यांची एक मालिकाच लागते. एका टाक्यावर काही कोरीव काम, आणि कोण्या देवीचे मूर्तिकाम आहे. +शिवाजीच्या काळात या गडाने नेमकी काय भूमिका बजावली असेल याचा थांगपत्ता लागत नाही. पण बहुधा येथील घाटांवर आणि प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाची योजना असावी असे वाटते. +गड आटोपशीर असून येथे बघण्यासारखे फारसे अवशेष उरलेले नाहीत. + +महाराष्ट्रातील किल्ले diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4414.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..428f0e84f9a86d60f1a7ea55a11520c4aa1aa1a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4414.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रो कबड्डी महिला कबड्डी चॅलेंजचा पहिला मोसम २८ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान खेळवला गेला. ह्या स्पर्धेत फायर बर्ड्स, स्टॉर्म क्विन्स आणि आइस दिवाज् असे तीन संघ सहभागी झाले. +अंतिम सामन्यात स्टॉर्म क्विन्स संघाने आइस दिवाज् संघाचा २४-२३ अशा अवघ्या एका गुणाने पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4418.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29eb8a09814cd50aa8fbe45cdf5bda648b04aacc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4418.txt @@ -0,0 +1,3 @@ +महिलाकेंद्रित अर्थसंकल्प तथा जेंडर बजेट हा स्वतंत्रपणे केलेला अर्थसंकल्प नसून, केलेल्या अर्थसंकल्पात केवळ महिलांसाठी किती निधी राखीव ठेवलेला आहे हे दाखवणारा अर्थसंकल्प असतो. +महिलांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जो खर्च करणे अपेक्षित आहे अशा प्रकारच्या खर्चाची नोंद या अर्थसंकल्पात असते. होणाऱ्या खर्चातून स्त्री पुरुषांसाठी संपुरक खर्च होईलच असे म्हणता येत नाही, तसे प्रत्यक्षात घडत नाही म्हणून या नोंदीची वेगळी गरज भासायला लागली आहे. +फेब्रुवारी १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा जेंडर बजेट किंवा जेंडर रिस्प‍ॉन्सिव्ह बजेट या कल्पनेचा उगम झाला. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात असा विचार प्रथम २००५-२००६ साली केला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4422.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cd380a2bc2079e20d1c7e399024954bd4c4d4c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4422.txt @@ -0,0 +1,13 @@ +२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट स्पर्धा २४ जून ते २३ जुलै, २०१७ दरम्यान इंग्लंडमध्ये खेळविली गेली. [१] ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषकाची ११वी आवृत्ती होती., आणि इंग्लंडमधील ही तिसरी विश्वचषक स्पर्धा होती (ह्या आधी १९७३ आणि १९९३ मध्ये ही स्पर्धा खेळविली गेली होती. ही पहिलीच स्पर्धा अशी होती की ज्यामध्ये सर्व व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग होता.[२] स्पर्धेसाठी एकून आठ संघ पात्र ठरले होते. लॉर्ड्सवर २३ जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[३] + +या स्पर्धेसाठी आठ संघ पात्रता स्पर्धा खेळून पात्र ठरले. हे संघ दोन गटांत विभागले गेले असून ते एकमेकांशी साखळी सामने खेळले. दोन्ही गटांतून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत गेले. +या स्पर्धेतील १० सामन्यांत डीआरएस वापरण्यात आली. महिला क्रिकेटमध्ये डीआरएसचा हा पहिला वापर होता. +या स्पर्धेती सामने पाच मैदानांवर खेळले जातील. यात डर्बीशायर, लीस्टरशायर, सोमरसेट, ग्लाउस्टरशायर या काउंट्यांची मैदाने व लॉर्ड्स यांचा समावेश आहे. अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.[४][५] +स्पर्धेत भाग घेणारे आठ संघ दोन गटांत विभागले गेले. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर सगळ्या संघांशी एक-एक सामना खेळला. त्यांपैकी सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. २३ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळाल गेला. एकूण २८ दिवसांतर ३१ सामने खेळले गेले होते.[६][७] या सामन्यांआधी आठ सराव सामने खेळले गेले[८] +  उपांत्य फेरीसाठी पात्र + + + + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4430.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b44349c64e337d0277e5714e8d61ab12e4099a30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4430.txt @@ -0,0 +1 @@ +महिला बचत गट वित्त व विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून यावी यासाठी ग्रामिण महिलांना बचतीस प्रवृत्त करून बचतीच्या माध्यमातून विविध योजनाद्वारे वित्त साहाय्य व उद्योग व्यवसायाचा माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या मुख्य उद्देशाने महिला बचत गट वित्त व विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय महिला कोष व महामंडळ पुस्त्कृत कार्यक्रमाखाली बचत योजन मुदत कर्ज ( टर्म लोन ) स्वरूपात वित्त साहाय्य विविध योजनाच्या माध्यमातून दिले जातो, diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4439.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f02a7cd05e88b8a28d636dbbf8ce4bffb1a8f80b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4439.txt @@ -0,0 +1,2 @@ +महिला संगीत हे स्त्रियांचे, स्त्रियांबद्दलचे आणि स्त्रियांसाठीचे संगीत आहे. [१] स्त्रीवादी चळवळीची दुसरी लाट, कामगार चळवळ , नागरी हक्क आणि शांतता चळवळ ह्यांची संगीत अभिव्यक्ती म्हणून ही शैली जन्माला आली [२] . ही चळवळ सुरू करण्यामागे बर्निस जॉन्सन रीगन व तिच्या "स्वीट हनी इन द रॉक" ह्या गटाचे सदस्य, होली नियर ही शांतता कार्यकर्ती , आफ्रिकन-अमेरिकन संगीतकार लिंडा टिलरी, मेरी वॅटकिन्स, ग्वेन एव्हरी [३] , इत्यादी आणि लेस्बियन सादरकर्त्या क्रिस विल्यमसन, मेग ख्रिश्चन आणि मार्गी अॅडम ह्या यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आघाडीवर होत्या. महिला संगीत म्हणजे महिला संगीतातील एक व्यापक उद्योग आहे. ज्यात संगीतकार, निर्मात्या, ध्वनी अभिनेत्री, तंत्रज्ञ, कव्हर कलाकार, वितरक, प्रवर्तक आणि उत्सव आयोजक महिला आहेत. महिला संगीत हे वरती सांगितलेल्या कलाकारांच्या पलीकडे जाते. [१] +सुरुवातीच्या काळात आलेल्या महिला संगीतात अनेक प्रकार होते. पण त्या सर्वांकडे जीवनाचे प्रतिनिधिक इतकेच म्हणून पाहिले जायचे. रुथ सॉली अनुसार, महिला संगीत हे धर्मामधून आले आहे. जिथे देवतांबद्दलच्या चालीरिती ह्यातून अंतरंगाचे दर्शन घडायचे. तिचे असेही मत होते की, अश्या प्रकारचे संगीत घडवणे हे कलात्मक दृष्ट्या अवघड असते आणि निर्मितीचे सांस्कृतिक मापदंड बनवणे ज्यातून संस्कृतीत बदल घडतील सोपे नसते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_446.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..302015a42e89dd28a4cd5a2e666e624ef227b75b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_446.txt @@ -0,0 +1 @@ +भूभौतिकी पृथ्वी विज्ञानाची एक शाखा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4500.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39124b9ba16a62f28747d3d40552298f9564ffd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4500.txt @@ -0,0 +1 @@ +महेंद्र हरी दळवी मराठी राजकारणी आहेत. हे अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_453.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c35b7a18b748b7931d980a695972bc070935fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_453.txt @@ -0,0 +1,2 @@ +भूमिका कलम (१ जुलै, १९७७ - इंदूर, मध्य प्रदेश - ) या एक भारतीय लेखिका आणि पत्रकार आहेत.[१] २० फेब्रुवारी २०२१ रोजी तिला ओडिशा येथे भारत सेवा रत्न सुवर्णपदक पुरस्काराने गौरविण्यात आले.[२] +कलम यांनी २००१ मध्ये पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००२-२०१० मध्ये त्यांनी एपीबी हिंदी, झी न्यूझ आणि दैनिक भास्कर यासारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांसमवेत पत्रकार म्हणून काम केले. ऑगस्ट २०२० रोजी तिने कुंडली भाग आणि उपाय पुस्तक प्रकाशित केले. २०२१ मध्ये तिला ओडिशाच्या भुवनेश्वर येथे महात्मा गांधी जागतिक शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. २०२१ जानेवारी रोजी तिने तिचे नुमरॉलॉजिचे पुस्तक प्रकाशित केले.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4537.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa28f85c0e06dd99ef6a21a7445bf2d439acbf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4537.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +माहेला उदावट्टे  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_454.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38ba13f3e470318e340bc08f94ca24f1e7ced762 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_454.txt @@ -0,0 +1,2 @@ +भूमिका चावला (इंग्लिश: Bhumika Chawla ; तेलुगू: భూమిక చావ్లా ; तमिळ: பூமிகா சாவ்லா ; मल्याळम: ഭൂമിക ചാവ്‌ല) (ऑगस्ट २१, १९७८, नवी दिल्ली) या नावाने ओळखली जाणारी रचना चावला ही तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री आहे. २००० सालचा तेलुगू चित्रपट युवकुडु या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगूसोबतच मल्याळम, तमिळ, हिंदी, पंजाबी व भोजपुरी भाषांतील चित्रपटांत काम केले. ती तिच्या कुशी, तेरे नाम, मिसाम्मा, सत्यभामा आणि गांधी माय फादर या चित्रपटांतील भूमिकांसाठी विशेष नावाजली जाते. भूमिकेचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिने दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले. मॉडेलिंग व चित्रपटात काम करण्यासाठी ती पुढे मुंबईत हलली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4567.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e917622db84ccd650bb4bc8acbb4484b79641717 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4567.txt @@ -0,0 +1,3 @@ +महेश राऊत हा गडचिरोलीतील आदिवासींसोबत काम करणारे कार्यकर्ते आहेत.[१] २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील तो सर्वात तरुण आरोपी आहे.[२] +राऊत याचा जन्म महाराष्ट्राच्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील लाखापूर गावात झाला. त्याचे शालेय शिक्षण गडचिरोली येथील नवोदय शाळेत झाले. २००९ मध्ये, सामाजिक कार्याचा अभ्यास करण्यासाठी तो ती.आय.एसएस, मुंबईमध्ये दाखल झाले. ती.आय.एसएस  मधून पदवी पूर्ण केल्यानंतर, राऊत याची पंतप्रधान ग्रामीण विकास फेलोशिपसाठी निवड झाली. २०१८ मध्ये, त्याला तीव्र अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास झाला.[३] +राऊत हा विस्थापन विरोध जनविलास आंदोलनाचे सह-संयोजक आहेत, जो उपेक्षित समुदायांच्या विस्थापनाशी लढा देतात. व्हीव्हीजेव्हीए अंतर्गत, त्यानी मध्यस्थांच्या सहभागाशिवाय तेंदूपत्ता थेट बाजारात विकण्यासाठी प्रदेशातील आदिवासी समुदायांसोबत मोहीम राबवली आहे. तो भारत जन आंदोलन या मानवाधिकार स्वयंसेवी संस्थेचे सदस्यही आहेत. त्याने सूरजगड खाण प्रकल्पासह गडचिरोलीतील खाण प्रकल्पांच्या विरोधात प्रचार केला आहे. त्यांनी जातीभेदाविरोधातही मोहीम चालवली आहे.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4578.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15f0312f452ec12bcc9761f01485603c5b6c0279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4578.txt @@ -0,0 +1,4 @@ + +महेशकुमार सरतापे हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या पुण्यामध्ये पोलिसांच्या वाहतूक शाखेत कामाला आहेत. +महेशकुमार विविध विषयांवर शॉर्टफिल्म्स बनवितात. त्यांनी हेल्पिंग हॅंड्स, राजू द सेव्हियर इत्यादी फिल्म्स तयार केल्या आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4583.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95f3312c396cb946541a7ca783d79874c423e23c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4583.txt @@ -0,0 +1,3 @@ + +महेसाणा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. महेसाणा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +महेसाणा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4588.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e635528a2be8633fa7f889c1e21f735a017a9c96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4588.txt @@ -0,0 +1,4 @@ +महोगनीच्या दोन उपजाती आहेत.स्पॅनिश महोगनी,होंडूरास महोगनी स्वीटेनिया महोगनी मायक्रोफायला साधारणपणे ६० फूट उंच वाढतो.याची वाढ तशी संथच आहे.स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायला त्यामानाने झपाट्याने वाढतो आणि जास्त कणखर आहे.हा साधारण ५० ते ७० फूट उंच वाढतो.स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायलाची पानं आकाराने थोडी मोठी,गडद हिरवी आणि चकचकीत असतात.महोगनीच्या पानगळीचा काळ फार थोडा असल्यामुळे अगदी निष्पर्ण अशी ही झाडं कधी दिसतच नाहीत.महोगनीचे खोडही अगदी लक्षात रहाण्यासारखे आहे.काळसर खोडाच्या सालीवर पडलेल्या भेगांमुळे सालीचे पापुद्रे निघतात आणि पूर्ण खोड खवले पांघरल्यासारखे दिसते. +महोगानीची फुलं अतिशय लहान,हिरवट पांढरी असतात. लहान आकार आणि हिरवट रंगामुळे फुलांचे गुच्छ काही नजरेत भरत नाहीत.त्याच्या लांबट गोल,टणक फळामध्ये पातळ पंख असलेल्या बिया असतात. स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायलवर बरेच महिने ही फळं पहायला मिळतात.फळ फुटल्यावर आतल्या बिया वाऱ्याबरोबर पसरतात.दोन्ही प्रकारच्या महोगनींची लागवड बियांपासून करतात.दमट आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या हवामानात ही वाढतात.समुद्रकाठची खारी हवाही यांना मानवते.याचा खरा उपयोग फर्निचरसाठी होतो.टणकपण आणि लालसर रंग यामुळे महोगनीचं लाकूड फर्निचरसाठी उत्तम!मॅक्रोफायलाचं लाकूड जरा कमी प्रतीचं मानतात.याच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी होतो महोगनीचा गर्द लाल रंग यामुळे मिळतो.सालातून डिंकही मिळतो.जखमांवर ॲस्ट्रिंजंट म्हणून तसेच ताप वगैरे रोगांवर औषधी आहे.पण आपल्यासाठी याचा खरा उपयोग म्हणजे याची सागर्द वली होतो. +वृक्षराजी मुंबईची +डॉ.मुग्धा कर्णिक diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4591.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4591.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4630.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23e6a18863aca1718b95ff7ca79378b4b58364e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4630.txt @@ -0,0 +1,2 @@ +माँटगोमरी काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4633.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e348269aae7137b7490dcda6115e4e7ad8bed5f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4633.txt @@ -0,0 +1,2 @@ +माँटगोमरी काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4674.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d59d6149e2f02a4ac64b856571f4850a110fef7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4674.txt @@ -0,0 +1,4 @@ +माँटेझुमा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २५,५२५[१] कोर्टेझ या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +या प्रदेशात इ.स. ६०० च्या सुमारास मोठी वस्ती असल्याचे आढळते. त्याकाळी अंदाजे १,००,००० (आत्ताच्या चौपट) व्यक्ती येथे रहात असत +माँटेझुमा काउंटीची रचना १८८९मध्ये ला प्लाटा काउंटीच्या पश्चिम भागातून करण्यात आली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4685.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77336813dbbeea0104c02a8d646072667503a09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4685.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटेरे काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सलिनास येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,३९,०३५ इतकी होती.[२] +माँटेरेर काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी सलिनास महानगरक्षेत्राचा भाग आहे. माँटेरे काउंटीला न्यू स्पेनचा व्हाइसरॉय आणि माँतेरेचा जागीरदार गास्पार दे झुन्यिगा (माँतेरेचा पाचवा काँदे) याचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4686.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77336813dbbeea0104c02a8d646072667503a09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4686.txt @@ -0,0 +1,3 @@ +माँटेरे काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सलिनास येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,३९,०३५ इतकी होती.[२] +माँटेरेर काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी सलिनास महानगरक्षेत्राचा भाग आहे. माँटेरे काउंटीला न्यू स्पेनचा व्हाइसरॉय आणि माँतेरेचा जागीरदार गास्पार दे झुन्यिगा (माँतेरेचा पाचवा काँदे) याचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4725.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4725.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4729.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4729.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_473.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac8f55924895833c22dd7236694b279c7cf533bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_473.txt @@ -0,0 +1,3 @@ +भूपरिवेष्टित देश म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेलेला देश. अशा देशाला समुद्रकिनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. जगात ४८ भूपरिवेष्टित देश आहेत. +ऐतिहासिक काळापासून भूपरिवेष्टित असणे तोट्याचे मानले गेले आहे. समुद्रकिनारा नसल्यामुळे अशा देशांना सागरी वाहतुकीपासून वंचित राहावे लागते तसेच समुद्राच्या इतर संपत्तीचा देखील वापर करून घेता येत नाही. आजवर अनेक देशांनी भूपरिवेष्टित होण्यापासून टाळण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4733.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4733.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4739.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae38674691ad59e8f2eef44324710db63fb31d48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4739.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांगकिन्ही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4749.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35237da269eb076ca6c27df3067f8ad1e766090d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4749.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांगनळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4759.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afc50c04bdfce69e407ee6737ed6f4ce33c28462 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4759.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांगलाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4802.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b5cacb557bbad001bdea1030da106b08ed0c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4802.txt @@ -0,0 +1,6 @@ +मनगोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +१. भैरेवाडी (मनगोळीसाठीची प्रशासन सेवा उपलब्ध करून देणारे गाव) +२.वाळूज (मनगोळीसाठीची पोस्ट सेवा उपलब्ध करून देणारे गाव) +३. तडवळे (मनगोळीसाठीची वाहतूक सेवा उपलब्ध करून देणारे गाव) +४. धानोरे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4808.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5f07e91ad9d28fcb3ccfdbc8428c73057e37e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4808.txt @@ -0,0 +1,3 @@ + +छिंग राजवंश हे चीन मधील शेवटचे राजेशाही साम्राज्य होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_481.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231cc3e71feb63f7d983ceeec0769aac4fbed4c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_481.txt @@ -0,0 +1,20 @@ +हिमाचल प्रदेश येथील पीरपंजाल शिखर रांगेतील इंद्रासन हे ६२२१ मीटर उंचीचे शिखर आहे. हे शिखर चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. पण, हे शिखर सर करण्याची मोहीम गिरिप्रेमी या संस्थेच्या माध्यमातून भूषण हर्षे यांनी पहिल्यांदा १९ जून २०१५ला शिखर सर करण्यास सुरुवात झाली. पण, खराब हवामानामुळे कॅंप २ वरून संघाला परत फिरावे लागले. +यानंतर बर्फवृष्टी थांबल्यानंतर २७ जूनला या चौघा गिर्यारोहकांनी नेपाळहून आलेला नोर्पू शेर्पासह पुन्हा चढाईला सुरुवात केली. हिमालयातील बऱ्याचशा मोहिमांमध्ये शेर्पा किंवा स्थानिक लोक शिखराचा मार्ग खुला करतात आणि दोरखंडाच्या साहाय्याने तो सुरक्षित करतात. त्यानंतर मोहिमेचे सदस्य या मार्गावरून चढाई करतात. परंतु, या मोहिमेत गिरिप्रेमीच्या सदस्यांनी सर्वच्या सर्व मार्ग खुला केला. +‘या शिखराच्या चढाईची प्रत्यक्ष सुरुवात ४५०० मीटरपासून होते. तेथून पुढचा टप्पा खड्या चढणीचा व धोकादायक आहे. या चमूने दोन दिवसांत ३ हजार फुटाचा मार्ग संपूर्ण मार्ग दोरखंडाने सुरक्षित केला. दुसऱ्या प्रयत्नात चमूचे सभासद २७० मीटरपर्यंत पोहचले होते.. +पण, पुन्हा वातावरण बिघडले आणि हिमप्रपात सुरू झाला. यात त्यांचा एक सहकारी काही वेळासाठी दिसेनासा झाला. या वेळी सर्वजण चांगलेच घाबरले.. हिमप्रपातीच्या तडाख्यात सापडतो, की काय असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी आम्ही वेळीच परतण्याचा निर्णय घेतला. आता या चमूने ही अपुरी मोहीम पुढील वर्षी पूर्ण करण्याचे ठरविले आहे..[१] +गिरिप्रेमी संस्थेच्या १० गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ रोजी कांचनगंगा शिखरावर यशस्वी चढाई करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. खडतर आव्हानाचा सामना करत या गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत कांचनगंगा शिखरावर पाऊल ठेवले. +ही अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्यांमध्ये भूषण हर्षे, आशिष माने, रुपेश खोपडे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ठोकळे, डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे यांचा समावेश होता. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरिप्रेमी संस्थेने सातवी अष्टहजारी मोहीम फत्ते केली. या पद्धतीचे यश संपादन करणारी गिरीप्रेमी ही एकमेव नागरी संस्था ठरली असून, झिरपे एकमेव मोहीम नेते ठरले आहेत. +गिरिप्रेमींच्या दहा गिर्यारोहकांसह जगभरातील २० गिर्यारोहक हे शिखर सर करत होते. यातील २१ गिर्यारोहकांना शिखर सर करण्यात यश आले. [२] +उंची : ८५८६ मीटर +- माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट "के २ 'नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर +- भारतातील सर्वांत उंच शिखर +- कांचनगंगेवर एकूण पाच शिखरे आहे. मुख्य शिखर ८५८६ मीटर, पश्‍चिम शिखर ८,५०५ मीटर, मध्य शिखर ८४८२ मीटर, दक्षिण शिखर ८४९४ मीटर, कांगबाचेन शिखर ७९०३ मीटर [३] + +चढाईचे मार्ग +भारताकडून : कांचनगंगा झेमू ग्लेशियरच्या बाजूने (हा मार्ग सध्या बंद) +नेपाळकडून : यालुंग ग्लेशियर मार्गे (गिरिप्रेमींची चढाई याच मार्गाने) [४] +बेस कॅम्पची उंची : ५४७५ मीटर +कॅम्प 1 : अंदाजे ६ हजार मीटर +कॅम्प 2 : अंदाजे ६३०० मीटर +कॅम्प 3 : अंदाजे ६९०० मीटर +कॅम्प 4 : अंदाजे ७५०० ते ७७०० मीटर.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_482.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99edc3377634355e5253fe0c8eebd5e1cce4b7d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_482.txt @@ -0,0 +1,10 @@ + +सातारा जिल्ह्यातील माण तसेच खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव वडूज आहे. वडूज हे गावा सातारा, कऱ्हाड, फलटण, दहिवडी यांच्याशी गाडीमार्गाने जोडले गेले आहे. +वडूजच्या दक्षिणेकडे साधारण पंचविस तीस कि. मी. वर भूषणगड हा किल्ला आहे. भूषणगडाचा डोंगर एकांड्या असल्यामुळे तो खूप दूरूनही ओळखून येतो. वडूजमधून भूषणगडाला जाण्यासाठी ठरावीक एस.टी. बसेस आहेत. वडूज-पुसेसावळी गाडीरस्त्यावर पळशी गाव आहे. येथून चालतही भूषणगडला जाता येते. हे अंतर पाच किलोमीटर असून रस्ता कच्चा आहे. +भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याशीच भूषणगड नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्ते आहेत. गडाची गडदेवता हरणाईमाता ही अनेकाच्या श्रद्धास्थानी आहे. भूषणगड गावातून किल्ल्याकडे निघाल्यावर आपल्या स्वागताला एक कमान उभी केलेली आहे. येथूनच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग नव्यानेच बांधून काढला आहे. भक्तांच्या अर्थसहाय्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे. +समुद्रसपाटीपासून ९०४ मीटर उंच असलेला भूषणगड चढण्यासाठी पायथ्यापासून २० मिनिटे लागतात. दरवाजाच्या २५ फूट खाली एक वाट तटबंदीच्या खालून उजवीकडे जाते. गडाच्या पश्चिम बुरुजाला वळसा मारून ती मागच्या बाजूच्या मंदिरापर्यंत जाते. तेथे घुमटीवजा मंदिर आहे. घुमटीमधे देवीची मूर्ती असून तिचे नाव भुयारी देवी आहे. येथून पुन्हा फिरून दरवाजाकडे यावे लागते. दाराजवळ म्हसोबा मंदिर आहे. +येथून दरवाजाची बांधणी दिसते. पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता वाढवली आहे. पायऱ्यांच्या वर दोन्ही बाजुंना भक्कम बुरुज बांधून आतल्या बाजूला दरवाजा घेऊन दोन्ही बुरुजांच्या कह्यात तो ठेवला आहे. वळणदार मार्गावरच्या या दरवाजावर खालून तोफांचा मारा करणे अशक्य होते. +दरवाजाची कमान पडलेली आहे. येथून पुढे गेल्यावर सरळ वाट पश्चिम कड्यावर जाते. तर डावीकडील वाट माथ्याकडे जाते. भूषणगडाचा एकूणच विस्तार लहान आहे. माथा चारही अंगाने तटबंदीने सुरक्षीत केलेला असून जागोजागी पहाऱ्यासाठी बुरुज बांधले आहेत. गडावर सुशोभीकरणासाठी लावलेल्या झुडूपांनी आता तटबंदी व घरांची जोती आच्छादली गेली आहेत. भूषणगडाचा आकार साधारण त्रिकोणी आहे. या तिन्ही टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहेत. या तिन्ही टोकांच्या मध्यभागी उंचवटा असून त्यावर हरणाई मातेचे मंदिर आहे. पुर्वी हे मंदिर जमिनीच्या पातळीखाली होते. ते आता उचलून पातळीवर नव्याने बांधले आहे. मंदिरासमोर दिपमाळ आहे. मंदिराच्या बाजूलाच धर्मशाळा असून येथे मुक्काम करणाऱ्यांची सोय होवू शकते. +भूषणगडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. येथून औंधची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूर ही दृष्टीस पडतात. +गडावर पाण्याचा अभावच आहे. पूर्व बाजूच्या कड्याच्या पोटात म्हणजे भूषणगडाच्या अर्ध्या डोंगरातील एका कपारीत पाण्याचे टाके आहे. तेथून पंपाने पाणी वर ओढून पुरवठा केला जातो. +आदिलशाही कडून हा किल्ला शिवशाहीत दाखल झाला. पुढे औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे मराठेशाही मधे हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4825.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c76d186d3189f92ed3fd98995d4907d204a39fad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4825.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांजरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4840.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b840c91e6758413756d234d7860347610297c266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4840.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांजलापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4841.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d258f6a128945274583d67bc6bc1616d6d40da46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4841.txt @@ -0,0 +1,3 @@ +मांजळी तर्फे बाऱ्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +==जवळपासची गावे==आपटी तर्फ बार्हे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4842.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60f8cf54f95a078ada9a2c676b8c0b36c1e382b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4842.txt @@ -0,0 +1,8 @@ + मांजुत्री हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4853.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eab8c3ca6b6737e54877e505eee72c8d0853a403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4853.txt @@ -0,0 +1,8 @@ + मांडकी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4857.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6aed4a6e0d7fc6fb962879c069f290c18f3268d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4857.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4877.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e9d7eff1115bdd74f90264a41eb62fe0e92008 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4877.txt @@ -0,0 +1,4 @@ +मांडवगण फराटा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +श्रीरंग हॉस्पिटल, कावीळ तद्न्य +डॉ. धनंजय एस शिंदे पाटिल diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4880.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9396f184d08dac83ada0793edcec6dc548128beb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4880.txt @@ -0,0 +1,18 @@ +मांडवा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे हारोसाळे तलाव गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ९.७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९० कुटुंबे राहतात. एकूण ९४२ लोकसंख्येपैकी ४८१ पुरुष तर ४६१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.३१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७७.१८ आहे तर स्त्री साक्षरता ६१.११ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.२३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +ठुणावे, देवळी, माणिवळी, दहिवलीकुंभिस्ते, दाहे,परळी,ओगाडा, फणसगाव, खोदाडे, तिळमाळ, धाधरे ही जवळपासची गावे आहेत.मांडवा गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4896.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdedc68c8ce4e87a3a61cbe371941d6c7785932f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4896.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4900.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01caeb48795567dc4441a568f1b447b84189b72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4900.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मांडवी या शब्दाने पुढील अर्थांचा बोध होतो. :- diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4937.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f233e8392d27ef023822b27b3647b4ccc711f3e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4937.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडेवडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_496.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f0a550f092164791e4c251976924b7f74cc100 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_496.txt @@ -0,0 +1,4 @@ +सदर ग्रंथ हा ज्योतिषशास्त्र विषयावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. महर्षी भृगू हे याचे कर्ते आहेत.[१] +भृगू हे एक वैदिक ऋषी असून त्यांचे आयुर्मान १०,००० वर्षे होते अशी आख्यायिका प्रचलित आहे.महाभारत ग्रंथात ही त्यांचा उल्लेख सापडतो. परंतु हे एक वांशिक नावही असल्याने नेमक्या भृगू नावाच्या कोणत्या व्यक्तीने या विशिष्ट ग्रंथाची रचना केली हे समजू शकत नाही. याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.[२] +नवग्रहांचा प्रभाव तसेच फलित ज्योतिष हे या ग्रंथात मांडले गेलेले विषय आहेत.[३] +भारतीय किंवा हिंदू ज्योतिषशास्त्र विषयातील ग्रंथांपेक्षा या ग्रंथाचे वेगळेपण असे मानले जाते की या ग्रंथात महर्षी भृगू यांनी प्रत्येक व्यक्तीचे भूतकालीन,वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन असे तिन्ही काळातील जीवन चित्रण केलेले आहे.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4964.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83fadfc82e629d25e3badc85de94d0c9bf701d46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4964.txt @@ -0,0 +1,5 @@ +मांदेली हा माश्याचा एक प्रकार असून विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र मिळतो आणि आवडीने खाल्ला जातो. +क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्‌ग्रॉलिडी (वा क्लुपिइडी) कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिर असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक समुद्रांत सापडतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई भागात हा विपुल सापडतो. तसेच पूर्व किनाऱ्यावर ओरिसात नदीमुखखाड्यांतून व इंडोनेशियाच्या द्वीपसमूहापर्यंत हा सापडतो. +मांदेलीच्या शरीराची लांबी सु. १८–२० सेंमी. असते. शरीर लांबट, शेपटीकडे निमुळते होत जाणारे, दोन्ही बाजूंनी चापट असते. मुस्कट टोकदार असून वरचा जबडा पुढे आलेला असतो. तोंडाची फट खालच्या बाजूला व डोळ्यांपर्यंत खोलवर गेलेली असते. जीभेवर व तालूवर बारीक बारीक दात असतात. पृष्ठपक्ष (हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी पाठीवरील त्वचेची स्नायुमय घडी; पाठीवरील पर) लहान असून तो मागच्या बाजूस शेपटीपर्यंत गेलेला असतो. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) मागच्या बाजूला वाढून पुच्छपक्षाला (शेपटीच्या पराला) मिळालेला असतो. शेपटी टोकदार व लांब असते. पुच्छपक्ष पालींमध्ये (खंडांमध्ये) विभागलेला नसतो. अंगावर लहान लहान खवले असतात. डोक्यावर अजिबात खवले नसतात. रंग सोनेरी चमकदार असून शरीराच्या खालच्या बाजूवर काळसर ठिपक्यांच्या २ ते ३ ओळी असतात. +मुंबई किनाऱ्यावर वर्षभर आढळणारा हा मासा या भागात अत्यंत लोकप्रिय आहे. हा ताजा किंवा खारवून, वाळवूनदेखील खातात. याच्या प्रजोत्पादनाविषयी विशेष माहिती नाही. याच्या मांसात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एक पौष्टिक खाद्य मत्स्य म्हणून याला महत्त्व आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4983.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f742ddd7a8c78efb6ea982339fe8fe52005dc34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4983.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 50°00′00″N 8°16′16″E / 50.00000°N 8.27111°E / 50.00000; 8.27111 + +माइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइंत्स ऱ्हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणाऱ्या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4991.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01fed34ebdc9d73befb2af502359cba3de6320b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_4991.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॅड्डियस मायकेल माइक फिंडले (१९ ऑक्टोबर, १९४३:सेंट व्हिन्सेंट - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६९ ते १९७३ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5008.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb73720f1135b21fe2d3f09c40a4ff7e4ccf91bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5008.txt @@ -0,0 +1,3 @@ +४ मे, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5009.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c2b34ae8410269ee5aa0569b04f2d34d5d06da6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5009.txt @@ -0,0 +1 @@ +माइक्रोसॅट हा एक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. हा भारताने प्रक्षेपित केलेला १०० वा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5022.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68e192f0f478213683c06f7c0c2aa3731352284c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5022.txt @@ -0,0 +1 @@ +माइल्स डेव्हिस (२६ मे, इ.स. १९२६ - २८ सप्टेंबर, इ.स. १९९१) हा एक अमेरिकनजाझ संगीतकार होता.तो ट्र्ंपेटवादक,तसेच संगीत रचनाकारही होता.तो विसाव्या शतकातला एक प्रभावी संगीतकार समजल्या जात होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5028.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0964eb850c12ba23b37ba022aca50d92d459049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5028.txt @@ -0,0 +1 @@ +यमुनाबाई सावरकर किंवा माई सावरकर (जन्म : ४ डिसेंबर, १८८८; - ८ नोव्हेंबर, १९६३) या वि.दा. सावरकरांच्या पत्नी होत्या.[१] त्यांच्या जन्म तिथीनुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा, विक्रम संवत १९४५ या दिवशी झाला. इ.स. १९०१ साली त्यांचा विवाह विनायक सावरकर यांच्याशी झाला. यमुनाबाईंचे वडील भाऊराव तथा रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर हे ठाण्याच्या जवळ जव्हार पालघर() कसबे येथे राहत होते. सावरकरांच्या उच्च शिक्षणाचा  आणि लंडनला जाण्याचा भार माईच्या वडिलांनी घेतला होता. माई यांनी सावरकरांच्या रत्‍नागिरीतील सामाज सुधारक कार्यक्रमात हळद-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना चार मुलं होती. सावरकर लंडनमध्ये असतांना त्यांंचा मुलगा मोठा प्रभाकर यांचा मृत्यू झाला. जानेवारी १९२५मध्ये सातारा येथे त्यांना एक मुलगी प्रभात झाली. दुसरी मुलगी शालिनी ही सतत आजारी असे., ती अल्पायू निघाली, व थोड्याच दिवसात मरण पावली. मार्च १९२८मध्ये त्यांना विश्वास नावाचा मुलगा झाला. १९६३ साली माई यांचे मुंबई येथे निधन झाले.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5093.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..278faa511150e38d8440883e680f7ca243b7e8f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5093.txt @@ -0,0 +1,11 @@ + +माउंट लिंकन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे. +या शिखराला अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे नाव देण्यात आले आहे. +अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून डिकॅलिब्रॉन या पायवाटेने माउंट ब्रॉस किंवा माउंट कॅमेरोनमार्गे शिखरापर्यंत जाता येते. +हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट ब्रॉस आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5102.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed462566603916ee1a59685de2396f0e413e81d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5102.txt @@ -0,0 +1,4 @@ +माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारत व अफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. +माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. इ.स. १७९६ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले. +बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले. +इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5122.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4dfdddfe27c4d2db0aaba7dc6e60afa4088d627 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5122.txt @@ -0,0 +1,3 @@ + +एल्ब्रुस (रशियन: Эльбру́с) हा कॉकासस पर्वतरांगेमधील मधील एक मृत ज्वालामुखी आहे. ५,६४२ मीटर (१८,५१० फूट) उंचीचा हा पर्वत रशिया देशाच्या कॉकेशस भागातील जॉर्जिया देशाजवळील काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारिया ह्या राजकीय विभागांमध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वात उंच पर्वत मानला जातो. . +साचा:सात शिखरे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5131.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2d1b2f06ddbee566660bc57fc337c1ceb060915 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5131.txt @@ -0,0 +1,2 @@ +माउंट थाबोर पर्वतावरील पवित्र तारणहाराची प्रायरी, किंवा माउंट थाबोर कॉन्व्हेंट (डच: Thaborklooster) हे एक ऑगस्टिनियन कॅनोसेस समुदायाचे प्रर्थनाघर आहे. हे प्रर्थनाघर १५ व्या शतकात दुसऱ्या सहामाहीत मेकेलिन शहराच्या जवळ बांधले होते. हे कॉन्व्हेंट १५७२ मध्ये, मेकेलिन येथील स्पॅनिश फ्युरी दरम्यान जाळून टाकण्यात आले होते.[१] आणि तो समुदाय तात्पुरता १५७८ मध्ये विसर्जित करण्यात आला. परंतु १५८५ मध्ये मेकेलिनच्या शहरामध्ये पुन्हा स्थापित करण्यात आला. सम्राट जोसेफ दुसरा याच्या अंतर्गत १७८३ मध्ये कॉन्व्हेंट दाबण्यात आले आणि १८४४ पासून या जागेवर एक शाळा चालवण्यास सुरुवात झाली.[२] १८५१ पासून शेपर्सइन्स्टिट्यूट मेचेलेन नावाची संस्था येथे आहे . +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5137.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bd540868c72c6f834babd8ac094f9021d546fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5137.txt @@ -0,0 +1,9 @@ + +माउंट मासिव्ह अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२८ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा १२ फुटांनी कमी तर माउंट हार्वर्डपेक्षा ७ फुटांनी जास्त आहे. +१९२९मधील जागतिक मंदीनंतर माउंट एल्बर्ट आणि माउंट मासिव्हच्या उंचीबद्दल अनेक वाद झालेले आहेत. माउंट मासिव्हचे चाहते अनेकदा येथे दगडधोंडे रचून त्याची उंची माउंट एल्बर्टपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. माउंट एल्बर्टचे चाहते हे मोडून पाडतात.[१] +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5150.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed462566603916ee1a59685de2396f0e413e81d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5150.txt @@ -0,0 +1,4 @@ +माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारत व अफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. +माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. इ.स. १७९६ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले. +बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले. +इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5155.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b00250f6fe19f82644203a38999e634418c3af41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5155.txt @@ -0,0 +1 @@ +माएस्ट्रो (मराठी लेखनभेद: माइस्ट्रो ; रोमन लिपी: Maestro) ही मास्टरकार्डद्वारे पुरवली जाणारी एक बहुराष्ट्रीय डेबिट कार्ड सेवा आहे. इ.स. १९९० साली माएस्ट्रो सेवा ग्राहकांसाठी सुरू झाली. माएस्ट्रो कार्डे सहयोगी बँकांमार्फत वितरली जातात व ती कार्डधारकाच्या चालू बँकखात्याशी जोडता येतात किंवा प्रीपेड कार्ड म्हणून वापरता येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5158.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e204d2994b19f346e6c7702d783ef476e034a25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5158.txt @@ -0,0 +1,9 @@ +माओ त्झ-तोंग, माओ झेडॉंग, माओ झेतांग (मराठी लिखाण : माओ त्से-तुंग); चिनी लिपीत: 毛泽东 ; फीनयीन: Mao Zedong / Mao Tse-tung) (जन्म : २६ डिसेंबर, इ.स. १८९३; शाओशान, हूनान, चीन; - ९ सप्टेंबर, इ.स. १९७६; पेकिंग, चीन) हा चिनी साम्यवादी क्रांतिकारक, राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, चिनी राज्यक्रांतीचा प्रणेता, इ.स. १९४९ साली स्थापन झालेल्या चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या (ची.ज.प्र.) शिल्पकारांपैकी एक शिल्पकार व ची.ज.प्र.चा पहिला चेअरमन, अर्थात अध्यक्ष, होता. इ.स. १९४९ सालापासून इ.स. १९७६ साली मृत्यूपर्यंत त्याने देशावर एकाधिकारशाहीसारखा अंमल गाजवला. मार्क्सवाद-लेनिनवादांत माओने घातलेली सैद्धांतिक भर व माओची राजकीय, सैनिकी धोरणे यांना साकल्याने माओवाद या संज्ञेने उल्लेखले जाते. +माओचा जन्म डिसेंबर २६, इ.स. १८९३ रोजी चीनच्या हूनान प्रांतातील शाओशान या गावी झाला. त्यावेळी चीनमध्ये मांचू घराण्याची राजवट होती. मांचू घराण्याविरुद्ध चीनमध्ये लोकशाहीवादी चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९११ मध्ये कुओमिंतांग पक्षाने राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही स्थापन करण्यास पुढाकार घेतला. त्या पक्षाचे एक सक्रिय सदस्य म्हणून माओ ओळखले जात. +१ जानेवारी इ.स. १९१२ रोजी सन्यत्सेन यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये नवे सरकार स्थापन करण्यात आले. त्यावेळी नव्या लोकशाही सरकार विरुद्ध लष्करी सत्ता उभी होण्याचा प्रयत्‍न करू लागली. सन्यत्सेनच्या मृत्यूनंतर चॅंग कै शेक हे पक्षप्रमुख झाले. तेव्हा मार्क्स-लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित होवून माओंनी चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मात्र चीनमध्ये कामगाराऐवजी शेतकऱ्याला महत्त्व देण्यात आले. इ.स. १९२० पासून माओ नव्या पक्षात सक्रिय झाले, तर चॅंग कै शेक हे आपल्या क्वोमिंतांग पक्षाशीच एकनिष्ठ राहिले. +सरंजामशाहीविरुद्ध चळवळ उभी करणे हेच माओ यांचे मुख्य ध्येय बनले. या कामासाठी जुन्या क्वोमिंतांग पक्षाचीही मदत घेण्याचे ठरले होते. इ.स. १९२७ येईपर्यंत क्वोमिंतांग-कम्युनिस्टांचे सख्य संपल्यावर क्वोमिंतांग पक्षाच्या लोकांची सर्रास कत्तल सुरू झाली. तर दुसरीकडे माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना वाटण्यास सुरुवात केली. यामुळे माओंना लोकांचा पाठिंबा मिळू लागला. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर इ.स. १९३० पासून चॅंग कै शेक यांच्या क्वोमिंतांग पक्षाविरुद्ध कम्युनिस्ट रेड आर्मीचे युद्ध् सुरू झाले. कम्युनिस्टांविरुद्ध काढण्यात आलेल्या चार मोहिमांमध्ये चॅंग कै शेकना अपयश आले. मात्र पाचव्या मोहिमेत चॅंग कै शेकना यश आले, कम्युनिस्टांना युद्धातून माघार घ्यावी लागली. +हा पराभव माओ यांच्या जिव्हारी लागला. आपले ८५००० वर सैन्य, १५०० वर सैनिक घेऊन माओ चीनमधील ११ प्रांतांत वर्षभर फिरत राहिले. इतिहासात प्रसिद्ध झालेली ही प्रदीर्घ चाल वर्षभराने शान्शी प्रांतात पोहोचली. माओंना त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविता आले होते, लोकांनी त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दिला. +एकीकडे माओंचा लॉंग मार्च सुरू असतांना जपानने चीनवर आक्रमण केले. यावेळी क्वोमिंतांग आणि कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन जपानी सेनेविरुद्ध लढा द्यावा अशी भूमिका माओंनी घेतली. दोन्ही पक्षांत मतभेद दिसताच चॅंग कै शेकला अटक करण्यात आली. पण परक्या सेनेसमोर मतभेद उघड होवू नये म्हणून लगेच चॅंग कै शेकची सुटका करण्यात आली. इ.स. १९३८ ते इ.स. १९४५ या काळात माओंच्या नेतृत्वात दोन्ही पक्षांच्या सहकार्याने जपानशी युद्ध झाले. इ.स. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभाव झाल्यावर अमेरिकेने कम्युनिस्टांविरुद्ध चॅंग कै शेकला लष्करी मदत दिली. या मदतीमुळे इ.स. १९४६ पासून क्वोमिंतांग विरुद्ध कम्युनिस्ट असे सरळ युद्ध सुरू झाले. इ.स. १९४९ साली चॅंगच्या क्वोमिंतांग पक्षाचा दारुण पराभव झाला. +१ ऑक्टोबर इ.स. १९४९ला माओंच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जनता-प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या प्रजासत्ताकाचे सर्व कामकाज सोव्हिएत संघातील पद्धतीने करण्याचे ठरविले गेले. हळूहळू माओंच्या लक्षात आले, की आपल्या देशातील कार्य पद्धती सोव्हिएत संघासारखी न ठेवता सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकऱ्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. लोकांकडून घेऊन लोकांना परत देणे अशी पद्धत सुरू झाली. ही नवी पद्धत वापरून शेती, विज्ञान, उद्योग अशा सर्व क्षेत्रात ची.ज.प्र.ने प्रगती केली. +सप्टेंबर ९, इ.स. १९७६ रोजी माओ यांचे निधन झाले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5177.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f2fce017a883f4cb6299e2578c694af1cf5921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5177.txt @@ -0,0 +1,23 @@ +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस +१९६५ साली वैचारिक मतभेदांमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली, त्या वर्षी भा.क.प. आणि भा.क.प.(मार्क्सवादी) अशी दोन अधिवेशने भरली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) वेगळा झाला. ह्या विभाजनाचा १९६२ च्या भारत चीन युद्धाशी संबंध आहे असा एक गैरसमज आहे. +या पक्षाचा केरळ व पश्चिम बंगाल या राज्यांत प्रभाव असून हा पक्ष भारत सरकारमध्ये, काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य होता. +मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात. +१९८० च्या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि काँग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामाऱ्या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसऱ्याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसऱ्याला कापून काढले. यानंतर तर सारे काँग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले. +समाजवाद,धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो .साम्राज्यवादस या पक्षाचा विरोध आहे.कामगार ,शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे +केरळच्या कोझीकोड येथील स्थानिक न्यायालयाने बंडखोर मार्क्सवादी नेते टीपी चंद्रशेखरन यांच्या हत्येची सुनावणी करताना ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे (३ फेब्रुवारी २०१५). यांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन नेते, कन्नूर जिल्ह्यातील पन्नूरचे समिती सदस्य पी.के. कुंजुनंदन, स्थानिक समितीचे सचिव के.सी. रामचंद्रन आणि शाखा सचिव टी. मनोज यांचा समावेश आहे. +४ मे २०१२ रोजी रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पार्टीचे नेते टी.पी. चंद्रशेखरन यांची केलेली क्रूर हत्या म्हणजे ‘सुनियोजित राजकीय हत्या’ असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ’टी.पी. चंद्रशेखरन यांच्या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढत होती. केवळ हिंसेवरच विश्‍वास असलेले मार्क्सवादी ही बाब पचवू शकले नाहीत’ असे न्यायाधीश म्हणाले.. + + +(अपूर्ण) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5198.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b55c2cb2bdfe309a0e7fd6e231b13837c754563a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5198.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाडेनचा युवराज माक्सिमिलियन अलेक्झांडर फ्रीडरिश विल्हेल्म (जर्मन: Maximilian Alexander Friedrich Wilhelm von Baden; १० जुलै, १८६७ - ६ नोव्हेंबर, १९२९) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात माक्सने जर्मनीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून सांसदीय लोकशाहीकडे वाटचाल करण्यास मदत केली. सम्राट विल्हेल्म दुसरा ह्याने ह्याच काळात जर्मन साम्राज्यप्रमुख हे पद सोडले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5208.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47463bdcfffb3cfcf0f95a0dcbdf7b4afe7a941a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5208.txt @@ -0,0 +1,5 @@ +मगधी किंवा मगही ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली मगधी भाषा प्रामुख्याने बिहार राज्यात व पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. मगधीची पूर्वज भाषा मगधी प्राकृत ही प्राचीन मगध साम्राज्याची राजकीय भाषा व गौतम बुद्धाची मातृभाषा होती. +मगधी भाषा हिंदी व भोजपुरी भाषांशी साधर्म्य दाखवते. +मगही याची धार्मिक भाषेच्या रूपात ही ओळख आहे. काही जैन धर्मग्रंथ ही मगही भाषेत लिहीले आहेत. मुख्य रूपेण वाचिक परंपराच्या रूपात ही आजपण जीवित आहे. मगहीचा पहिला महाकाव्य गौतम महाकवि योगेश द्वारा 1960-62च्या मध्य लिहिला गेला. दर्जनभर पुरस्कारांशी सन्मानित योगेश्वर प्रसाद सिन्ह हे आधुनिक मगहीचे सर्वात लोकप्रिय कवि मानले गेलेत. 23 अक्तुबरला त्यांची जयन्ति मगही दिवसाच्या रूपात साजरी केली जाते. +मगही भाषा मध्ये विशेष योगदानासाठी सन् 2002 मध्ये डॉ. रामप्रसाद सिंह यांना साहित्य अकादमी भाषा सन्मानाने गौरविले गेले. +काही विद्वानांचे असे मत आहे की मगही संस्कृत भाषा द्वारे जन्मलेली हिन्द आर्य भाषा आहे परंतु महावीर आणि बुद्ध दोघांचे उपदेशांची भाषा मागधी हीच होती. बुद्धाने भाषेची प्राचीनतेच्या प्रश्नावर स्पष्ट म्हणले आहे की‘सा मागधी मूल भाषा' म्हणजे मगही ‘मागधी’ पासून निघालेली भाषा आहे. याची लिपी कैथी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_522.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d825efac4d0fee6ea0ae28aed025d1bdfb90429 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_522.txt @@ -0,0 +1,2 @@ +भेंडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5248.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..115737c26982442468ef71258fbf5c6a8664cc1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5248.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघ शुद्ध एकादशी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5250.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7761f01b5b9604d76c7537344ad6a60d7ccf90c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5250.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघ शुद्ध चतुर्दशी ही माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौदावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5266.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eb1ec9f28e15c6bb84285c690da928035016cd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5266.txt @@ -0,0 +1,3 @@ +माघरेब (अरबी: المغرب) हा उत्तर आफ्रिकेमधील एक भौगोलिक प्रदेश आहे. माघरेबमध्ये इजिप्तच्या पश्चिमेकडील बराचसा किंवा सर्व भूभाग समाविष्ट केला जातो. लिबिया, अल्जिरिया, ट्युनिसिया, मोरोक्को व मॉरिटानिया हे माघरेब देश मानले जातात. ॲटलास पर्वतरांग व सहारा वाळवंटाचा काही भाग तसेच पश्चिम सहारा हा वादग्रस्त प्रदेश देखील माघरेबमध्ये गणला जातो. माघरेबच्या उत्तरेस भूमध्य समुद्र तर वायव्येस अटलांटिक महासागर आहेत. +सुमारे १० कोटी लोकसंख्या असलेल्या माघरेब भागातील बहुसंख्य लोक सुन्नी इस्लाम धर्माचे आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5283.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69bd2bebe3ed99cc309b8dc3960370d38932130c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5283.txt @@ -0,0 +1,8 @@ +माक्सू पिक्त्सू (स्पॅनिश: Machu Picchu) हे  पेरू +देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या ८० किमी वायव्येला समुद्रसपाटीपासुन ८,००० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये देखील माक्सू पिक्त्सूचा समावेश केला गेला. +इंकास, मायनांच्या विरुद्ध, कोणतीही लिखित भाषा नव्हती आणि १९ व्या शतकापर्यंत कोणत्याही युरोपियन लोकांनी या साइटला भेट दिली नाही, आतापर्यंत ज्ञात आहे. म्हणून, साइट वापरात असताना त्याच्या कोणत्याही लेखी नोंदी नाहीत. इमारतींची नावे, त्यांचे मानले जाणारे उपयोग आणि त्यांचे रहिवासी हे सर्व आधुनिक पुरातत्वशास्त्रज्ञांचे उत्पादन आहे, भौतिक पुराव्याच्या आधारावर, ज्यामध्ये साइटवरील थडग्यांचा समावेश आहे. +सर्वात अलीकडील पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की माक्सू पिक्त्सू हे इंका सम्राट पचाकुटी (१४३८-१४७२) यांच्यासाठी इस्टेट म्हणून बांधले गेले होते. बऱ्याचदा "लोस्ट सिटी ऑफ द इंका" म्हणून संबोधले जाते, हे इंका सभ्यतेचे सर्वात परिचित प्रतीक आहे. इंका लोकांनी १४५० च्या आसपास इस्टेट बांधली परंतु एक शतकानंतर स्पॅनिश विजयाच्या वेळी ती सोडून दिली. नवीन एएमएस रेडिओकार्बन डेटिंगनुसार, ते इ.स. १४२०-१५३२ पासून व्यापलेले होते. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या ऐतिहासिक संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की या जागेला इंकाने हुयना पिक्त्सू म्हटले आहे, कारण ते त्याच नावाच्या लहान शिखरावर अस्तित्वात आहे. +माक्सू पिक्त्सू शास्त्रीय इंका शैलीत, पॉलिश केलेल्या कोरड्या दगडांच्या भिंतींसह बांधले गेले. इंटिहुआताना, सूर्याचे मंदिर आणि तीन खिडक्यांची खोली या तीन प्राथमिक संरचना आहेत. अभ्यागतांना त्या मूळतः कशा दिसल्या याची चांगली कल्पना देण्यासाठी बहुतेक बाहेरील इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. १९७६ पर्यंत, माक्सू पिक्त्सूचा ३०% पुनर्संचयित करण्यात आला आणि जीर्णोद्धार सुरू आहे. +माक्सू पिक्त्सू हे १९८१ मध्ये पेरूचे ऐतिहासिक अभयारण्य आणि १९८३ मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. २००७ मध्ये, माक्सू पिक्त्सूला जगभरातील इंटरनेट पोलमध्ये जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक म्हणून निवडण्यात आले. + +माक्सू पिक्त्सू (येल विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड एल. बर्गर यांनी) १४५० मध्ये बांधले गेले असे मानले जात होते. तथापि, बर्गरच्या नेतृत्वाखाली २०२१ च्या अभ्यासात रेडिओकार्बन डेटिंगचा (विशेषतः, AMS) वापर केला गेला हे उघड करण्यासाठी की माचू पिचू सुमारे १४२०-१५३० AD पासून व्यापलेले असावे. बांधकाम दोन महान इंका शासक, पचाकुटेक इंका युपांकी (१४३८-१४७१) आणि टपॅक इंका युपांकी (१४७२-१४९३) यांच्याकडून आजपर्यंतचे दिसते. पुरातत्वशास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे की पचाकुटेकने बांधकामाचा आदेश दिला होता. रॉयल इस्टेटचा एक माघार म्हणून त्याच्या वापरासाठी, बहुधा यशस्वी लष्करी मोहिमेनंतर. जरी माचू पिचू ही "रॉयल" इस्टेट मानली जात असली तरी ती उत्तराधिकाराच्या पंक्तीत गेली नसती. त्याऐवजी ते सोडून देण्याआधी ८० वर्षे वापरले गेले होते, असे दिसते की इंका साम्राज्याच्या इतर भागांमध्ये स्पॅनिश विजयांमुळे. हे शक्य आहे की या भागात स्पॅनिश विजयी लोक येण्यापूर्वी तेथील बहुतेक रहिवासी प्रवाशांनी केलेल्या चेचकांमुळे मरण पावले होते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5290.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24cf1839795ea73fdc25fd47dd86c63ec700a26d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5290.txt @@ -0,0 +1,8 @@ + माजगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5318.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f28dc7e1273ec3a77587c543ad1378347b5e725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5318.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९° ०९′ १८.४७″ N, ७६° १२′ ३५.७″ E +माजलगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर माजलगाव तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. माजलगाव येथे मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. माजलगाव हा महाराष्ट्र विधानसभेचा एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5321.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fb1e6d57d9b454d63dfd1711c9612e38f1e1e1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5321.txt @@ -0,0 +1,15 @@ +माजलगाव धरण हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवर सिंचन व जलविद्युतनिर्मितीसाठी बांधलेले धरण आहे. मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी ६४८८ मीटर असून कमाल उंची ३५.६० मीटर आहे. +प्रकार : S - आकार +लांबी : २३९ मी. +सर्वोच्च विसर्ग : १४५०० घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : १६, (१२ X ८ मी) +क्षेत्रफळ  : ७६ चौरस कि.मी. +क्षमता  : ४५३.६४ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : ३११.३४ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : ७८१३ हेक्टर +ओलिताखालील गावे  : २० +लांबी  : १६५ कि.मी. +क्षमता  : ८३.६० घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : १३१५२० हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ११९४०० हेक्टर + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5324.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..415a2eb65a04361fa899004730fe708e6599e7cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5324.txt @@ -0,0 +1,9 @@ + माजळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +बेनी खुर्द, खेरवसे, धुंदरे, आगरगाव, झापडे, रामबाडेगाव, कोंड्ये, गोंडेसाखळ, केळंबे, विवळी, बुद्धवाडी तर्फे वेरवली बुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.माजळ ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_533.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91c3531fc9b75260ab4b2007605ed091697d34f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_533.txt @@ -0,0 +1,2 @@ +भेणशेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_536.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91fc2601dee4a4fb869f62927a50ebb4374dc2b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_536.txt @@ -0,0 +1 @@ +आयुर्वेदात, मानवी शरीरास त्यातील कोणत्याही अवयवाच्या शल्यक्रियेसाठी तेथपर्यंत पोचण्यासाठी कापण्याच्या शल्यक्रिया तंत्रास भेदन असे म्हणतात.या शब्दाचा अर्थ शरीरास कोणत्याही शस्त्राने कापण्याची क्रिया करणे= भेदणे असा होतो.या तंत्राचे जनक सुश्रुत आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5362.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97b617203c5cc05a2a4111dbb80e3ccb9d1300ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5362.txt @@ -0,0 +1 @@ +माझा होशील ना ही अनिकेत साने दिग्दर्शित झी मराठी वाहिनीवरील एक मालिका आहे. या मालिकेचे प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5368.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d1e8dca0bce6301c0c7106a16845941298eba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5368.txt @@ -0,0 +1,5 @@ +आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते. मूल म्हणजे आईसाठी सर्वस्व असते .[१] +ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही सांगत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऐकत असते . ती आम्हाला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते  आणि आपल्या चांगल्‍या आरोग्‍यासाठी देवाची प्रार्थना करते. +शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते. +आई ही शांतादुर्गाचे रूप आहे, मराठी भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्य आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात. +माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माउली, जननी, मातृ.आई माझा गुरू , आई कल्पतरू ,सौख्याचा सागरू ,माई,आई माझी .मा,मायाडी, माउली,आय ही देवदेणगी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5376.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2548ca48fc6664129b882b8d35818f333e96c43e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5376.txt @@ -0,0 +1 @@ +निसर्गाचे वेड लावणारे सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरांपर्यंत आणि पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठ्या पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या.यातली काही ठिकाणे ही जिथे पर्यटकांसाठी सगळ्या सुविधा आहेत, अशी नेहमीचीच. पण बरीचशी ठिकाणे अशी की, जी जातिवंत ‘भटक्याला’ही माहीत नसावीत.. आज भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती देण्यारे हे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_538.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c7e53af75221592edbe35a49dc2bb5a6afe1bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_538.txt @@ -0,0 +1,5 @@ +भेरली माड, अर्धी सुपरी(शास्त्रीय नाव: Caryota urens, कॅरिओटा युरेन्स ; इंग्लिश: Jaggery palm, Toddy palm ;) हा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. तो जास्त पावसाच्या भागात (कोंकण, महाबळेश्वर) नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी उद्यानात व सुशोभीकरणासाठी देखील लावला जातो. मोठ्या झाडापासून एका दिवसात १५ लिटर नीरा काढता येऊ शकते.[१] नीरा आंबली की तिची माडी होते. माडी उकळून-आटवून गुळीसाखर करता येते. +इतर ताडामाडाप्रमाणे भेरली माड हा देखील सदाहरीतवृक्ष आहे.पुणे मुंबईत वृक्षप्रेमींनी बागेत व रस्त्याच्या कडेला हा वृक्ष लावलेला आहे.याच्या लोबकाळनाऱ्या फुलोऱ्याच्या माळणी याल शिजवटा हे नाव पडले आहे. हा फुलोरा फुले असतानाही व फळे असतानाही खूप सुरेख दिसतो. +ताड-कुळातील हा एकच वृक्ष असा आहे कि जो समुद्रसपाटीपासून सह्याद्रीच्या उंच भागात सर्वत्र सापडतो.या वृक्षाचे जन्मस्थानाच सह्याद्री आहे.भेरली माडाचे वृक्ष हे ३०-४० फूट उंच असते.त्याचे खोड एकेरी गोलाकार सरळसोट वाढणारे आणि बाहेरील बाजूला थोडे खडबडीत असते.याच्या संपूर्ण वाढलेल्या बुंध्याचा घेर ५-६ फूट एवढा असतो.पर्निकांचा माशांच्या शेपटीच्या तोकासारख्या असल्यामुळे याला इंग्रजी नाव'फिश टेल पाम'असे पडले आहे.याच्या फुलोर्यात नर व मादी अशी दोन्ही फुले असतात.परिपक्व झालेले फळ गोलाकार असून त्याला मांसल आवरण असते.त्याच्या आत दोन अर्धावर्तुळच्या आकाराच्या दोन बिया असतात.या बियांना अर्धी सुपारी म्हणतात.अस म्हणतात कि अर्ध सुपार्या उगलून त्याचा लेप डोक्याला लावल्यास अर्धशीशीचा त्रास कमी होते.भेरली माडाची फळे कालींदर फार आवडीने खातो.परंतु माणसाने ती खाल्ल्यास तोंडाला खाज सुटते कारण त्यामध्ये कॅंल्शियम ओक्झेलेट नावाचे रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात असते.या झाडाचे कॅंरिओटायुरेन्स हे नाव याच गुणधर्मावर आधारित आहे.कारण युरेन्स या शब्दाचा अर्थ 'खजरा'असा होते.साधारणतः ऑक्टोबर पासून ते में पर्यंत भेरली माडाला बहार येतो.पावसाळ्यापूर्वी याची फळे परिपक्व होतात.ही पिकलेली फळे केशरी निळसर रंगाची असतात.फुलोऱ्याच्या काळात फुलांचा आणि फळे पिकल्यावर फळांचा सदा-सदा म्हणण्यापेक्षा ढीगच या झाडाखाली पडलेला असतो. +या झाडाला फुलोरा येण्याची तऱ्हा अगली वेगळीच असते.हा वृक्ष प्रथम सरळ वाढत जातो.पण जेव्हा वयात येतो व फुलण्या फळन्या लायक होते तेव्हा त्याला सर्वात पहिला फुलोरा अगदी वरच्या टोकाच्या पानाच्या खाचेतुन निघतो.फुलोरे क्रमशः पानाच्या खाचेतून निघतात.जेव्हा अगदी खालचा फुलोरा येतो तेव्हा तेथले पान आधीच पडून गेलेले असते व त्या पादुन्गेलेल्या पानाच्या फुलोर्याची मुखरी बाहेर पडलेली दिसते. +या वृक्षाचे आयुष्य हे पन्नास वर्षापर्यंत आहे.सर्वात खालचा फुलोरा बाहेर पडतानाच या वृक्षाच्या पानाच्या खाचेतून पक्षांच्या विष्ठेतून रुजणारे वड पिंपळ इत्यादी वृक्षाचे रुजणारे अंकुर दिसू लागतात,तेव्हा या वृक्षाच्या जीवनाची सांगता झाली आहे अस समजण्यास हरकत नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5391.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a63815d0188608b50830d18f96eaace309e03dcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5391.txt @@ -0,0 +1 @@ +माझ्या नवऱ्याची बायको ही झी मराठी वरील प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.५, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5422.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe9e583224efa8ef5989db4cefe6ea08e1dba30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5422.txt @@ -0,0 +1,5 @@ +माडगुळे हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव मराठी लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचे जन्मगाव आहे.[१] ग.दि. माडगूळकर यांचे बालपण या गावात गेले.[२] +माडगुळे हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील १३७२.०९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३९४ कुटुंबे व गावाची एकूण लोकसंख्या १९११ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर विटा हे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. माडगुळेमध्ये ९४९ पुरुष आणि ९६२ स्त्रिया आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६८५९४ [३] आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +माडगुळे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5458.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e1dad4c211599c027cf7743e3c8e42b322b4f38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5458.txt @@ -0,0 +1,5 @@ +माण नदी ही भारतातील एक नदी आहे. भीमा नदीच्या या उपनदीला माणगंगा असेही म्हटले जाते. माण ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी असून तिचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठी असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात. +माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्य स्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे. या नदीला कृष्णा नदीला जोडायचे काम चालू होते ते आता अपुरे राहिले आहे. टेंभू उपसा जलसिंचन योजना आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना आहे. +माण नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5463.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74b7d4b0c97105eb3108f8b3f12570d8fc9306f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5463.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणका हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5472.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a44657285ff10c8bf36f30ecd833d6b68380dc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5472.txt @@ -0,0 +1,2 @@ + माणकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5475.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0358574b6ca75aa5993dbb330cc2a39779ed90ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5475.txt @@ -0,0 +1,2 @@ + माणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5483.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e6b957782c8d069a70be620e0aa7375b8c7856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5483.txt @@ -0,0 +1,2 @@ + माणकोपरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_550.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76e7504cb85447983d4de9b2b21604b944407b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_550.txt @@ -0,0 +1,8 @@ + भेळसई चौथाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5547.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a622d3b4934f706b55fd7124b6ed8078735b226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5547.txt @@ -0,0 +1,5 @@ +माणिकराव कोकाटे हे मराठी राजकारणी आहेत. हे सिन्नर मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १०, ११, १२ आणि १४व्या विधानसभांवर निवडून गेले. +हे १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेना, २००९ मध्ये काँग्रेस तर २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उमेदवार होते. + +२०१४ साली त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. [१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5552.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89c9e149e25eb360b85f4245993cda9d7ed293c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5552.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणिकवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5564.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47ae956c80859c89520389ef49f5f31aa153af9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5564.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणुर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5575.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08fa2e59a40d5babd9a6083729c98003cfcae1bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5575.txt @@ -0,0 +1 @@ +माणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5580.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0751c597f3d6a334206e48cc2b93bcfa14006f59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5580.txt @@ -0,0 +1,19 @@ +* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. + +१३ कोटी +इतर : मध्य प्रदेश  • कर्नाटक  • आंध्र प्रदेश  • तेलंगाणा  • गुजरात  • छत्तीसगड + +मांग किंवा मातंग हा प्रामुख्याने महाराष्ट्र सहीत भारतात आढळणारा अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला एक समाज आहे. या जातीसमुहाला बहिष्कृत मानले गेले होते. या समुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ जनगणेनुसार, महाराष्ट्रात मांग जातसमूहाची लोकसंख्या २४.८८ लाख होती. +मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यांत मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे.[१][२] +मातंग समाज हा मुळचा क्षत्रिय रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. +या समाजाचा मुळ पुरुष हा जाम ऋषी (जलजंबु) मानल्या जातो, या समाजात गुरुपरंपरा असुन मातंग ऋषी श्री मांगवीर बाबा, महालक्ष्मी माता हे या समाजाचे कुलदैवत आहे त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो.[ संदर्भ हवा ] स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूर वीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार झाले होते.[ संदर्भ हवा ] +मातंग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जात.केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मातंगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते; पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगार रूपांतरीत झाले. +गावातील शुभप्रसंगी, मिरवणुकांमध्ये मातंगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती . मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होते . 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण होती.आज २१ व्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे. +मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज २१व्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे. +महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येने महारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या इतकी २०,०३,९९६ होती. मातंग लोक महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात. +२०१७ पर्यंत, मांग समुदायाला ११ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते: आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दमण आणि दीव, ओडिसा, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आणि तेलंगाणा. +२००१ च्या जनगणनेनुसार मातंगांची लोकसंख्या[३]: +मातंग समाज हा पारंपरिकरीत्या हिंदू धर्मीय मानला जातो. +मातंग समाजात काही तुरळक प्रमाणात ख्रिश्चन व बौद्ध धर्मात धर्मांतर झालेले आहे +मांग जातीत १५ पोटजाती आहेत, त्या अशा: +मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_559.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0acc4110232c0d78cee6e7a781e8b1e3d0fe05ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_559.txt @@ -0,0 +1,2 @@ +भैयापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5604.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef54dd668320cdeb066679253c606d8191f1b856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5604.txt @@ -0,0 +1,5 @@ +माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्ट्‌यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवऱ्याची डच ईस्ट इंडीजमध्ये (आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटावर गेली. +माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिवसाचा डोळा(दिनमणी) अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅंड्सला परत आली आणि तिने नवऱ्याला घटस्फोट दिला. नंतरे ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली. आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे तिने लोकांना मंत्रमुग्ध केले. रातोरात तिचे नाव कर्णोपकर्णी होत लोकांलोकांत पोचले. तिच्या नृत्याची दिलखेचक शैली जनतेत विलक्षण लोकप्रिय झाली. +अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती माताहारीच्या संपर्कात येऊ लागल्या. या लोकांत जर्मन राजकुमारही होता. पहिल्या महायुद्धात नेदरलॅंन्ड्ज हे राष्ट्र तटस्थ होते. त्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलॅंन्ड्ज व स्पेन या देशांदरम्यान अनेकदा प्रवास केला. एकदा जेव्हा ती स्पेनला चालली होती तेव्हा इंग्लंडच्या फॉलमाउथ बंदरात तिला हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून लंडनला आणले. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या गुप्तहेर खात्यांचा माताहारीवर ती जर्मनीची हेर आहे असा संशय होता. परंतु त्यांच्याकडे त्या वेळी कोणताही पुरावा नव्हता. इतके असूनही तिच्यावर ती दुहेरी गुप्तचर(डबल एजंट) असल्याचा आरोप ठेवला गेला, आणि तिला बंदुकधारी सैन्यदलाच्या रांगेसमोर उभे करून गोळ्या घालून ठार केले गेले. ही घटना इ.स. १९१७ मध्ये घडली. तिच्या अंत्यसंस्काराला तिचे कोणीही नातेवाईक हजर नव्हते. एका प्रथितयश नर्तकीचा असा दुर्दैवी करुण अंत झाला. +माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरन हाऊ यांनी इ.स. १९८५ साली, माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले. + एल्सबेथ श्रागम्युल्लर हे नाव माहीत नसलं तरी त्या शिष्येचं नाव आहे मारिटा झिली ऊर्फ माताहारी, १ ९ १५ मध्ये माताहारीला हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी बेल्जियमच्या प्रशिक्षण केंद्रात एल्सबेथकडे पाठवण्यात आलं . तिने फ्रेंचांच्या उच्चपदस्थ राजकीय तसेच लष्करी वर्तुळात शिरकाव करून जर्मनीसाठी हेरगिरी करावी अशी जर्मन हायकमांडची इच्छा होती . माताहारीला तेथे पाठवण्यात जर्मन हायकमांडची आज्ञा असल्याने एल्सबेथne प्रशिक्षणासाठी दाखल करून घेतलं . हे खरं असलं तरी ती एल्सबेथची आवडती विद्यार्थिनी कधीच नव्हती . माताहारी बथ्थड डोक्याची आहे अन् ती हेरगिरीचं साधं - सोपं तंत्रही आत्मसात करू शकत नसल्याने कुचकामाची आहे , असं लवकरच तिचं मत बनलं, एल्सबेथ आगम्युल्लरचं हे मत अतिशय योग्यं होतं . माताहारीला जी काही थोडी सफलता मिळाली त्यात तिच्या बुद्धिचातुर्यापेक्षा तिच्या रूपलावण्याचा भाग जास्त होता . त्याचा वापर करून तिला जी काही माहिती मिळत होती तितकीच ती जर्मनांना देत होती . सामरिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती कोणती ह्याची जाण नसल्याने ती मिळवण्याचे प्रयत्न माताहारीकडून फारसे होत नव्हते ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच फ्रान्समधील जर्मन हेरांचं जाळं सुरक्षित ठेवण्यासाठी एल्सबेथने फ्रेंच गुप्तचर संस्थेकडे चुगली करून माताहारीचा बळी दिला . अर्थात हे अशा प्रकारचं ' डिस्कार्ड ' तंत्र आणीबाणीच्या वेळीच अन् इतर पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा तसंच आपल्या गुप्तहेर संस्थेची हानी होणार नाही ह्याची काळजी घेऊनच वापरायचे असते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5606.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc2e23736ffdfb9ed5ee5012a3d59fa1b0da2d90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5606.txt @@ -0,0 +1,5 @@ +माती गणपती हा पुण्यातील मोठी मूर्ती असलेला एक गणपती आहे. नारायण पेठेत असलेल्या या गणपतीची मूर्ती संपूर्ण मातीची आहे असे सांगितले जाते. मातीच्या मूर्तींपैकी ही सर्वात जुनी, म्हणजे इसवी सनाच्या अठराव्या शतकातील मूर्ती आहे.[ संदर्भ हवा ] मूर्तीचा आणि मंदिराचा इतिहास ज्ञात नाही. +माती गणपतीची ही मूर्ती चार ते साडेचार फूट उंच असून दोन ते अडीच फूट रुंद आहे. तिच्या चार हातांपैकी डावा खालच्या बाजूचा हात, दुमडलेल्या डाव्या पायावर ठेवलेला असून त्याच हातावर सोंड टेकलेली आहे. गणपती उजव्या हाताने अभय देतो आहे. वरच्या हातांमध्ये शस्त्रे नाहीत. +देवळाच्या गाभाऱ्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात शिवलिंग व विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. +इ.स. १९९८मध्ये देवळाचा जीर्णोद्धार झाला. पानशेतच्या पुरात संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले असताही गणपतीच्या या मातीच्या मूर्तीला काहीही झाले नाही; तसेच देवापुढील शंख आणि घंटाही हलली नाही.[ संदर्भ हवा ] +या माती गणपतीच्या देवळाची मालकी श्रोत्री कुटुंबाकडे आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5616.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51ba916f85c52e8ccb98459e26d34f6d45ce507d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5616.txt @@ -0,0 +1,2 @@ +मातुळठाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5635.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..565a1c905fddf56e16a5ce4aa1550f1233396e89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5635.txt @@ -0,0 +1,2 @@ +मातोळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. +==प्रेक्षणीय स्थळे==खंडोबा मंदिर एक जागृत देवस्थान आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5636.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e7285be71279a748f0159a93b4b612bdb75facf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5636.txt @@ -0,0 +1,2 @@ +मातोळा खु. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5649.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7d4ab7f077246da905c93d1de05b0138d446933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5649.txt @@ -0,0 +1,10 @@ +युकीहीरो मात्सुमोतो(まつもとゆきひろ,; १४ एप्रिल, १९६५ - ) तथा मात्झ हा एक जपानी संगणकशास्त्रज्ञ व सॉफ्टवेर प्रोग्रामर आहे. तो रुबी ह्या संगणकीय भाषेचा मुख्य योजक व कल्पक म्हणून व रुबीला चालविणारे सॉफ्टवेर मात्झचे रुबी इंटरप्रिटर ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. +२०११ मध्ये मात्सुमोतो 'हिरोकू' ह्या ऑनलाईन क्लाउड संस्थेमध्ये रुबीचा मुख्य आर्किटेक्ट सान फ्रान्सिस्को येथे राहिला. तो 'राकुतेन इन्स्टीटूट ऑफ टेक्नोलॉजी', जे कि राकुतेन ह्या कंपनीची संशोधन संस्था आहे,चा सहकारी आहे. जून २०१४ मध्ये त्याला तांत्रिक सल्लागाराच्या भूमिकेवर वासिली ह्या कंपनीत नेमण्यात आले.[१] +मात्सुमोतोचा जन्म ओसाका ह्या भागात झाला असून, टो तोत्तोरी ह्या भागात वयाच्या चौथ्या वर्षानंतर मोठा झाला. 'जापान इंक.' ह्यांच्या मुलाखातीनुसार, तो मध्याशालेय शिक्षण संपेपर्यंत स्वशिक्षित प्रोग्रामर झाला होता.[२] तो सुकुबाच्या महाविद्यालायामधून माहिती विज्ञानामध्ये पदवीधर झाला. तिथे तो इकुओ नकाता ह्यांच्या संगणकीय भाषा व कमपायलर प्रयोगशाळेचा सदस्य होता. +तो 'नेटलाब डॉट जेपी' ह्या एका जापानी खुल्या स्रोत (ओपन सोर्स) कंपनीमध्ये काम करतो. तो जापानातील प्रसिद्ध खुल्या स्रोत सॉफ्तवेअर लेखक व शुभ्कार्त्यांपैकी एक आहे. त्याने अनेक खुले स्रोत प्रकल्प राबवले आहेत; जसे सीमेल व इमाक्स मधील मेल वापरकर्ता एजंट. रुबी हे त्याचे पहिले सॉफ्टवेर आहे जे जापानच्या बाहेर सुप्रसिद्ध झाले.[३] +त्याच्या वर्तणूकीमुले रुबी विकासक समुदायामध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे: "मात्झ इज नाईस सो वी आर नाईस", म्हणजेच मात्झ छान आहे म्हणून आम्ही छान आहोत, ज्याला 'मिनास्वान' असे संक्षिप्त केल्या जाते. +२१ डिसेंबर १९९५ला मात्झने रुबीची पहिली आवृत्ती सदर केली. एम. आर. आय ह्या रुबीच्या इंटरप्रीटरचा टो अजूनपर्यंत मुख्य विकासक आहे.[४][५] +एप्रिल २०१२ मध्ये मात्झ्ने रुबीची एका खुली स्रोत अंमलबजावणी, 'एमरुबी' प्रकाशित केली.[६][७] 'राईट वीएम' ह्या त्याच्या आभासी संगणकयंत्र (व्हर्चुअल मशीन) वर एमरुबीचे एक किमान रूप आहे. तिचा उपयोग सॉफ्टवेर विकासकांना दुसऱ्या भाषांमध्ये रुबीचा स्रोत करण्यासाठी आहे. त्यासोबतच 'मेमरी फुटप्रिंट' लहान ठेवून एमरुबी प्रोग्रामला अनुकूल करण्यास मदत करते. +डिसेंबर २०१४ मध्ये मात्झ्ने स्ट्रीम नावाच्या एका नव्या 'स्क्रिप्ट' आधारित संगणकीय भाषेचे अनावरण केले. स्ट्रीम ही एक सहकालिक (कोंकरंट) भाषा आहे ज्याची प्रेरणा लिनक्स शेल, एरलांग, इत्यादी अश्या फंक्शनल भाषांमधून घेतली गेलेली आहे.[८] +ट्रेझर देटा ह्या कंपनीसाठी मात्झ्चे नाव एक गुंतवणूकदार म्हणून सूचीबद्ध झाले आहे. कंपनीचे अनेक प्रकल्प, जसे 'फ़्लुएन्टडी' हे रुबीचा वापर करतात.[९] +मात्झ हा विवाहित आहे व त्याला ४ मुले आहेत. तो 'दि चर्च ऑफ जीसस ख्रिस्त ऑफ लेटर डे सेंट्स' ह्या दलाचा सदस्य आहे. त्यांने पूर्वी एक धर्माप्रचार्तर म्हणून काम केले व तो आता बिशाप्चालाकामध्ये सल्लागार म्हणून कार्य करतो.[११] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_565.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5aa9a0c80b2aa880758e27fdfdb203231558b8a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_565.txt @@ -0,0 +1 @@ +भैरव प्रसाद मिश्रा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5660.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..606b360a561e78c10484e9d8ae84ad715816a419 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5660.txt @@ -0,0 +1,21 @@ +१८° ५९′ २०″ N, ७३° १६′ १५″ E +माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंट्सना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती पॉईंट्सची नावे इंग्रजीत आहेत. +माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो. +इथलं हवामान अति थंड किंवा उष्ण असे कधीच नसते. उन्हाळ्यात २०० ते ३००, तर हिवाळ्यात १५० ते २५० असते. मे महिन्यात संध्याकाळ अल्हाददायक असते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. नुकताच होऊन गेलेल्या पावसानं माथेरान हिरवंगार झालेलं असतं. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. जून ते ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस पडतो. या काळात धुक्याचे साम्राज्य संपूर्ण माथेरानवर असते. सूर्यप्रकाशही फार कमीवेळा दिसतो. अगदी अलिकडेपर्यंत पावसाळ्यात पर्यटक येतच नसत. कारण जून ते सप्टेंबर मध्ये आगगाडी आणि हॉटेल्स बंद असतात. पण आता तरुण आणि प्रेमी युगुलांची या काळातही इथे बऱ्यापैकी गर्दी असते. +माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित या प्रकारात मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. ह्या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉईंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही. +माथेरानमध्ये आढळणाऱ्या प्राणीवर्गात सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते माकडांचे. माकडांप्रमाणेच रानमांजरे, हरणे, ससे हे प्राणी इथे आहेत. शिवाय खालच्या जंगलातून कधीकधी बिबटे देखिल वर येतात; पण त्यांनी माणसांना त्रास दिल्याचे ऐकिवात नाही. क्वचित कधीतरी गाय, शेळी या बिबट्याने मारली, अशी माहिती जवळच्या आदिवासींकडून ऐकायला मिळते.इथल्या पक्षीसृष्टीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट आदि पक्षी आहेत. पॅराडाइज फ्लायकॅचर नावाचा एक पांढराशुभ्र व लांब शेपटी असणारा पक्षी इथे आढळतो. +इ.स. 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवरून वर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले. +मार्केटपासून जवळजवळ १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे तळे आहे. माथेरानवरील पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय पुर्णपणे भरून वाहू लागतो. त्या वेळी तयार होणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा जोर ऊरात धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. बाकी ऋतुंमध्ये संध्याकाळ जर छानपैकी घालवायची असेल तर शार्लोट लेकला दुसरा पर्याय नाही. +हा पॉईंट उत्तर टोकावर असून त्याच्या पूर्व व पश्चिमेस दरी आहे. पुर्वेला खाली नेरळ दिसते, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो. बहुतेक लोक इथे सूर्योदय पहायला येतात. पण इथून सूर्यास्तही दिसू शकतो, कारण पश्चिमेकडे सन सेट पॉईंट आहे. याशिवाय मंकी पॉईंट, पॉर्क्युपॉईन पॉईंट, मालडुंगा पॉईंट, हार्ट पॉईंट हे सर्व पॅनोरमा पॉईंटच्या पश्चिमेकडे असून, या सर्व पॉईंटवरून सूर्यास्त उत्तम दिसतो.पहाटे ६ च्या आधी पॅनोरमावर पोहोचल्यास सूर्योदय बघायला मिळतो. पॅनोरमा मार्केटपासून सर्वांत लांब म्हणजे ५.५ कि. मी. अंतरावर आहे. माऊंटबेरीसुद्धा ह्याच्यासारखाच लांब आहे. हाजीमलंग, चंदेरी, पेब ही एकामागोमाग लागलेली डोंगररांग पॅनोरमाला येऊन मिळते. ह्याच्याच खाली ‘पेब’चा किल्ला दिसतो. पेबकडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडे पश्चिमेच्या दरीत गाडेश्वर तलाव दिसतो. पुर्वेला नेरळ तर समोर मुख्य सह्याद्रीच्या रांगेमधला सिद्धगडापासून भीमाशंकर ते खंडाळ्यापर्यंतचा भाग दिसू शकतो. +ह्या पॉईंटच्या समोर जो डोंगर दिसतो, तो प्रबळगड. हा पण जंगलसंपत्तीने नटलेला आहे. परंतु पाण्याचा साठा नसल्याने थंड हवेचे ठिकाण होऊ शकलेला नाही. इंग्रजांच्या राजवटीत इंग्रज लोकांचा प्रबळगडाला हिल स्टेशन बनवायचा प्रयत्न चालला होता, असे समजते. ह्या प्रबळगडाच्या मुख्य पठाराला लागून एक छोटासा सुळका आहे. ह्या सुळक्याच्या आणि पठाराच्या खिंडीतच बहुतेक वेळा सूर्यास्त होतो. मार्केट अथवा पोस्ट ऑफिस पासून अंतर साधारण ३.५ कि.मी. आहे. सनसेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते. +हा पॉईंट माथेरानच्या पश्चिमेकडे आहे. इथूनही समोर प्रबळगडाचा देखावा दिसतो. मार्केटपासून ३.५ कि.मी. अंतरावर हा पॉईंट आहे. लुईझा खेरीज चिनॉय, रुस्तुमजी, मलंग, हनीमून ह्या छोट्या-मोठ्या पॉईंटस् वरून सारखेच दृश्य दिसते. लुईझा ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको, एडवर्ड, किंगजॉर्ज हे पॉईंट लागतात. +लुईझा पॉईंट ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको पॉईंट आहे. ह्याच्या समोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतीमुळे आवाज केल्यास प्रतिध्वनी (echo) ऐकू येतो, त्यामुळे हा एको पॉईंट. अनेक जण प्रतिध्वनींची मजा लुटण्यासाठी फटाकेसुद्धा घेऊन येतात. +हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने ओळखला जातो. चौक पॉईंट मार्केटपासून ४ कि.मी. अंतरावर आहे. +चौक पॉईंट जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे. इथूनही खाली चौक गाव दिसते. या पॉईंट समोर डोळे गरगरतील अशी भीषण खोल दरी आहे. नीट पाहिल्यास एक छोटीशी पायवाट छोट्या खिंडीतून एका सुळक्याला जाऊन मिळालेली दिसते. हा सुळका मुख्य डोंगरापासून अलग झालेला आहे. ह्याच सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते. हा सुळका म्हणजेच वन ट्री हिल पॉईंट. आता बरीच झुडपे उगवलेली दिसतात. इथूनच ‘शिवाजी लॅडर’ नावाच्या रस्त्याने ‘मॅलेट’ प्रथम माथेरानला आला. इथून समोर खंडाळा, राजमाची, नागफणी ही मुख्य सह्याद्री रांगेतील टोके दिसतात. तसेच माणिकगड, कर्नाळा, अगदी बाजूला असणारा इरसालगड दिसतो.मार्कटपासून वन ट्री हिल पॉईंट ३.५ कि.मी. अंतरावर आहे. येथून मार्केटकडे येताना शार्लोट लेक, अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट लागतात. इथूनही साधारणतः एकच दृश्य दिसते. +माथेरानमधील मोठा, परंतु दुर्लक्षिलेला असा हा पॉईंट आहे. या पॉईंटकडे जाणारा रस्ता फार सुरेख आहे. एका बाजूला दरी व दुसऱ्या बाजूला जंगल असा हा रस्ता आहे. तरीदेखील फारसे लोक इथे येत नाहीत. इथून सूर्योदयसुद्धा चांगला दिसतो. कर्जतवरून येणारा रस्ता गार्बट पॉईंटवरून माथेरानला येतो.याचे अंतर मार्केटपासून ५ कि. मी. आहे. +जिथे गाड्या उभ्या करतात तिथे म्हणजे माथेरानच्या प्रवेशद्वारापाशीच हा पॉईंट आहे. ह्या पॉईंटच्या पुढे माथेरान पाहण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून जावे लागते. +माथेरान मध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम्.टी.डी.सी.ची रेस्ट हाऊसेस आहेत. यांचे बुकिंग मुंबईच्या एम्.टी.डी.सी.च्या कार्यालयातून होते. इतर देखिल बरीच हॉटेल्स आहेत. कुमार प्लाझा, माणिकलाल टेरेस, रॉयल, प्रेमदीप, सेंट्रल, शिरीन, वुडलॅंडस् ही काही नवीन झालेली हॉटेल्स आहेत; तर दिवाडकर, लक्ष्मी, गिरीविहार, रिगल, लॉर्डस् ही जुनी आणि चांगली हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समध्ये दिवसाला रु. २०० ते रु. २००० असे दर आहेत. नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत. ट्रेकिंग करून येणाऱ्यांसाठी जेवणासाठी सोय दिवाडकर हॉटेल उत्तम आहे. +माथेरानला जी आगगाडी येते ती या ‘पेब’ आणि माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून. या पॉईंटला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते. लहानग्यांच्या आवडीची ही झुकझुकगाडी नेरळवरून वर चढते. २१ कि.मी.चे अंतर दोन तासांत पार करते. ह्या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. +माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे, माथेरान मध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले, की माऊंटबेरी पॉईंटच्या खाली असलेल्या दस्तूरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य हे पर्यावरण प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून सुमारे १.५ कि. मी. किंवा चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केट पर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही ह्या मार्केटच्या अवतीभवती आहेत. असे म्हणतात की १९०७ मध्ये ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली. माथेरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून असतो. इथे बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. +पर्यटकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आवकजावक होत असल्यामुळे इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स् आहेत. सांबराच्या कातड्याच्या वहाणा व बूट प्रसिद्ध आहेत. तसेच ‘पांढरी’ची काठीही मिळते. रस्त्यावर काही मुले छोट्या मोठ्या चपला, विविध प्रकारच्या टोप्या, शोभेच्या वस्तू, इत्यादी विकताना दिसतात. इथला मध, चिक्की, फज देखिल बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. +माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5661.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9fd72b08a5e5f720a17bb5ad50e6a217869e871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5661.txt @@ -0,0 +1,3 @@ +माथेरान डोंगरी रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान ह्या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्य रेल्वेवरील नेरळसोबत जोडते. मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान रेल्वेची सुरुवात होते. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किमी अंतर सुमारे २ तास २० मिनिटांमध्ये पार करते. +इ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वतःचे १६ लाख खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. +२००५ सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरादरम्यान माथेरान रेल्वेचा बव्हंशी मार्ग वाहून गेला. तब्बल २ वर्षांनंतर ह्या मार्गाची डागडुजी पूर्ण होऊन मार्च २००७ मध्ये ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या ह्या रेल्वेच्या दररोज ५ सेवा चालवल्या जातात. तसेच अमन लॉज ते माथेरानदरम्यान अतिरिक्त फेऱ्या देखील चालवल्या जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5690.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce957ab98ede3a83d9b15cc823d6cc191f050261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5690.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुणक: 40°23′N 3°43′W / 40.383°N 3.717°W / 40.383; -3.717 + +माद्रिद (स्पॅनिश: Madrid) ही स्पेन देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. माद्रिद शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या मध्य भागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली माद्रिद शहराची लोकसंख्या सुमारे ३१.६५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४.८९ लाख होती. माद्रिद हे लंडन व बर्लिन खालोखाल युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर तर लंडन व पॅरिस खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. +माद्रिद स्पेनचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९२ साली माद्रिद युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती. युरोपामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असणारे माद्रिद सर्वच बाबतीत युरोपातील एक बलाढ्य स्थान व दक्षिण युरोपाचे आर्थिक केंद्र मानले जाते. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार माद्रिद निवासासाठी जगातील १७व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर होते. संयुक्त राष्ट्रांच्या विश्व पर्यटन संस्थेचे मुख्यालय माद्रिद येथे आहे. +प्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले माद्रिद नवव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. परंतु इ.स. १०८५ साली ख्रिश्चन योद्ध्यांनी ह्या भूभागावर ताबा मिळवला व येथे ख्रिश्चन धर्माचे अधिपत्य सुरू झाले. माद्रिदची वाढ होत गेली व १२०२ मध्ये कास्तिलचा अल्फोन्सो आठवा ह्याने माद्रिदला शहराचा दर्जा दिली. १५२० साली पवित्र रोमन सम्राट पहिल्या कार्लोसच्या विरोधात चालू झालेल्या बंडामध्ये माद्रिदने सहभाग घेतला होता. +१५६१ साली माद्रिदची लोकसंख्या ३०,००० होती. ह्याच वर्षी दुसऱ्या फिलिपने आपले निवासस्थान वायादोलिदहून माद्रिदला हलवले. ह्यामुळे माद्रिद स्पॅनिश साम्राज्याचे राजकीय केंद्र बनले व माद्रिदची वाढ झपाट्याने होऊ लागली. १७व्या शतकामध्ये माद्रिदमध्ये मिगेल सर्व्हान्तेस, दियेगो व्हेलाझ्केझ इत्यादी विख्यात कलाकार वास्तव्यास होते. तिसऱ्या कार्लोसच्या कार्यकाळात माद्रिदचा कायापालट करण्यात आला. १९३६ ते १९३९ दरम्यान चाललेल्या स्पॅनिश गृहयुद्धात माद्रिदची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. परंतु फ्रांसिस्को फ्रांकोच्या राजवटीमध्ये १९५९ ते १९७३ दरम्यान स्पेनमध्ये झालेल्या आर्थिक उत्कर्षादरम्यान माद्रिदची जलद गतीने प्रगती झाली. +माद्रिद शहर स्पेनच्या मध्यभागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. माद्रिद शहराचे क्षेत्रफळ ६०५.७ चौरस किमी (२३३.९ चौ. मैल) इतके आहे. +माद्रिदमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून उंचावर वसलेले असल्यामुळे येथील हिवाळे थंड असतात. +सध्या (इ.स.२०१५) माद्रिद स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून माद्रिद क्षेत्र स्पेनच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. परंतु २०१० सालापासून स्पेनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे माद्रिदची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत. +माद्रिदमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी माद्रिद मेट्रो तसेच पारंपरिक परिवहनासाठी ट्राम सेवा उपलब्ध आहे. अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ हा स्पेनमधील सर्वात मोठा विमानतळ माद्रिद शहरामध्ये असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. आयबेरिया व एर युरोपा ह्या स्पेनमधील मोठ्या विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत. माद्रिद स्पेनमधील रेल्वे वाहतूकीचे केंद्र असून स्पॅनिश दृतगती रेल्वेचे बहुतेक सर्व मार्ग माद्रिदमध्ये मिळतात. येथून बार्सिलोना, मालागा, सेव्हिया, वायादोलिद, वालेन्सिया, सारागोसा ह्या स्पेनमधील प्रमुख शहरांसाठी थेट दृतगती रेल्वेसेवा उपलब्ध आहे. +फुटबॉल हा माद्रिदमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रेआल माद्रिद हा जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब येथेच आहे. येथील सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम हे बार्सिलोनामधील कॅंप नोउखालोखाल स्पेन व युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे स्टेडियम आहे. आजवर येथे १९८२ फिफा विश्वचषक व १९६४ युरोपियन देशांचा चषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत. रेआल माद्रिदखेरीज ला लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे ॲटलेटिको माद्रिद, गेटाफे सी.एफ. व रायो व्हायेकानो हे तीन क्लब माद्रिद महानगरामध्ये आहेत. स्पेन फुटबॉल संघ आपले सामने माद्रिद महानगरामधूनच खेळतो. +माद्रिद शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5695.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ad40e1193767c59ff23f71593d5a1a2c03cae8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5695.txt @@ -0,0 +1,2 @@ +अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas) (आहसंवि: MAD, आप्रविको: LEMD) हा स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२८ साली उघडलेला व माद्रिदपासून केवळ ९ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील सर्वात वर्दळीचा तर युरोपमध्ये सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +२०१४ साली माद्रिद विमानतळाला स्पेनचा दिवंगत पंतप्रधान अदोल्फो सुआरेझ ह्याचे नाव देण्यात आले. हा विमानतळ माद्रिद मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीने माद्रिद शहरासोबत जोडला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5700.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce957ab98ede3a83d9b15cc823d6cc191f050261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5700.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुणक: 40°23′N 3°43′W / 40.383°N 3.717°W / 40.383; -3.717 + +माद्रिद (स्पॅनिश: Madrid) ही स्पेन देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. माद्रिद शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या मध्य भागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली माद्रिद शहराची लोकसंख्या सुमारे ३१.६५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४.८९ लाख होती. माद्रिद हे लंडन व बर्लिन खालोखाल युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर तर लंडन व पॅरिस खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. +माद्रिद स्पेनचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९२ साली माद्रिद युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती. युरोपामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असणारे माद्रिद सर्वच बाबतीत युरोपातील एक बलाढ्य स्थान व दक्षिण युरोपाचे आर्थिक केंद्र मानले जाते. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार माद्रिद निवासासाठी जगातील १७व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर होते. संयुक्त राष्ट्रांच्या विश्व पर्यटन संस्थेचे मुख्यालय माद्रिद येथे आहे. +प्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले माद्रिद नवव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. परंतु इ.स. १०८५ साली ख्रिश्चन योद्ध्यांनी ह्या भूभागावर ताबा मिळवला व येथे ख्रिश्चन धर्माचे अधिपत्य सुरू झाले. माद्रिदची वाढ होत गेली व १२०२ मध्ये कास्तिलचा अल्फोन्सो आठवा ह्याने माद्रिदला शहराचा दर्जा दिली. १५२० साली पवित्र रोमन सम्राट पहिल्या कार्लोसच्या विरोधात चालू झालेल्या बंडामध्ये माद्रिदने सहभाग घेतला होता. +१५६१ साली माद्रिदची लोकसंख्या ३०,००० होती. ह्याच वर्षी दुसऱ्या फिलिपने आपले निवासस्थान वायादोलिदहून माद्रिदला हलवले. ह्यामुळे माद्रिद स्पॅनिश साम्राज्याचे राजकीय केंद्र बनले व माद्रिदची वाढ झपाट्याने होऊ लागली. १७व्या शतकामध्ये माद्रिदमध्ये मिगेल सर्व्हान्तेस, दियेगो व्हेलाझ्केझ इत्यादी विख्यात कलाकार वास्तव्यास होते. तिसऱ्या कार्लोसच्या कार्यकाळात माद्रिदचा कायापालट करण्यात आला. १९३६ ते १९३९ दरम्यान चाललेल्या स्पॅनिश गृहयुद्धात माद्रिदची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. परंतु फ्रांसिस्को फ्रांकोच्या राजवटीमध्ये १९५९ ते १९७३ दरम्यान स्पेनमध्ये झालेल्या आर्थिक उत्कर्षादरम्यान माद्रिदची जलद गतीने प्रगती झाली. +माद्रिद शहर स्पेनच्या मध्यभागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. माद्रिद शहराचे क्षेत्रफळ ६०५.७ चौरस किमी (२३३.९ चौ. मैल) इतके आहे. +माद्रिदमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून उंचावर वसलेले असल्यामुळे येथील हिवाळे थंड असतात. +सध्या (इ.स.२०१५) माद्रिद स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून माद्रिद क्षेत्र स्पेनच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. परंतु २०१० सालापासून स्पेनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे माद्रिदची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत. +माद्रिदमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी माद्रिद मेट्रो तसेच पारंपरिक परिवहनासाठी ट्राम सेवा उपलब्ध आहे. अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ हा स्पेनमधील सर्वात मोठा विमानतळ माद्रिद शहरामध्ये असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. आयबेरिया व एर युरोपा ह्या स्पेनमधील मोठ्या विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत. माद्रिद स्पेनमधील रेल्वे वाहतूकीचे केंद्र असून स्पॅनिश दृतगती रेल्वेचे बहुतेक सर्व मार्ग माद्रिदमध्ये मिळतात. येथून बार्सिलोना, मालागा, सेव्हिया, वायादोलिद, वालेन्सिया, सारागोसा ह्या स्पेनमधील प्रमुख शहरांसाठी थेट दृतगती रेल्वेसेवा उपलब्ध आहे. +फुटबॉल हा माद्रिदमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रेआल माद्रिद हा जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब येथेच आहे. येथील सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम हे बार्सिलोनामधील कॅंप नोउखालोखाल स्पेन व युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे स्टेडियम आहे. आजवर येथे १९८२ फिफा विश्वचषक व १९६४ युरोपियन देशांचा चषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत. रेआल माद्रिदखेरीज ला लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे ॲटलेटिको माद्रिद, गेटाफे सी.एफ. व रायो व्हायेकानो हे तीन क्लब माद्रिद महानगरामध्ये आहेत. स्पेन फुटबॉल संघ आपले सामने माद्रिद महानगरामधूनच खेळतो. +माद्रिद शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5702.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edf648dd89201c6e1e829f2be01ba79c4a135bad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5702.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +माधव या नावाने सुरू होणारे खालील लेख या विकिवर आहेत: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5710.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..789be3e9cea75a18fd1c1a8f71a5ac50589e7863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5710.txt @@ -0,0 +1,3 @@ +माधव कानिटकर हे एक मराठी लेखक होते. त्यांची बहुतेक पुस्तके पुण्यातील 'मेनका प्रकाशना'ने प्रसिद्ध केली आहेत. +माधव कानिटकर याच नावाचे आणखी एक लेखक आहेत. हे कानिटकर 'मानिनी' दिवाळी अंकाचे संपादक असतात. ह्यांची पुस्तके 'डायमंड पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केली आहेत. +माधव गजानन कानिटकर नावाचे एक तरुण ॲडव्होकेट लेखक होते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' लिहिणारे वि ग. कानिटकर हे माधव यांचे मोठे बंधू. या माधव कानिटकरांचे, ते कोर्टाच्या कामानिमित्त खानदेशात गेले असताना, तेथील नेरी या गावी १६ जून १९७६ रोजी निधन झाले. 'माणूस' मासिकात, ते त्यांनी अनुभवलेल्या खुनाच्या कोर्ट केसेससंबंधी लिहीत. त्यांच्या अनेक कथांपैकी चार दीर्घकथांचा संग्रह 'रूपवती भार्या शत्रु:!' या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5734.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a1cf8e9f557f3108d9c0008d2e671f44bb7a316 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5734.txt @@ -0,0 +1,5 @@ +माधव दादाजी मोडक ऊर्फ बंधु माधव (जन्म : नोव्हेंबर ३, इ.स. १९२७; - ऑक्टोबर ७, इ.स. १९९७) हे मराठी लेखक होते. दलितांवरील साहित्यरचनेसाठी ते परिचित आहेत. +बंधु माधव यांनी अनुसूचित समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या "जनता' व "प्रबुद्ध भारत' या साप्ताहिकांतून प्रबोधनपर लिखाण केले. कलापथकाच्या माध्यमातून आणि कथासंग्रह, कादंबऱ्या या माध्यमांतून त्यांनी प्रबोधनाचे प्रभावी कार्य केले. +शाळेत असतानाच बंधु माधव हस्तलिखितांतून कथालेखन करीत होते. तसे त्यांचे नियमित कथालेखन इ.स. १९४२ पासून सुरू झाले. त्यांनी म्हटले आहे, की "कथा वाचन ऐकत शिकलो. वयाने वाढत गेलो. वयात आलो. तारुण्याची गुलाबी स्वप्‍ने मला पडू लागली. त्या गुलाबी स्वप्नातील कथाच प्रथम प्रेमकथा म्हणून लिहू लागलो.' +बंधु माधव यांनी नोकरी सोडून पददलित समाजात जागृती घडवून आणण्यासाठी "कलापथक' स्थापन केले. सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांत ते "कलापथकाद्वारे' समाजजागृतीचे काम करत. प्रखर, अविरत आणि समाजहितोपयोगी लेखनासाठी मुंबईच्या महाराष्ट्र दलित साहित्य संघातर्फे त्यांचा इ.स. १९५६ मध्ये सत्कार करण्यात आला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_575.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5d7d50bf796cfdbdfafb39ab0c8915f7caa0069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_575.txt @@ -0,0 +1,2 @@ +भैरवनाथनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5760.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..299b4bbed62ef7f5d1f40fdc67d3413cfe526dbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5760.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधवन नायर इस्रोचे अध्यक्ष आहेत. +पद्मविभूषण diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5770.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9ce95bd8b97110924cf93a491561ebdb3ebf55a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5770.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (जन्म : १६ फेब्रुवारी १७४५; - १८ नोव्हेंबर १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते. +बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली. तोफा व दारुगोळा बनविण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी टांकसाळी यांची व्यवस्था केली एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली [१] +पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा, परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला. +निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रुपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला. +या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली. +इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आहे असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरूपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला. +पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुऊन कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले. +मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथेंमराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.[२] +या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले. +इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात. +इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यातच त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन पुण्याजवळच्या थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.[३] + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5797.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3486ec4bfa25c059b1e86b5798f66a2db2e0f32f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5797.txt @@ -0,0 +1,10 @@ +डॉ. माधवी मेहेंदळे या नेत्रशल्यविशारद आहेत, त्या लेखिका, चित्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. +(जन्म: १५ जून १९६२, नागपूर) + +१९८८ सालपासून त्या प्रॅक्टिस करतात. पुण्यामध्ये ‘प्रकाश आय हॉस्पिटल’ हे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. डोळ्यांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे सर्व नवीन तंत्रज्ञान त्यांनी वेळोवेळी आत्मसात केले. [२] +एस.एन.डी.टी. विद्यापीठात २००७ साली पूर्ण केलेल्या ‘मास्टर्स इन फाईन आर्टस्’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये माधवी या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. +त्यांनी ‘मास्टर्स इन व्हिज्युअल आर्टस्’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम २०१३ साली पूर्ण केला. त्यांनी त्या दोन वर्षांतले अनुभव लिहून काढले. ते लेखन  'सकाळ'मधील दैनंदिन सदरामध्ये  क्रमशः आणि 'रंगचिंतन' या नावाने 'अंतर्नाद'मध्ये प्रकाशित झाले. +जगभरातली चित्रं बघण्याच्या ध्यासापोटी युरोपमधील बहुतेक सर्व रंगदालनांना माधवी यांनी भेटी दिल्या. चित्रकलेबद्दल आणि अन्य विषयांवरही त्यांनी लेखन केले आहे. +‘सकाळ’, ‘लोकसत्ता ’, ‘मिळून साऱ्या जणी’, ‘अंतर्नाद’, ‘माहेर’ अशा ठिकाणी त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. सकाळमध्ये 'रे जीवना' आणि 'मैत्रीण ', माहेर मध्ये 'दृष्टिपटल' नावाचे सदर लेखनही प्रकाशित झाले आहे. +गडचिरोलीला डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या तर्फे युवा पिढीसाठी 'निर्माण' नावाने शिबिर-मालिका घेतली जाते. त्यावर डॉ.माधवी यांनी लिहिलेली लेख-मालिका 'साप्ताहिक सकाळ'मध्ये प्रकाशित झाली होती. +डॉ.माधवी मेहेंदळे यांची मुलाखत (ध्वनिफीत) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_580.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5aaef751550fdb291f3b34ba0b836773375479cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_580.txt @@ -0,0 +1 @@ +भैरववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5808.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2c850d7b2614de9a7427031b0f14b1debd136f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5808.txt @@ -0,0 +1 @@ +माधुरी काळे या प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहिणाऱ्या मराठी लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5813.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4e64189eb4b355e991852c2b937c92603d61a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5813.txt @@ -0,0 +1,15 @@ +माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. +माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता. +इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली. +इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले. +माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली. +१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली. +एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे. +माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज ॲनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी). +मिळालेली नामांकने +मिळालेली नामांकने +नामांकने +नामांकन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5824.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4e64189eb4b355e991852c2b937c92603d61a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5824.txt @@ -0,0 +1,15 @@ +माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यांत तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. +माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. +माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर इ.स. १९८८ साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी काही चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता. +इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. +"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली. +इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले. +माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली. +१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टोबर २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली. +एकोणीसशे नव्वदीचा काळ गाजवलेल्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या आयुष्यावर एक आंतरराष्ट्रीय मालिका येणार आहे. यानिमित्त कार्यकारी निर्माता म्हणून प्रियांका चोप्रा आणि एबीसी स्टुडियोज हिची निर्मिती करत आहे. +माधुरीने अमेरिकेत स्थायी झाल्यावर तिच्या कुटुंबासोबत जगत असताना काय गमतीजमती घडल्या हे या कॉमेडी सीरिजमध्ये दाखवण्यात येईल. ही सिंगल कॅमेरा सीरिज असेल. 'ग्रेज ॲनाटॉमी', 'क्वांटिको' यांसारख्या मालिकांना सुपरहिट करणारी टीम या आगामी प्रोजेक्टसाठी काम करते आहे. (ऑगस्ट २०१७ची बातमी). +मिळालेली नामांकने +मिळालेली नामांकने +नामांकने +नामांकन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5825.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5d173a763a342131eae0312bfb63fe8c05f6b5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5825.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधुरी मोहन शानभाग (माहेरच्या गीता प्रभू आजगावकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापिका असून कॉलेजच्या प्राचार्या आहेत. माधुरी शानभाग यांनी २५हून अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांत चरित्रे, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रहही आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. +शानभाग मूळच्या बेळगावच्या आहेत व तेथेच वाढलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5856.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c21e163624c3e16102967c16bbcb35f7eb2af07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5856.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5860.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..926a659b5f187a525fcf26288168a6a5256f5e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5860.txt @@ -0,0 +1,2 @@ + मानकिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5865.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e1d707dc25653f7cf16f22e4130e5de69cd965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5865.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - १७१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २०७९ आणि जनगणना वॉर्ड क्र. २०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५९, ११२ ते १२३, १७९, ५९५ ते ७९९, ८०५, ८०८ ते १०४८, १२०० ते १२१३, १२२५, १२२६, १२२८ आणि १२३० यांचा समावेश होतो. मानखुर्द शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5872.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a57cf4b2e2d926ffaf816d9661c0ce944a6e96a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5872.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानधनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5876.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..739df3eb7c63a83b1a6ef6e49ab4d57e5788fbe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5876.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानमोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5956.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..265f31dbf0b4e057acf989b50d974ecb5b140172 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5956.txt @@ -0,0 +1,77 @@ +मानसशास्त्र (इंग्लिश: Psychology, सायकॉलॉजी ;) हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा इंग्रजी शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञाज्याने १६व्या शतकात तयार केला.. हा शब्द psyche साईक'(मन)' व logus लोगस(शास्त्र) या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला.'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केली गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा.संवेदना,विचार,भावना इ.)'वर्णन करावयास सांगितले गेले, परंतु इ.स.च्या २०व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतांनुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (behaviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. '[मन]' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांत दिसू लागला.आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली -'वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखतीसारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो; मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे. +मानसशास्त्र - व्याख्या : +'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी. +मात्र या सर्वांपेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा अधिक सखोल व तत्त्वज्ञानाधारित आहे, तसेच हा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन यांचा सूक्ष्म निरीक्षणांतून केलेला तपशीलवार अभ्यास आहे.[१] मानसशास्त्राची अधुनिक पार्श्वभूमी- एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी तत्त्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून मानसशास्त्राकडे पाहिले जात होते. इसवी सन पूर्व ३८४ ते ३२२ या कालावधीत मानसशास्त्राबद्दलचा अभ्यास करण्यात आला. प्लेेटो व सॉक्रेटिस या दोन तत्त्वचिंतकांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामध्ये शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच व्यक्तीला ब्रह्मज्ञान व वेदान्ताच्या प्रवाहाने वेगळ्या प्रवृत्तीकडे नेले. याच काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हापासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे आले. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे. तेव्हापासून मानसशास्त्राकडे पाहण्याचा कल बदलत आहे. आजचे मानसशास्त्र इतर शास्त्रांसारखेच विज्ञान म्हणून गणले जाऊ लागले. +मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती मनाला होत असते शरीर व मनाची ही आंतरक्रिया मेंदूमध्ये असणाऱ्या पीनियल ग्रंथि द्वारे होत असावी असे देकार्त व मे गुगल यांनी मत मांडले देकार्त यांच्या विचार प्रवाहातून आत्म्याच्या मानसशास्त्रात मनाच्या मानसशास्त्राची जागा घेतली परंतु याही व्याख्येवर टीका करण्यात आली की मन ही कल्पना सर्वांना परिचित असले तरी सर्वसामान्य लोकांना मानवी मन हे न उलगडणारे कोडेच आहे मानवी मन व्यक्तीला दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व गृहीत धरले जाते परंतु कोणत्याही शास्त्रामध्ये वास्तविक कल्पनांना महत्त्व दिले जाते जे दिसत नाही त्याचा अभ्यास करता येत नाही त्याचबरोबर मानवी मन हे अतिशय चंचल व हळवी असल्याने त्याचा अभ्यास करता येत नाही अशा प्रकारच्या ठिकाणांमुळे काल दोघांमध्येही व्याख्या मागे पडली +2. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय +एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्राच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागले प्रायोगिक पद्धतीचे महत्त्व मानसशास्त्राला पटले गेले येथून आधुनिक मानसशास्त्राचे वाटचाल सुरू झाली विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने 1879 मध्ये जर्मनीमधील लिंबजी या विद्यापीठांमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली त्याच कालावधीत ही व्याख्या तयार केले व्यक्तीला स्वतःविषयी आलेला राग लोभ यांसारख्या जाणिवांचा भावभावनांचा अभ्यास केला जात होता कधी व्यक्तीच्या जाणिवेचे विश्लेषण करून मानवी जाणिवा निर्माण कसा होतात हे पाणी मानसशास्त्राचे प्रमुख काम आहे असे म्हटले आहे यासाठी त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केल अर्थात बोधात्मक अभ्यासासाठी वापरली जाणारी आत्मनिरीक्षण पद्धती ही फक्त प्रौढ व्यक्ती व सुसंस्कृत व्यक्ती साठी वापरणे शक्य होते त्यामुळे बोधात्मक अनुभव प्रत्येक व्यक्ती पुरता मर्यादित असतो अशा व्यक्तिगत अनुभव आला शास्त्राच्या वर्गात आणि त्याचा पडताळा करणे योग्य नाही एका व्यक्तीला आलेला अनुभव इतर व्यक्तींना येईलच असे खात्रीशीर सांगता येत नाही म्हणून ही व्याख्या नाहीशी झाली +3. बोधात्मक व बोधात्मक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय +मानवी जीवनात जाणिवेचे क्षेत्र मर्यादित असल्याने बोधावस्था बरोबर व्यवस्थेचा अभ्यास केला जावा यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी 1900 मध्ये ही व्याख्या केली व्यक्ती वर्तनाची मूळे व्यक्तीच्या आधी सुप्त मनात रुजलेली असतात त्यावर व्यक्तीचे वर्तन अवलंबलेले असते परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये इतर काही मानसशास्त्रज्ञांनी मानवाच्या वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित केले त्यामुळे फ्रॉइडची ही व्याख्या काल योगामध्ये मागे पडली +4. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय +१९व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याआधी प्लेटो, ॲरिस्टाॅटल या ग्रीक तत्त्वज्ञांनी मानवाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला आहे. ॲरिस्टाॅटलने (इ.स.पूर्व.३८४-३२२) मन हे शरीराचे कार्य आहे असे प्रतिपादन केले आहे. पुरातन काळात Psychology म्हणजे 'आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्याख्या उदयास आली होती. Psyche (साइक) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर होतो. ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मानसशास्त्र विषयक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास Psyche ही संज्ञा वापरली होती. हिप्पोक्रेटिसचा मेंदूचा अभ्यास, हेरोफिलसचा शवविच्छेदन करून केलेला अभ्यास हा एक प्रकारे मानसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली इत्यादी माहिती देणारे होते. गॅलनने तर शरीरशास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानसशास्त्राचा अभ्यासही करण्याचे प्रयत्न केले. उदा० व्यक्तिमत्त्वातील घातक भावनानुभव, इत्यादी. १६व्या शतकात मानसशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इ.स १४५० ते १५५० हा कालखंड युरोपचा प्रबोधन काळ मानला जातो.१७व्या शतकात देकार्तने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक; देअरफोर आय एम' हे त्याचे विधान जगविख्यात आहे. याने प्रतिक्षिप्त क्रिया, भावना, इत्यादींबाबत अभ्यास केला. यानंतर लॉक, बेन, हर्बर्ट इत्यादी ब्रिटिश-जर्मन तज्ज्ञांनी मन व शरीर यांचे स्वतंत्र अस्तित्व, परस्परावलंबित्व स्पष्ट करण्याचा प्रारंभ केला. मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी नवीन व्याख्या तयार केली आहे. सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषणवादाचा जनक आहे. +मानसशास्त्रात वर्तनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिसून येते. एकूण मानसशास्त्रीय संशोधन हे वर्तनाभोवती दिसून येते. वर्तन म्हणजे उद्दिपकाला अनुसरून व्यक्ती अथवा प्राण्याने केलेली कोणतीही ‍‍प्रतिक्रिया होय.‍‍‍‍‍‍‍‍‌‌‌‍- +वर्तनामध्ये पुढील तीन पैलू दिसून येतात +१ . बोधात्मक -या वर्तनामध्ये व्यक्तीच्या वेदन, संवेदन, स्मरण,विचार,अध्ययन, भाव,भावना, इ.चा समावेश होतो. +२ . भावात्मक - या वर्तनामध्ये सुख,दुःख,राग,आनंद ,भीती, इ .बाह्य भावभावनांचा समावेश होतो. +३ . क्रियात्मक - या वर्तनामध्ये चालणे, बोलणे,लिहिणे, पोहणे, हसणे, इ.अनेक शारीरिक हालचालींच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो. +व्याख्या +मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. +आधुनिक व्याख्या -वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. +मानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे ‍ +कोणतेही वर्तन जाणून घेण्यातील पहिली पायरी म्हणजे त्या वर्तनाला नाव देणे. वर्तनाचे निरीक्षण करणे, त्या संबंधीच्या सर्व नोंदी करणे यांचा अंतर्भाव वर्णनात होतो. काय वर्तन घडत आहे? कुठे घडत आहे? कोणा बाबतीत घडत आहे?आणि कोणत्या परिस्थितीत घडत आहे, इत्यादींचे निरीक्षण, त्यासंबंधीच्या सविस्तर नोंदी म्हणजे वर्तनाचे वर्णन होईल. उदाहरणार्थ-दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थिनींच्या वर्तनातील काहीतरी विचित्रपणा शिक्षकांच्या निदर्शनास येतो. ही विद्यार्थिनी वेळेच्या वेळी गृहपाठ करत नाही. परीक्षेतील गुणांमध्ये घसरण होत आहे. शाळेविषयी तिचा दृष्टिकोनही नकारात्मक आहे.हे 'सर्व काय घडत आहे' याचे वर्णन होय. वर्तनाच्या अभ्यासातील हे पहिले ध्ये पूर्ण केल्यानंतर त्यानंतरचे ध्येय म्हणजे ती विद्यार्थिनी असे का वागत आहे. याचा शोध घेणे. +ती विद्यार्थिनी हे सर्व का करत आहे,याचा शोध लावण्यासाठी शिक्षक शालेय समुपदेशकाला त्या विद्यार्थिनीला सुयोग्य मानसशास्त्रीय चाचण्या देण्यास सांगतील.तिच्या पालकांनी तिला बालरोगतज्ञांकडे नेऊन तिला कसली ॲलर्जी अथवा शारीरिक आजार नाहीना याची खातरजमा करून घ्यावी.असेही शिक्षक सुचवतील.कदाचित तिचे पालक तिला काही मानसशास्त्रीय तपासणी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडेही नेतील. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास या विद्यार्थिनीच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतील.कोणत्याही वर्तनासंबंधीचा सिद्धांत प्रस्थापित करण्यात येईल. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. निरीक्षीतवर्तन अथवा बाबींचे सर्वसामान्य स्पष्टीकरण करणे म्हणजे सिद्धान्त होईल.वर्तनाचे वर्णन करणे. या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नातून वर्तनाचे निरीक्षण घडते. तर वर्तनाचे स्पष्टीकरण करण्याच्या यशस्वी प्रयत्नामुळे सिद्धान्त निर्मिती होते. वरील सर्व मार्गांचा अवलंब केल्यानंतर शिक्षकांना असे आढळले की, या विद्यार्थिनीला अध्ययन समस्या (उदाहरणार्थ वाचन अक्षमता) आहे. ज्यामुळे ती तिच्या वयाच्या इतर सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे वाचन करू शकत नाही. यानंतरचा टप्पा येतो तो पूर्व कथनाचा हे असेच चालू राहिले तर काय घडू शकते, याचे पूर्वकथन करण्याचा प्रयत्न केला जाईल. +भविष्यात काय घडेल.हे ठरविणे म्हणजे पूर्वकथन होय. उपरोक्त उदाहरणात बाबत बोलायचे झाल्यास मानसशास्त्रज्ञ अथवा समुपदेशक तत्सम परिस्थितीतील पूर्व संशोधनाचा आधार घेतील, आणि असे पूर्वकथन करतील की, विद्यार्थिनींचे शालेय वर्तन कायम निकृष्ट दर्जाचे राहील. ती तिच्या वयाला अनुरूप अध्ययन क्षमतेचे प्रकटीकरण कधीच करू शकणार नाही. +नियंत्रणात वा विशिष्ट वर्तनातील सुधारणात्मक बदल हा एकेकाळी वादाचा विषय होता.काही लोकांच्या मते नियंत्रण म्हणजे ब्रेनवॉशिंग परंत मानसशास्त्राच्या या ध्येयात हा अर्थ अभिप्रेत नाही. एखादे अनिश्चित वर्तन (उदाहरणार्थ परीक्षेत नापास होणे) हे इच्छित वर्तनात बदल म्हणजे नियंत्रण, आणि हे मानसशास्त्राचे एक ध्येय आहे. वरील उदाहरणातील वाचनक्षमता असलेल्या विद्यार्थिनीच्या बाबतीत काही अध्ययन तंत्र वापरून वाचन कौशल्य सुधारणा घडविता येईल. मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या विद्यार्थिनींसाठी सुयोग्य प्रशिक्षण तंत्र योजता येईल. +अर्थात येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे,.ती अशी की सर्व मानसशास्त्रीय संशोधन ही चारही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतील असे नाही. काही संशोधनांमध्ये वर्णन व पूर्वकथन यांवर अधिक भर असेल. काही विशिष्ट परिस्थितीत लोक काय करतील.यासंबंधी अनुमान मानतील तर काही मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात रुची ठेवतील. उदा० प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांनी निरीक्षित वर्तनाचे म्हणजेच वर्णिलेल्या वर्तनाचे स्पष्टीकरण शोधण्यासाठी संशोधन करतील. मानसउपचार तंत्रज्ञ मात्र वर्तन नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करतील. असे करताना इतर तीन गोष्टींना साहाय्यभूत ठरतील. +एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी मानसशास्त्र एक तत्त्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून माणसाकडे पाहिले जात होते. इ. स. सन पूर्व ३८४ ते ३२२ या काळात मानसशास्त्राबद्दलचा अभ्यास करण्यात आला. प्लेटो व सॉक्रेटिस या दोन तत्त्वचिंतक यांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामते शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच ब्रह्मज्ञान व वेदांताच्या प्रवाहाने वेगळ्याच प्रवृत्तीकडे व्यक्तीला नेले. यात काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हा पासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे येत आहे. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे तेव्हापासून मानसशास्त्र कडे पाहण्याचा कल बदलत आहे आजचे मानसशास्त्र तर्कशास्त्र यांसारखे शास्त्र म्हणून गणले जाऊ लागले. +मानसशास्त्राच्या व्याख्या/ इतिहास :- +सॉक्रेटिस प्लेटो ॲरिस्टॉटल या तत्त्वचिंतकांनी मानवी मन, आत्मा, जाणीव, स्वभाव यांविषयी अभ्यास केला. व्यक्तीला स्वतःविषयी वाटणारी जिज्ञासा व्यक्तिवर्तनाबद्दल वाटणारे कुतूहल यांतूनच मानसशास्त्राचा जन्म झाला. कोणत्याही शास्त्राची व्याख्या परिवर्तनशील असते. शास्त्राच्या अभ्यास विषयात वाढ झाल्यानंतर व्याख्यासुद्धा नव्याने करावी लागते. मानसशास्त्राच्या शाखांमध्ये वाढ झाल्याने पूर्वीच्या व्याख्या व आजच्या व्याख्यांमध्ये फरक दिसून येतो. त्यातील मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या व्याख्या खालील प्रमाणे. +वर्तन म्हणजे काय?: व्यक्ती ज्या वातावरणात वावरत असते ते वातावरण वस्तू, व्यक्ती, संस्था रूढी-परंपरा, प्रकाश, उष्णता इ घटनांनी बनलेले असते. या घटकांचा व्यक्तीवर सतत परिणाम होत असतो. त्या घटकांशी व व्यक्तींशी परस्पर देवाण-घेवाण चालू असते. म्हणूनच वातावरणातील घटकांना अनुसरून व्यक्तीकडून मिळणारी प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. +" विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून व्यक्तीकडून दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय" +वर्तनाचे सूत्र:- +उद्दीपक - व्यक्ती जीव - प्रतिक्रिया +थोडक्यात मानवी वर्तन ही बोधात्मक भावात्मक क्रियात्मक अशा घटकांनी बनलेले असते. +मानसशास्त्राची व्याख्या (Definition of psychology):- +मानसशास्त्र हे वर्तनाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे. पूर्वी मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा होते. एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते. तर जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते, आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते. +आत्म्याचे शास्त्र- पूर्वीच्या संशोधनाच्या आधाराने मानसशास्त्राची व्याख्या बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. +psyche- म्हणजे आत्मा आणिlogos म्हणजे शास्त्र त्यामुळे मानसशास्त्राचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असा झाला पण या वाक्यामुळे मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते, कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना नाही आत्म व मन ह्या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत तर्कशास्त्राची माहिती निरीक्षणांच्या आणि प्रयोगांच्या आधारे सिद्ध होते. आणि जर मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे. पण मन व आत्म्याचे निरीक्षण होऊ शकत नाही; आपण मनाला व आत्म्याला बघू शकत नाही, किंवा स्पर्श करू शकत नाही. आपण त्यांचे स्वरूप सांगू शकत नाही किंवा ते कुठे आहेत हे दाखवू शकत नाही, म्हणून मानसशास्त्राची व्याख्या बदलण्यात आली. +बोधावस्थेचा अभ्यास +एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन शास्त्रज्ञ विल्यम उंट यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिपझिक येथेसन १८७९मध्ये सुरू केली. त्यांनी बोधात्मक अनुभव ही संज्ञा बनवली. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीला मानसिक घडामोडीची असलेली जाणीव. ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्यांच्या भूत, वर्तमान व भविष्य काळात असलेल्या जाणिवेशी निगडित असते. त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ व संवेदन बोधावस्था यांवर आधारित प्रयोग केले. त्यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला. +अबोध वर्तनाचा अभ्यास +डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा गोदा (??) व सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार केला त्यांच्यामते आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. माणसाच्या मनाची एक अबोध पातळी अशी असते की जिथे त्याच्या धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दबल्या जातात. त्यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवांवर भर दिला, आणि ठरवले की व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही वयाच्या पहिल्या पाच वर्षात होत असते. डॉक्टर सिग्मंड फ्राईडम अँड्रॉइड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ मनोविश्लेषणाचे संस्थापक समजले जातात. +मानसशास्त्राची अबोधावस्थेच्या दृष्टीने व्याख्या : +बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तीच्या वर्तनावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो +जर व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्यांचे मूळ कारण त्यांना लहानपणी असलेल्या अनुभवांत असते +मानसशास्त्रातील विविध क्षेत्रे : +सकारात्मक मानसशास्त्र- सन १९०२मध्ये विल्यम जेम्सने "धार्मिक अनुभवांचे विविध प्रकार" हे पुस्तक लिहिले. येथूनच सकारात्मक मानसशास्त्राचा इतिहास सुरू होतो. यात मानवी जीवनातील सुख व ते प्राप्त करण्यासाठी आरोग्यदायी मनाची गरज कशी असते, याचा उल्लेख केला आहे. यानंतर पुढे सन १९६०मध्ये "तिसरी शक्ती" हा चिकित्सात्मक व वर्तनात्मक दृष्टिकोनाऐवजीचा मार्ग अब्राहम मॅस्लो, कार्ल रॉजर्स इत्यादी मानवतावादी मानसशास्त्रज्ञांनी, एक नवा दृष्टिकोन दाखवून दिला. ह्या सभ्य दूरदृष्टीचा परिणाम संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात झाला. त्यांनी भरपूर प्रमाणात वचने पाळण्याचा संकल्प केला. दुर्देवाने मानवतावादी मानसशास्त्रामध्ये भरपूर प्रमाणात संशोधनावर आधारित अशी प्रगती झाली नाही. यात काहींनी स्वमदत चळवळ सुरू केली. सुरुवातीच्या काळात यातील स्व म्हणजे काय? आत्मकेंद्रित का म्हणजे काय? इत्यादी प्रश्नावर जोर दिला. यामुळे सामूहिक खुशालीचा अर्थ लागण्यास मदत झाली. अगदी सुरुवातीलाम अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व थोर तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांनी मानवी जीवनात सुख ही प्रमुख संबंधित बाब आहे असे मत मांडले. पारंपरिक मानसशास्त्रात चिंता, खिन्नता आणि इत्यादी नकारात्मक घटनांवर भर दिलेला आहे. अशा सर्व नकारात्मक घटकांना एकत्रित करून चिकित्सा मानसशास्त्रज्ञांनी DSM-IV-TR अशी संकल्पना उपयोगात आणली.. या संकल्पनेनुसार मानसिक आजारांचाया (mental illness चा) वर्गवारीनुसार पद्धतशीर अभ्यास केला जातो. मानसशास्त्राच्या आधुनिक इतिहासामध्ये खुशालीऐवजी मानसिक आजाराचा अभ्यास केला जातो. सुख हे सामर्थ्य, निरपेक्ष प्रेम व व कृतिप्रवण त्यातून व्यक्त होत असते. विना मोबदल्यात जितके सुख सामावले आहे. तितके परतावा वा पैसे घेऊन सेवा करण्यात नाही. संतांनी निरपेक्ष सेवा केली आहे. अशा प्रकारची सेवा करणाऱ्या किंवा वागणाऱ्या माणसांना निरोगी मनाची माणसे असे म्हणतात. +मानसशास्त्रात उदयाला आलेली सकारात्मक मानसशास्त्र ही एक नवीन शाखा आहे. मार्टिन सेलिगमन यांनी २००२मध्ये सकारात्मक मानसशास्त्राची संकल्पना पहिल्यांदा मांडली. या आधुनिक मानसशास्त्रज्ञाने सकारात्मक मानसशास्त्राला एक नवे दृश्य प्राप्त करून दिले. अमेरिकन सेलिगमनने त्यांच्या १९९८मधील अध्यक्षीय भाषणात मानसशास्त्रीय संघटनेला(APA) मानसशास्त्राच्या क्षेत्रात एक नवीन दिशा देण्याची विनवणी केली. मानवी वर्तनातील वाइटातल्या वाइटाचा अभ्यास करण्यापासून ते चांगल्यातल्या चांगल्या वर्तनाची उन्नति करण्याचा अभ्यास झाला पाहिजे, असा आग्रह सेलिग्मनने त्या ठिकाणी धरला. त्यांनी त्या सभेत प्रेक्षकांना विचारले की मानसशास्त्र आनंदाने धैर्य यांसारख्या गोष्टींचा अभ्यास का करत नाही? मानसशास्त्रामध्ये असंतुलन आढळून आलेले आहे. म्हणून संतुलन साधण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्राची गरज आहे. आपण आपले संपूर्ण लक्ष दुर्बलपणा, विपत्ती हालाहाल निर्देशांक कमी करण्याकडेच वेधतो. सामर्थ्य आणि आरोग्याची उन्नती करण्याकडे आपण फार कमी लक्ष देतो. विकृती प्रारूपाच्या पलीकडे जाऊन सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी त्याची व्याप्ती वाढवावी, त्याच्या अभ्यासाची उन्नती करावी. आजच्या जगात अनेक व्यक्ती या नैसर्गिक आपत्ती,अतिरेकी हल्ले, आर्थिक मंदी, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अपयश,अतिरेकी स्पर्धा इत्यादी स्वरूपाच्या विविध सामाजिक आणि वैयक्तिक आव्हानांना सामोरे जात आहेत. या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये असे काही आहे का की जे आनंद सकारात्मकता यांच्यामध्ये वाढ करेल? आणि त्यांचे मापनही करता येऊ शकेल? आनंदी आणि सातत्य जीवन जगण्यासाठी सकारात्मक रहायला शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सकारात्मक मानसशास्त्र या नवीन शाखेचा समावेश मानसशास्त्रामध्ये केला. आनंद, सकारात्मकता, आशावादी वृत्ती कशी वृद्धिंगत करायची याचे मापन कसे करायचे याचा समावेत सकारात्मक मानसशास्त्रामध्ये केला जातो. समाजामध्ये काही लोक असे असतात. की कोणत्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही. हे माहीत असून सुद्धा सातत्याने कार्यरत असतात. उदाहरणार्थ समाजसेवा करणारे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणारे वर्तन करतात. अनेक मानसशास्त्रज्ञांनाही हा प्रश्न पडला की ते असे वर्तन का करतात. त्यापैकी काहींना असे वाटले की त्यांच्या जन्मजात गुणधर्मामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारच्या चांगल्या सदाचार घडवून आणणारे वर्तन होत असावे. याउलट समाजात अशा काही व्यक्ती असतात जाणीवपूर्वक चुकीच्या वर्तनात गुंतलेल्या असतात. सर्वसाधारणपणे या प्रकारच्या सकारात्मक गुणधर्मापेक्षा माणूस नकारात्मक घटनांकडे अधिक लक्ष देतो. म्हणूनच पारंपरिक मानसशास्त्रज्ञ नेहमीच सकारात्मक वर्तन प्रकारांपेक्षा नको असलेल्या नकारात्मक वर्तन प्रकारांकडे लक्ष केंद्रित करत असतात. त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्र सद्गुण,क्षमता आनंद आणि अर्थपूर्ण जीवन यांसारख्या या घटकांचा विचार करते. +चिकित्सा मानसशास्त्र +औधोगिक मानसशास्त्र +समुपदेशन मानसशास्त्र +सामाजिक मानसशास्त्र +वैकासिक मानसशास्त्र +आरोग्याचे मानसशास्त्र +गुन्हेगारी मानसशास्त्र +क्रीडा मानसशास्त्र +सकारात्मक मानसशास्त्र +रंगांचे मानसशास्त्र +राजकीय मानसशास्त्र +जाहिरातीचे मानसशास्त्र +अभियांत्रिकी मानसशास्त्र +बाल मानसशास्त्र +उपभोक्ता/ ग्राहक मानसशास्त्र +स्त्री मानसशास्त्र +१.नैसर्गिक निरीक्षण :- काहीवेळा संशोधकांना प्राण्यांच्या किंवा माणसांच्या एका समूहात बाबत काय घडत आहे हे जाणून घ्यावयाचे असते. अशा वेळेस प्राणी अथवा माणसे त्यांच्या सर्वसामान्य नेहमीच्या परिस्थितीत कसे वर्तन करतात, याचे निरीक्षण करणे सर्वोत्तम ठरते.आणि म्हणूनच प्राणी संशोधिका जेन गुडाल चिंपाझीच्या वस्तीत गेल्या. आणि ते त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत कसे खातात, खेळतात, झोपतात इत्यादींचे त्यांनी निरीक्षण केले. लोकांच्या बाबतीत संशोधक कामाच्याजागी, घरी, रीडा मैदानावर नैसर्गिक निरीक्षण पद्धतीतल्या वर्तनाचा अभ्यास करतात. (उदाहरणार्थ किशोरावस्थेतील मुले-मुली विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत सामाजिक परिस्थितीत कसे वर्तन करतात) हे जर अभ्यासवायाचे असेल. तर शनिवारच्या संध्याकाळी अथवा रात्री एखाद्या भव्य मॉलला भेट द्यावी. तेथे वर्तनाचे अनेक नमुने सहजपणे पाहावयास मिळतात. नैसर्गिक निरीक्षणाचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा असा की, प्रत्यक्षच वर्तनाचे निरीक्षण केल्यामुळे वर्तन नेमके कसे घडते, याचे वास्तव पूर्ण दर्शन घडते. प्रयोगशाळेसारखे कृत्रिम परिस्थितीत घडणारे वर्तन कृत्रिम असते. त्यात वास्तवतेचा अंश असतोच असे नाही. अर्थात नैसर्गिक निरीक्षण पद्धती वापरताना काही दक्षता घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा असे होते की, जेव्हा व्यक्तीच्या लक्षात येते की तिच्या वर्तनाचे कोणतेही निरीक्षण करत आहे, तेव्हा त्याचे वर्तन स्वाभाविकपणे घडत नाही. त्यात कृत्रिमता येते. याला निरीक्षकांचा परिणाम असे म्हणतात. खरे म्हणजे निरीक्षक हा व्यक्क्तीच्या नजरेस पडता कामा नये. तो दृष्टीआड हवा. मानवावर संशोधन करताना मात्र हे शक्य होत नाही. वरील शॉपिंगवरच्या उदाहरणात संशोधक काळा चष्मा लावून पुस्तक वाचत असल्याचा देखावा निर्माण करून युवक-युवतींच्या वर्तनाचे निरीक्षण करू शकतो. काही परिस्थितीत एक मार्गी आरशाचाही उपयोग करता येतो. या आरशामुळे निरीक्षकाला समोरील व्यक्तीच्या वर्तनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. परंतु व्यक्तीला मात्र निरीक्षक दिसत नाही. बऱ्याचदा सहभागयुक्त निरीक्षण पद्धतीत एक मार्ग म्हणून आरशाचा वापर केला जातो. सहभागयुक्त निरीक्षण हा नेसर्गिक निरीक्षणाचा एक प्रकार असून निरीक्षक हा या समूहाचे निरीक्षण करावयाचे आहे, त्या समूहाचा तो एक सदस्य असल्यासारखा वावरतो व समूह सदस्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करतो. +नैसर्गिक निरीक्षणाचे काही तोटेही आहेत. एक तोटा म्हणजे निरीक्षकाचा पूर्वग्रह. आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, यासंबंधीच्या निरीक्षकाच्या मतांचा व अपेक्षांचा त्याच्या निरीक्षणावरील होणारा परिणाम म्हणजे निरीक्षक-पूर्वग्रह- परिणाम .यामुळे होते काय तर जे निरीक्षकाच्या अपेक्षांना पुष्टी देणारे असते, तेवढेच पाहण्याकडे त्याचा कल होतो. जे त्याच्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही, त्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. या समस्येवर तोडगा म्हणजे अंध निरीक्षण होय. यात निरीक्षकाला नेमका संशोधनाचा प्रश्न काय आहे हेच ज्ञात नसते, त्यामुळे निरीक्षणावर पूर्वग्रहाचा परिणाम संभवत नाही. +प्रायोगिक पद्धती +सर्वेक्षण पद्धती +मानसशास्त्रातील करीअरच्या संधी +महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून +विविध संशोधन प्रकल्पात सहभागी +समुपदेशन केंद्रात तज्ज्ञ म्हणून +मनोरुग्णालयात मानसतज्ज्ञ म्हणून +शाळा महाविद्यालयात समुपदेशक म्हणून +क्रीडा समुपदेशक म्हणून + +(अपूर्ण यादी) +मानसशास्त्र - व्याख्या वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5983.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d9e29bbc81bd8fa25f804706274f401d16b9d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5983.txt @@ -0,0 +1 @@ +विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5989.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30ae8560701a74c55fceddc6be0e9a62503c0273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_5989.txt @@ -0,0 +1,4 @@ +मानिवली हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. ते नेरळहून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. + + मानिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6002.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac54988123f46bf79f97462dc95808b7750ba116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6002.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानेगोपाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6005.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c82d79a9680215b945cb7da5f113ae8406a24cb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6005.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6007.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f78c08d5a90ae42951c519052e6c82400f267978 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6007.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_601.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..233fd9da6b653ea8b27e71de4a350375c357fa45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_601.txt @@ -0,0 +1 @@ +भोंडेवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6024.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bde44e9608db1f3782627631b875df5794af1c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6024.txt @@ -0,0 +1,2 @@ +मान्या (७ ऑक्टोबर, १९८२ - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. हिने मल्याळी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय केला आहे. +मान्याने ४०पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.[१] तिने कोलंबिया विद्यापीठातून गणित आणि सांख्यिकीमध्ये दुहेरी पदवी तसेच व्यवस्थापनाची उच्चपदवी मिळवली.[१] ही न्यू यॉर्कमध्ये क्रेडिट स्विस मध्ये उपाध्यक्ष पदावर काम करते.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6025.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea2feda05aff40ef3e437bc1ed1e7999e9d9618 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6025.txt @@ -0,0 +1,2 @@ + मान्याळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_603.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443f292d8f8528f235fb3f829c5bbb2be05c96b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_603.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोंदावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6047.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fc47a87286331088bc1b1c8dda5f2d43005a264 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6047.txt @@ -0,0 +1,2 @@ +मापोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6069.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83676e7a354d7132afaca264183ae1bb7a523bae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6069.txt @@ -0,0 +1,8 @@ +भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (जन्म : चिपळूण, २७ एप्रिल १८८३; - २३ सप्टेंबर १९६४]) हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते. +वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवण व रत्‍नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले. +वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले, तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला. +वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. +बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंशती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत.. +इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते. +नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच! +त्यांच्या नाटकांचे भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6077.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7682c9f534db0cf1073f6ec0034e84d069539056 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6077.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख मामित जिल्ह्याविषयी आहे. मामित शहराविषयीचा लेख येथे आहे. +मामित जिल्हा भारतातील मिझोरम राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र मामित येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८६,३६४ होती. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6080.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6843878c6c08c2903442e74d2e4da282ce2c1fc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6080.txt @@ -0,0 +1,4 @@ +मामूटी उर्फ मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. मामूटी हे जन्माने मल्याळम असले तरी त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात काम केले. +त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, +केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच नंदी पुरस्कार व्यतिरिक्त इ.स. १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले.[१][२] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6109.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b0af3d10e2a17bcb0f13690cfcdfb86ac43d966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6109.txt @@ -0,0 +1,37 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6115.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25eaf505b30fc9242b0eb412b2edc9e2e40f6f1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6115.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मायकल फ्रेड फेल्प्स (इंग्लिश: Michael Fred Phelps) (जून ३०, १९८५ )[१][२] हे अमेरिकन माजी स्पर्धक जलतरणपटू आहेत. एकूण 28 पदकांसह ते आतापर्यंतचे सर्वात यशस्वी आणि सर्वात सुशोभित ऑलिम्पियन आहेत.[३][४]ऑलिम्पिक सुवर्णपदक (२३),[५] वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक (१३), आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक पदक (१६)[६], असे सर्वकालीन विक्रम मायकेलच्या नावावर आहेत. जेव्हा त्यांनी 2008 बीजिंग ऑलिम्पिक खेळांमध्ये आठ सुवर्णपदके जिंकली, तेव्हा त्यांनी सहकारी अमेरिकन जलतरणपटू, मार्क स्पिट्झचा 1972चा कोणत्याही एका ऑलिम्पिक खेळात सात वेळा प्रथम क्रमांकाचा विक्रम मोडला. +त्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये वर्षातील जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार मिळाला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6117.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161046366c5fc616af163051a490e53b2323f720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6117.txt @@ -0,0 +1,3 @@ +६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6130.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92d43f9305f7af7c0355d926dabb630065ab79dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6130.txt @@ -0,0 +1,4 @@ +मायकल ॲन्जेलो (मार्च ६, इ.स. १४७५ – फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल ॲन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटा व डेव्हिड ह्या रानिसांमधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात. +वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मायकेल दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढ्य आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले. +१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मिकेलेंजेलोचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. बॅटल ऑफ लॅपीत्झ हे मिकेलेंजेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मायकेलने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील पिएता, डेव्हिड, टुम्ब ऑफ लॉरेन्झो दि मेदिची, डे अँड नाइट, डस्क ऑफ डॉन ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. याच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे. +१५३४ साली मिकेलेंजेलो रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसऱ्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मिकेलेंजेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मायकेलेने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चित्रकृतींसाठी मिकेलेंजेलो प्रसिद्ध आहे. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने ३०० मानवाकृती रंगविलेल्या आहेत.या छताशिवाय मायकेलच्या द लास्ट जजमेंट, क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स आणि कन्व्हर्शन ऑफ सेंट पॉल या चित्रकृती प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6154.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d56372b6ce6673d12ea511feb913ab256278561d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6154.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर मायकल केन (१४ मार्च, इ.स. १९३३:लंडन, इंग्लंड - ) हे एक प्रसिद्ध इंग्रजी अभिनेते आहेत. केनने शंभरापेक्षा जास्त चित्रपटांतून काम केले आहे तसेच १९६०पासून प्रत्येक दशकात अकादमी पारितोषिकांसाठी (उत्कृष्ट अभिनेता) त्यांच्या नावाचे नामांकन झाले आहे. हॉलिवूडचे १९६०, ७० आणि ८० चे दशक केन ह्यांच्या अभिनय कौशल्य, सादरीकरण आणि टिकांनी गाजले आहेत. २००० साली राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या हस्ते त्यांना मानाचा नाइटहूड(सर) हा किताब त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल बहाल करून त्यांना गौरविण्यात आले. केन हे त्यांच्या कॉकनी उच्चारशैली साठी प्रसिद्ध आहेत. +केनचे मूळ नाव मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट, जुनियर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6159.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbef00b57f9a77b28bb4302ce38ea9331161e921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6159.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन मायकेल क्रिख्टन (/ˈkraɪtən/, ऑक्टोबर २३, इ.स. १९४२ - नोव्हेंबर ४, इ.स. २००८) हा अमेरिकन लेखक होता. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेला क्रिख्टन त्याच्या अनेक विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची अनेक पुस्तके चित्रपटांत रूपांतरित केली गेली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_616.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de491d09f996f1c681a554b7a1585b7068e24aa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_616.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोईरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6168.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cab03d68c23d1ab397bce1ab9d6b8fe18abf220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6168.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल गोरा (१७ फेब्रुवारी, इ.स. १९५७) हे एक अमेरिकन लेखक व इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आहेत. ते अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स राज्यातल्या नॉर्दॅम्पटन शहरातल्या स्मिथ कॉलेजात शिकवतात. त्यांनी लिहीलेले पोर्ट्रेट ऑफ अ नॉव्हेल हे हेन्री जेम्सचे २०१२ मध्ये प्रकाशित चरित्र प्रसिद्ध आहे. याशिवाय गोरा यांनी भारतातल्या प्रवासाचे वर्णन आफ्टर एम्पायर या नावाखाली लिहीलेले आहे (प्रकाशन १९९७). त्यांनी जर्मनीतील प्रवासचे वर्णन द बेल्स इन देर सायलेन्स लिहिले आहे (प्रकाशन २००४). गोरांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6170.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e56cf9f8cdabbf31cfe35d6eea485331e2029c57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6170.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल ग्रॅहाम-स्मिथ (५ ऑगस्ट, १९६९:टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6178.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcd24eb6ada9bedef44b207a4a74c47dd0d32e6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6178.txt @@ -0,0 +1,4 @@ +मायकेल जे. फॉक्स तथा मायकेल अँड्रु फॉक्स (९ जून, इ.स. १९६१:एडमंटन, आल्बर्टा, कॅनडा - ) हा दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. +याने बॅक टू द फ्युचर या चित्रपट शृंखलेत मार्टी मॅकफ्लायची भूमिका केली होती. +फॉक्स वयाच्या २९व्या वर्षापासून पार्किन्सन्स डिसीझ या दुर्धर रोगाने ग्रस्त आहे. याकारणाने त्याने १९९९नंतर त्याने अभिनय करणे कमी केले व ध्वनिअभिनयावर लक्ष केंद्रित केले. त्याने स्टुअर्ट लिटल व अटलांटिस: द लॉस्ट एम्पायर या चित्रपटांतून आपला आवाज दिला आहे. +फॉक्स पार्किन्सन्स डिसीझ वरील संशोधनासाठी आपला वेळ व पैसा खर्च करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6212.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25eaf505b30fc9242b0eb412b2edc9e2e40f6f1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6212.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मायकल फ्रेड फेल्प्स (इंग्लिश: Michael Fred Phelps) (जून ३०, १९८५ )[१][२] हे अमेरिकन माजी स्पर्धक जलतरणपटू आहेत. एकूण 28 पदकांसह ते आतापर्यंतचे सर्वात यशस्वी आणि सर्वात सुशोभित ऑलिम्पियन आहेत.[३][४]ऑलिम्पिक सुवर्णपदक (२३),[५] वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक (१३), आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक पदक (१६)[६], असे सर्वकालीन विक्रम मायकेलच्या नावावर आहेत. जेव्हा त्यांनी 2008 बीजिंग ऑलिम्पिक खेळांमध्ये आठ सुवर्णपदके जिंकली, तेव्हा त्यांनी सहकारी अमेरिकन जलतरणपटू, मार्क स्पिट्झचा 1972चा कोणत्याही एका ऑलिम्पिक खेळात सात वेळा प्रथम क्रमांकाचा विक्रम मोडला. +त्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये वर्षातील जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार मिळाला आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6216.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38ac29bba803b447ea10bf6e03eaeb765b8e5d44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6216.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल कॅम्पबेल फ्रेडरिक (६ मे, १९२७:बार्बाडोस - १८ जून, २०१४:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९५४ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_622.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68481a692b0e1386a0a1a9713e691dc02437a1a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_622.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोकणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6224.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81168c3cdfa6a8a2fd610622312733bd634f25e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6224.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकेल शीहान ब्रॅडली (३१ जुलै, १९८७:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +ब्रॅडली अमेरिकेचा संघनायक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6226.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11c13199882209461464c4ef897d5d7522cdfc46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6226.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल रुबेन्स ब्लूमबर्ग (१४ फेब्रुवारी, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकन उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर आहे.[ संदर्भ हवा ] हा न्यू यॉर्कचा १०८वा महापौर होता. याची निव्वळ मालमत्ता अंदाजे ४१ अब्ज अमेरिकन डॉलर असून हा जगातील ८वा सर्वाधिक धनाढ्य व्यक्ती आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6266.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372a0196fd0d1ddd808439e63b6d833a702369ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6266.txt @@ -0,0 +1,77 @@ +मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरिक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे. +[१] +‡ शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले, कारण युरोपियन ग्रांप्रीच्या वेळेत त्याच्या खतरनाक पधतीने गाडी चालवल्यामुळे, त्याचा जॅक्स व्हिलनव्ह सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. त्याचे सर्व गुण रद्द करण्यात आले. जर हे घडले नसते तर तो त्या हंगामात दुसऱ्या क्रमांकावर आला असता.[१] +† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले. + + +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6267.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e14b82a4ebe7c8b9aed6266194e9dabb37b7c24f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6267.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +मिकाएल सिल्वेस्ट्रे (फ्रेंच: Mikaël Silvestre) (ऑगस्ट ९, १९७७ - हयात) हा फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. तो फ्रेंच राष्ट्रीय फुटबॉल संघातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील, तर आर्सेनल क्लबातर्फे इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत खेळला आहे. तो बचाव फळीत मधल्या किंवा डाव्या बचावपटूच्या भूमिकेतून खेळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6283.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..027e672007b891eb3b0d00abc50fda2bc30d8581 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6283.txt @@ -0,0 +1,7 @@ +सुक्ष्मनियंत्रक (मायक्रोकंट्रोलर) (संक्षिप्त MCU किंवा µC ) एक संगणक प्रारूप आहे जे एका चीप वर असते.यामधे संयुक्तिक गणक (integrated processor),स्मृती (थोडीशी RAM, आज्ञावली स्मृती (program memory) किंवा दोन्ही),आज्ञावाचक आदान/प्रदान साधनं सामाविष्ट असतात.ज्यांचा उपयोग चीपशी जोडलेल्या साधनां सोबत संवाद करण्याकरता केला जातो.मायक्रोकंट्रोलर हा मायक्रोप्रोसेसरहून भिन्न असतो, त्यामध्ये केवळ गणक (CPU) असतो(संगणकाच्या गणका प्रमाणे).आधुनिक संगणकयुगात मायक्रोकंट्रोलर केवळ एका चिपवर काम करू शकतो. एका मायक्रोकंट्रोलरमध्ये एक किंवा अनेक सीपीयू असू शकतात. +सुरुवातीला १९७१ मध्ये इंटेल Intel कंपनी द्वारा प्रकाशित झाल्यावर काही वर्षांत मायक्रोकंट्रोलर लोकप्रिय झाले.अत्यंत उपयुक्त इंटेल 8008 त्यावेळी प्रकाशित के‌ला गेला, परंतु तो अजूनही चिपसाठी प्रत्येकी लागणाऱ्या उच्च रकमेमुळे अव्यवहार्य होता.त्यामुळे सुरुवातीच्या मायक्रोकंट्रोलर मध्ये भिन्न प्रकारच्या संगणक स्मृती (computer memory) एकाच दलात (मायक्रोकंट्रोलर मध्ये) जुळलेल्या असतं. त्याची उपयोगीता बघितल्यानंतर, लोकांच्या त्याला आणखी चांगले बनविण्याच्या प्रयासाने, मायक्रोकंट्रोलर सतत उन्नत होत होता. कालांतराने किमती कमी झाल्या आणि २००० च्या आरंभी, मायक्रोकंट्रोलर मोठ्याप्रमाणात संपूर्ण जगात वापरले जाउ लागले. +मायक्रोकंट्रोलरसाठी इतर संज्ञा इंम्बेडेड सिस्टीम (embedded system ) आणि इंम्बेडेड कंट्रोलर (embedded controller) या आहेत.कारण मायक्रोकंट्रोलर आणि त्यांचे सहकारी सर्किट अनेकदा एकाच चिप मध्ये बनवले (किंवा एंम्बेड embed) केले जाते. +नेहमीच्या अंकगणित व तार्किक या मायक्रोप्रोसेसरच्या घटकां पेक्षा अधिक घटक जसे विदा (data) साठवण्यासाठी रॅम (RAM), आज्ञावली साठवण्याकरीता केवळ-वाचन स्मृती ( read only memory), आणि इतर साधने/जोड (peripherals) हे घटक मायक्रोकंट्रोलर मध्ये असतात. +अनेकदा मायक्रोकंट्रोलर हे मायक्रोप्रोसेसर पेक्षा खुप कमी गती वर चालतात (32khz इतक्या कमी वारंवारतेने (clock speed)), पण हे ठराविक अनुप्रयोगाकरीता उपयुक्त असते. आणि हे खुप कमी ऊर्जा वापरतात (मिलीव्ह्याट किंवा मायक्रोव्ह्याट इतकीही). +स्वयंचलित उत्पादनात आणि उपकरणात मायक्रोकंट्रोलर वापरले जातात, जसे गाडीची इंजिन प्रणाली, रिमोट कंट्रोल, मशीनी, साधने, ऊर्जाशिल +अवजारे, आणि खेळणी. यांनाच म्हणतात अंतःस्थापित प्रणाली (embedded system). मायक्रोकंट्रोलर सौर शक्ती (solar power), आणि ऊर्जा संकलन, गाडीतील एन्टि-लोक ब्रेकिंग प्रणालीत काम बजावताना सापडू शकेतो, तसेच यांचे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अनेक उपयोग आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6284.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3500ef2cbc08e24f7e29dee62e3ea39fea61bec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6284.txt @@ -0,0 +1,12 @@ +रॅम सिकलीड, म्हणजेच मायक्रोजिओफगस रॅमिरेझी हा दक्षिण आफ्रिकेतील व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या तृणभूमीतून (गवताळ प्रदेशातून) वाहणाऱ्या ओरीनाको नदीपात्रात सापडणारा एक गोड्या पाण्यातील मासा आहे.[१] माशांच्या वागणुकीचा अभ्यास करण्याकरिता या प्रजातीची तपासणी केली गेली आहे [२] तसेच शोभिवंत मत्स्यपालन छंदात हा मासा अतिशय लोकप्रिय आहे. हा मासा अनेक उपनाव किंवा सामान्य नावाने प्रसिद्ध आहे, ही सामान्य नावे इंग्रजी भाषेतच सर्वत्र प्रचलित आहेत उदाहरणार्थ; रॅम, ब्ल्यू रॅम, जर्मन ब्ल्यू रॅम, एशियन रॅम, बटरफ्लाय सिकलीड, रॅमिरेझीज ड्वार्फ सिकलीड, ड्वार्फ बटरफ्लाय सिकलीड आणि रॅमिरेझी. [३][४][५][६] छोट्या सिकलीड माशांच्या प्रजातीतील Cichlidae या कुळातील आणि Geophaginae या जातकुळीतील मासा आहे.[७] +निसर्गात सापडणारे रॅम सिकलीड हे मत्स्यालयात पैदास केलेल्या रॅम सिकलीडपेक्षा जास्त रंगीत असतात. असे का? तर चुकीच्या पद्धतीने प्रजनन घडवून आणणे, उठावदार रंग दिसण्यासाठी माशांना संप्रेरके टोचणे ही प्रमुख कारणे आहेत. शिवाय या अशा प्रयोगांमुळे चार नारांपैकी एक नर हा नपुंसक होतो. +नर माशाच्या पाठीवरील पराच्या (Dorsal fin) पुढील काही काटे हे इतर काट्यांपेक्षा थोडे लांब असतात. असे असले तरी, चुकीच्या प्रजनन पद्धतीमुळे काही माद्यांमधेही हे दिसून येते. जेव्हा प्रजननाची वेळ येते, तेव्हा मादीचे पोट गुलाबी किंवा लालसर होते. नरांप्रमाणे माद्यांच्याही पाठीवरील पराजवळ असणाऱ्या काळ्या ठिपक्याच्या बाजूने, निळ्या रंगाची चमक असते. परंतु फरक इतकाच कि, माद्यांच्या काळ्या ठिपक्याच्या आतील बाजूसही विरळ असे निळे ठिपके असतात. नर जास्तीत-जास्त १० सेंटीमीटरपर्यंत वाढतात तर माद्या थोड्या लहान असतात. +व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या लॉझ जानोस नामक तृणभूमीमुळे M. ramireziचा नैसर्गिक अधिवास हा उबदार (२५.५ ते २९.५° से, ७८ ते ८५° फॅ), आणि आम्लीय ( पीएच ५.२ ते ६.७) प्रकारचा आहे.[३][५][८] या भागात पाणी संथ वाहत असून पाण्यात विरघळलेली खनिजे आणि वनस्पतींपासून तयार झालेले आम्ल असल्यामुळे काही ठिकाणी पाणी पारदर्शक तर काही ठिकाणी गढूळ दिसते. ही प्रजात पाण्यात बुडालेल्या गवताळ भागात किंवा पाणवनस्पतींमध्ये आढळून येते. +काहीवेळा, काही अंडी ही फलित होत नाहीत. +परंतु, काहीवेळा अंडी फलित होतच नाहीत, याचे कारण, ज्या जोडीने अंडी घातलेली आहेत त्या जोडीपैकी एकाचे किंवा दोघांचेही चुकीच्या पद्धतीने प्रजनन झाल्याची शक्यता असते. +रॅम हा मत्स्यालयात स्वतःचे क्षेत्र करून राहणारा मासा आहे. त्यातही, प्रजननावेळी नर आणि मादी, दोघेही आक्रमक होतात. ज्याठिकाणी अंडी असतील, त्याठिकाणी इतर माशांना येऊ देत नाहीत. +लैंगिकदृष्ट्या परिपक्व झाल्यावर, रॅम सर्वप्रथम जोडीदार निवडतात. रॅम नर एकपत्निक असतात, म्हणजेच जोपर्यंत ते एकत्र आहेत, तोपर्यंत जोडी तुटत नाही. मत्स्यालयात इतर कितीही नर असले, तरी प्रजनन निवडलेल्या जोडीतच होते. तेव्हा जोडी तयार झाली कि नर इतर नरांना सहन करत नाहीत.[५] सदर प्रजात चपट्या दगडावर ०.९ ते १.५ एमएम आकाराची चिकट असणारी अंडी चिकटवतात.[८][९] किंवा थेट वाळूत तयार केलेल्या छोट्या खड्ड्यात चिकटवतात.[३] इतर अनेक सिकलीड माशांप्रमाणे, एम. रॅमिरेझी दोन्ही, नर आणि मादी पिल्लांचे संगोपन करतात. मादी एकावेळी १५० ते ३०० अंडी घालते,[४] काही माद्यांनी एकावेळी 500 पर्यंत अंडी घातल्याचीही नोंद आहे. अंडी घालून झाल्यावर नर-मादी दोघेही, अंड्यांना सतत ऑक्सिजन मिळण्यासाठी त्यांच्या परांनी अंड्यांच्या ठिकाणचे पाणी हलवत राहतात. २९° से (84° फॅ) तापमानात पुढील ४० तासांत अंडी उबतात. +नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या माशांच्या पिल्लांना इंग्रजीत 'लार्वा' असे म्हणतात. या प्रजातीचे लार्वा पुढील पाच दिवस दगड, पाणवनस्पती अशा ठिकाणांना डोक्यावर असलेल्या चिकट धाग्यांच्या मदतीने चिकटलेली असतात. पाच दिवसांनंतर, नर आणि मादी, दोघांपैकी कोणीही, पिल्लांना खाण्यासाठी प्रवृत्त करून दाट कळपाने फिरवतात आणि अन्न शोधण्यासाठी मदत करतात.[३] +शोभिवंत मत्स्यपालन छंदात व्यापारी उद्देशाने ही प्रजात आयात करणारे आणि संग्रहकर्ता, मॅन्युएल रॅमिरेझ यांच्या नावावरून या माशाला रॅम सिकलीड हे नाव देण्यात आले.[१०] जॉर्ज एस मायर्स आणि आर.आर हॅरी (1948) यांनी प्रथमतः या माशाची ओळख अ‍ॅपिस्टोग्रामा रॅमिरेझी (Apistogramma ramirezi) अशी करून दिली, परंतु यानंतरही अनेक जीव नावांतून आणि कुळातून या माशाची वर्णने समोर आली ती पुढीलप्रमाणे: मायक्रोजिओफगस (Microgeophagus), पॅप्लिओक्रोमीस (Papiliochromis), सुडोअ‍ॅपिस्टोग्रामा (Pseudoapistogramma) आणि सुडोजिओफगस (Pseudogeophagus).[११] +उष्णकटिबंधीय गोड्या पाण्यातील सामुदायिक मत्स्यालयात रॅम सिकलीड अतिशय लोकप्रिय आहे. इतर बरेचसे सिकलीड सामुदायिक मत्स्यालयासाठी अपात्र ठरतात मात्र या प्रजातीचे तसे नाही, नर आणि मादी, अशी जोडी जरी सामुदायिक मत्स्यालयात ठेवली गेली तरी चालते. +शोभिवंत मत्स्यपालन छंदसाठी आशियामध्ये एम. रॅमिरेझी माशाचे बरेच वाण विकसित केले गेले आहेत जसे कि झेंथस्टिक (लाल रंगद्रव्याचा अभाव असणे). यामधे गोल्ड रॅम किंवा इलेक्ट्रिक ब्लू हे मोठ्या परांचे, मोठ्या शरीराचे, जाड "बलून" पद्धतीचे आणि लांब-बारीक परांचे अशा अनेक प्रकारांत विकसित केले गेले आहेत.[३][५] यापैकी बऱ्याच वाणांना वन्य-प्रकारातील नमुन्यांच्या तुलनेत कमी प्रजनन, आरोग्याच्या समस्या आणि पिल्लांची काळजी घेण्यास असमर्थ अशा अनेक समस्या भेडसावतात.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6297.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4807e64748b72fa1a1d2f1f6542ac21e212369a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6297.txt @@ -0,0 +1 @@ +मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ मराठी भाषेमधेही उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6301.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ebf2d163d8d77f6aa0752f8916c8e5b15872c37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6301.txt @@ -0,0 +1,4 @@ + +बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ही जगप्रसिद्ध असून संगणकयुगातील क्रांतिकारी बदल घडवून आणणारी विंडोज प्रणालीची निर्माती आहे. +मायक्रोसॉफ्टचे इतर लोकप्रिय उपक्रम- +२०२३मध्ये मायक्रोसॉफ्टने ओपनएआय या कंपनीशी संधान साधून ओपनएआयची चॅटजीपीटी ही तंत्रप्रणाली आपल्या बिंग या शोधयंत्रात अंतर्भूत करून घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6330.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e19e1786f77b805e0edc11b037b2f15fff108cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6330.txt @@ -0,0 +1 @@ +ही मराठीतील संगीत व मनोरंजन वाहिनी असून मायबोली श्री.अधिकारी ब्रद्रर्स समूहाची आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6338.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a9324c2e7e24d5c12a580231ac2dee155872260 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6338.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मायर्मिडनचे खालीलप्रमाणे अर्थ होऊ शकतात: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6339.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a9324c2e7e24d5c12a580231ac2dee155872260 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6339.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मायर्मिडनचे खालीलप्रमाणे अर्थ होऊ शकतात: diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6372.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86153559ce620e3bf6b52affe699701f80691959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6372.txt @@ -0,0 +1 @@ +मायानगरी पार्क नागपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक नगर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6395.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe42231b9e782fdb2c793217a7b1c2346ea7d3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6395.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायोंग हे भारताच्या आसाम राज्यातील गाव आहे. मरीगांव जिल्ह्यात असलेले हे गाव काळ्या जादू शिकण्यासाठीचे ठिकाण समजले जायचे. +[१] आता या वदंतेमुळे अनेक पर्यटक येथे येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6396.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe42231b9e782fdb2c793217a7b1c2346ea7d3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6396.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायोंग हे भारताच्या आसाम राज्यातील गाव आहे. मरीगांव जिल्ह्यात असलेले हे गाव काळ्या जादू शिकण्यासाठीचे ठिकाण समजले जायचे. +[१] आता या वदंतेमुळे अनेक पर्यटक येथे येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6397.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caa9187cfc1d65f799e5f5e53760aafbabfe0b45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6397.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मायोत हा हिंदी महासागरामधील व आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील फ्रान्सचा एक स्वायत्त प्रदेश आहे. मायोत हे बेट कोमोरोसच्या आग्नेय दिशेला व मादागास्करच्या नैऋत्य दिशेला वसले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6421.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e61fef9a73120606782481c64cbd9d921d77938 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6421.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारलागुडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6430.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36cb43c3b06f0375733dafb07d643e5b663af331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6430.txt @@ -0,0 +1,2 @@ + मारळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावतालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6434.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93d7f87f36284956f829ab9ea0b122c5b0f745e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6434.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारवाड हा भारतातील राजस्थान राज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला मेवाड आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मारवाडमध्ये किशनगढ, जसवंतपूर, जेसलमेर, जोधपूर, पाली, पुष्कर, फतेहपूर, बिकानेर, मेडता, सिरोही, इ. प्रदेशांचा समावेश होतो. +भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत मारवाड हे एक संस्थान होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6453.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33dfd5748ee6de25270678186d02fa2612f24ecb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6453.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 10°39′14″N 71°38′26″W / 10.65389°N 71.64056°W / 10.65389; -71.64056 + +माराकाईबो हे व्हेनेझुएला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देशाच्या वायव्य भागात असलेले हे शहर लेक माराकाईबो आणि वेनेझुएलाच्या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6497.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e7206f4e1dcf1cc9c744e9ea9b1792c8f64ea12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6497.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारिया तेरेसा (६ जून, इ.स. १७७२:नेपल्स, इटली - १३ एप्रिल, इ.स. १८०७:व्हियेना, ऑस्ट्रिया) ही ऑस्ट्रियाची पहिली सम्राज्ञी आणि शेवटची पवित्र रोमन सम्राज्ञी होती. तिला हे पद फ्रांसिस दुसऱ्याशी लग्न झाल्यामुळे मिळाले. ही राजकारणात सक्रिय होती आणि अनेकदा आपल्या पतीला राजकारणाबद्दल सल्ले द्यायची. +मारिया नेपल्सचा राजा फर्डिनांड चौथ्याच्या १७पैकी सगळ्यात मोठे अपत्य होती. ती मेरी आंत्वानेत आणि स्पेनच्या चौथ्या चार्ल्सची भाची/पुतणी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6511.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad50b947d923271b32fe49d90472e376606d2d97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6511.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. +टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6516.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0242a3ca466761fef36cb0569064aadcc033d846 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6516.txt @@ -0,0 +1,4 @@ +ख्रिश्चन मान्यतेनुसार मारियाचे स्वर्गारोहण हे येशू ख्रिस्तांची आई मारिया हिचे पृथ्वीवरील जीवन संपवून सदेह स्वर्गात जाण्याची घटना होय. +ही घटना दर वर्षी १५ ऑगस्टला साजरी केली जाते. अनेक देशांत यादिवशी सुट्टी असते.[१] +व्हर्जिन मेरीचा स्वर्गातील वाढदिवस साजरा करण्याचा दिवसा हा अनेक कॅथलिक आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन लोकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. स्वर्गीय वैभवाच्या तिच्या स्वीकृतीची मान्यता काही ख्रिश्चन अभिव्यक्तीचे प्रतीक म्हणून पाहतात. ते मानतात की पुढे त्यांनादेखील नंदनवनात आणले जाईल. १५ ऑगस्टला ईस्टर्न चर्चमध्ये हा सोहळा सहाव्या शतकापासून साजरा केला जात आहे. कॅथोलिक चर्चने कुमारी मारियाला स्मरणात ठेवण्यासाठीचा पवित्र दिवस म्हणून ही तारीख स्वीकारली. त्याच्या अनैतिकतेत आणि वास्तविक शरीर शारीरिक, शारीरिक कल्याणमधील एखाद्याच्या श्रद्धेचा संदर्भ (असंबद्ध वाक्य) +असम्पेप्शन दिवस म्हणून आडोरा, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बुरुंडी, कॅमेरून, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चिली, कॉंगो, कोस्ट डि आयव्हरी, क्रोएशिया, कोलंबिया, कोस्टा रिका, सायप्रस, पूर्व तिमोर, फ्रान्स येथे राष्ट्रव्यापी जाहीर सुट्टी असते. गॅबॉन, ग्रीस, जॉर्जिया, गिनी गणराज्य, हैती, इटली, लेबेनॉन, लिथुआनिया, लक्झमबर्ग, मॅसेडोनिया गणराज्य, मादागास्कर, माल्टा, मॉरिशस, मोल्दोव्हा, मोनॅको, मॉन्टेनेग्रो (अल्बेनियन कॅथोलिक), पॅराग्वे, पोलंड (पोलिश सेना दिन), पोर्तुगाल, रोमानिया, रवांडा, सेनेगल, सेशेल्स, स्लोव्हेनिया, स्पेन, सीरिया, ताहिती, टोगो आणि वानुआतु आदी देशांत १५ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला जातो.[२] हंगेरीतही हा दिवस १९४८ पर्यंत पाळला जात होता. भारतामध्ये ऑगस्ट १५ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होतो..[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6569.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b1d355efe210d0d4c94f9cf8987b7f617042933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6569.txt @@ -0,0 +1,19 @@ +मारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीव अभ्यासक,लेखक आहेत. +वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता. +चिवतमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणाऱ्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागल +पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले. +महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली. +त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले. +लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला दुसरा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले. +अरण्यवाटेवर आणखी एकाने, हणमंतामामाने, चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले. +हणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले. +मारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले. +पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. +या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले. +शिस्त काय असते हे त्यांना या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव मारुती चितमपल्लींनी विद्यार्थिदशेतच अनुभवले. +मारुती चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिक्ले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली. +मारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला. +रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला. +स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत ‌की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा ‌खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे.जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे.चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत)ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी)चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले. +मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते. +मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6572.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a42d57c9ac10b99ed0625e936dc3547e591434fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6572.txt @@ -0,0 +1,4 @@ +मारुती दाजी देवकाते (१ जानेवारी, इ.स. १९४१ - १९ जानेवारी, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक व मराठी चित्रपटसृष्टीतील संवाद लेखक, गीतकार, पटकथाकार होते. यांनी एकूण ४० वर्षांत सुमारे १५० चित्रपटाच्या पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखन केले होते. +मारुती दाजी देवकाते मूळचे पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या नीरा-वागज या गावचे होत. +भगगवद्गीता व महाभारत या दोन ग्रंथांचे देवकाते यांनी अभंग स्वरूपात केलेले रूपांतर अनुक्रमे अभंगगीता व अभंग महाभारत या नावाने प्रकाशित झाले आहे. +ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे इ.स. १९७५पासून सक्रिय सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर बारामती येथे भरलेल्या नवोदित मराठी साहित्य संमेलनासाठी वसंतराव पवार नाट्यगृहाचे रूपांतर "मा .दा .देवकाते साहित्यनगरी" असे करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6576.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66a128239bb23e296a3166229e77f83e18afc2be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6576.txt @@ -0,0 +1,4 @@ +मारुती सुझुकी भारत मर्यादित (इंग्लिश: Maruti Suzuki India Limited) (बीएसई.: 532500, एनएसई.: MARUTI) ही भारतामधील प्रवासी वाहनांचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या देशात वापरल्या जाणाऱ्या ४५ टक्के मोटारगाड्या मारुतीने बनवल्या आहेत. १९८१ साली मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावने स्थापन करण्यात आलेली ही कंपनी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी भारतामधील पहिली कंपनी होती. + +*स्रोत + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6591.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd731b70e4b343089bbedb25b74bbdef733ae19b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6591.txt @@ -0,0 +1,5 @@ +मारुतीबोवा गुरव-आळंदीकर : (१० जून १८८५ – १९४२). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार. ह.भ.प. मारुतीबोवा गुरव हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म आळंदीचा. + +पूर्वी गुरव हे ज्ञानेश्वर माऊलींची नित्य पूजा - अर्चा (गुरवकी ) करीत असत व  तेथून दोन मैलांवर असलेल्या वस्तीवर राहत होते.याच घराण्यातील एका भाग्यवान बाईनें आपले मूल बरोबर घेतले व माऊलींची पूजा करण्यासाठी मुलास माऊलीच्या देवळाजवळ ठेवून इंद्रायणी नदीवर पाणी आणण्यास गेली. त्यावेळी पाणी घेऊन येत असताना आपल्या मुलास वाघ तोंडात धरून नेत आहे, असे तिला दिसले .तशीच ती मोठ्याने ओरडत त्या वाघाकडे धावली. तेव्हा वाघाने तोंडात धरलेले मूल खाली टाकले. पण ते मेलेले होते .तिने ते लगेच ते मुल ष्री माऊलींच्या समाधीच्या पुढे ठेवून हंबर्डा फोडला. करुणा  भाकली. तिची ती करुणा, त्या समाधीस्थ करुणानिधी माऊलींनी ऐकली व त्या मुलाच जिवंत केले .पण समाधीला कवटाळून धरून रडत असताना आपल्या मागे आपले मूल रडत आहे हे तिने पाहिले .माऊलींच्या कृपेने मूल जिवंत झालेले पाहून, तिला माउलींविषयी अतिशय प्रेम उत्पन्न झाले व त्या मुलास पुढे दररोज पूजेस आणावे असा क्रम ती  बाई जिवंत असेपर्यंत करत होती .याच शुभ संस्काराने वाढलेला तो मुलगा संत ज्ञानेश्वर महाराजांची नित्य पूजा - अर्चा, (गुरवकी ) नियमित करू लागला. या मुलाला वाघाने मारले होते परंतु माऊलींनी त्यास जिवंत केले. तेव्हापासून या घराण्याला " वाघमारे "  असे म्हणतात .याच वाघमारे घराण्यात यांच्या जन्म झाला होता. +मारूतीबुवा हैबतबाबांच्या नित्यपाठात असणाऱ्या अभंगमालिकेनुसार ते भजन करीत. वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मण सदाशिव प्रसादे यांच्या घरी ते योगवासिष्ठ ग्रंथाचे श्रवण करायला जात असत. कृष्णाबाई यांच्याशी बालपणीच मारुतीबोवांचा विवाह झाला. भजनासोबतच कीर्तनाची गोडी मारुतीबोवांना लागली. ते कृष्णबोवा श्रीगोंदेकर, श्रीपादबोवा भिंगारकर आदी कीर्तनकारांची कीर्तने ऐकत. नाना महाराज साखरे ज्ञानेश्वरी सांगत पुण्यात त्यांच्या ज्ञानेश्वरीचे श्रवण मारुतीबोवा करीत. विष्णुबोवा जोग महाराजांच्या कीर्तनाचा प्रभाव मारुतीबोवांवर पडला. त्यांनी माधुकरी मागून उदरनिर्वाह करण्याचा निश्चय केला. त्यांनी आपल्या आईकडेच माधुकरी मागितली. पुढे मारुतीबोवांच्या आईने आपली सून कृष्णाबाई म्हणजे बोवांच्या पत्नीलाच माधुकरी देण्यासाठी पुढे केले पण मारुतीबोवा विचलित झाले नाहीत. ‘पाच घरी भिक्षा मागून जगेन ‘ हा त्यांचा दृढ निश्चय होता. बंकटस्वामी, लक्ष्मणबोवा इगतपुरीकर यांनी आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरात केलेल्या १०८ पारायणांचा फार मोठा प्रभाव मारुतीबोवांवर पडला. विष्णुबोवा जोग महाराज यांच्या पुणे येथील वाड्यात वास्तव्य करून वयाच्या १९ व्या वर्षापासुन मारुतीबोवांनी परमार्थ साधना सुरू केली. ज्ञानेश्वरी ,श्रीमद् भगवत गीता , अमृतानुभव , सकल संत गाथा आदी ग्रंथांचे श्रवण मारुतीबोवांनी विष्णूबोवा जोग महाराजांकडून केले. मारुतीबोवा गुरव यांनी देहूजवळीला भंडारा डोंगरावर साधना केली. मारुतीबोवांनी आपले कार्यक्षेत्र आळंदी हेच निवडले आणि ते कीर्तन , प्रवचन करू लागले. ते ज्ञानेश्वरी सांगू लागले. योग असा की ,लग्न झाल्या नंतर त्यांना पुढे गुरव जातीतील जोडीदार भेटले ते म्हणजे कै.लक्ष्मणबोवा पानसरे व त्यांचे चिरंजीव वै.ज्ञानेश्वर बोबा पानसरे हे होत. +मारुतीबोवा गुरव यांनी वारकरी शाळेची कल्पना विष्णुबोवा जोग महाराज यांच्यापुढे मांडली.मारुतीबोवा ठोंबरे , बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर, पंडित पांडुरंग शर्मा,मारुतीबोवा गुरव यांच्या महत् प्रयासाने या सर्वानी जोग महाराजांचा होकार मिळवला.या साठी मामा साहेब दांडेकर या त्याच्या गुरुबंधुने सुद्धा प्रयत्न केले. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८३९ रोजी म्हणजे २४ मार्च १९१७ रोजी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. वारकरी शिक्षण संस्था आणि मारुतीबोवा गुरव हे एकरूप झाले. विद्यार्थ्यांचे पाठ घेणे त्यांची भोजन, निवासाची व्यवस्था करणे अशी दैनंदिन कामे मारुतीबोवा करू लागले. पहाटे तीन वाजता मारुतीबोवा उठत, इंद्रायणीत स्नान करीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक करीत. गणपती, सिद्धेश्वर, सुवर्ण पिंपळ सगळीकडे जलाभिषेक करीत. १९२० ते १९४२ या काळात मारुतीबोवा वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस होते. जोग महाराजांच्या इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या समाधीस्थळ मारुतीबोवांनी नाम सप्ताह आणला. मारुतीबोवांनी कीर्तन, प्रवचनांसोबत ओंकारेश्वर सोरटी सोमनाथ, केदारनाथ, मूळ द्वारका, गोमती द्वारका, अयोध्या, गोकुळ, वृंदावन आदी तीर्थक्षेत्री यात्रा केल्या. मारुतीबोवांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत १९३५ पासून पायी देहू वारीची परंपरा सुरू केली. खेडच्या तुरुंगातील कैद्यांना १९२२ साली मारुतीबोवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. १९४२ साली मारुतीबोवांनी वारकरी शिक्षण रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. त्याचवर्षी त्यांचे निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6605.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6ce44a2c7f7f4bd913894cb7160173a6e2873a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6605.txt @@ -0,0 +1,2 @@ + मारेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6611.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6611.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6631.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6631.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_664.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58da74e38cb0e8a0c67474924bc9a51dab51362e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_664.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_666.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae8dd888510d8d1bd70315c77b03925c7d04c8d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_666.txt @@ -0,0 +1,2 @@ + भोगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6669.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c26b35c8f049a4d549f8a7ec0a2d67de18c34bef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6669.txt @@ -0,0 +1,5 @@ +ऑक्टोबर ११, इ.स. २००७ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + +साचा:वॉरियर्स क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6712.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6839e5b15c926d4345ce76a42e4627095715b38e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6712.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क थॉमस स्टीकेटी (१७ जानेवारी, १९९४:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) हा  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो क्वीन्सलंड क्रिकेट संघातर्फे खेळतो. तर बीग बॅश लीगमध्ये तो २०१३ पासून ब्रिस्बेन हीटतर्फे खेळतो diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6720.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c83cc05588fca32c023d9368a41d80e02242fec3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6720.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क वेन ॲलेनी (२३ मे, १९६८:लंडन, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९९ ते २००० दरम्यान १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6727.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9534fad8f7f94f5765bb116ab16d6f70b6a93021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6727.txt @@ -0,0 +1,6 @@ +१. मध्य प्रदेशात जिथे नर्मदा नदीचा उगम होतो ते अमरकंटक नावाचे गाव आहे. असे म्हणतात की या गावी व्यास, भृगू आणि कपिलमुनी यांसारख्या ऋषींनी तपश्चर्या केली होती. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा हा भाग नदीच्या पुराने वेढला होता तेव्हा फक्त एकच ठिकाण वाचले होते, ते म्हणजे येथील मार्कंडेय आश्रम. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण तीन हजार फूट उंचीवर आहे. प्रणवानंद सरस्वती हे नर्मदातटी असलेल्या या मार्कंडेय आश्रमाचे परमाध्यक्ष आहेत (इ.स. २०१४). +२. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर गावाजवळ (मूळनाव व्यासपूर) सतलज नदीच्या डाव्या तीरावर एका टेकडीच्या तळाशी व्यासगुंफा नावाचे ठिकाण आहे. येथे वेदव्यासांनी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. त्या ठिकाणापासून तीन किलोमीटरवर मार्कंडेयांचा आश्रम आहे. असे म्हणतात की या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या +एकाभुयारातून दोन्ही ऋषी एकमेकांना भेटण्यासाठी जा-ये करत असत. +३. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6734.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9dc71d5b91a45fb05b15665a10731b8e2b4dcd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6734.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्कस अ‍ॅनेयस लुकानस (रोमन लिपी: Marcus Annaeus Lucanus) (नोव्हेंबर ३, इ.स. ३९ - एप्रिल ३०, इ.स. ६५) हा रोमन कवी होता. तो तत्कालीन रोमन साम्राज्यातील हिस्पानिया बेटिका देशातल्या कोर्डुबा या नगरात, म्हणजे आधुनिक काळातील स्पेन देशातल्या कोर्डोबा शहरात जन्मला. फार्सालिया हा त्याच्या काव्यसंग्रह प्राचीन रोमन साहित्यात महत्त्वाचा मानला जातो. तो रोमन सम्राट नीरो याचा समकालीन होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6751.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98bee4914d6b752032b10fe8b777d5dbcc46dac1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6751.txt @@ -0,0 +1,10 @@ +मार्कस पॅटरसन अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू आहे. +पॅटरसनचा जन्म ८ फेब्रुवारी १९९५ रोजी ब्रॉन्क्स, न्यू यॉर्क येथे अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहे [१] .त्याने आपल्या हायस्कूल टीम द सेज कॉलेजिजकडून खेळला. शूटिंग गार्ड म्हणून ब्रायंटने थेट हायस्कूलमधून नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) मध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये मार्कस एनबीए ड्राफ्टमध्ये दाखल झाला आणि युन्ड्राफ्ट्टला गेला. [२] +मार्कस यांचा जन्म न्यू यॉर्कमधील ब्रॉन्क्स येथे झाला होता. त्याने शालेय शिक्षण माउंट सेंट मायकेल अ‍ॅकॅडमीमधून केले जेथे त्याने बास्केटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. २०११ मध्ये त्याने आणि त्याच्या संघाने सीएचएसएए सिटी अ चँपियनशिप जिंकला. मार्कसने सेज कॉलेजमधून वर्ष २०१७ मध्ये पदवी प्राप्त केली. २०१७ मध्ये सेजमधून पदवी घेतल्यानंतर, पॅटरसनने पूर्व लंडन विद्यापीठातून अप्लाइड पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली.[३] +मार्कसने माउंट सेंट मायकेल अकादमी कॅडमी येथे हायस्कूलमध्ये बास्केटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. वर्ष २०१३-२०१७ मध्ये तो एनसीएए सेज कॉलेज बास्केटबॉल संघाकडून खेळला[४]. व्यावसायिकपणे तो पोर्टिमेंन्स एससी बास्केटबॉल संघाकडून खेळतो. तो एनसीएए आणि पोर्तुगीज बास्केटबॉल महासंघाशी संबंधित आहे. मार्कस जर्सी क्रमांक ४ आहे आणि आंद्रे डायस अजिपा प्रतिनिधित्व करतो.[५] +२०११ मध्ये त्याने सीएचएसएए सिटी अ चँपियन जिंकला त्यानंतर स्कायलाइन कॉन्फरन्स चॅम्पियन २०१४-२०१५ मध्ये जिंकला. २०१६-२०१७ मध्ये त्याने स्कायलाइन रनर अप उत्तर विभाग विजेता जिंकला . [६] +सीएचएसएए सिटी ए चॅम्पियन (२०११ )[८] +स्कायलाइन कॉन्फरन्स चॅम्पियन (२०१४-२०१५)[९] +स्कायलाइन रनर अप उत्तर विभाग विजेता (२०१६-२०१७ )[१०] +पुरुष अ‍ॅथलीट ऑफ द इयर (२०१६-२०१७ ) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6756.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86fd697f8fda013ff9d201e2471e0e60addaf70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6756.txt @@ -0,0 +1,24 @@ +१ अमला • +५ अनुरीत • +६ साहा (†) • +७ विजय (क) • +१० मिलर • +१४ मार्श • +१६ नाईक (†) • +१७ स्टोइनिस • +१८ मोहित • +१९ धवन • +२० अक्षर • +२१ साहू • +२५ जॉनसन • +२८ बेहारदीन • +२९ गुरक्रीत • +३२ मॅक्सवेल • +५४ वोहरा • +६६ संदीप • +८७ अॅबट • +९४ करिअप्पा • + ठाकुर • + जाफ़र • + स्वप्निल सिंग • +प्रशिक्षक: संजय बांगर diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6767.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70b7f4fedfda707daecf8a26a2dba2d651cdba16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6767.txt @@ -0,0 +1 @@ +मार्कस तुलिओ तनाका हा जपानचा फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6797.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8140c903f4a0bd884f82b829724ea032cc130f77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6797.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्को यान्सिन (१ मे, २०००:दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. २०२१ च्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ९ एप्रिल २०२१ रोजी आयपीएल पदार्पण केले. +२६ डिसेंबर २०२१ रोजी सेंच्युरियन येथे भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने कसोटी पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6803.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6803.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6823.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c67b014a79bcd94c585c983ed5a5c14905468d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6823.txt @@ -0,0 +1,8 @@ + मार्गताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_683.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9662f5b5ff47b32c18b905ff0f98d61c1d2c5e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_683.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोजपुरी विकिपीडिया ( भोजपुरी : 𑂦𑂷𑂔𑂣𑂳𑂩𑂲 𑂥𑂱𑂍𑂱𑂣𑂲𑂙𑂱𑂨𑂰) विकिमिडिया फाउंडेशनद्वारे चालविलेली विकिपीडियाची भोजपुरी भाषेतील आवृत्ती आहे. हे ज्ञानकोश २१ फेब्रुवारी २००३ रोजी आरंभ केले होते.[१][२] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6832.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f364ddb7c9d80db78b93f6d1c28d6b7c376d15ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6832.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गरेट जीन जेनिंग्स (१ जून, १९४९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७८ दरम्यान ८ महिला कसोटी आणि १२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6859.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e302b2429bd4b35ae31e8c85b8dea230f168ad6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6859.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष कृष्ण नवमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नववी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_687.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25b1c932628e5acb475223f358c4adfd62f53325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_687.txt @@ -0,0 +1 @@ +भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातील भीमबेटकापासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर बेतवा नदीच्या काठी भोजपूर नावाचे गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. येथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर अतिप्राचीन आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शंकराची पिंडी खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6873.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd39aa8c00f9afe1ffe21e903708cf30834ad2b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6873.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6903.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b961794829d589c8e476520fe0554fa5ecfee595 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6903.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गरेट एलिझाबेथ मेनार्ड पेडेन (१८ ऑक्टोबर, १९०५:ऑस्ट्रेलिया - १८ मार्च, १९८१:सिडनी, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ६ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. पेडेनने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वहिल्या महिला कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6921.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1685b418d370a9f217bed95c4817be590e8f4e39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6921.txt @@ -0,0 +1,34 @@ +मार्गासणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. +“मार्गासनी” हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ४१०.१५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १८६ कुटुंबे व एकूण ८०० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३८७ पुरुष आणि ४१३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५० असून अनुसूचित जमातीचे १ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६४२ [१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा व एक शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा विंझर येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय व व्यावसायिक प्रशिक्षण शाळा विंझर येथे ३ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय,वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा पुणे येथे ५० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक भोर येथे २५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात न झाकलेल्या विहिरीच्या, हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा व बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात नदीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात एक शिवकालीन हौद आहे. +गावात उघडी गटारव्यवस्था आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे.जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील व्यापारी बँक, एटीएम व सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार व कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केली जाते. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +मार्गसनी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +ह्या गावात पुढील वस्तूंचे उत्पादन होते :भात,ऊस,बाजरी,गहू,हरभरा,मसूर diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6927.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c81f70f71ee29b44b75b2cb63232cf1a2bae344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6927.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गिका ८ (मुंबई मेट्रो) हा भारताच्या मुंबई शहरासाठी मेट्रो प्रणालीचा एक भाग आहे. ४० किमी (२५ मैल) लाइन पूर्णपणे उन्नत स्वरूपाची आहे. या मार्गावर १५ मिनिटांच्या आवर्ततेसह आठ मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6945.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8b96909bab26246a23705ea1efbbb7b8d11832f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6945.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्च १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७५ वा किंवा लीप वर्षात ७६ वा दिवस असतो. + +मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - मार्च १८ - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6976.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0d7bd2830916001dd06614d56fa67a99ed2ae72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6976.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मार्टा ओलेहिव्ना कॉस्त्युक (२८ जून, २००२:क्यीव, युक्रेन - ) ही युक्रेनची टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6977.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31c91adeba659cc9723e84186c6dab89276b8b24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6977.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मार्टा डॉमाचोव्स्का (पोलिश: Marta Domachowska; १६ जानेवारी १९८६) ही पोलंड देशाची एक टेनिसपटू आहे. अग्नियेझ्का राद्वान्स्काच्या आगमनापूर्वी डॉमाचोव्स्का पोलंडची सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू होती. तिने २००६ साली रॉबेर्ता विंचीसोबत कॅनबेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6996.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a544b23725e2c10c8cb40771fc3071c924710993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6996.txt @@ -0,0 +1,3 @@ +१ जानेवारी, इ.स. १९९६ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6998.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48f7b3deeb252d04d908c42ea128a911281b9981 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_6998.txt @@ -0,0 +1,3 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7020.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edaea737ffa3c1adf4cfd40dddc472b94f262ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7020.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7024.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eba5c4f4c49b066b2382012bd373bb285e47e169 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7024.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १३ फेब्रुवारी, १८९६ +शेवटचा क.सा.: ४ एप्रिल, १८९९ +दुवा: [१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7026.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2618d57a9194ede3b5fb4080b5ea430023a78c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7026.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्टिन डग्लस मॉक्सॉन (मे ४, इ.स. १९६०:स्टेरफूट, बार्न्सली, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून दहा कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7027.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2618d57a9194ede3b5fb4080b5ea430023a78c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7027.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्टिन डग्लस मॉक्सॉन (मे ४, इ.स. १९६०:स्टेरफूट, बार्न्सली, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून दहा कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7029.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7029.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7050.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05c4e085776dba0fa569d42098074b4282eca5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7050.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्टिन वान ब्यूरन (मराठी लेखनभेद: मार्टिन व्हॅन ब्यूरेन; डच, इंग्लिश: Martin Van Buren ;) (५ डिसेंबर, इ.स. १७८२ - २४ जुलै, इ.स. १८६२) हा अमेरिकेचा आठवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८३७ ते ४ मार्च, इ.स. १८४१ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. त्याआधी इ.स. १८३३ ते इ.स. १८३७ या कालखंडात तो अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्षही होता. अँड्र्यू जॅक्सन याच्या कारकिर्दीत त्याने परराष्ट्रसचिव पदाची जबाबदारी सांभाळली. +डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिनीच्या राजकारण्यांपैकी एक असलेल्या वान ब्यूरनाचे घराणे डच होते. इंग्लिश ही प्रथमभाषा म्हणून न बोलणारा व 'अमेरिकन नागरिक' म्हणून जन्माला आलेला तो पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचे सर्व राष्ट्राध्यक्ष अमेरिकन क्रांतीपूर्वी ब्रिटिश नागरिक म्हणून जन्मले होते. +वान ब्यूरनाची अध्यक्षीय कारकीर्द इ.स. १८३७ सालातील आर्थिक मंदीमुळे अडचणीची ठरली. आर्थिक मंदीचे खापर फोडत वान ब्यूरनाच्या राजकीय विरोधकांनी त्याची अध्यक्षीय कारकीर्द इ.स. १८४१ सालातील निवडणुकांत संपुष्टात आणली. इ.स. १८४८ साली तो फ्री सॉइल पार्टी या त्रयस्थ पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7060.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..008f43cebe8013ebff37f7dd867bafcff9166c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7060.txt @@ -0,0 +1,2 @@ + +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7067.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4f8e3139790e1a9264aaa0b028a99d4c899ba62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7067.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्टिन हान्सन (स्वीडिश: Martin Hansson) (एप्रिल ६, १९७१ - हयात) हा स्वीडिश फुटबॉल पंच आहे. फिफासाठी तो २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय पंचाचे काम करत आहे. फुटबॉल पंचपदाखेरीज व्यावसायिक आयुष्यात हान्सन अग्निशामक दलात काम करतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_710.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caac580e4f2e46dbc3710db95c283f3574129f86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_710.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोपसेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7112.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1444a460d11acbca5e065f53d7b5cdd89611bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7112.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्दगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7131.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92cd6d05e1e7528b77c862d333315ed8879d7221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7131.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्यानो राहॉय (स्पॅनिश: Mariano Rajoy; २७ मार्च, इ.स. १९५५ - ) हे स्पेन देशाचे भूतपूर्व/माजी पंतप्रधान आहेत. हे २१ डिसेंबर, २०११ ते १ जून, २०१८ दरम्यान सत्तेवर होते. +राहॉय हे १९८१ सालापासून स्पेनच्या राजकारणात सक्रीय आहेत व त्यांनी आजवर अनेक मंत्रीपदे भूषविली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7146.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..260e2ade8ceb3edf763d066233bd7f2ac4162f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7146.txt @@ -0,0 +1,7 @@ +मार्ली मॅटलिन (जन्म २४ ऑगस्ट १९६५) ही एक अमेरिकन अभिनेत्री, लेखिका आणि कार्यकर्ता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब अवॉर्ड, आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड, व्यतिरिक्त ती असंख्य पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. तिला बाफ्टा अवॉर्ड आणि चार प्राइमटाइम एमी अवॉर्ड्ससाठी नामांकने मिळाली आहे. +ती १८ महिन्यांची असल्यापासून बहिरी आहे.[१] मॅटलिनने वयाच्या सातव्या वर्षी इंटरनॅशनल सेंटर ऑन डेफनेस अँड द आर्ट्स निर्मीत द विझार्ड ऑफ ओझ नाटकामधुन पदार्पण केले.[२]मॅटलिनने रोमँटिक ड्रामा चित्रपट चिल्ड्रेन ऑफ अ लेसर गॉड (१९८६) मध्ये सारा नॉर्मनची भूमिका साकारून अभिनयात पदार्पण केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला. अकादमी पुरस्कार जिंकणारी ती पहिली कर्णबधिर कलाकार आहे, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील सर्वात तरुण विजेती आहे.[३][४][५][६] मॅटलिनने पोलिस नाट्य मालिका रिझनेबल डाउट्स (१९९१-१९९३) मध्ये अभिनय केला, ज्याने तिला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळवून दिले आणि सीनफेल्ड (१९९३), पिकेट फेन्सेस (१९९३), द प्रॅक्टिस (२०००), आणि लॉ ॲन्ड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (२००४-०५) मधील तिच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेने तिला चार प्राइमटाइम एमी अवॉर्ड नामांकन मिळवले. CODA (२०२१) मधील तिच्या भूमिकेसाठी, तिने मोशन पिक्चरमधील कलाकारांद्वारे उत्कृष्ट कामगिरीसाठी स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकला. +मॅटलिन ही नॅशनल असोसिएशन ऑफ द डेफची प्रमुख सदस्य आहे आणि तिचा दुभाषी जॅक जेसन आहे.[७][८] २००९ मध्ये, तिला हॉलीवूड वॉक ऑफ फेम वर एक स्टार मिळाला. +मॅटलिनचा जन्म मॉर्टन ग्रोव्ह, इलिनॉय येथे लिबी (१९३०–२०२०) [९] आणि डोनाल्ड मॅटलिन (१९३०-२०१३), जो ऑटोमोबाईल डीलर होता, यांच्या घरी झाला. [१०] आजारपणामुळे आणि तापामुळे मॅटलिनने वयाच्या १८ महिन्यांत तिच्या उजव्या कानाची सर्व श्रवणशक्ती आणि डाव्या कानाची ८०% श्रवणशक्ती गमावली. तिच्या आत्मचरित्र आय विल स्क्रीम लेटर यामध्ये, तिने असे सुचवले आहे की तिचे श्रवण कमी होणे अनुवांशिकदृष्ट्या विकृत कॉक्लियामुळे झाले असा अनुमान आहे.[११] तिच्या कुटुंबातील ती एकमेव सदस्य आहे जी बहिरी आहे. तिच्या बहिरेपणाबद्दल ती विनोद करते: "अनेकदा मी माझ्या स्पीकरफोनद्वारे लोकांशी बोलत असते आणि १० मिनिटांनंतर लोक म्हणतात, 'एक मिनिट थांब, मारली, तू मला कसे ऐकू शकतेस?' ते विसरतात की माझ्याकडे एक दुभाषी आहे जो ते बोलत असताना माझ्याशी हातवारे करत आहे. म्हणून मी म्हणतो, 'तुला माहित आहे काय? मी बुधवारी ऐकू शकते." [१२][१३] +मॅटलिन आणि तिचे दोन मोठे भाऊ, एरिक आणि मार्क, एका रिफॉर्म ज्यू कुटुंबात वाढले. तिच्या कुटुंबाची मुळे पोलंड आणि रशियामध्ये आहेत.[१४][१५] मॅटलिनने बधिरांच्या सभास्थानात हजेरी लावली आणि हिब्रू भाषेचा ध्वन्यात्मक अभ्यास केल्यानंतर, तिचा तोराह भाग शिकू शकली.[१६] तिने अर्लिंग्टन हाइट्स येथील जॉन हर्सी हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली आणि पॅलाटिन, इलिनॉय येथील हार्पर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.[१७] तिने फौजदारी न्याय क्षेत्रात कारकीर्दीची योजना आखली होती.[१८] तिच्या आत्मचरित्रात, मॅटलिनने दोन घटनांचे वर्णन केले ज्यामध्ये तिचा विनयभंग झाला: वयाच्या ११ व्या वर्षी एका महिला काळजीवाहूकडून आणि एकदा हायस्कूलमधील शिक्षकाकडून.[१९] +मॅटलिनने पोलीस अधिकारी केविन ग्रँडलस्कीशी लग्न केले.[२०] त्यांना चार मुले आहेत: सारा (जन्म १९९६), ब्रँडन (जन्म २०००), टायलर (जन्म २००२), आणि इसाबेल (जन्म २००३). [२१] +२००२ मध्ये, मॅटलिनने डेफ चाइल्ड क्रॉसिंग नावाची तिची पहिली कादंबरी प्रकाशित केली, जी तिच्या स्वतःच्या बालपणावर आधारित होती. तिने नंतर ऑक्टोबर २००७ मध्ये नोबडीज परफेक्ट नावाचा पुढील भाग लिहिला आणि प्रकाशित केला. १४ एप्रिल २००९रोजी, मॅटलिनचे आत्मचरित्र, आय विल स्क्रीम लेटर, प्रकाशित झाले.[२२][२३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7194.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..103f72c4c4bcdedb2f3ce369e27cd609a0367310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7194.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्शल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉरेन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,०४० इतकी होती.[२] +मार्शल काउंटीची रचना २५ फेब्रुवारी, १८७९ रोजी झाली. या काउंटीला मिनेसोटाच्या पहिल्या गव्हर्नर विल्यम रेनी मार्शलचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7197.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26cfe31b0cea7d9df51d06b062b56c3ca71dbec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7197.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्शल काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मार्शल काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7199.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..103f72c4c4bcdedb2f3ce369e27cd609a0367310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7199.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्शल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉरेन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,०४० इतकी होती.[२] +मार्शल काउंटीची रचना २५ फेब्रुवारी, १८७९ रोजी झाली. या काउंटीला मिनेसोटाच्या पहिल्या गव्हर्नर विल्यम रेनी मार्शलचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7217.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65523406ee7c78f03a033daace6826ffe9cd13ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7217.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्सेमिक ला +लदाख मध्ये अनेक खिंडी आहेत. लडाखी भाषेत खिंडीला 'ला' असे म्हणतात.खारदुंगला,चांगला, तंग्लंगला या लदाख मधल्या अत्युच्च खिंडी आहेत. पण मार्सेमिकला ही खिंड उंचीने सर्वात जास्त आहे.हि खिंड मिलिटरी विभागात आहे त्यामुळे सहसा कोणी जात नाही. विशेष परवाना घेऊन या ठिकाणी जाता येते. वर्षातले जवळ जवळ आठ महिने ही खिंड बर्फाच्छादित असते.मार्सेमिकला येथे जाणारा रस्ता तसा वाहतूक योग्य नाही. +मोटरसायकल वरून मार्सेमिकला जाणारे खूप पर्यटक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7234.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49d8d0264f0ba1434d05a377d5af33a3b4fbb537 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7234.txt @@ -0,0 +1,2 @@ +माऱ्हळ बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7256.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63a30aa1ca3bdcf6efa51df717854a7990282bc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7256.txt @@ -0,0 +1,6 @@ +मालगुडी डेज हा आर.के. नारायण यांच्या लघुकथांचा संग्रह आहे. हे पुस्तक थॉट पब्लिकेशन्सने १९४३ मध्ये प्रकाशित केले होते. +हे पुस्तक भारताबाहेर १९८२ मध्ये पेंग्विन क्लासिक्सने प्रकाशित केले होते. या पुस्तकात 32 कथांचा समावेश आहे, या सर्व कथा दक्षिण भारतातील मालगुडी या काल्पनिक शहरात आहेत.[१] प्रत्येक कथा मालगुडीतील जीवनाचा एक पैलू चित्रित करते. न्यू यॉर्क टाइम्सने पुस्तकाच्या सद्गुणाचे वर्णन केले आहे की "पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या विशिष्ट तासाच्या गुणवत्तेला प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. ही एक कला आहे ज्याचा अभ्यास आणि पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे."[२] +1986 मध्ये, पुस्तकातील काही कथा मालगुडी डेज टेलिव्हिजन मालिकेत समाविष्ट केल्या गेल्या आणि अभिनेता आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी दिग्दर्शित केले. 2004 मध्ये, दिवंगत शंकर नाग यांच्या जागी चित्रपट निर्मात्या कविता लंकेश यांनी दिग्गज म्हणून प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. नवीन मालिका 26 एप्रिल 2006 पासून दूरदर्शनवर प्रसारित झाली.[३] +2014 मध्ये, गुगलने नारायण यांच्या 108 व्या वाढदिवसाचे स्मरण करून त्यांना मालगुडी डेजच्या पुस्तकासोबत गुगल डूडल दाखवले. +१९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेंड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट दी गाईड. यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. तर त्यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर आधारीत दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती. +साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7271.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7de0b98540dbedf54eadecf8954c3447508180c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7271.txt @@ -0,0 +1,4 @@ +मालती जोशी (जन्म ४ जून १९३४) या भारतीय कादंबरीकार, निबंधकार आणि लेखिका आहेत, ज्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठी भाषांमध्ये लिहितात. तिला २०१८ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] +जोशी यांचा जन्म १९३४ मध्ये औरंगाबाद, महाराष्ट्र येथे झाला आणि त्यांचे शिक्षण मध्य प्रदेशात झाले, इंदूर येथील भीमराव आंबेडकर विद्यापीठातील डॉ. होळकर महाविद्यालयातून पदवी प्राप्त झाली. तिचे कुटुंबीय घरात मराठी बोलत होते, पण तिचे शिक्षण प्रामुख्याने हिंदीत होते. तिच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर, तिने 1956 मध्ये, हिंदी साहित्यात कला या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.[२] +जोशी यांनी किशोरवयातच कविता आणि लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली आणि पराग सारख्या हिंदी मुलांच्या मासिकांमध्ये योगदान दिले. १९७१ मध्ये, तिने धर्मयुग या हिंदी साहित्य मासिकात एक लघुकथा प्रकाशित केली, जी टाइम्स समूहाने तयार केली होती. तिने सप्तहिक हिंदुस्थान, मनोरमा, कादंबिनी आणि सारिका यासह अनेक गाजलेल्या हिंदी मासिकांमध्ये कथा प्रकाशित करणे सुरू ठेवले. +जोशी यांनी कथाकथन किंवा मौखिक पठणाच्या सरावातही भाग घेतला, त्यांच्या कथा थेट सेटिंगमध्ये प्रेक्षकांसाठी सादर केल्या. तिच्या कथा संग्रहित करून अनेक खंडांमध्ये प्रकाशित केल्या गेल्या आहेत, आणि तिने दोन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत, एकूण पन्नास पुस्तके प्रकाशित केली आहेत. तिने मराठीत अकरा पुस्तके प्रकाशित केली आहेत. जोशींच्या काही कथा नंतर दूरदर्शनसाठी भारतीय सरकारी प्रसारक, दूरदर्शनने रूपांतरित केल्या. . ते जया बच्चन निर्मित 'सात फेरे' (सेव्हन टर्न) आणि गुलजार निर्मित किरदार (कॅरेक्टर) या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा भाग म्हणून काम करत होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7301.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd56ae6f67377e3189a775c6db45065548e18932 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7301.txt @@ -0,0 +1,3 @@ +टी२०आ पहिली किट +टी२०आ दुसरी किट +मालदीव राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालदीव देशाचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7310.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a84ba6c5ec5a2eff52890e9abe1eeaf6a30bb40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7310.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालदे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7320.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50b7eac24d17dd86a49fe6fb24381bb64ed015ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7320.txt @@ -0,0 +1,31 @@ +व्यवसाय किंवा व्यक्ती कडे असणाऱ्या रोख रकमेला अथवा रोख रकमेमध्ये रूपांतरीत करता येणाऱ्या मौल्यवान गुंतवणुकीला तसेच उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवली गोष्टीना संपत्ती असे वाणिज्यिक भाषेत संबोधले जाते. +संपत्ती म्हणजे काय ? +प्रत्यक्ष व्यवहारात बोलत असताना आपण ताजमहाल, लता मंगेशकर यांचा आवाज, खेळाडूचे कौशल्य, ही भारताची संपत्ती आहे, किंवा घरातील मुले ही आमची संपत्ती आहे. या पद्धतीने 'संपत्ती' या शब्दाचा वापर करत असतो. +मात्र अर्थशास्त्रात संपत्तीचा अर्थ पुढीलप्रमाणे दिलेला आहे. +संपत्ती म्हणजे, अशा सर्व वस्तू व सेवा ज्यांची खरेदी- विक्री किंवा देवाण-घेवाण करता येते, तसेच ज्या वस्तूंना बाजारामध्ये किंमत किंवा मूल्य असते. त्या सर्व वस्तू व सेवांना संपत्ती म्हणतात. +वरील संपत्तीचा अर्थ पाहिल्यास ताजमहाल लता मंगेशकर यांचा आवाज खेळाडूचे कौशल्य यांची खरेदी-विक्री करता येत नाही किंवा त्यांचे हे कौशल्य दुसऱ्याला हस्तांतरीत करता येत नाही त्यामुळे अर्थशास्त्राच्या दृष्टीने याला संपत्ती म्हणणे चुकीचे आहे. +संपत्तीची चार वैशिष्ट्ये :- +अर्थशास्त्रात संपत्तीची प्रामुख्याने चार वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ज्या वस्तू व सेवा मध्ये पुढील चार वैशिष्ट्ये दिसून येतात त्यांनाच संपत्ती म्हणता येते. +१) उपयोगिता :- वस्तू व सेवा मध्ये मानवी गरज ओळखण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता याला उपयोगिता म्हणतात. उदा. सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता, पाऊस, अन्नधान्य, फळे, घड्याळ, सोने, हिरे इत्यादी अनेक वस्तू व सेवा मध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजेच उपयोगिता आहे. संपत्तीमध्ये उपयोगिता हा पहिला गुण असावा. +2) दुर्मिळता :- संपत्ती म्येध्ये दुर्मिळता हा दूसरा गुण असावा. +ज्या वस्तू व सेवांच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असतो, त्यांना दुर्मिळ समजले जाते. ज्या वस्तू दुर्मिळ असतात त्यांनाच संपत्ती म्हणता येत नाही. सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता यामध्ये उपयोगिता असली तरी दुर्मिळता नसल्यामुळे त्यांना संपत्ती म्हणता येत नाही. +3) विनिमयता :- ज्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येते त्यांची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देवाण-घेवाण करता येते. याला विनिमयता म्हणतात. संपत्तीमध्ये विनिमयता हा तिसरा गुण असावा. उदा. ताजमहाल, लता मंगेशकर यांचा आवाज, खेळाडूचे कौशल्य यामध्ये उपयोगिता दुर्मिळता हे संपत्तीचे गुण असले तरी यामध्ये विनिमयता हा गुण असल्यामुळे त्यांना संपत्ती म्हणता येत नाही. +४) मनुष्यबाह्यता :- एखादी वस्तू किंवा सेवा किंवा कौशल्य मानवी शरीरापासून वेगळे करून दुसऱ्याला देता येणे याला मनुष्यबाह्यता म्हणतात. संपत्ती मध्ये मनुष्यबाह्यता हा गुण असावा. उदा. लता मंगेशकर यांचा आवाज, खेळाडूचे कौशल्य, एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर, एखाद्या व्यक्तीचे वक्तृत्व हे गुण किंवा कौशल्य त्या व्यक्ती पासून वेगळे करून दुसऱ्याला देता येत नाही त्यामुळे याला संपत्ती म्हणता येत नाही. +अशाप्रकारे वरील चारही उपयोगिता, विनिमयता, दुर्मिळता व +मनुष्यबाह्यता ही चारही वैशिष्ट्ये ज्या वस्तू व सेवा मध्ये दिसून येतात त्यांनाच अर्थशास्त्रात संपत्‍ती म्‍हटले जाते. वरीलपैकी एखादे वैशिष्ट जरी त्या वस्तू व सेवा मध्ये दिसून येत नसल्या त्यांना संपत्ती म्हणता येत नाही. +संपत्ती म्हणजे, +अशा वस्तू व सेवा ज्यांची खरेदी विक्री किंवा देवाण-घेवाण करता येते, किंवा ज्या वस्तूला बाजारामध्ये किंमत किंवा मूल्य असते त्याला संपत्ती म्हणतात. +१) स्थिर किंवा अचल संपत्ती (इंग्लिश: Fixed Asset) - व्यवसायाला दीर्घकाळ लाभ देत राहणाऱ्या संपत्तीला स्थिर किंवा अचल संपत्ती म्हटले जाते. स्थिर संपत्तीची खरेदी विक्री वारंवार होत नाही. तसेच एकदा घेतलेली स्थिर संपत्ती, व्यवसायासाठी अनेक वर्ष वापरता येते. +उदा. स्थावर मालमत्ता, कारखाना, कारखान्याची जमीन,यंत्रे, दिलेली दीर्घकालीन कर्जे, मोठ्या कालावधी साठी गुंतवलेल्या रकमा या स्थिर संपत्ती मध्ये गणल्या जातात . +२) चल संपत्ती ( इंग्लिश : Current Assets ) - अल्पकालावधीसाठी व्यवसायात असणाऱ्या तसेच सहजतेने रोखीत रूपांतरीत करता येणाऱ्या संपत्तीला चल संपत्ती म्हणतात. +उदा. विक्रीचा माल, व्यापारातील ऋणको, प्राप्त विपत्र ( इंग्लिश: Account Receivables) +३) काल्पनिक संपत्ती (इंग्लिश : Fictitious Asset) - ही संपत्ती दृश्य स्वरूपात दाखवता येत नाही किंवा हिची खरेदी विक्री करता येत नाही पण या संपत्तीच्या निर्माणासाठी व्यवसायाला खर्च करावा लागलेला असतो. +उदा. व्यवसाय उभारणीचा प्रारंभिक खर्च, नाममुद्रेची बाजारातील किंमत, महसुली स्वरूपाचे दीर्घकालीन खर्च, भविष्यातील फायद्यासाठी आज केलेला खर्च. +४) शुद्ध संपत्ती (इंग्लिश : Net Worth) - व्यवसायासाठी मालकाने पुरवलेल्या रकमेला भांडवल असे म्हणतात. व्यवसाय सुरू झाल्यावर व्यावसायिक देयतेपेक्षा जास्ती असणाऱ्या रकमेला शुद्ध संपत्ती किंवा मालकाचा निधी म्हटले जाते. संचित रकमांचा (इंग्लिश : Reserves) समावेश सुद्धा शुद्ध संपत्ती मध्ये केला जातो. +संपत्तीची खात्यांच्या बाबतीत द्विनोंदी लेखापद्धतीत खालील नियम पाळला जातो. +व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे केले जाते (इंग्लिश : Debit what comes in ) +व्यवसायातून बाहेर जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा केले जाते (इंग्लिश : Credit what comes goes out ) +१) व्यवहार  :- २००० रुपयांचा माल रोखीने विकला +या व्यवहारामध्ये रोख रकमेचे खाते तसेच मालाचे खाते चल संपत्तीचे खाते आहे. या व्यवहारात रोख रक्कम व्यवसायात आली आणि माल बाहेर गेला म्हणून खाली प्रकारे द्विनोंद केली जाईल +२) व्यवहार  :- ५१२३ रुपयांचा माल अबक कंपनीला उधारीवर विकला. +या व्यवहारात मालाचे खाते चल संपत्तीचे आहे. अबक कंपनीचे व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. अबक कंपनीला माल उधारीवर मिळाला म्हणजे ती रक्कम येणे आहे. म्हणजेच आपण माल उधारीवर देऊन थोड्या कालवधीत वसूल होणारी मालमत्ता निर्माण केली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7330.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9f2ee6bc1b3de40ba1f088e113b8c7a4a2bdb26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7330.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मालवणी शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_734.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a210308b65a59d67da855747a99452cbd5779a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_734.txt @@ -0,0 +1,8 @@ + +किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते. +'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायानी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखानाच्या (दि. १० नोव्हेंबर १६५९)ला झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्याची डागडुजी झाली. भूपाळगडाची किल्लेदारी शिवरायांनी दौलतराव गायकवाड या अनुभवी सहकाऱ्याकडे दिली. +पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार (गनिमी कावा) मोगलास जाऊन मिळाले, त्यावेळी त्यांना सप्तहजारी मनसबदारी मिळाली. या घटनेनंतर दिलेरखान संभाजीराजांना बरोबर घेऊन मराठी मुलखावर हल्ला करत सुटला, पुढे विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणाऱ्या भूपाळगडावर मोगलानी हल्ला चढविला. या युद्धात दिलेरखानाने शेजारील डोंगरावरून तोफा डागून गडाचा एक बुरूज पाडला व एका प्रहरात भूपाळगड मोगलांच्या ताब्यात गेला. (मराठी मुलखाची जीवितहानी होऊ नये म्हणून व दिलेरखानाचा शंभुराजेंवर विश्वास बसावा म्हणून शंभुराजेंनी हा किल्ला मुघलांना दिला.) पुढे या घटनेचा खटला शंभूराजे विरोधात कारभारी मंडळींनी दरबारात बसवला व शंभूराजे यांच्याकडून किल्ल्याचा किल्लेदार दौलतराव गायकवाड यांच्या पुराव्याने शंभुराजाना दोष मुक्त करण्यात आले. +भूपाळगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे. याच्या एका कोपऱ्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचते. या तलावाजवळूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची वाट आहे. टेकडीसमोरच महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग असून ते बाणूर्लिंग या नावाने ओळखले जाते. +मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हातास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी दिसते. बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला; तर काहींच्या मते दूरवरच्या शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येऊन प्राण सोडले. पण ही समाधी बहिर्जी नाईक यांची असल्याची नोंद इतिहासात कागदपत्रात कोठेच नाही. समाधी समोरून जाणाऱ्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर गजची तटबंदी पहायला मिळते; दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळगड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत. +पहा: महाराष्ट्रातील किल्ले +कालिदास 64618 diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7393.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c596779fafc441740a6713499d0d10541dada77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7393.txt @@ -0,0 +1,8 @@ + +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे +१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले. +शेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते.[३] युरोपियन संघ, जागतिक बँक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते. +फ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे +माली देश एकूण ८ प्रदेशांमध्ये विभागला गेला असून उत्तरेकडील ३ प्रदेशांमध्ये तुरळक वस्ती आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7396.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1109f309e07080a8da66a41d892675051b2cb20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7396.txt @@ -0,0 +1 @@ +दूरदर्शन मालिका - किंवा फक्त मालिका - दूरदर्शन संचावर पाहण्यासाठी उत्पादित केलेली कोणतीही सामग्री आहे जी ओव्हर-द-एर, उपग्रह किंवा केबलद्वारे प्रसारित केली जाऊ शकते. परंतु ह्यामध्ये बातम्या, चित्रपट, आणि जाहिराती ग्राह्य धरल्या जात नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7402.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92d7285d7d6d77dc95e96a6bd2ddb8e1793a4ecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7402.txt @@ -0,0 +1,5 @@ +मालिनी राजूरकर (इ.स. १९४१ - हयात) या हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीने गायन करतात. +मालिनीताईंचे बालपण भारतात राजस्थान राज्यात गेले. अजमेर येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी गणित विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर व त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. वसंतराव राजूरकरांशी त्या पुढे विवाहबद्ध झाल्या. +मालिनी राजूरकरांनी भारतातील नामांकित संगीत महोत्सवांतून आपली कला सादर केली आहे. त्यांत गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांचा समावेश आहे. मालिनीताईंचे टप्पा गायकीवर विशेष प्रभुत्व आहे. त्यांनी उपशास्त्रीय गायनही केले आहे. 'पांडू-नृपती जनक जया' व 'नरवर कृष्णासमान' ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते विशेष लोकप्रिय आहेत. +मालिनीताईंच्या गायकीवर संगीतज्ञ के.जी. गिंडे, जितेंद्र अभिषेकी व कुमार गंधर्वांचा प्रभाव आहे. त्यांनी इ.स. १९६४ साली आपले संगीत कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. भारतातील शास्त्रीय संगीत वर्तुळात लवकरच त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. त्यांनी इ.स. १९८० साली अमेरिकेत व इ.स. १९८४ साली इंग्लंडमध्ये यशस्वी संगीत दौरे केले. इ.स. १९७० सालापासून त्या हैदराबाद येथे राहतात. +त्यांना इ.स. २००१ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. इ.स. २००८ साली त्यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7423.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59a1f599410dde4f243258846b7409757aa83dea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7423.txt @@ -0,0 +1 @@ +मालूक नागर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7436.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8481c572343e35b0efe1fc17a79339be58d196fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7436.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7442.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6eaa815d6d569e65a1a3a2ab65415b0346fd9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7442.txt @@ -0,0 +1,2 @@ + मालेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7454.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901de2bb92007ac176f5d4c97f6d21e4d5284644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7454.txt @@ -0,0 +1,2 @@ + मालेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_746.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1468ef147a6851ea675e0d9e13da15b850f26d1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_746.txt @@ -0,0 +1,8 @@ + भोम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7460.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6eefdcb17443e64fca5cd4e3e6c6d07ad842802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7460.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7467.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a28ddaf3eac99497aad080a98bdba253524612 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7467.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगाव जहांगिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7471.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7fb068c65c816c03ac72fc3fa75965a300d0872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7471.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दादाजी भुसे, मंत्री, मालेगाव बाह्य + +मालेगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7480.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb83a3bbce0fd88685689dd260527a7318620ef0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7480.txt @@ -0,0 +1 @@ +मालेगाव शहराचे काम मालेगाव महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय मालेगाव येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7491.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..831333d5c3815093e08df67ce11affb15c6fde3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7491.txt @@ -0,0 +1,8 @@ + मालेवाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7510.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0866d260c3794f6624fca8f895a1350805128ce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7510.txt @@ -0,0 +1,4 @@ +माल्कम चौथा (इ.स. ११४१-डिसेंबर ९, इ.स. ११६५:जेडबर्ग, स्कॉटलंड) हा इ.स. १९५३ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. +हा हेन्री तिसरा व एडा डि वॉरेनेचा सगळ्यात मोठा मुलगा होता. याचे जन्मतः नाव माएल कोलुइम मॅक इनरिक असे होते. +वडिलांच्या मृत्यूनंतर माल्कम युवराजपदी आला व इ.स. ११५३मध्ये त्याच्या आजोबा डेव्हिड पहिल्याच्या मृत्यूनंतर राजा झाला. इ.स. ११५७मध्ये त्याने ईंग्लंडचा राजा हेन्री दुसऱ्याबरोबर चेस्टरचा तह केला. +धार्मिक वृत्तीचा व दीन स्वभावाचा माल्कम वयाच्या २४व्या वर्षी निःसंतान मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा भाउ विल्यम पहिला राजा झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7511.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0866d260c3794f6624fca8f895a1350805128ce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7511.txt @@ -0,0 +1,4 @@ +माल्कम चौथा (इ.स. ११४१-डिसेंबर ९, इ.स. ११६५:जेडबर्ग, स्कॉटलंड) हा इ.स. १९५३ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. +हा हेन्री तिसरा व एडा डि वॉरेनेचा सगळ्यात मोठा मुलगा होता. याचे जन्मतः नाव माएल कोलुइम मॅक इनरिक असे होते. +वडिलांच्या मृत्यूनंतर माल्कम युवराजपदी आला व इ.स. ११५३मध्ये त्याच्या आजोबा डेव्हिड पहिल्याच्या मृत्यूनंतर राजा झाला. इ.स. ११५७मध्ये त्याने ईंग्लंडचा राजा हेन्री दुसऱ्याबरोबर चेस्टरचा तह केला. +धार्मिक वृत्तीचा व दीन स्वभावाचा माल्कम वयाच्या २४व्या वर्षी निःसंतान मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा भाउ विल्यम पहिला राजा झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7531.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4073c2b59b1dfda09247d462320b453ee4b09d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7531.txt @@ -0,0 +1 @@ +माल्टा राष्ट्रीय फुटबॉल संघ (माल्टी: टिम नॅझ्योनॅली ताल-फुटबॉस ता माल्टा) हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये माल्टाचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7535.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e50d8a9baddf2ee79160ccbeaec0c4fa65b38b8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7535.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. [१] +माल्टाने १४ नोव्हेंबर १९७८ रोजी या अधिवेशनाला मान्यता दिली, ज्यामुळे त्यांची स्थाने सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली.[२] +१९८० च्या पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या चौथ्या सत्रात माल्टामधील स्थळे यादीत समाविष्ट झाली. त्या सत्रात, तिन्ही वर्तमान स्थळे यादीत जोडली गेली.[३] [४][५] [६] संस्थेच्या निवड निकषांनुसार, तिन्ही साइट सांस्कृतिक स्थळे म्हणून सूचीबद्ध आहेत. [१] सन् २०२२ पर्यंत, माल्टाच्या जागतिक वारसा यादीत ३ स्थाने आहेत व ७ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[२] [७] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7550.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0da7220628f8817a02f4e307ebae7e2209d089f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7550.txt @@ -0,0 +1 @@ +माल्शा शेहानी (५ जून, इ.स. १९९५ - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7569.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82f899a8fabb56808ffcf6fd1bc6112fc7ec47e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7569.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळकागुडातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7572.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2a6b8e7e448a0d5648adb2bb0612dc5650e2e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7572.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळकोल्हारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7616.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbe054c363e035d634a34fea94f638339fb07022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7616.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7635.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed2596ed335d11fd1715b35c4a35a6d425e3df99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7635.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळशेलु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_766.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f43757b487f38e19251611c0259a65b0da98dec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_766.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोरटेक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7674.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d70d923bb1fa27c75e822b02e2210a4c67003c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7674.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7681.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d0e8cc23b5c1ffc58cb184f0bb100db5002588a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7681.txt @@ -0,0 +1 @@ +मावदी सुपे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7690.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5112f572aea7699762a67f636c1f3fb8f00e25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7690.txt @@ -0,0 +1,2 @@ +मावळ विधानसभा मतदारसंघ - २०४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. मावळ तालुका, २. हवेली तालुक्यातील चिंचवड महसूल मंडळातील देहू सझा, आणि देहू रोड कँटोनमेंट यांचा समावेश होतो. मावळ हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल शंकरराव शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_77.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_77.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9951492a89fc0ab75d447f725fde6f1a9ce3704b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_77.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +सालेभट्टी, खाटखेडा,महालगाव, उरकुडपार, खारकडा, झामकोळी, धर्मापार, पांजरेपार, माणकापूर, नंद, सुकळी ही जवळपासची गावे आहेत.भिवी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_771.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6ff755805357197c795e37de31785f832d074df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_771.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोरली, इंदोली, भोरडा किंवा रानचिरा (इंग्लिश:Indian Rosefinch; हिंदी:तुटी, तुती, लाल तुती, सुरखार टूटी) हा एक पक्षी आहे. +याचा आकार चिमणीएवढा असतो. नराचे डोके, छाती, पाठ आणि खांदे गुलाबी असतात. मादीचा वर्ण मात्र तपकिरी असून, त्यावर ऑलिव्ह रंगाची छटा असते. चोच जाड त्रिकोणी असते. दुभागलेले शेपूट आणि पंखांवरील फिकट रंगांचे दोन पट्टे ही चिन्हे नर व मादींत ठळकपणे दिसून येतात. +भारतात जवळजवळ सर्वत्र तसेच पाकिस्तान, बांगला देश आणि ब्रह्मदेश येथील जंगले आणि शेतीचा प्रदेश या भागात आढळतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7746.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb4bdb718ca831944217a9a94221cd0b3816d500 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7746.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7762.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a02656c467e22dd20cce5927531361b5ea555a1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7762.txt @@ -0,0 +1,23 @@ +स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या आधीही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. +प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात आयुर्वेदानुसार विश्रांतीची गरज असल्याने स्त्रीने श्रमाची कामे करू नयेत. मासिक पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्या आधी दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून वेगळे होते. +मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. +रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरू राहतो. या दरम्यान सुमारे ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टॅंपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार १ औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणाऱ्या रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्याशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही. +मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्यूलेशन)चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनासाठी सज्ज केले जाते. +ह्या चक्रांमध्ये ३ टप्पे असतात - +हा टप्पा रक्त वाहण्याचा पहिल्या दिवशी सुरू होतो (दिवस १) परंतु ह्या टप्प्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकलची विकास होणे.फॉलिक्युलर टप्प्याच्या सुरुवातीला गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असे द्रव भरून फुगते. अंड्याचे फलन न झाल्यास एस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ह्याचा परिणाम म्हणून एंडोमेट्रियमचे वरचे थर बाहेर टाकले जातात आणि मासिक पाळीचे रक्त वाहण्यास सुरुवात होते. साधारण ह्याच वेळी पिट्युटरी ग्रंथींमधून फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती जरा जास्त प्रमाणात केली जाते. ह्या संप्रेरकामार्फत साधारणतः ३ ते १० फॉलिकल्स तयार केली जातात. प्रत्येकात एक अंडे असते. ह्याच टप्प्यात, ह्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर, ह्यांपैकी एकाच डॉमिनंट फॉलिकलची वाढ होत राहते. कालांतराने ते स्वतःच एस्ट्रोजेन तयार करू लागते आणि इतर फॉलिकल्स नष्ट होतात. +फॉलिक्युलर टप्पा सुमारे १३-१४ दिवसांचा असतो. तिन्ही टप्प्यांपैकी ह्या टप्प्याच्या कालावधीत सर्वाधिक बदल होत राहतात. मेनोपॉजच्या वेळी हा टप्पा ही कमी दिवसांचा असतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा संपतो व परिणामी अंडे बाहेर सोडले जाते (ओव्ह्यूलेशन). +ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळून अखेरीस ते बीजांडकोशाच्या भिंतीतून बाहेर येते व अंडे बाहेर सोडले जाते. ह्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण मंदपणे वाढते. फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढण्यामागील कारण अजून नीटसे समजलेले नाही. +हा टप्पा साधारणतः १६ ते ३२ तास चालतो व अंडे बाहेर सोडण्याच्या क्रियेने ह्याची सांगता होते. +अंडे बाहेर सोडले गेल्यानंतर १२ ते २४ तासांनी, ल्युटिनायझिंग हार्मोनमधील वाढ लघवी तपासल्यानंतर दिसून येते. हे प्रमाण मोजल्याने एखादी स्त्री फलनक्षम आहे अथवा नाही हे समजते. अंडे सोडल्यानंतर अधिकतम १२ तासांपर्यंत त्याचे फलन होऊ शकते. अंडे बाहेर सोडले जाण्याआधी पुनरुत्पादक नलिकेत (रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक) शुक्रजंतू हजर असल्यास फलनाची शक्यता जास्त असते. +ओव्यूयालेशनचे वेळी काही स्त्रियांना ओटीपोटाच्या खालच्या एका बाजूस वेदना जाणवते, तिला मधली वेदना (शब्दाश:, मिडल पेन) म्हणतात. ही वेदना काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकते. ज्या बीजांडकोशातून अंडे बाहेर आलेले असते त्याच बाजूस दुखते मात्र ह्या दुखण्याचे कारण माहीत नाही. फॉलिकल फाटण्याआधी किंवा नंतर हे दुखणे जाणवते परंतु सर्वच आवर्तनांमध्ये दुखते असे नाही. दोन्ही बीजांडकोशांमधून आळीपाळीने अंडे बाहेर येईल असे नाही, ह्यासंबंधी काही ही नियम नाही. एक बीजांडकोश काढून टाकला तर राहिलेल्या बीजांडकोशातून दर महिन्यास एक अंडे बाहेर सोडले जाते. +ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन तयार केले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे केले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे सर्व्हिक्स (ग्रीवा) मधील म्युकस (श्लेष्मा) घट्ट होऊन गर्भाशयात वीर्य किंवा इतर जीवाणूंच्या प्रवेशाची शक्यता कमी होते. प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या टप्प्यादरम्यान शरीराचे एकंदर तापमानही किंचित वाढते व पुढील मासिक पाळी चालू होईपर्यंत ते तसेच वाढलेले राहते. ह्या वाढीव तापमानावरूनही ओव्ह्यूढलेशनची शक्यता आजमावता येते. ह्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. एंडोमेट्रियम जाड बनवण्यामध्ये इस्ट्रोजेनचाही वाटा असतो.इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात. +अंड्याचे फलन न झाल्यास १४ दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते. अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात. ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते. +वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृत्ती पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. संततिनियमनासाठी तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (ऱ्हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते. +शरीराचे नैसर्गिक ऋतुचक्र शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज असे म्हटले जाते. यातील फॉलिक्युलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेआधी सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे. हे अयोग्य आहे. पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो. पाळी पुढे करायची औषधे घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे. +गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ आधी ठरविणे अथवा निश्चित करणे अयोग्य समजले जाते. बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलीकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना स्त्रियांमध्ये आहे. जर स्त्रीची पाळी सात दिवसापर्यंत लांबली आणि शुक्रजंतू पाच दिवस राहिले किंवा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर स्त्री गरोदर होऊ शकते. +मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, +उदाहरणार्थ - +मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही उपाय करू शकता, उदाहरणार्थ. +मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टर खालील प्रकारची औषधे घेण्यास सांगू शकतात +फायब्रॉइड्स किंवा कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार दिसून आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. )या प्रकारच्या बऱ्याच समस्या किरकोळ असतात व फार काळजीचे कारण नसते. मासिक पाळीवर विविध घटकांचा परिणाम होत असतो आणि पाळीच्या सुरुवातीच्या काही समस्या शरीरास त्यांची सवय होईपर्यंतच टिकतात. अर्थात पाळीजास्त दिवस चालल्यास, अत्याधिक रक्तस्त्राव असल्यास अथाव रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम. +स्त्रियांच्या रजोनिवृत्ती या विषयावर प्रा. नितीनकुमार यांनी ’मेनोपॉज’ नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. त्याचा पहिला प्रयोग पुण्यात २५-१-२०१८ रोजी झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7776.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c087c7dba082e09186bc58d121fd13230c977ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7776.txt @@ -0,0 +1,8 @@ + मासू बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7785.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7db82e52bc717cad3b489a2bebbbf10e86e38e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7785.txt @@ -0,0 +1 @@ +मासोड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7786.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9d8e6ac8175794fd1885a6633e478b0134cb9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7786.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासोळा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7788.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b61730d0695eeaff2f294e2fea48882edebc3d6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7788.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासोळी हा पायाच्या बोटात घातला जाणारा एक दागिना आहे. +मासोळी हा दागिना स्त्रिया लग्नानंतर दोन्ही पायांच्या बोटांत घालतात. मासोळी ही पायाच्या तिसऱ्या बोटात घालण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. या दागिन्याचा आकार माशासारखा असतो म्हणून त्याला मासोळी म्हणतात. साधारणतः चांदीमध्ये हा दागिना बनवतात. ग्रामीण स्त्रिया मासोळ्या हौसेने घालतात.सोने व चांदि या धातू दोन प्रकारात असतात.माशाच्या रूपाकाराची उठावदार आकृती करून ती जोडव्याच्या वरच्या बाजूने लावली असते. या अलंकाराला मासोळी असे नाव आहे. महाराष्ट्रात नागर स्त्रियांमध्ये कमी परंतु ग्रामीण भागात स्त्रियांच्या बोटांमध्ये हा अलंकार सर्रास आढळतो. मासोळ्या पायाच्या चौथ्या बोटात घालण्याची प्रथा आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7813.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5eb1ec9f28e15c6bb84285c690da928035016cd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7813.txt @@ -0,0 +1,3 @@ +माघरेब (अरबी: المغرب) हा उत्तर आफ्रिकेमधील एक भौगोलिक प्रदेश आहे. माघरेबमध्ये इजिप्तच्या पश्चिमेकडील बराचसा किंवा सर्व भूभाग समाविष्ट केला जातो. लिबिया, अल्जिरिया, ट्युनिसिया, मोरोक्को व मॉरिटानिया हे माघरेब देश मानले जातात. ॲटलास पर्वतरांग व सहारा वाळवंटाचा काही भाग तसेच पश्चिम सहारा हा वादग्रस्त प्रदेश देखील माघरेबमध्ये गणला जातो. माघरेबच्या उत्तरेस भूमध्य समुद्र तर वायव्येस अटलांटिक महासागर आहेत. +सुमारे १० कोटी लोकसंख्या असलेल्या माघरेब भागातील बहुसंख्य लोक सुन्नी इस्लाम धर्माचे आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7835.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..174dfa2caf432308b20b846cf900a1e891251d41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7835.txt @@ -0,0 +1,39 @@ +माहिती व जनसंपर्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. +०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२ +०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ +२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ +२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३ +०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ - +०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ +२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ +१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ +०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८ +१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० +०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ +१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३ +०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ +१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ +०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ +१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ +२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० +०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ +२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ +०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ +१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९ +०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ +२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ +२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४ +०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ +०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९ +०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० +११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४ +३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९ +२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ +३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ +१४ ऑगस्ट २०२० - पदावर +पुढील गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो. +महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होते. हे मासिक मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होते. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे.[१] +दृकश्राव्य माध्यमांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उपयोग करून घेते. आकाशवाणीच्या केंद्रांवरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालया कडून 'दिलखुलास' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित असलेला मुलाखत स्वरूपातील हा कार्यक्रम आहे. आकाशवाणीवरून सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होतो. आकाशवाणीच्या पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय पाच कार्यक्रमांत हा कार्यक्रम गणला जातो. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी प्रसारित होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7840.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b257e6105bf0469bc9453b23cbcd6062e3e32b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7840.txt @@ -0,0 +1,14 @@ +इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गात शिकणाऱ्या मुलांना थेट संशोधन संस्था , प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांशी संवाद साधता येईल हे आयसीटीमुळे शक्य होणार आहे . +आयसीटीमुळे शिक्षणातील पुढील चार उद्दिष्टे साध्य होतात. +१.जास्तीत जास्त लोकांना सर्व स्तरावरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे. +२.शिक्षणाचा दर्जा उंचावणे . +३.नवनवीन गोष्टी शिकत राहणे . +४.शिक्षणामध्ये मदत होणे . +दैनदिन जीवनातील आयसीटीचा उपयोग +१. व्यवसाय +२.उद्योग +३.घरगुती उद्योग +४.शिक्षण आणि प्रशिक्षण +५.मनोरंजन आणि कला +६.विज्ञान आणि तंत्रज्ञान +संगणकाच्या मदतीने औद्योगिक उत्पादनांची रचना आणि निर्मिती केली जाते .इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीची माहिती गोळा करू शकतो .वेगवेगळे खेळ खेळू शकतो .तसेच माहितीची देवाणघेवाणही करू शकतो. आपण घरबसल्या खरेदी देखील करू शकतो . diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7849.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..482ecc59220d38ea46c7ac926a26b3cbef94e76d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7849.txt @@ -0,0 +1 @@ +कंपनीचे माहितीपत्रक म्हणजे ज्या पत्रकाने जनतेला कंपनीकडे ठेवी ठेवण्याचे किंवा कंपनीने विक्रीस काढलेले भागासाठी अर्ज करण्याचे किंवा कर्जरोखे खरेदी करण्याचे जाहीर निमंत्रण केले आहे अशी नोटीस, परिपत्रक,जाहिरात, अन्य स्वरूपाचे पत्रक किंवा माहितीपत्रक म्हणून वर्णन करता येईल सके पत्रक म्हणजे माहीतीपत्रक होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7874.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d397dff3fb182d35c22a26feebefe4585f9f14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7874.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहीमची खाडी ही मुंबई शहरातील अरबी समुद्रावरील खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी मिठी नदी या खाडीद्वारे माहीमजवळ समुद्रास मिळते. ही खाडी खारफुटींची झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. धारावीच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. +माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि वांद्र्याला एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी लेडी जीजीभॉय यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7892.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a649b7a7b8d169f6bb461f8d80f5052a499392ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7892.txt @@ -0,0 +1,23 @@ +१९° ५०′ ५२″ N, ७७° ५५′ २६″ E +माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. सम्राट प्रसेनजित राजकन्या देवी रेणुका माता मंदिर देवस्थान माहूर जन्मस्थान माहूर हिंदू तीर्थक्षेत्र येथे आहे. आजचा छत्तीसगढ राज्य म्हणजेच पुर्वीचा कुब्ज देशाचा सम्राट प्रसेनजित राजाची राजकन्या रेणुकादेवी आहे. तर जावई रेणुकापती ऋषी जमदग्नी आहेत. +प्राचीन छत्तीसगढ (कुब्ज देश) चा राजा सम्राट प्रसेनजित होय. +माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील माहूर पीठाची देवता सम्राट प्रसेनजित राजकन्या माता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी सोबतच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक रामगड (माहूर) किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात. +नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत. +प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांची राजकन्या देवी +रेणुका मातेचे भव्य दिव्य मंदिर उंच डोंगरावर दाट जंगलात आहे. +एका कथेनुसार, रेणुकादेवीने कुब्ज (छत्तीसगढ राज्य) देशाच्या सम्राट प्रसेनजित राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणुकादेवी असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व 'इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर' असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. +त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दुःखी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. 'तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस.' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला 'मातापूर' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात 'ऊर' म्हणजे गाव ते 'माऊर' जे पुढे माहूर झाले. तसेच कालांतराने माहूरला (मा=मायेच,(आई) हूर:-हृदय) "आईचे हृदय" असलेले ठिकाण म्हणजे माहूर असे संबोधले जाऊ लागले. +देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुका देवी माता होय. परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील विविध जातीतील लोकांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. +वैदिक काळातील इ.स.पु. ५०० मध्ये उत्तर भारतात सम्राट प्रसेनजित महाराजांचे साम्राज्य हे छत्तीसगड , मध्यप्रदेश, मराठवाडा, व उत्तर महाराष्ट्र या परिसरात पसरले होते. राजा प्रसेनजित महाराजांची कन्या रेणुकादेवी होती. +पुराणात हे दत्तांचे शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेच दत्त साक्षात्कार झाला. चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका, महार सत्यवंती ही महार जातीच्या संरक्षणासाठी येथे सती गेली असे पुराणात म्हटले आहे. +गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत. +माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत १३व्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णूदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी १२ वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते. +प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांचा नातू तसेच राजकन्या रेणुकादेवी मातेचे ज्येष्ठ सुपुत्र धर्मरक्षक +परशुराम हे आहेत. ज्यांचं मंदीर या ठिकाणी आहेत. +(BDO) पंचायत समिती कार्यालय माहूर हे असतात. +(Dy.SP) माहूरगढ़ उपविभाग, माहूर हे असतात. +गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे. त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. +माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X १२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे. +या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. +श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7908.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6c9566bd40196112124900f052aa475f034e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7908.txt @@ -0,0 +1,7 @@ + +माहेरची साडी (१९९१) हा एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके (दिवंगत मराठी चित्रपट दिग्गज दादा कोंडके यांचे पुतणे) यांनी केले होते. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत ₹१२ कोटी (US$1.6 दशलक्ष)ची कमाई केली, ज्यामुळे तो सर्वकाळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला. त्यावेळच्या कोणत्याही मराठी चित्रपटापैकी ही सर्वाधिक कमाई होती. +माहेरची साडी चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ प्रतिष्ठित प्रभात टॉकीजवर चालला.[१] हा चित्रपट एक कौटुंबिक विषयावरील फॅमिली ड्रामा आहे. हा अत्यंत यशस्वी राजस्थानी चित्रपट "बाई चली ससरीये" (1988)चा रिमेक होता, ज्याचा नंतर 1994 मध्ये जुही चावला आणि ऋषी कपूर यांना घेऊन साजन का घर म्हणून हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. +अनिल मोहिते यांनी चित्रपटाला संगीत दिले. चित्रपटाची गाणी त्या काळी प्रचंड गाजली. लोक गाणी ऐकताना डोळे पुसायचे. आजही "माझं सोनुलं सोनुलं..माझं छकुलं छकुलं" हे गीत लोकप्रिय आहे. +मराठीतील अजरामर चित्रपटांत याची गणना होते. लोक हा चित्रपट पाहताना खूप रडायचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट पोहचला. +लोक सांगतात, सिनेमाच्या थिएटरमध्ये जेव्हा कुणी मागे वळून पाहिले तर अक्षरशः अख्खं थिएटर रडताना दिसायचं. +लोकांना चित्रपट एवढा प्रचंड आवडला की लग्नाचं वऱ्हाड असल्यासारखं वाहने करून लोक जवळच्या शहरात खास चित्रपट पाहण्यासाठी जात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7925.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46662a6d5f28ed83acb9405268b59c5f8105ceea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7925.txt @@ -0,0 +1 @@ +मिंगशिंग यिंगप्यान गोंग्शी ऊर्फ मिंगशिंग चित्रपट कंपनी (पारंपरिक चिनी लिपी: 明星影片公司; पिन्यिन: Míngxīng yǐngpiàn gōngsī; शब्दशः अर्थ: "तेजस्वी तारा चित्रपट कंपनी") ही इ.स. १९२० व १९३० च्या दशकांत चिनी चित्रपट-निर्मितीच्या क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी होती. १९२२ साली स्थापलेली ही कंपनी १९३७ साली दुसऱ्या चीन-जपान युद्धामुळे बंद पडेपर्यंत पंधरा वर्षे चित्रपट-निर्मिती करत होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_796.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4753ad76f266ed2d033ad1e51be9fdb860d6bdf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_796.txt @@ -0,0 +1,8 @@ + भोलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7976.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c724f58bef6ada6d5418b42f036bdc8398a4015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7976.txt @@ -0,0 +1,19 @@ +पूर्वीच्या सोवियेत संघराज्यातल्या, लात्विया नामक प्रांतातल्या रिगा या गावी, एका डॉक्टरपित्यापोटी जन्मलेल्या (१९३६) ह्या बालकाने वयाच्या आठव्या वर्षी पित्याच्याच देखरेखीखाली बुद्धिबळाचा ओनामा केला. तो वंशाने ज्यू होता. +सुरुवातीला खेळात फारशी चमक नसलेल्या तालने 'रिगा पायोनियर्स' ह्या चेस क्लबमधे अलेक्सांडर कोबलेंट्सच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. १९५४ मधे तो 'सोवियेत मास्टर' झाला. १९५६ मधे तो सोवियेत चेस चॅंपियनशिप साठी पात्र ठरला. ह्या स्पर्धेतली त्याची कामगिरी एवढी चमकदार होती की त्याने पुरेसे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नसताना देखील आपल्या काटेकोर नियमांना बगल देऊन 'फिडे'ने (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) त्याला ग्रॅंडमास्टर किताब बहाल केला! +चेस ऑलिंपियाड, कॅंडिडेट मास्टर्स अशा एकेक स्पर्धा पादाक्रांत करत जाणाऱ्या ह्या उमद्या खेळाडूची गाठ, जागतिक विजेतेपदासाठी पडली, ती थेट मिखाईल बोट्विनिक सारख्या असामान्य खेळाडूशी! भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवीत ह्या पठ्ठ्याने बॉट्विनिकसारख्या महारथीला सपशेल खडे चारले आणि सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. वय वर्षे २३! (त्यानंतर आजतागायत फक्त गॅरी कास्पारोव ने हा विक्रम मोडला तो वयाच्या २२ व्या वर्षी जगज्जेतेपद मिळवून!). त्याच्या ह्या असामान्य कामगिरीमुळे त्याचे टोपणनाव 'रिगाचा जादुगार' ठेवले गेले. +मद्यपान आणि धूम्रपान हे दोन्ही मात्र त्याचे सातत्याने शत्रू ठरले. तब्बेतीच्या सततच्या तक्रारींमुळे अनेक स्पर्धातून त्याला माघार घ्यावी लागली किंवा फारसे यश हाती लागले नाही. अखेर १९७० च्या सुमारास एक किडनी काढून टाकल्यावर त्याने त्याचा फॉर्म परत मिळवला! +१९८८ साली, वयाच्या ५१ व्या वर्षी 'ब्लिट्झ चेस' ह्या अतिवेगवान खेळात त्याने कास्पारोव आणि कारपॉव सारख्या तरण्या खेळाडूंना हरवून जेतेपदाचा मुकुट चढवला होता! +एकामागोमाग एक ९३ सामन्यात एकही सामना न हरता (एकतर जिंकणे किंवा बरोबरी) खेळण्याचा त्याचा विक्रम अबाधित आहे. ह्यावरून त्याच्या असामान्य कर्तृत्त्वाची झलक दिसून येते. +बुद्धिबळ ही मुळात एक कला आहे अशी त्याची ठाम धारणा होती आणि इथूनच तो इतर समकालीन खेळाडूंपासून वेगळा होता. तालची शैली ही अतिशय आक्रमक होती. अतिशय शक्तिमान चढाया, कल्पक सापळे, बेधडक केलेली बलिदाने ह्या साऱ्यांनी त्याचा डाव दणाणून गेलेला असे. संयमित, पद्धतशीर खेळ्या, पुस्तकी डावपेच, बचावात्मक खेळणे असले प्रकार त्याला कधी मानवलेच नाहीत. वजिरासारख्या मातब्बर मोहोऱ्याचे बलिदान तो असा वेड्यासारखा देऊन टाकी की समोरचा खेळाडू चक्रावून वेडा होऊन जाई की नक्की आहे तरी काय ह्याच्या मनात? आणि त्यानंतर थोड्याच खेळ्यात त्या प्रतिस्पर्ध्याची अवस्था 'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा' अशी होऊन जाई! +तो स्वतः उत्तम समीक्षकही होता आणि बुद्धिबळासंबंधी त्याने केलेले लेखन हे एक दर्जेदार लेखन समजले जाते. +त्याची काही सुप्रसिद्ध वचने वाचलीत तर त्याचा ह्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या ध्यानात येतो. +"सम सॅक्रिफायसेस आर साऊंड, अदर्स आर माइन." किंवा +"पांढरी मोहोरी घेऊन खेळणाऱ्याने कोणत्याही कारणाने बरोबरी करण्यासाठी खेळणे हा एकप्रकारे गुन्हा आहे!" +बॉट्विनिक बरोबरच्या जागतिक जेतेपदाच्या सामन्यांचे त्याने एक पुस्तक लिहिले आहे ते आजही एक उत्कृष्ट पुस्तक म्हणून नावाजले जाते. ह्याचे कारण म्हणजे ताल केवळ खेळ्यांचे पृथक्करण आणि कारणमीमांसा करून थांबत नाही तर तो त्या खेळ्यांमागची अंतःप्रेरणा काय असेल ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपण नतमस्तक होतो. +पटावरच्या परिस्थितीचे अचूक विश्लेषण करण्यात हातखंडा असलेल्या तालचे स्वतःबद्दलचे मत मात्र त्याने त्याच्या आत्मचरित्रात तो आणि एक पत्रकार ह्यांच्यामधल्या काल्पनिक संवादाने व्यक्त केले आहे. +ताल लिहितो - +पत्रकार :- आपल्या गंभीर चर्चेची लय कदाचित बिघडेल हे लक्षात येऊनही मला एक प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाहीये. गंभीर, शिस्तबद्ध खेळ सुरू असताना अचानक काही चक्रावून टाकणारे वेडेवाकडे विचार तुमच्या मनात येतात काय? +ताल :- हो कितीतरी वेळा. ग्रॅ.मास्टर वसियुकोव विरुद्ध्चा डाव मी कधीही विसरणार नाही. डावाच्या मध्यात मी घोड्याचे बलिदान करण्याच्या विचारात होतो. खूपच गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे पटावर विचित्र अवस्था होती. मला सुचलेले कुठेलेच डावपेच पूर्णपणे यशाकडे नेणारे भासत नव्हते. खूप विचार करून झाल्यावर अचानक माझ्या मनात एका लेखकाचे लिखाण आले त्यात चिखलात रुतलेल्या पाणघोड्याचे वर्णन होते. समोर डाव चालू असताना त्या पाणघोड्याला चिखलातून बाहेर काढण्याचे मी मनाने हर एक प्रयत्न केले. दोरखंड, तरफा, कप्प्या, हेलिकॉप्टर्स असे सगळे प्रकार मनातल्यामनात वापरून झाल्यावर शेवटी मी नाद सोडून दिला आणि म्हणालो मरुदेत त्या पाणघोड्याला चिखलातच. त्यानंतर एक धाडसी डाव समोर येतोय असे दिसताच मी घोड्याचे बलिदान केले!! +पत्रकार :- हो, आणि दुसऱ्यादिवशी मी वृत्तपत्रात वाचले की अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीवर तब्बल ४० मिनिटे सखोल विचार करून शेवटी तालने घोड्याचे बलिदान देणारी अचूक खेळी केली!! +ह्या संवादातली मर्मभेदक वक्रोक्ती ध्यानात आली की आपण थक्क होतो आणि 'रिगाच्या जादुगाराला' मनोमन सलाम करतो!! +(अति मद्यपान आणि सतत धूम्रपानाची शिकार झालेल्या ह्या महान खेळाडूचे २८ जून १९९२ रोजी मॉस्को हॉस्पिटलमधे मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले.) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7986.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..872dcb3279b73ecb8d699a4720e1879b9f17d252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_7986.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव (रशियन: Михаи́л Алекса́ндрович Шо́лохов; मे २४ १९०५ - फेब्रुवारी २१ १९८४) हे श्रेष्ठ रशियन लेखक रशियातील डॉन नदी किनाऱ्यावरील व्योशेन्स्काया या गावी जन्मले. त्यांचे वडील अलेक्सांद्र मिखाईलोविच शोलोखोव हे एक मध्यम वर्गातील, मिळेल ते काम करून पोट भरणारे, सामान्य कष्टकरी व्यक्ती होते आणि आई अनास्तासिया दानिलोव्हना चेरनिकोव्हा ही साधी, प्रेमळ बाई होती. +मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच मॉस्को येथील शाळेत शिकले. १९१८ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी रशियन क्रांती सेनेत सहभागी होत शिक्षण सोडून दिले. काही वर्षे सेनेच्या कामात गेल्यावर ते काम सोडून देऊन ते मॉस्को येथे पत्रकार होण्यच्या इच्छेने दाखल झाले. वेळप्रसंगी मजुरी करून, हिशेबनिस म्हणून किंवा अन्य मिळेल ते काम करून मिखाईल आला दिवस काढत. वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह डॉनच्या गोष्टी (Tales from the Don) प्रकाशित केला. यात रशियातील अंतर्गत युद्ध काळात आणि प्रथम विश्वयुद्धाच्या काळात उध्वस्त झालेल्या सामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. +मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक अँड क्वाएट फ्लोज द डॉन ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.[१] याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे सोवियेत संघ होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना टॉलस्टॉय यांच्या वॉर अँड पीस शी केली जाते. +मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील व्हर्जिन सॉईल अपटर्नड् दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8009.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..653fd88556dbd3f83db5bf2af2b335b64cea7f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8009.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिकोयान गुरेविच २३ तथा मिग-२३ हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. नाटोचे सैन्य यास फ्लॉगर या नावाने ओळखतात. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8019.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6366940e47cb303f4fe0cd640d984e9789a817d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8019.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिगेल दि सर्व्हान्तेस साव्हेद्रा (सप्टेंबर २९, इ.स. १५४७ - एप्रिल २३, इ.स. १६१६) स्पॅनिश साहित्यिक होता. त्याला जग एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दीला मान्चा या पुस्तकश्रेणीसाठी ओळखत असली तरी त्याच्या साहित्यभांडारात कादंबऱ्या, कविता व नाटकांचाही समावेश आहे. अनेक समीक्षकांच्या मते डॉन किहोते दीला मान्चा ही पाश्चिमात्य साहित्यातील पहिली 'अर्वाचीन' कादंबरी आहे ज्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यरचनांमध्ये होते. +सर्व्हान्तेस शेक्सपियरचा समकालीन होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8026.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6366940e47cb303f4fe0cd640d984e9789a817d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8026.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिगेल दि सर्व्हान्तेस साव्हेद्रा (सप्टेंबर २९, इ.स. १५४७ - एप्रिल २३, इ.स. १६१६) स्पॅनिश साहित्यिक होता. त्याला जग एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दीला मान्चा या पुस्तकश्रेणीसाठी ओळखत असली तरी त्याच्या साहित्यभांडारात कादंबऱ्या, कविता व नाटकांचाही समावेश आहे. अनेक समीक्षकांच्या मते डॉन किहोते दीला मान्चा ही पाश्चिमात्य साहित्यातील पहिली 'अर्वाचीन' कादंबरी आहे ज्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यरचनांमध्ये होते. +सर्व्हान्तेस शेक्सपियरचा समकालीन होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8030.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f272093e025a0a79fd105773f9385f2cfdfaeb95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8030.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिन्यॉन दु प्रीझ (१४ जून, इ.स. १९८९ - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. दु प्रीझ दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची नायिका होती. +ही उजव्या हाताने फलंदाजी करते व क्वचित यष्टिरक्षणही करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8040.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3dbf1ae22240230c6b3f1a2732cf53c926d7397 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8040.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७५ असलेले मिचगाव बुद्रुक हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ८६४.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ९५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४०१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २९ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा गिलगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा गिलगाव येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8048.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5d85ed47843d082ae48688d2576fa334600601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8048.txt @@ -0,0 +1,27 @@ +१६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +१ अमला • +५ अनुरीत • +६ साहा (†) • +७ विजय (क) • +१० मिलर • +१४ मार्श • +१६ नाईक (†) • +१७ स्टोइनिस • +१८ मोहित • +१९ धवन • +२० अक्षर • +२१ साहू • +२५ जॉनसन • +२८ बेहारदीन • +२९ गुरक्रीत • +३२ मॅक्सवेल • +५४ वोहरा • +६६ संदीप • +८७ अॅबट • +९४ करिअप्पा • + ठाकुर • + जाफ़र • + स्वप्निल सिंग • +प्रशिक्षक: संजय बांगर diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8080.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..971e56c077100ac708d5f978feb7085223ab1cca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8080.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिझोरमचे मुख्यमंत्री हे भारतातील मिझोरम राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्याचे राज्यपाल हे त्या राज्याचे न्यायप्रविष्ट प्रमुख असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्री असतात. मिझोरम विधानसभेच्या निवडणुकांनंतर, मिझोरमचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युतीला) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात, ज्यांचे मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते. त्यांना विधानसभेचा विश्वास आहे हे पाहता मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो आणि त्याला मुदतीची मर्यादा नसते.[१] +१९७२ पासून, चार पक्षांतील पाच लोकांनी मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते पु ललथनहवला यांच्याकडे २१ वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_809.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3788388dd326d0971e31fa3123fa66d51d98a660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_809.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोवरी (इंग्लिश:लाफिंग डव्ह; शास्त्रीय नाव:स्पिलोपेलिया सेनेगालेन्सिस) हा कबुतरासारखा पण त्यापेक्षा आकाराने लहान असा पक्षी आहे. त्याचा रंग हलका विटकरी असतो. +हा पक्षी मुख्यत्वे भारतीय उपखंड आणि मध्यपूर्वेत आढळतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8090.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bba88e66ee4f966116e76cfa1bdf2b69a3e8487d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8090.txt @@ -0,0 +1,2 @@ +विलार्ड मिट रॉम्नी (इंग्लिश: Willard Mitt Romney) (१२ मार्च, इ.स. १९४७ - हयात) हा एक अमेरिकन उद्योगपती व राजकारणी आहे. रॉम्नी इ.स. २००३ तो इ.स. २००७ सालांदरम्यान मॅसेच्युसेट्सराज्याचे गव्हर्नर होता. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्याने २०१२ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. परंतु ६ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आलेल्या ह्या निवडणूकीमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी रॉम्नीला पराभूत करून अध्यक्षपद राखले. +मिट रॉम्नी ह्यांचा जन्म मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात झाला. त्यांचे वडील जॉर्ज डब्ल्यू. रॉम्नी हे स्वतः एक यशस्वी उद्योगपती, राजकारणी व १९६३ ते १९६९ दरम्यान मिशिगन राज्याचे राज्यपाल होते. युटामधील ब्रिघॅम यंग विद्यापीठातील शिक्षणापूर्वी १९६६ साली मिट रॉम्नी मॉर्मन धर्माचा प्रसार करण्यासाठी ३० महिने कालावधीकरिता फ्रान्समध्ये वास्तव्यास होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8171.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8171.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8174.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97aa20525de0f23e62fea4cf2e67c30bceaf7fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8174.txt @@ -0,0 +1,2 @@ +मित्रो बाहिनी (बंगाली: মিত্রবাহিনী ; अर्थ: मित्र पक्ष) ही भारतीय सैन्य आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील बांगला राष्ट्रवादी संघटना 'बांगला मुक्तिवाहिनी' (बंगाली: মুক্তিবাহিনী ; अर्थ: मुक्तिसेना) यांची एकत्रित संघटना होती. या संघटनेने डिसेंबर १९७१ सालातील बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी सैन्याविरूद्ध लढा दिला. मित्रो बाहिनीच्या या लढ्याने आधीच खिळखिळ्या झालेल्या पाकिस्तानी सैन्यावर अखेरचा आघात झाला आणि त्यामुळे युद्ध सुरू झाल्यापासून फक्त १३ दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. +मित्रो बाहिनीचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल जगजीतसिंह अरोराने केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8182.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..718268a139631d23148c403487b0e667ca22b5c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8182.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिथुन किंवा गयाळ हा गोवंश या उपकुळातील एक सस्तन प्राणी आहे. हा एक पाळीव प्राणी असून आग्नेय आशियातील ईशान्य भारत, बांग्लादेश, म्यानमार आणि चीनच्या युन्नान प्रांत इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.[१]. मिथुन किंव गयाळ हा भारतातील रानगव्याचा एक वंशज असून हा नागालँड आणि अरुणाचल प्रदेशाचा राज्य पशु आहे.[२][३][४] अरुणाचल प्रदेशातील निशि, अपातानी, गालो व अन्य इतर समाजात हा पशु प्रतिष्ठा, संपत्ती आणि विविध प्रकारच्या धार्मिक विधीसाठी वापरला जातो. याचा उपयोग शेतीकाम, दुधदुभते, चर्मोद्योग आणि मांस यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केल्या जातो.[५][६] +हा दिसण्यास रानगवा आणि गाय-बैल याचे मिश्रण असून या दोहोंच्या संकरातून याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. हा प्राणी रानगव्या प्रमाणे उंच, मजबूत आणि धडाधिप्पाड असून अगदी तसाच पाठीमागील बाजूस याचा आकार उतरता होत जातो. नर हा मादी पेक्षा अधिक उंच असून याची खांद्या जवळील उंची अंदाजे १५० सेंमी पर्यंत भरते. मिथुनचा रंग वयाप्रमाणे बदलत जातो. लहानपणी हा पिवळसर तांबडा असतो. जसजसे वय वाढत जाते, याचा रंग काळा किंवा काळपट तपकिरी होतो. याचे गुडघ्या खालील पाय पांढरे किंवा पिवळसर पांढरे असतात. शिंगांच्या मुळाशी याचे कपाळ सपाट असून शिंगांचा आकार मध्यम-आखूड असून वर जाऊन बाहेर वळलेले किंवा किंचित अर्धवर्तुळाकार असतात. बैलाप्रमाणे याच्या गळ्याला गळकंबळ किंवा पोळी असते, परंतु ठळक खांदा किंवा वशिंड नसते. जंगली पशु प्रमाणे याची वास घेण्याची क्षमता चांगली असते. हा जरी पाळीव प्राणी असला तरी प्राथमिक प्रशिक्षणाशिवाय याला हाताळता येत नाही. तसेच याला चरण्यासाठी मोकळे सोडले जाते. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8187.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..936b9e5003458db0453863b2219e51cb6f764550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8187.txt @@ -0,0 +1,10 @@ +Methanol[१]Carbinol +Hydroxymethane +Methyl alcohol +Methyl hydrate +Methyl hydroxide +Methylic alcohol +Methylol +COInChI=1S/CH4O/c1-2/h2H,1H3 YKey: OKKJLVBELUTLKV-UHFFFAOYSA-N YInChI=1/CH4O/c1-2/h2H,1H3Key: OKKJLVBELUTLKV-UHFFFAOYAXSilanol + +मिथेनॉल हे एक सेंद्रिय संयुग असून त्यातील क्रियात्मक गट अल्कोहोल आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8196.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3402cb3509969714d093448044587097dbf98e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8196.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिदी-पिरेने हा दक्षिण फ्रान्समधील एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या संलग्न २२ प्रदेशांपैकी आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या ह्या प्रदेशाचे क्षेत्रफळ डेन्मार्क देशापेक्षाही अधिक होते. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील महत्त्वाचे शहर मिदी-पिरेनीजची राजधानी होती. ह्या प्रांताचे नाव मिदी (अर्थ: दक्षिण फ्रान्स) व पिरेनीज (फ्रान्स व स्पेनच्या सीमेवरील पर्वतरांग) ह्या दोन शब्दांवरून पडले होते. २०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. + +मिदी-पिरेने प्रदेश खालील आठ विभागांमध्ये वाटला गेला आहे. + +गुणक: 43°30′N 1°20′E / 43.500°N 1.333°E / 43.500; 1.333 diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_820.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9845fea008a4708602f4413a98403bca36486c84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_820.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोसगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8202.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b13aa8d696df4c22aa2a07af9ef4f0f48b479c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8202.txt @@ -0,0 +1,7 @@ +मिलिंद (इ.स.पू. २०६ - इ.स.पू. १४०) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे-, 'मीनॅंडर', मीनॅंडर पहिला किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुद्धा मिळतात. मिलिंदने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत. +मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा (उत्तर प्रदेश) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती. +प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन'चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे. +यूनानी लेखक स्ट्रैबोच्या लेखांवरून समझते की, डेमेट्रियसच्या भारत आक्रमणामध्ये मिलिंद त्याचा सहयोगी होता. स्ट्रैबो अनुसार या विजयाचा लाभ काही मिलिंद ने आणि काही युथिडिमासचा मुलगा डेमेट्रियस ने प्राप्त केला होता. यावरून अनेक इतिहासकारांनी हा अर्थ काढला की, मिलिंद और डेमेट्रियस यांनी एकाच वेळी संयुक्त रूपात भारतावर आक्रमण केले होते, आणि मिलिंद डेमेट्रियसचाच सेनापती होता. श्री टार्न या मताच्या प्रमुख प्रतिपादकांत आहेत. नंतर मिलिंदने सुद्धा आपला पृथक(?) व स्वतंत्र राज्य स्थापित केले. इंडो-यूनानी राज्यकर्त्यात डेमेट्रियस पेक्षा मिलिंद निसंदेह सर्वात योग्य राज्यकर्ता वा सम्राट होता. +मिलिंदपन्हमध्ये, मिलिंद आणि बौद्ध भिक्खु नागसेन यांच्यामधील विवाद आणि त्याच्या परिणामाने मिलिंद ने बौद्ध धर्म स्वीकारला, या कथेचे वर्णन आहे. मिलिंदने भारतात आपल्या राज्य सीमांच्या विस्तारासोबतच प्रशासनला स्थायित्व प्रदान केले. मिलिन्दचा अधिकार स्वातघाट, हजार जिल्हा व पंजाबात रावी नदी पर्यंत होता. स्ट्रैबोच्या वर्णनानुसार यूनानींनी गंगा घाटी आणि पाटलिपुत्र पर्यंत आक्रमण केले. महाभाष्यच्या वर्णनांच्या आधारावर मानले जाऊ शकते कि, यूनानीनीं अवध(?)चे साकेत, राजस्थानात चित्तौड जवळ स्थित 'माध्यमिका'वर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंदचे नाणे उत्तर मध्ये काबुल पर्यंत आणि दिल्ली ते मथुरा पर्यंत मिळलेले आहेत. +पेरीप्लस नुसार मिलिंद राजाची नाणी भडौचच्या बाजारात खूप प्रसिद्ध होती. त्यांच्या कतिपय कांस्य धातूच्या नाण्यांवर धम्मचक्र प्रतीक 'महरजत धमिकस' प्रचलित होते. 'मिलिन्दपन्ह'च्या उल्लेखानुसार साकेत मिलिंद राजाची राजधानी होती. साकल तत्कालीन शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तसेच तेथील आर्थिक सुबत्ता व संपन्नता पाटलीपुत्र समान होती. मिलिंद राजाच्या कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिह्न आढळते. मथुरा येथे त्यांचे तसेच त्यांचा पुत्र स्टेटो यांचे नाणी मिळाले आहेत. +कालांतराने मध्य अशियाचे भटक्या टोळक्यांनी ज्यात 'सीथियन' लोकही होते., बैक्ट्रियाप्रांतावर हल्ला चढवला होता. चीनचे सम्राट शी-हुआंग-टी द्वारा तिसऱ्या शतकात चीनची विशाल भिंत बनवण्याचे कारण हे आक्रमण रोखने हा देखील हेतू होता. ज्यामुळे सीथियन लोकांना विस्थापित होऊन भारताच्या इण्डो-ग्रीक भागावर आक्रमण करावे लागले होते. सीथियन म्हणजेच भारतीय इतिहासात शक टोळ्या होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8214.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3afb7bbb7d64026e909c4b4f1b130e98222e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8214.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीनल महेश पटेल ऊर्फ मिन पटेल (जुलै ७, इ.स. १९७०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा इंग्लिश राष्ट्रीय क्रिकेट संघातून क्रिकेट खेळणारा भारतीय वंशाचा, निवृत्त पुरुष खेळाडू आहे. तो  इंग्लंडकडून २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. काउंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये तो केंट परगण्याचे प्रतिनिधित्व करत असे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करत असे. डाव्या हाताने गोलंडाजी करणारा पटेल फलंदाजी मात्र उजव्या हाताने करत असे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8228.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33761f1b54bd1287335ce340f11ad05260ca700d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8228.txt @@ -0,0 +1 @@ +मिनिट कालमापनाचे एकक आहे. एका मिनिटात ६० सेकंद असतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8230.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d49ff76ad2ed2ed3e6f7a7d21c68427d5682b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8230.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 44°58′48.36″N 93°15′50.76″W / 44.9801000°N 93.2641000°W / 44.9801000; -93.2641000 + +मिनीयापोलिस (इंग्लिश: Minneapolis) हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनेसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून तळ्यांचे शहर असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलीस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे. +शिकागो खालोखाल अमेरिकेच्या मिड-वेस्ट परिसरातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या मिनियापोलिसमधील वाणिज्य, आरोग्यसेवा इत्यादी प्रमुख उद्योग आहेत. येथील मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलपैकी एक आहे. +फ्रेंच शोधक येथे १६८० साली पोचले. त्यापूर्वी ह्या भागात सू लोकांचे वास्तव्य होते. +मिनियापोलिस शहर मिसिसिपी नदीच्या दोन्ही काठांवर वसले असून येथील मोठा भूभाग पाण्याने व्यापला आहे. +ग्रेट लेक्स परिसरात स्थित असल्यामुळे मिनियापोलिसचे हवामान सौम्य आहे. येथील हिवाळे अतिथंड तर उन्हाळे उष्ण व दमट असतात. हिवाळ्यांदरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते. +मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून डेल्टा एरलाइन्सचा तो एक हब आहे. +खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ मिनियापोलिस महानगरामध्ये स्थित आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8235.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c737700f9cc2e7d57a47ef513bad24b50b44f1f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8235.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 31°50′32.97″N 34°58′2.1″E / 31.8424917°N 34.967250°E / 31.8424917; 34.967250 +मिनी इस्राएल (Mini Israel - מיני ישראל) एक सूक्ष्म पार्क, मध्ये स्थित आहे जवळ आहे , इस्राएल. पार्क दावीद स्टार आकार आहे. तो 385 प्रती मॉडेल आणि प्रदर्शन हॉल एक लहान शॉपिंग मॉल आहे. पार्क 2002 मध्ये उघडले आणि अधिकृतपणे 7 एप्रिल, 2003 रोजी सुरू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8245.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b15641baa689b067f6e6f281c02bb5e1918ee4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8245.txt @@ -0,0 +1,15 @@ +मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSP, आप्रविको: KMSP, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSP)अमेरिकेच्या मिनीयापोलिस-सेंट पॉल या जुळ्या शहरांतील विमानतळ आहे. + + + +, डीट्रॉइट, एडमंटन (जून ४, २०१४पासून), फार्गो, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, ग्रँड रॅपिड्स, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, लास व्हेगास, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, मॅडिसन, मेम्फिस, मायामी, मिलवॉकी, मायनोत, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, ऑरेंज काउंटी, ऑरलँडो, ओमाहा, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पोर्टलँड, ऑरेगन, रॅपिड सिटी, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी +, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे, कॅलिफोर्निया, सिॲटल-टॅकोमा, सू फॉल्स, स्पोकेन, सेंट लुइस, टँपा, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-नॅशनलमोसमी: आल्बनी (जून ५, २०१४पासून), आल्बुकर्की, रॉचेस्टर, न्यू यॉर्क, बिलिंग्स, बिस्मार्क, बोझमन, कॅल्गारी, कोलंबस, ओहायो, कोझुमेल, ईगल-व्हेल, फेरबँक्स, ग्रँड केमन, ग्रँड फोर्क्स, ग्रीन बे, हार्लिन्जेन, हार्टफर्ड, इहतापा-झिहुआतानेहो, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, लायबेरिया, कॉस्ता रिका, माझात्लान, मिसूला, माँटेगो बे, नासाऊ, न्यू ऑर्लिन्स, पाम स्प्रिंग्ज, पिट्सबर्ग, प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड, पोर्तो व्हायार्ता, पंटा काना, रॅले-ड्युरॅम, रीनो-टाहो (जून ७, २०१४पासून परत सुरू), रॉचेस्टर, न्यू यॉर्क (begins June 5, २०१४), सान अँटोनियो, सान होजे दि कॉस्ता रिका, सान होजे देल काबो, सान हुआन, ट्रॅव्हर्स सिटी, तुसॉन, व्हँकूवर, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-C, 1-D, 1-F, 1-G +, सान अँटोनियो, सास्काटून, सू फॉल्स, सेंट लुइस, वॉशिंग्टन-डलेस, विनिपेगमोसमी: बफेलो, एडमंटन, ग्रेट फॉल्स, ग्रीन बे, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, कॅलिस्पेल, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड, रॅपिड सिटी, स्पोकेन, व्हँकूवर, वॉशिंग्टन-नॅशनल || align="center" | 1-C, 1-D, 1-F, 1-G +, ट्रेंटन-प्रिन्सटन (जून १४, २०१४पासून) || align="center" | 1-E +, कॅन्सस सिटी, मिलवॉकी, फीनिक्स, सेंट लुइसमोसमी: फोर्ट मायर्स, ऑरलँडो || align="center" | 2-H +, डीट्रॉइट (मे २२, २०१४पासून), फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, ह्युस्टन-आंतरखंडीय (मे १, २०१४पासून), लॉस एंजेल्स, ऑरलँडो, फीनिक्स, टँपा || align="center" | 2-H +, ह्युस्टन-आंतरखंडीय, सान फ्रांसिस्को || align="center" | 1-E +, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क || align="center" | 1-E +, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-E +, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-E +, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेल्स (एप्रिल १, २०१४पासून), वॉशिंग्टन-डलेस || align="center" | 1-E diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8272.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab6a4b359c7048d985a751d2c93134a84ea0c3a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8272.txt @@ -0,0 +1 @@ +मिन्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळ (बेलारूशियन: Нацыянальны аэрапорт Мінск, रशियन: Национальный аэропорт Минск) (आहसंवि: MSQ, आप्रविको: UAAA) हा बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिन्स्कच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला मिन्स्क विमानतळ बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. बेलारूसची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बेलाव्हियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8286.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2551dcbce7d3c1657f889ab313208acd6b149c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8286.txt @@ -0,0 +1,5 @@ +मियां मोहम्मद नवाझ शरीफ (पंजाबी, उर्दू: میاں محمد نواز شریف ; रोमन लिपी: Mian Mohammad Nawaz Sharif;) (डिसेंबर २५, इ.स. १९४९; लाहोर, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी, उद्योजक व पाकिस्तानाचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर १, इ.स. १९९० ते जुलै १८, इ.स. १९९३ या कालखंडात पहिल्यांदा व त्यानंतर फेब्रुवारी १७, इ.स. १९९७ ते ऑक्टोबर १२, इ.स. १९९९ या कालखंडात दुसऱ्यांदा, अश्या दोन वेळा त्याने पाकिस्तानाचे पंतप्रधानपद सांभाळले. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) हा त्याचा राजकीय पक्ष आहे. इ.स. १९९८ साली भारताने केलेल्या अण्वस्त्रचाचण्यांच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानाच्या अण्वस्त्रचाचण्या करण्याचे आदेश त्याने दिले. +शरीफने भ्रष्टाचाराद्वारे पैसा गोळा केल्याचे जुलै २०१७मध्ये सिद्ध झाल्यावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोणतेही सार्वजनिक पद घेण्यापासून १० वर्षे बंदी केली. शरीफने ३१ जुलै, २०१७ रोजी पंतप्रधानपद सोडले. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8301.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0032a733f7cafb83dd0f22b25c695c7e5d6a0358 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8301.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील शहराबद्दल आहे. मायामीच्या इतर उपयोगांसाठी पहा - मायामी (निःसंदिग्धीकरण). +मायामी हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक प्रमुख शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_831.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e3468f3e703b7c2aae2767c2b1d42470439494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_831.txt @@ -0,0 +1,2 @@ + भोसा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8321.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad8f02eaeccfba3eadbee5fc2f372910978a242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8321.txt @@ -0,0 +1,3 @@ +०१५४६ मिरज-कुर्डुवाडी विशेष डेमू ही भारतीय रेल्वेची मिरज रेल्वे स्थानक ते कुर्डूवाडी  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज मिरज व कुर्डूवाडी या स्थानकांदरम्यान धावते आणि ५३ किमी अंतर हे १ तास ३० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १ थांबा आहे. [१] + +परतीच्या प्रवासात ०१५४५ कुर्डुवाडी-मिरज विशेष डेमू ही भारतीय रेल्वेची कुर्डूवाडी रेल्वे स्थानक ते मिरज  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कुर्डूवाडी आणि  मिरजज्ञया स्थानकांमधील १३७ किमी अंतर हे ३ तास ३० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ११ थांबे आहेत.  [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8322.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad8f02eaeccfba3eadbee5fc2f372910978a242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8322.txt @@ -0,0 +1,3 @@ +०१५४६ मिरज-कुर्डुवाडी विशेष डेमू ही भारतीय रेल्वेची मिरज रेल्वे स्थानक ते कुर्डूवाडी  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज मिरज व कुर्डूवाडी या स्थानकांदरम्यान धावते आणि ५३ किमी अंतर हे १ तास ३० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १ थांबा आहे. [१] + +परतीच्या प्रवासात ०१५४५ कुर्डुवाडी-मिरज विशेष डेमू ही भारतीय रेल्वेची कुर्डूवाडी रेल्वे स्थानक ते मिरज  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कुर्डूवाडी आणि  मिरजज्ञया स्थानकांमधील १३७ किमी अंतर हे ३ तास ३० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ११ थांबे आहेत.  [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8327.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90f2db863cd8779356327887b10abdb6f70ea566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8327.txt @@ -0,0 +1,51 @@ + +मिरज तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. +कळंबी (मिरज) +कानडवाडी +करनाळ +करोळी +कसबेदिग्रज +कावजीखोतवाडी +कवळापूर +कवठेपिरण +खांडेराजुरी +खरकटवाडी +खटाव (मिरज) +लक्ष्मीवाडी +लिंगणूर +माधवनगर +माळेवाडी (मिरज) +माळगाव (मिरज) +माळवाडी (मिरज) +मानमोडी +म्हैसाळ (मिरज) +मोळाकुंभोज +मौजेदिग्रज +नांदरा (मिरज) +नरवड +निळजी +पद्माळे +पाटगाव (मिरज) +पायप्पाचीवाडी +रासूळवाडी +सालगरे +सांबरवाडी (मिरज) +सामडोळी +संतोषवाडी +सावळी (मिरज) +सावळवाडी +शेरीकवठे +शिंदेवाडी (मिरज) +शिपूर +सिद्धेवाडी (मिरज) +सोनी (मिरज) +टाकाळी (मिरज) +ताणांग +तुंग (मिरज) +वडदी +विजयनगर (मिरज) +व्यंकुचीवाडी +वाजेगाव (मिरज) +या तालुक्यात मिरासाहेब दर्गा,मिरज रेल्वे जंक्शन ही मिरज शहरातील पर्यटन स्थळे आहेत सांगलीतील गणपती मंदिर हरिपूर येथील कृष्णा वारणा संगम. +तालुक्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारचे पीक घेतले जाते. येथे द्राक्ष फळबागांची शेती जास्त प्रमाणात केली जाते. +कृष्णा , वारणा या तालुक्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8329.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a33d68dcd8378831e81c208da51a7c0229f314a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8329.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरज विधानसभा मतदारसंघ - २८१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मिरज मतदारसंघात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील मिरज, माळगांव, अरग, कवलापूर ही महसूल मंडळे आणि सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४ ते ९, २६ ते ३७, ५४ ते ६० यांचा समावेश होतो. मिरज हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे सुरेश (भाऊ) दगडू खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_833.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68bad899b49e90dba91d5e3e046a9943c170858 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_833.txt @@ -0,0 +1,2 @@ + भोसा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8343.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d91e20f91e961e1bcf6bce493a7ddc6788e143e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8343.txt @@ -0,0 +1 @@ +मिरयालगुडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8354.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..903261f7f3449a4dbb3254a0a961fcde7e595192 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8354.txt @@ -0,0 +1,2 @@ + मिरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8386.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ef8e173037dd4aeb179617dcf519e9039ea974d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8386.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8408.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8408.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8419.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d66092e78b7e5160c887329678842ac5ed423f6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8419.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख मिर्झापूर जिल्ह्याविषयी आहे. मिर्झापूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +मिर्झापूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र मिर्झापूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_842.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19e8f4fe1c44646c926b596c2a1d36af9a928993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_842.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8430.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d66092e78b7e5160c887329678842ac5ed423f6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8430.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख मिर्झापूर जिल्ह्याविषयी आहे. मिर्झापूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +मिर्झापूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र मिर्झापूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8454.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8651ecf47f29ae2f5e08c264e8ede002fb58353f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8454.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुणक: 43°3′8″N 87°57′21″W / 43.05222°N 87.95583°W / 43.05222; -87.95583 + +मिलवॉकी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या विस्कॉन्सिन राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते शिकागो शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे. +मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या फ्रेंच शोधकाने केली. त्यानंतर येथे जर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे. +मिलवॉकीमधील हवामान थंड स्वरूपाचे आहे. येथील हिवाळे प्रदीर्घ, रूक्ष व अतिथंड तर उन्हाळे सौम्य असतात. +२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.[४] +मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून सध्या येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे. +अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे बीयर उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व सध्या मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे. +लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे. +अमेरिकेमधील बहुसंख्य शहरांप्रमाणे वैयक्तिक मोटार हा मिलवॉकीमधील नागरी वाहतूकीचा सर्वात मोठा पैलू आहे. मिलवॉकीला मॅडिसन व शिकागोसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ९४ व ग्रीन बेसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ४३ हे येथील सर्वात मोठे द्रुतगती महामार्ग आहेत. तसेच इतर अनेक मोठे रस्ते व महामार्ग मिलवॉकीला उपनगरांसोबत जोडतात. नागरी वाहतूकीसाठी बससेवा उपलब्ध आहे. +खालील व्यावसायिक संघ मिलवॉकीमध्ये स्थित आहेत. तसेच नॅशनल फुटबॉल लीगमधील ग्रीन बे पॅकर्स हा संघ मिलवॉकीच्या १०० मैल उत्तरेला ग्रीन बे येथे स्थित असून तो मिलवॉकी भागामधीलच एक संघ समजला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8461.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd58588eeb82176415f89da724e41811573786be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8461.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिलवॉकी ब्रुअर्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ विस्कॉन्सिनच्या मिलवॉकी शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने मिलर पार्क या मैदानात खेळले जातात. +या संघाची स्थापना १९६९मध्ये वॉशिंग्टनच्या सिॲटल शहरात सिॲटल पायलट्स नावाने झाली. एक वर्षाने हा संघ मिलवॉकीला स्थलांतरित झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8471.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f12f58cefb34bca131a9eddc415182e25329eebe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8471.txt @@ -0,0 +1 @@ +मिलान माल्पेन्सा विमानतळ (इटालियन: Aeroporto di Milano-Malpensa) (आहसंवि: MXP, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या मिलान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मिलान शहराच्या ४० किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली रोमच्या लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळाखालोखाल इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचा तर युरोपमधील २१व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. २००८ सालापर्यंत अलिटालिया कंपनीचा प्रमुख हब येथेच स्थित होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8486.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf3517690e7a6f96fc525f4e1637acd6923924c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8486.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद इंगळे हे एक मराठी गायक आणि संगीतकार आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8491.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72ff1d03c0ec18c5c2dfe55ae348bbcc0a5dadcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8491.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिलिंद गाबा (जन्म ७ डिसेंबर १९९०, नवी दिल्ली) एक भारतीय गायक, गीतकार, संगीत निर्माता आणि पंजाबी आणि बॉलिवूड संगीताशी संबंधित अभिनेता आहे.[१] तो नजर लाग जाएगी, तिला माहित नाही आणि यार मोड दो या गाण्यांसाठी ओळखला जातो.[२][३] +मिलिंद गाबा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8496.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03ba030b0ff09a1ae5d0a6000914134eceaf13a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8496.txt @@ -0,0 +1,4 @@ +मिलिंद बाबुराव तेलतुंबडे (मृत्यू १३ नोव्हेंबर २०२१) उर्फ जीवा किंवा दीपक हे माओवादी बंडखोर नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य होते. ते दलित कार्यकर्ते आणि अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांचे धाकटे भाऊ आहेत.[१][२] +तेलतुंबडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथे झाला. इ.स. १९८० मध्ये त्यांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि चंद्रपूर येथील वेस्टर्न 'कोलफिल्ड्स लिमिटेड'मध्ये तंत्रज्ञ म्हणून रुजू झाले. तेव्हापासून ते 'पीपल्स वॉर ग्रुप'चा कार्यकर्ता म्हणून नक्षलवादी चळवळीत सामील होते. ते अखिल महाराष्ट्र कामगार युनियनचे सदस्य देखील होते.[३] +तेलतुंबडे हे 'भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)' च्या महाराष्ट्र युनिटचे सचिव झाले आणि त्यांना या पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. माओवाद्यांसाठी सुरक्षित रेड कॉरिडॉर तयार करण्यासाठी ते महाराष्ट्र - मध्य प्रदेश - छत्तीसगड झोनचे प्रमुख होते.[४] [५] +पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचाराचा मुख्य फायनान्सर होते. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिनटोला जंगल परिसरात महाराष्ट्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांमध्ये तेलतुंबडे यांचा समावेश होता.[६] ते एकूण ६३ गुन्ह्यांमधील फरारी आरोपी होते[७] आणि मृत्यूच्या वेळी त्यांच्यावर ५० लाखांचे बक्षीस देखील होते.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8510.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f5d416272ddddeb1508eca30e7c9b86726526a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8510.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद शिंदे हे मराठी गायक आहेत. शिंदे यांनी अनेक भीमगीते, भक्तीगीते व इतर गीते गायली आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8517.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4853ad3a9067218f124d0aa23ad7afd94c8ac8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8517.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे. मिलिंदचा जन्म स्कॉटलंडमध्ये नोव्हेंबर ४ १९६५ रोजी झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. +मिलिंदला कारकिर्दीच्या सुरुवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकीर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8535.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b13aa8d696df4c22aa2a07af9ef4f0f48b479c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8535.txt @@ -0,0 +1,7 @@ +मिलिंद (इ.स.पू. २०६ - इ.स.पू. १४०) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे-, 'मीनॅंडर', मीनॅंडर पहिला किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुद्धा मिळतात. मिलिंदने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत. +मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा (उत्तर प्रदेश) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती. +प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन'चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे. +यूनानी लेखक स्ट्रैबोच्या लेखांवरून समझते की, डेमेट्रियसच्या भारत आक्रमणामध्ये मिलिंद त्याचा सहयोगी होता. स्ट्रैबो अनुसार या विजयाचा लाभ काही मिलिंद ने आणि काही युथिडिमासचा मुलगा डेमेट्रियस ने प्राप्त केला होता. यावरून अनेक इतिहासकारांनी हा अर्थ काढला की, मिलिंद और डेमेट्रियस यांनी एकाच वेळी संयुक्त रूपात भारतावर आक्रमण केले होते, आणि मिलिंद डेमेट्रियसचाच सेनापती होता. श्री टार्न या मताच्या प्रमुख प्रतिपादकांत आहेत. नंतर मिलिंदने सुद्धा आपला पृथक(?) व स्वतंत्र राज्य स्थापित केले. इंडो-यूनानी राज्यकर्त्यात डेमेट्रियस पेक्षा मिलिंद निसंदेह सर्वात योग्य राज्यकर्ता वा सम्राट होता. +मिलिंदपन्हमध्ये, मिलिंद आणि बौद्ध भिक्खु नागसेन यांच्यामधील विवाद आणि त्याच्या परिणामाने मिलिंद ने बौद्ध धर्म स्वीकारला, या कथेचे वर्णन आहे. मिलिंदने भारतात आपल्या राज्य सीमांच्या विस्तारासोबतच प्रशासनला स्थायित्व प्रदान केले. मिलिन्दचा अधिकार स्वातघाट, हजार जिल्हा व पंजाबात रावी नदी पर्यंत होता. स्ट्रैबोच्या वर्णनानुसार यूनानींनी गंगा घाटी आणि पाटलिपुत्र पर्यंत आक्रमण केले. महाभाष्यच्या वर्णनांच्या आधारावर मानले जाऊ शकते कि, यूनानीनीं अवध(?)चे साकेत, राजस्थानात चित्तौड जवळ स्थित 'माध्यमिका'वर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंदचे नाणे उत्तर मध्ये काबुल पर्यंत आणि दिल्ली ते मथुरा पर्यंत मिळलेले आहेत. +पेरीप्लस नुसार मिलिंद राजाची नाणी भडौचच्या बाजारात खूप प्रसिद्ध होती. त्यांच्या कतिपय कांस्य धातूच्या नाण्यांवर धम्मचक्र प्रतीक 'महरजत धमिकस' प्रचलित होते. 'मिलिन्दपन्ह'च्या उल्लेखानुसार साकेत मिलिंद राजाची राजधानी होती. साकल तत्कालीन शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तसेच तेथील आर्थिक सुबत्ता व संपन्नता पाटलीपुत्र समान होती. मिलिंद राजाच्या कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिह्न आढळते. मथुरा येथे त्यांचे तसेच त्यांचा पुत्र स्टेटो यांचे नाणी मिळाले आहेत. +कालांतराने मध्य अशियाचे भटक्या टोळक्यांनी ज्यात 'सीथियन' लोकही होते., बैक्ट्रियाप्रांतावर हल्ला चढवला होता. चीनचे सम्राट शी-हुआंग-टी द्वारा तिसऱ्या शतकात चीनची विशाल भिंत बनवण्याचे कारण हे आक्रमण रोखने हा देखील हेतू होता. ज्यामुळे सीथियन लोकांना विस्थापित होऊन भारताच्या इण्डो-ग्रीक भागावर आक्रमण करावे लागले होते. सीथियन म्हणजेच भारतीय इतिहासात शक टोळ्या होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8537.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f5d416272ddddeb1508eca30e7c9b86726526a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8537.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद शिंदे हे मराठी गायक आहेत. शिंदे यांनी अनेक भीमगीते, भक्तीगीते व इतर गीते गायली आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8540.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b82164dc31cfb0c496c2eb3e072d083756a4b64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8540.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिले लॅक्स काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिलाका येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,४५९ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८५७मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8571.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f2abdb8b29e28dab5e25721dc522c5bddf60f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8571.txt @@ -0,0 +1 @@ +मिल्टन ऍस्टर स्मॉल (फेब्रुवारी १२, इ.स. १९६४:सेंट फिलिप, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी व दोन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8616.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b3c2f1306a8215c5d2ba0f7b590d8a590ee1efb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8616.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा भारताचा, शत्रुचे भारतावर हेरगिरी करणारे उपग्रह नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक उपक्रम आहे.याने पृथ्वीच्या भोवतालच्या खालच्या कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट (एलईओ)) मध्ये फिरणारे कोणतेही उपग्रह नष्ट करता येऊ शकतात. या उपक्रमात, ए-सॅट (ॲंटी-सॅटेलाईट) क्षेपणास्त्र दागून दिनांक २७-०३-२०१९ रोजी परिक्षणादरम्यान एक उपग्रह नष्ट करण्यात आला.या प्रकारच्या क्षेपणास्त्राला बिएमडी इंटरसेप्टर मिसाईल असे संबोधण्यात येते. +ही क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया व चीनने ही क्षमता अर्हित केली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8664.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542687e8bd30c5d4967b00cbcb9c746a6f53c9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8664.txt @@ -0,0 +1 @@ +मिश्रधातू म्हणजे दोन किंवा अधिक धातूंचे मिश्रण होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8669.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b06ad234a4713e3c79a1b11e39ae22cb3a3a64f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8669.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिस ग्रँड इंटरनेशनल (इंग्लिश: Miss Grand Internatioanl) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. मिस ग्रँड इंटरनेशनल ऑर्गनायझेशन ही थायलंडच्या बँकॉकत स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया ग्रँड आंतरराष्ट्रीय हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस ग्रँड इंटरनेशनलमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते. +२०१३ साली थायलंडच्या बँकॉक शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. व्हेनेझुएलाची व्हॅलेंटीना फिग्युरा ही २०१९ सालची मिस ग्रँड इंटरनेशनल आहे. +फोटो गॅलरी diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_870.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..355b4dd31e605f7224322ad6c799e48d1eef29fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_870.txt @@ -0,0 +1,2 @@ +भ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. भ् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक मृदू व्यंजन आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8700.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca7f87421094f491201c0fdeaa37da17502049e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8700.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटा व लुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरी व आर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत. + +मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरी व ओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8701.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b420c8ed2fa92811cc1116e4afbec3e823a22640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8701.txt @@ -0,0 +1,6 @@ +हा लेख अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याबद्दल आहे. मिसिसिपी नदीबद्दलचा लेख येथे आहे. +मिसिसिपी (इंग्लिश: Mississippi; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले मिसिसिपी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३१व्या क्रमांकाचे राज्य आहे. +मिसिसिपीच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला आर्कान्सा व लुईझियाना, उत्तरेला टेनेसी तर पूर्वेला अलाबामा ही राज्ये आहेत. जॅक्सन ही मिसिसिपीची राजधानी व मोठे शहर आहे. मिसिसिपी ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या पश्चिमेकडून वाहते. +३६,३३८ डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले मिसिसिपी हे आर्थिक दृष्ट्या अमेरिकेतील सर्वात गरीब राज्य आहे. कापसाची शेती हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. ह्या शेतीमुळे १९व्या शतकात अमेरिकन यादवी युद्धाअगोदर हे राज्य देशातील पाचव्या क्रमांकाचे सुबत्त व श्रीमंत राज्य होते. परंतु येथील धनाढ्य जमीनदारांनी राज्यात कोणतीही गुंतवणूक न करता सर्व संपत्ती स्वतःजवळ ठेवली. युद्धानंतर रस्ते, रेल्वे, शाळा इत्यादी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मिसिसिपीची प्रगती खुंटली. सध्या आरोग्य सेवा, स्वच्छता इत्यादी प्रमाणांमध्ये मिसिसिपीचा शेवटचा क्रमांक आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8725.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a301e497f6a8452747bee1d80e6311f712cf9fda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8725.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ एप्रिल, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8745.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f2cdd5418b9531aaf4e07017bcc80ecc27fa45f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8745.txt @@ -0,0 +1,12 @@ +मी टू मोहीम ही विविध क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी विशेषतः महिलांवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे. लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम आहे. +एक वर्षात भारताती मीटू चळवळ मरणासन्न झाली. नाना पाटेकर, गौरांग दोशी, विकास बहल, सुभाष कपूर, अन्नू मलिक, साजिद खान, सुभाष घई, कैलाश खेर, राजकुमार हिरानी, विनोद दुआ, आलोकनाथ, रजत कपूर वगैरेंना मीटू चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा काही कामे मिळत नव्हती. ती मिळणे सुरू झाले. +नाना पाटेकर यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी कोर्टाला 'चौकशी बंद'चा रिपोर्ट सादर केला. तनुश्री दत्ता परदेशात जिथे होती, तिथे निघून गेली. जेव्हाजेव्हा भारतात येते तेव्हातेव्हा पत्रकारांना 'मी शेवटपर्यंत लढणार आहे'ची बातमी देऊन परत जाते. +ज्या गौरांग दोशीवर फ्लोरा सैनीने आरोप केले होते, त्याला अबू धाबीच्या शाही फॅमिलीकडून मोठी गुंतवणूक मिळाली. +२०१९ सालच्या सुरुवातीलाच 'सुपर 30' चित्रपट ज्या कंपनीने बनवला तिने 'अंतर्गत चौकशी चालू आहे'चा बहाणा करून दिग्दर्शक विकास बहाल याला 'क्लीन चिट' दिली. +आमिर खानसारख्या बड्या चित्रपट निर्मात्याने सुभाष कपूरला आपल्या चित्रपटांत घेतले आहे. +आमिर खानच्या कृतीचा परिणाम असा झाला की मीटूचे सर्वात गंभीर आरोप ज्याच्यावर आहेत तो अन्नू मलिक याच्यासाठी 'लाॅबीइंग' सुरू झाले. त्याला संगीत स्पर्धांमध्ये परत आणण्यात आले. अन्नू मलिकवर कोणत्याही कोर्टात दावा उभा न झाल्याचे या स्पर्धांच्या आयोजकांनी दाखवून दिले. +साजिद खानवर तीन अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्याचे पुनःस्थापन करण्यावे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांची सुरुवात तमन्ना भाटियापासून झाली. चंकी पांडेनेही त्याला 'क्लीन चिट' दिली. जाॅन अब्राहम साजिद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करीत आहे. +सुभाष घई हे जॅकी श्राॅफ आणि अनिल कपूर यांच्याबरोबर 'रामचंद किशनचंद' नावाचा चित्रपट बनवत आहेत. +कैलाश खेर हे सरकारी कार्यक्रमांतून गाणी गात आहेत. +राजकुमार हिरानी 'मुन्नाभाई' मालिकेला तिसरा चित्रपट बनवण्यात दंग आहेत. +बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8760.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67014f7c0ca50ce95c4364c3fbada31b84d088c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8760.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मी सिंधुताई सपकाळ हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट सिंधुताई सपकाळांच्या मी वनवासी नामक आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे. अनंत महादेवन याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सिंधुताई सपकाळांवर बेतलेली व्यक्तिरेखा तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे. +चित्रपटाची सुरुवात सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौऱ्याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरून त्या प्रथमच विमान प्रवास करून अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करून देतात. त्यातून त्यांनी जीवन जगताना दिलेल्या लढ्याची कथा उलगडत जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8765.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a398728b95d590d9869ce8feb9c9241b51e4cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8765.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीकर काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लिचफील्ड येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,४०० इतकी होती.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8789.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3afb7bbb7d64026e909c4b4f1b130e98222e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8789.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीनल महेश पटेल ऊर्फ मिन पटेल (जुलै ७, इ.स. १९७०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा इंग्लिश राष्ट्रीय क्रिकेट संघातून क्रिकेट खेळणारा भारतीय वंशाचा, निवृत्त पुरुष खेळाडू आहे. तो  इंग्लंडकडून २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. काउंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये तो केंट परगण्याचे प्रतिनिधित्व करत असे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करत असे. डाव्या हाताने गोलंडाजी करणारा पटेल फलंदाजी मात्र उजव्या हाताने करत असे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8796.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50d0bc36fc5fa0bc02103ae070564d8c41fea121 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8796.txt @@ -0,0 +1,21 @@ +डॉ. मीनल परांजपे (जन्म : इ.स. १९६०) या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणाऱ्या नाट्य‍अभिनेत्री विमल जोशी यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे. त्या एका वस्तुसंग्रहालयात व्यवस्थापक होत्या.[१] +डॉ. मीनल परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी इंंग्रजी भाषा शिकवण्याचा नेहमीची रुळलेला मार्ग बदलून, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करत 'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स डिझाईन केला. त्यांचा हा प्रयत्‍न मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक बनला. +हा अभ्यासक्रम बनवायला मीनल परांजपे यांना सहा वर्षे लागली. मुळात स्वतःच्या अदिती नावाच्या मुलीसाठी तयार केलेल्या या कोर्सचे प्रशिक्षण देण्यासाठी मीनलताईंना २००६ सालापर्यंत २० शाळांनी विनंती केली होती. +या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +इयत्ता तिसरी ते आठवी असा सलग सहा वर्षांचा हा कोर्स आहे. यात तिसरीव्यतिरिक्त पुढच्या वर्गातल्या मुलांना प्रवेश दिला जात नाही. आठवड्यातून तीन दिवस दररोज दीड तास असा हा वर्ग संपूर्ण वर्षभर चालवला जातो. +विशेष म्हणजे या कोर्समध्ये (b-o-o-k अशी शब्दाची मोडतोड करून बुक म्हणजे पुस्तक) असे न शिकवता हातात पुस्तक घेऊन थेट बुक असेच शिकवले जाते. त्यामुळे इंग्रजी बोलताना मराठी वाक्याचे इंग्रजी करण्याच्या मानसिक प्रक्रियेचा प्रश्नच इथे येत नाही. श्रवण, लेखन, संभाषण आणि वाचन या 'चतुःसूत्री'तून विद्यार्थी आठवीपर्यंत अगदी उत्तम इंग्रजी शिकतो. विशेष म्हणजे पालकांनी मुलांना या वर्गानंतर मार्गदर्शन करू नये अथवा घरी उजळणीदेखील घेण्याची गरज नाही, असेही सांगितले जाते. त्यामुळे घोकंपट्टी करायला मनाई असते. आठवीनंतर या कोर्स शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत केला जातो आणि नंतर 'लिफ्ट' मिळालेला विद्यार्थी विनासायास पुढे जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठाकडून घेतली जाणारी 'यंग लर्नर्स टेस्ट' मुलांना द्यावी लागते आणि तिच्यात ते सहज उत्तीर्ण होतात. सुरुवातीला पार्ले टिळक विद्यालयातल्या टेस्ट दिलेल्या ५२ पैकी १० मुले पहिल्या वर्गात पास झाली. मार्च २००६ मध्ये त्या शाळेची २०० मुले 'यंग लर्नर्स टेस्ट' देत होती. +महाराष्ट्रात २००६ सालापर्यंत १२ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ६००० मुलांना या अभ्यासक्रमानुसार शिकवण्यात आले. मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयात या कोर्सचा आरंभ १९९४ साली करण्यात आला. मीनल परांजपे यांनी या शाळेतल्या ३०पेक्षाही खूप जास्त शिक्षकांना प्रशिक्षित केले. +'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’पद्धतीने मुलांना इंग्रजी शिकविणाऱ्या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यांपैकी काही या :- + +(अपूर्ण) + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8809.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1173978254e130840a06af22b6fbdff605605a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8809.txt @@ -0,0 +1,5 @@ +मीना भिवसेन तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपुरा या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तुपे यांच्या वडिलांनी त्यांना शिकायला प्रोत्साहित केले, परंतु त्यांच्या आई, शशिकला तुपे यांचा विरोध होता. +तुपे कुटुंबातील चार मुली व एक मुलगा; पैकी मीना तुपे बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठ्या तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. +मीना तुपे यांना लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागली, त्यामुळे त्या काटक झाल्या. त्यांना शिक्षिका व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी शिक्षणशास्त्र पदविकाही मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पोलिसांत भरती झाल्या. त्यांना खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले; त्या हवालदार झाल्या. त्यानंतर त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात महिलांमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत त्यांना ७४९ तरुण-तरुणींमधून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी असल्याचा मान मिळाला. हा मिळविणाऱ्या तुपे पहिल्याच महिला प्रशिक्षणार्थी होत. +मीना तुपे आता पोलीस उपनिरीक्षक झाल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_882.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70e03282ece7402a06161a5226844c35fd1f265e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_882.txt @@ -0,0 +1,60 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +मोहनदास करमचंद गांधी[१] (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. ते एक वकील,[२] वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते[३] आणि राजकीय नैतिकतावादी होते.[४] ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला.[५] नंतर जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. महात्मा (संस्कृत : "महान आत्मा", "पूज्य") असा त्यांचा सन्माननीय उल्लेख प्रथम दक्षिण आफ्रिकेत १९१४ मध्ये केला गेला. आता हा शब्द जगभरात त्यांच्यासाठी वापरला जातो.[६][७] +गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी इनर टेंपल, लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. जून १८९१ मध्ये, वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलावण्यात आले. भारतात दोन अनिश्चित वर्षे राहिल्यानंतर, ते १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी गेले. ते २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम केला. १९१५ मध्ये, वयाच्या ४५ व्या वर्षी, ते भारतात परतले आणि लवकरच अन्यायकारक जमीनकर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. +इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्वीकारली. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. ते एका स्वयंपूर्ण निवासी समुदायात राहू लागले आणि साधे अन्न खाऊ लागले. गांधी हे आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करण्याचे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. +धार्मिक बहुलवादावर आधारित स्वतंत्र भारताच्या गांधींच्या दृष्टिकोनाला १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला मुस्लिम राष्ट्रवादाने आव्हान दिले; ज्याने ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र मातृभूमीची मागणी केली होती.[८] ऑगस्ट १९४७ मध्ये, ब्रिटनने स्वातंत्र्य दिले, परंतु ब्रिटिश भारतीय साम्राज्य [८] हे दोन अधिराज्यांमध्ये विभागले गेले, एक हिंदू-बहुल भारत आणि मुस्लिम-बहुल पाकिस्तान.[९] अनेक विस्थापित हिंदू, मुस्लीम आणि शीख त्यांच्या नवीन भूमीत जात असताना, विशेषतः पंजाब आणि बंगालमध्ये धार्मिक हिंसाचार सुरू झाला. स्वातंत्र्याच्या अधिकृत उत्सवापासून दूर राहून, गांधींनी पीडित भागांना भेट दिली आणि त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच्या काही महिन्यांत त्यांनी धार्मिक हिंसाचार थांबवण्यासाठी अनेक उपोषणे केली. यातील शेवटचे उपोषण हे १२ जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत सुरू केले जेव्हा ते ७८ वर्षांचे होते.[१०] यामागे पाकिस्तानला देय असलेली काही रोख संपत्ती भरण्यासाठी भारतावर दबाव आणण्याचे अप्रत्यक्ष लक्ष्य देखील होते.[१०] +भारत सरकारने धार्मिक दंगलखोरांप्रमाणेच माघार घेतली असली तरी, पाकिस्तान आणि भारतीय मुस्लिम, विशेषतः दिल्लीत वेढा घातल्या गेलेल्या, त्यांच्या बचावासाठी गांधीजी आग्रही होते, असा विश्वास भारतातील काही हिंदूंमध्ये पसरला.[११] [१०] यापैकी एक नथुराम गोडसे हा पश्चिम भारतातील हिंदू राष्ट्रवादी होते. त्यांनी ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत एका आंतरधर्मीय प्रार्थना सभेत छातीत तीन गोळ्या झाडून महात्मा गांधींची हत्या केली.[१२] +गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत - पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. +२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.[१३][१४] त्यांना सामान्यतः बापू[१५] (गुजराती : प्रेमाने वडिलांसाठीचे संबोधन,[१६] पापा[१६][१७]) म्हटले जाते. +गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्‍नी होत्या. आधीच्या तीन पत्‍नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात "त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन" गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्वओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो. +इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला.[१८]त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या.[१९]या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर खेळणे" हेच होते. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता.[२०] पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास. +त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढीलप्रमाणे होता - "इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा. वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब" ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेबद्दल ते नाखूश होते. +शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील त्याकाळी दुर्मीळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्‍न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफिकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्‌गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले. +इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३ मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला. +गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमिट्यानी(?) गांधींना नोकरी दिली. 'भारतीयत्व' सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण सांधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता, आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्‍न केला. +दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले. +दक्षिण आफ्रिकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. (७ जून १८९३). गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता. +पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. +तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. १८९४ मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इ.स. १८९७ मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर दरबानमध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्‍न केला. आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्‍नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते. +इ.स. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधींनी, पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आवाहनाला साद दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली. +१९०६ मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहित केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठिंबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यानी केला. ब्रिटिशानी गांधींची ही मागणी मान्य केली. आणि २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक आहे - त्यांनी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल. नंतर जेव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकांत घोषित करण्यात आले. +इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधींनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. +गांधीनी १९२०मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मागण्यांमध्ये सतत वाढ करत करत (काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत) २६ जानेवारी १९३० काँग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि काँग्रेसने १९३०मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊ पर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही. १९३९ च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉयने जेव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि काँग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला. गांधीनी १९४२मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला. दरम्यान मुस्लिम लीगने ब्रिटनला सहकार्य केले, आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले. +एप्रिल १९१८ला पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात, व्हाईसरॉय ने गांधीना दिल्लीत एका युद्ध परिषदेसाठी बोलावले. कदाचित गांधीनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठींबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता. गांधीनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. १९०६ मधील झुलू युद्ध आणि १९१४ मधील प्रथम जागतिक युद्धामधील भरतीच्या विरुद्ध या वेळी जेंव्हा त्यानी रुग्णवाहिका दलासाठी स्वयंसेवक भरती केले, तेंव्हा योद्धे भरती करण्याचा प्रयत्‍न केला. जून १९१८ला प्रसिद्ध केलेल्या एका ' फौजेत भारती होण्याचे आवाहन' मध्ये गांधी म्हणतात - "ही गोष्ट (स्वातंत्र्य) प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता...... आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे" असे जरी असले तरी व्हाईसरॉयच्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात "वैयक्तिकरीत्या कोणालाही, मित्र व शत्रूस, मारणार नाही अथवा जखमी करणार नाही." +गांधींच्या युद्धभरतीने त्यांच्या अहिंसेबद्दलच्या एकजिनसीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांचा मित्र चार्ली आंद्रीउस नमूद करतो - "वैयक्तिकरीत्या मला कधीही त्यांच्या ह्या वर्तणुकीचा त्यांच्या स्वतःच्या इतर वर्तनांशी मेळ घालता आला नाही. ज्यावर मी वेदनादायकरीत्या असहमत झालो आहे हा त्या मुद्यांपैकी एक आहे." +गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडामध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले. +जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा गांधीजींचा प्रभाव जाणवून आला. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर, पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली. +गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभूती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणाऱ्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला.[२१] पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते. +डिसेंबर इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश होता - स्वराज्य. पक्षाचे सभासदत्व थोड्याशा फीच्या मोबदल्यात सर्वांना खुले करण्यात आले. पक्षातील शिस्त वाढवण्यासाठी श्रेणीनुसार समित्या बनवल्या गेल्या. यामुळे फक्त उच्चभ्रूंसाठीच समजल्या जाणाऱ्या पक्षाचे स्वरूप बदलले आणि काँग्रेस जनसामांन्याचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला. गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी - विशेषतः ब्रिटिश - वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या तत्त्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांच्या ऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते. प्रत्येक भारतीय पुरूष आणि स्त्रीने, प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने, दिवसाचा काही काळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींचा आग्रह होता.[२२] याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करुण घेणे हा होता. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले. +असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण असहकार चळवळ जोमात असतांनाच असस्मात थांबवण्यात आली. याला कारण ठरले,उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. ४ फेब्रुवारी इ.स. १९२२ रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात तीन जण मरण पावले तर पोलीस ठाण्यात २३ पोलीस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली.[२३] १० मार्च इ.स. १९२२मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. इ.स. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली. +गांधीजी तुरुंगात असतांना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले. एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारणीत भाग घेण्याकडे होता. पण चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाचा याला विरोध होता. हिंदू-मुस्लिमांमधला चळवळीदरम्यान वाढीस लागलेला एकोपासुद्धा हळूहळू कमी होत होता. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्‍न केले. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी यासाठी तीन आठवड्यांचा उपवास केला. पण या प्रयत्‍नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही.[२४] +१९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज्य पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मतभेद दूर करण्यावर केंद्रित केले. या काळात त्यांनी समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि गरिबी कमी करण्याचे आपले प्रयत्‍न चालू ठेवले. राजकारणाच्या पटावर ते इ.स. १९२८ मध्ये परत आले. एक वर्ष आधी ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये एकपण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला. गांधीजींनी १९२८ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला. त्याद्वारे ब्रिटिश सरकारकडे भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे बजावण्यात आले. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला.[२५] पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि ३१ डिसेंबर इ.स. १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा दिवस काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला. पक्षातील प्रत्येक लहान थोराने हा दिवस साजरा केला. गांधीजींनी मग मार्च इ.स. १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला ४०० कि.मी.चा (२५० मैल) प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्‍नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्‍न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल ६०,०००हून अधिक लोकांना तुरुंगात डांबले. +शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च इ.स. १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली. याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणाऱ्या गोल मेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऐवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. यातच भर म्हणजे आयर्विननंतर आलेले लॉर्ड विलिंग्डन यांनी राष्ट्रवाद्यांची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्‍न चालू केले. गांधी़जींना अटक करण्यात आली. त्यांचा अनुयायांवरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता. पण त्यांचे हे प्रयत्‍न यशस्वी झाले नाहीत. +इ.स. १९३२ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात गांधीजींनी सहा दिवसांचे उपोषण केले. यामुळे ब्रिटिश सरकारला अजून जास्त समानतेवर आधारित मतदारसंघ विभागणी करणे भाग पडले. या वाटाघाटी दलित समाजातील (भूतपूर्व क्रिकेट खेळाडू) पी. बाळू यांच्या मध्यस्थीने पार पडल्या. याबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या करारास पुणे करार असे म्हटले जाते. येथून पुढे गांधीजींनी दलितांच्या उद्धारासाठी काम करणे चालू केले. ते दलितांना हरिजन (देवाची माणसे) म्हणत. ८ मे इ.स. १९३३ला गांधीजींनी दलित चळवळीसाठी २१ दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली.[२६] त्यांचे हे प्रयत्‍न तितके यशस्वी ठरले नाहीत. दलित समाजामधून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. आंबेडकरांनी दलितांना हरिजन म्हणण्याचा निषेध केला. त्यांच्या मते दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे आणि ते संबोधन, उच्च जातीं दलितांच्या पालक आहेत, असे प्रतीत करते. गांधीजी हे दलितांचे राजनैतिक हक्क हिरावून घेत आहेत असेपण आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना वाटत असे. आंबेडकरांसारखे दलित समाजातील नेते असतांनासुद्धा आणि स्वतः वैश्य असूनही, आपण दलितांची बाजू मांडू शकतो असा गांधीजींना विश्वास होता. इ.स. १९३४च्या उन्हाळ्यात गांधीजींवर तीन अयशस्वी प्राणघातकी हल्ले झाले. +जेव्हा काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा आणि फेडरेशन आराखड्याअंतर्गत सत्ता हातात घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा गांधीजींनी आपल्या पक्ष-सभासदत्वाचा राजीनामा दिला. गाधींजी पक्षाच्या या निर्यणाबद्दल असहमत नव्हते. पण त्यांना असे वाटले की, जर त्यांनी राजीनामा दिला तर, त्यांची भारतीयांमधील प्रसिद्धी, पक्षाच्या इतर साम्यवादी, समाजवादी, कामगार प्रतिनिधी, विद्यार्थी, धार्मिक रूढीतत्त्ववादी आणि व्यापारी वर्गातील प्रतिनिधींना आपले विचार जनतेसमोर मांडू देण्याच्या आड येणार नाही. तसेच गांधीजी ब्रिटिश सरकारमध्ये सहभाग स्वीकारलेल्या पक्षाचे (काँग्रेसचे) नेतृत्व करून इंग्रजांना त्यांच्याविरुद्ध बोलण्याची अजून एक संधी देऊ इच्छित नव्हते.[२७] +गांधीजी इ.स. १९३६ मध्ये पक्षात परत आले. तेव्हा जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे लखनौ येथे अधिवेशन चालू होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या भविष्याबद्दल विचार करण्यापेक्षा आधी पूर्ण स्वराज्य कसे मिळेल यावर सर्व लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तरीही पक्षाच्या समाजवादी धोरणाचा अवलंब करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. इ.स. १९३८ साली पक्षाध्यक्षपदी निवडून आलेले सुभाषचंद्र बोस आणि गांधीजीं यांच्यात अनेक वाद झाले. गांधीजींच्या या विरोधाची मूळ कारणे सुभाषचंद्रांचा अहिंसेवरील अविश्वासही होती. गांधीजींचा विरोध असूनसुद्धा बोस सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. पण जेव्हा सुभाषचंद्रांनी गांधीजींच्या तत्त्वांना सोडून दिले आहे असे कारण पुढे करून देशभरात अनेक पक्षनेत्यांनी सामुदायिक राजीनामे दिले, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.[२८] +इ.स. १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना 'अहिंसक नैतिक पाठिंबा' देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले.[२९] दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना 'भारत सोडून जा' (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्‍न होता.[३०] +पक्षातील आणि इतरही काही नेत्यांनी गांधीजींवर टीका केली. यात ब्रिटिशांचे समर्थन करणारे तसेच त्यांना विरोध करणारे दोन्ही गट सामील होते. काहींना वाटले की इंग्रजांच्या जीवनमरणाच्या अशा या युद्धात त्यांना विरोध करणे अनैतिक होय तर काहींचे मत होते की गांधीजी मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत नाही आहेत. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला.[३१] हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले.गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही. गांधीजींनी हेसुद्धा स्पष्ट केले की यावेळेस एखाद-दुसऱ्या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही. आवरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी. असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला. +गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी समिती यांना इंग्रजांनी ९ ऑगस्ट इ.स. १९४२ला मुंबईमध्ये अटक केली. गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले. सहा दिवसांनंतरच त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या ५०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्‍नी कस्तुरबा १८ महिन्यांच्या बंदिवासानंतर २२ फेब्रुवारी इ.स. १९४४ला मरण पावल्या. ६ अठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे इ.स. १९४४ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी इ.स. १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यांमध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता. +इ.स. १९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली. या शिफारशींमधील मुस्लिम बहुसंख्य राज्यांच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते. त्यांच्या मते ही फाळणीची नांदी होती. पण जरी पक्ष गांधीजींचा सल्ला खचितच मानत असे, तरी यावेळी मात्र त्यांनी हा सल्ला मानला नाही. कारण पंडित नेहरू आणि पटेलांना माहित होते की जर ब्रिटिशांच्या शिफारशी मान्य नाही केल्या तर राज्य कारभाराचे नियंत्रण मुस्लिम लीग कडे जाईल. इ.स. १९४६ आणि इ.स. १९४८च्या दरम्यान ५,०००हून जास्त माणसे दंगलींमध्ये मारली गेली. जी भारताची फाळणी दोन राष्ट्रांत करेल अश्या प्रत्येक योजनेचा गांधीजींनी जोरदार विरोध केला. भारतातील बहुसंख्य मुस्लिम, जे हिंदू आणि शिखांच्या सोबत राहत होते, ते फाळणीला अनुकूल होते.[ संदर्भ हवा ] अजून म्हणजे, मुस्लिम लीगचे नेते, मोहम्मद अली जिना यांना, पश्चिम पंजाब, सिंध, उत्तर-पश्चिम फ्रॉंटियर प्रांत आणि पूर्व बंगालमध्ये बराच पाठिंबा होता.[ संदर्भ हवा ] हिंदू-मुस्लिमांमधील अंतर्गत युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणून काँग्रेसने फाळणीच्या आराखड्याला मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांना माहित होते की गांधीजी फाळणीला तीव्र विरोध करतील आणि गांधीजींच्या पक्षातील आणि देशातील पाठिंब्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय पुढे जाता येणार नाही. गांधीजींच्या निकटच्या सहकाऱ्यांनी फाळणीचा (त्या परिस्थितीतील) सर्वोत्तम पर्याय म्हणून स्वीकार केला होता. सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला की, फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे. शेवटी उद्वेगाने गांधीजींनी आपली अनुमती दिली. +त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत दीर्घ चर्चा केल्या. इ.स. १९४७च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरदेखील, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही. सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की, या पैशांचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठीच करेल. सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवीत होते.[३२] या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भीती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकाऱ्यासोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय हिंदू महासभा यांचे नेते यांचे तसेच अन्य हिंदू नेते, मुस्लिम नेते व शीख नेते यांनी हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडून शांतता राखण्याची मागणी करण्याचे वचन दिले. यानंतर गांधीजींनी संत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.[३३] +३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.[३४] त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते.[३५] गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.[३६] गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले: +गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. ३० जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबईमधील व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल या भीतीने गांधीजींचे वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाहीत. +गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करता येऊ शकते. +महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाने प्रभावित होऊन "असा हाडामासाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही", असले गौरवोद्गार प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काढले होते.[३७] +गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. "परमेश्वर सत्य आहे." असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, "सत्य (हेच) परमेश्वर आहे." असे बदलले. +जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते पहिले व्यक्ती होते.[३८] हिंदू, बौद्ध, जैन, ज्यू धर्मात अनेक ठिकाणी अहिंसेच्या तत्त्वाचा उल्लेख आहे. "माझे सत्याचे प्रयोग" मध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडले आहे. ते म्हणतात, +"जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे-विचार करा, नेहमीच." +"विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?" +"डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल." +"अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन." +पण गांधीजींना माहीत होते की, अहिंसेचे या पातळीपर्यंत पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक आहे, आणि प्रत्येकाजवळच ते असणे शक्य नाही. त्यामुळे ते सल्ला देत की जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही. +लहानपणी अनेकदा गांधीजींनी मांस भक्षण केले होते. ते मुख्यत्वेकरून त्यांच्या कुतुहलामुळे तसेच त्यांचा मित्र शेख मेहताब याच्या सांगण्यावरून होते. शाकाहाराची कल्पना हिंदू तसेच जैन प्रथांमध्ये खोलवर रुजली आहे. तसेच गांधीजींची जन्मभूमी गुजरातमध्ये बहुतांश हिंदू आणि सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबही याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजींनी त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस, बाई व बाटली (दारू) यांच्यापासून दूर राहतील. पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" (Moral Basis of Vegetarianism) हे पुस्तक लिहिले आहे तसेच शाकाहारावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरिअन सोसायटीच्या "द व्हेजिटेरिअन" या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत. +महात्मा गांधींनी विपुल लेखन केले आहे. अनेक दशके त्यांनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. यामध्ये गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमधील हरिजन, दक्षिण आफ्रिकेमध्ये असतांना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजीमधील यंग इंडिया, गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नंतर नवजीवन हिंदीमधून पण प्रकाशित केले गेले.[३९] या बरोबरच, ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहीत असत. +गांधींनी काही पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित झाले आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "सत्याग्रहा इन साऊथ आफ्रिका" (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह) हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "इंडियन होम" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last"चे गुजराती भाषांतर केले आहे.[४०] हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार, आहार आणि स्वास्थ्य, धर्म, सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयांवरसुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजराथीमध्ये लिखाण करत, पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतरांचे परीक्षणसुद्धा ते करत असत. +गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६० च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०,००० पृष्ठसंख्या आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधींच्या अनुयायांनी केला होता.[४१] +महात्मा गांधींवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. एका अहवालानुसार गांधींवर एक लक्ष पेक्षा अधिक पुस्तक देशी-विदेशी भाषांमध्ये लिहिली गेली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8846.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f166a0146b6abc9a7c634b2060e45215575a427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8846.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (जन्म : २० ऑगस्ट, इ.स. १६७१; - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आसफ जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेली उपाधी), निझाम-उल-मुल्क फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेली उपाधी), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या उपाधींनी तो ओळखला जातो.[१][२] +मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीला मुघलांनी त्यांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमले. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरू झाली.[३] +[[वर्ग::इ.स. १६७१ मधील जन्म]] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_885.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70dcea8eff563a90be19ee64f693c46b6ed47d82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_885.txt @@ -0,0 +1,4 @@ +मधुसूदन विष्णू कौंडिण्य उर्फ मामा कौंडिण्य (मार्च १७, १९३३ - जानेवारी २८, २०१३) ह्यांचा जन्म नशिराबाद, जळगाव (खानदेश) येथे झाला होता. अर्थशास्त्रात एम.ए. झाल्यावर ते १९५८मध्ये अहमदनगर महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाले. साने गुरुजींचा त्यांना प्रत्यक्ष सहवास व प्रेम लाभला होता आणि त्यामुळे ते आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी झटले. +म.वि. कौंडिण्यांच्याच पुढाकाराने संगमनेर महाविद्यालयाची १९६१ साली स्थापना झाल्यावर ते त्या कॉलेजचे प्राचार्य झाले, आणि सलग ३२ वर्षांनंतर १९९३साली निवृत्त झाले. या काळात त्यांनी अनेक शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम राबवले. वंचितांच्या शिक्षणासाठी आणि समाजोन्नतीसाठी त्यांनी विविध असे १५ प्रकल्प राबविले. +१९९९साली पुण्यात आल्यावर, पुण्याजवळील सूस व आसपासच्या दोन गावांमध्ये कौंडिण्य यांनी समाजकार्य सुरू केले. कचरा गोळा करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांनी सरकारकडून त्यांना जागा मिळवून दिली, त्या जागेवर घरकुले उभे करून त्यांना हक्काची घरे दिली व त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा काढली. +१९९३ साली कौंडिण्य यांना, त्यांच्या शिक्षणविषयक योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8887.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54c3d4e127764885824cb98762e693f3e7cbdec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8887.txt @@ -0,0 +1,5 @@ +मीरो रोड हे मुंबई शहराच्या उत्तरेस असलेले एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8947.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0d275524057b08ab1e0b76dc93faa8749ffe94a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8947.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_895.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b425bde92ff9a8050b0a69aa83af567f2b43fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_895.txt @@ -0,0 +1,7 @@ + +महाराष्ट्र टाइम्स हे मुंबई, भारत येथे स्थित एक लोकप्रिय मराठी भाषेतील दैनिक आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहांपैकी एक असलेल्या टाइम्स ग्रुपच्या मालकीचे आणि प्रकाशित केले आहे. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या या वृत्तपत्राचा मोठा आणि समृद्ध इतिहास आहे. +महाराष्ट्र टाइम्स २ दशलक्ष पेक्षा जास्त वाचकांसह, भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या मराठी वृत्तपत्रांपैकी एक बनले आहे. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी बातम्या आणि माहितीचा एक प्रमुख स्रोत म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. +वृत्तपत्रात राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन आणि जीवनशैली यासह विविध विषयांचा समावेश होतो. त्याच्या संपादकीय संघात अनुभवी पत्रकार आणि लेखकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या निःपक्षपाती अहवाल आणि अंतर्दृष्टीपूर्ण विश्लेषणासाठी उद्योगात सन्मानित केले जाते. +त्याच्या मुद्रित आवृत्तीव्यतिरिक्त, महाराष्ट्र टाइम्सची ऑनलाइन उपस्थिती देखील आहे, ज्यामध्ये मराठीत ताज्या बातम्या आणि अपडेट्स उपलब्ध करून देणारी सर्वसमावेशक वेबसाइट आहे. महाराष्ट्र टाइम्स वेबसाइटमध्ये व्हिडिओ, फोटो आणि इन्फोग्राफिक्स यांसारखी परस्परसंवादी मल्टीमीडिया सामग्री देखील आहे. +महाराष्ट्र टाइम्स पत्रकारितेतील सचोटी आणि नैतिकतेचे उच्च दर्जाचे पालन करण्याच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाते. प्रतिष्ठित रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्डसह अनेक वर्षांमध्ये याने अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळवली आहेत. +महाराष्ट्र टाइम्स हे मराठी भाषेतील अत्यंत प्रतिष्ठित दैनिक वृत्तपत्र आहे जे सहा दशकांहून अधिक काळ भारतीय मीडिया लँडस्केपचा महत्त्वपूर्ण भाग आहे. २ दशलक्ष पेक्षा जास्त वाचकसंख्येसह, हे राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन आणि जीवनशैली यासह विविध विषयांचे व्यापक कव्हरेज प्रदान करणारे, भारतातील सर्वात जास्त विक्री होणारे मराठी वृत्तपत्र बनले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8950.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f367865d42db466c4d6b24b77c0d2dbaaf836baf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8950.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुंझळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8956.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..473442b705d26a668334e827f02a4595781edae5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8956.txt @@ -0,0 +1 @@ +मुंडमळीपुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8957.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0f650a8d27df3ad7e189f4346aa6f0fde68f733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8957.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुंडरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8990.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ca0d3e15043b469514b314529b084cb276b21c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_8990.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२८९६४ असलेले मुंदेफळ हे गाव, बुलडाणा या जिल्ह्यातील ८८२.९५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ४१५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १६८३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर बुलडाणा हे ६२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा जानेफळ येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा जानेफळ येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय मेहकर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय शेगांव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा खामगांव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र औरंगाबाद येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा औरंगाबाद येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9003.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6db35cdda9a61dceea8059a787eeb26c91cdd537 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9003.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबई-पुणे-मुंबई २ ( मुंबई-पुणे-मुंबई - २ लगना यायच्च या नावानेही ओळखला जातो) ही यशलिता इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेडने निर्मित केलेली २०१९ मधील भारतीय मराठी भाषेची रोमँटिक ड्रामा फिल्म आहे . लिमिटेड आणि मिराह एंटरटेनमेंट, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि इरोज इंटरनेशनल याद्वारे वितरित केले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9005.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f8c4e615cdda999f98542a010e8ea9841b96481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9005.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी मुंबईहून सकाळी पुण्याला येते, तसेच सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जाते. सकाळच्या डेक्कन क्वीन ह्या गाडी प्रमाणे ही गाडी सायंकाळी मुंबईसाठी पुणेकरांना सुपर फास्ट गाडी म्हणुन उपयोगी पडते. मुंबई पुणे दरमायान दररोज धावणारया +सहा रेल्वे गाड्यांपेकी ही एक गाडी आहे. +हि गाडी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी मुंबई सी एस टी वरून सुटते व पुण्यास सकाळी ९ वाजून ३० मिनिटाला पोचते. पुण्याहून ही सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुटते व मुंबईला रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी पोचते. ह्या गाडीचे थांबे दादर, ठाणे आणि लोणावळा आहेत. पुण्याकडे येताना ही गाडी शिवाजीनगर स्थानकाला थांबते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9006.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6403f3887ab3d9c0637b84834ed21501c2e39f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9006.txt @@ -0,0 +1,24 @@ +मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई व पुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे दिले गेलेले नाव वापरले जात नाही.. +मुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात. +भारताची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ह्यांदरम्यान प्रवासासाठी जुना मुंबई–पुणे महामार्ग (रा.मा. ४) ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता. ह्या मार्गावर सातत्याने वाढती वाहतूक व वर्दळ पाहता व भविष्यामधील वाढीव वाहतूकीचा अंदाज घेता ह्या हमरस्त्याला पर्यायी मार्ग बांधणे गरजेचे बनले होते. १९९० साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या राइट्स व ब्रिटिश कंपनी स्कॉट विल्सन समूह ह्यांना नव्या द्रुतगतीमार्गाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी नेमले. १९९४ साली राइट्सने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ १,१४६ कोटी इतका अपेक्षित होता. १९९७ साली महाराष्ट्र शासनाने ह्या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर एकूण ३० वर्षे पथकर आकारून बांधकामखर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. +डिसेंबर १९९७मध्ये रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या. ह्या प्रकल्पाच्या लोकप्रियतेमुळे तब्बल ५५ निविदा दाखल केल्या गेल्या. त्यांपैकी ४ कंत्राटदारांना १ जानेवरी १९९८ रोजी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. महामार्गाचा पहिला टप्पा २००० साली उघडण्यात आला व २००२ सालच्या एप्रिलमध्ये संपूर्ण महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. +मुंबई–पुणे गतिमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्ग व रा.मा. ४ येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड. +मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून मोटार कारना एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. (हा दर दोनचार महिन्यांनी वाढतो.) दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही. +एक्सप्रेस-वेवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधले आहेत. +दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल २०१० साली पाटला. +पुलाचा इतिहास : +मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात (बोर घाटात) असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणीप्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकिर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पुलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला. +अमृतांजन पूलाचा नागपूर दुवा : +एक ऐतिहासिक घटनाही या परिसराशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे त्याचा संबंध नागपूरशी आहे. खंडाळ्याच्या पुलावर नागपुरातील प्रसिद्ध चित्रकार एम.एच. तिवारी (जयंती ता. २२ एप्रिल; निधन १६ नोव्हेंबर १९९९) यांनी अमृतांजनची जाहिरात साकारली. पुढे याच जाहिरातीमुळे हा पूल अमृतांजन नावाने प्रसिद्ध झाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्‍चर्य समजल्या जाणारा हा पूल १९४४ साली पेन्टर एम.एच. तिवारी यांनी 'बी के. नाईक ॲन्ड सन्स होर्डिंग ॲडव्हर्टायझर्स' या जाहिरात कंपनीसाठी उभारला होता. विशेष म्हणजे वळणदार रस्ता असल्याने बी.के. नाईक यांनी होर्डिंग लावण्यासाठीच ही जागा विकत घेतली होती. एम.एच. तिवारी यांच्यापुढे खंडाळा घाटातील वाऱ्याचा वेग सहन करणारे फलक उभारण्याचे आव्हान होते. त्यामुळे केवळ अक्षरांचेच कटआऊट उभारण्याचा निर्णय बी.के. नाईक यांनी घेतला. पुढे येथेच नॅरोलॅक पेंट्‌स, ग्वालियर रेयाॅन, साठे बिस्किट्स व दैनिक सकाळचाही फलक उभारण्यात आला. +पूल आणि पर्यटन : +खंडाळ्याचा घाट आणि तो परिसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. या अमृतांजन पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्त्त्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते. +पूल आणि वाहतुकीस अडथळा : +६ पदरी असलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. +पूल पाडण्याचा निर्णय व वाद : +हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास माध्यमांनी दिलेली साथ यांमुळे हा निर्णय थोपवण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. घाटमाथ्यावरील लोणावळा ते कोकणातील खालापूर यादरम्यान द्रुतगती मार्गाच्या नवीन मार्गिकांचे काम यापूर्वीच सुरू झालेले असल्याने अमृतांजन पूल पाडण्याची गरज नसल्याचे नागरिकांचे मत होते. +पुलाचे पाडकाम : +मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला. +अमृतांजन पुलाचे एकूण ४ गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला. +पुल पाडल्यानंतरची वाहतूक स्थिती : +दिनांक १५/०६/२०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल यादरम्यान तीव्र उतार व वळण असल्याने अपघात होतात. परिणामतः वाहतूक कोंडी होण्याची सबब देऊन ऐतिहासिक महत्त्वाचा अमृतांजन पूल पाडूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.[१] +सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते या गतिमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9042.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df364e3227509f5db0b974efcb8a31602200a9de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9042.txt @@ -0,0 +1,3 @@ +उत्तर मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. + +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9043.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9cee60cd2e655bf66508b84183d886db4d0d7c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9043.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते. +मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून त्यातील लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. ह्या जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० किमी२ आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. मिठी नदी ही येथील प्रमुख नदी आहे. +जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ. +या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9045.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9cee60cd2e655bf66508b84183d886db4d0d7c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9045.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते. +मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून त्यातील लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. ह्या जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० किमी२ आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. मिठी नदी ही येथील प्रमुख नदी आहे. +जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ. +या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9053.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33baf3fec9c857702c43c395ce670978432ba192 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9053.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबईचा प्रथम ज्ञात इतिहास इ.स.पू. ६०० वसाहत असल्याचे पुरावे सापडतील. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9096.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bbd109ab6fa4a6ef8eedb648358d9497f4c452f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9096.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मुंबई महानगर आणि त्याच्या उपनगरांनी मिळून बनलेले आहे. याची उपनगरे गेल्या २० वर्षांत विकसित झालेली आहेत. येथे ९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत. या पूर्ण क्षेत्रातील योजना, विकास, वाहतूक व कारभार हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे पाहिला जातो. या परिसराचे एकूण क्षेत्रफळ ४३५५ वर्ग कि.मी. आणि लोकसंख्या १७,७०२,७६१ आहे. [१] हा परिसर मुंबई शहराशी मुंबई उपनगरी रेल्वे सेवेने जोडला गेला आहे. +मुंबई महानगर क्षेत्राच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ५ जिल्हे येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_911.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f383e042a74631323e6963cb3b3a6daeb0adcea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_911.txt @@ -0,0 +1,6 @@ +मधुकर श्रीपाद माटे हे पुरातत्त्व, इतिहास, कला, वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक होते, ह्या विषयांवर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केले. +मराठी अस्पृश्योद्धारक लेखक श्री.म. माटे यांचे ते चिरंजीव होते. +मराठा वास्तूशिल्प ह्या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी १९५७ साली पीएच्.डी पदवी प्राप्त केली. +ते डेक्कन कॉलेज पुणे येथे पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. +२३ एप्रिल २०१९ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9126.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a811222c555c4e96191947f2c82e9bdd1a92aaaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9126.txt @@ -0,0 +1,22 @@ +मुंबई समाचार हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे गुजराती वृत्तपत्र आहे. +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9132.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ccaa2d99f1aa55798b0b7c036172e77ab341964 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9132.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +मुंबई सेंट्रल (टर्मिनस) हे मुंबई शहरामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर टर्मिनस,लोकमान्य टिळक टर्मिनस व वांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनस आहे. +मुंबई सेंट्रलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यालय व मध्यवर्ती बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात एसटी बसेस जातात. येथून गोव्यासाठी सुद्धा बस सोडली जाते. बस आरक्षणाची संगणकीय सोय उपलब्ध आहे तसेच माफक दरात उपाहारगृह चालविले जाते. या उपाहारगृहातील बटाटा वडा, झणझणीत नादखुळा कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, गरमागरम कांदा भजी, शुद्ध देशी साजुक तुपात तळलेली गरमागरम जिलेबी आणि शुद्ध रिफाईण्ड तेलात तळलेला अस्सल अहमदाबादी चवीचा फाफडा हे पदार्थ खास वैशिष्ट्य आहे. इथे दिवसाचे २४ तास वर्दळ असते आणि दिवस रात्र बस सेवा चालू असते. मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकाला लागूनच पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय आहे. त्यापुढे मुंबई महानगरपालिकेचे नायर रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9182.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..446a608b9daa2cc49e5d96a425a799242afb6eae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9182.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारताच्या आर्थिक केंद्र मुंबईला हैद्राबाद शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई-नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग आणि मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्गासह भारतातील दुरागतो रेल्वे जाळ्यांपैकी एक असेल.[१] +मुंबईचा समावेश असलेला हा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्प ठरला आहे, हा प्रकल्प दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या १५ तासांवरून कमी होऊन केवळ साडेतीन तास असेल. हा मार्ग सध्या निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे. विमानतळाव्यतिरिक्त, ते नवी मुंबईच्या मेट्रोशी आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. [२] +नियोजित स्थानके- नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, झहीराबाद आणि हैद्राबाद. +प्राथमिक अभ्यास Archived 2016-03-03 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9193.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ed8dbae1fd8fb27dc336c0042cecc77d61d3882 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9193.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - १४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुंब्रा-कळवा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ४ आणि ५ यांचा समावेश होतो. मुंब्रा-कळवा हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सतीश आव्हाड हे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_92.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_92.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40684a08c5173fbf52fa3e5c08a2a04ed180e3b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_92.txt @@ -0,0 +1,9 @@ +भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप ॲन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ] +भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.[ संदर्भ हवा ] +या ॲपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते.[ संदर्भ हवा ] +१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा +२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा +३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.[ संदर्भ हवा ] +१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून. +२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. +३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9201.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3677a08654d45b88ad6acf391f2573e1ba5cff4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9201.txt @@ -0,0 +1 @@ +मुकंद्रा अभयारण्य हे राजस्थान मधील नियोजीत अभयारण्य असून राजस्थानातील तिसरा व्याघ्रप्रकल्प आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9205.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..058ec7a4fb2796883b71b97b63ca4e57d465b07b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9205.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुकणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9232.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4529d6adab2c40debbbfba55fa16d05424ad6b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9232.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुकुंद श्रीरंग संगोराम हे 'लोकसत्ता' दैनिकाचे दैनिकाचे सहायक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. ते संगीताचे जाणकार आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. 'लोकसत्ता'त त्यांनी संगीतविषयक सदरलेखन केले आहे. +मुकुंद संगोराम यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. मुकुंद संगोराम यांचा मुलगा गंधार संगोराम हाही संगीतकार असून त्यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात. [१] पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (दिवंगत) आणि अर्थशास्त्र व अकाउंटन्सीविषयक लेखन करणारे सदरलेखक मिलिंद संगोराम हे मुकुंद संगोराम यांचे धाकटे बंधू होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9233.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4529d6adab2c40debbbfba55fa16d05424ad6b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9233.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुकुंद श्रीरंग संगोराम हे 'लोकसत्ता' दैनिकाचे दैनिकाचे सहायक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. ते संगीताचे जाणकार आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. 'लोकसत्ता'त त्यांनी संगीतविषयक सदरलेखन केले आहे. +मुकुंद संगोराम यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. मुकुंद संगोराम यांचा मुलगा गंधार संगोराम हाही संगीतकार असून त्यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात. [१] पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (दिवंगत) आणि अर्थशास्त्र व अकाउंटन्सीविषयक लेखन करणारे सदरलेखक मिलिंद संगोराम हे मुकुंद संगोराम यांचे धाकटे बंधू होत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9239.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..564928cce742d05776d35943d237dd7a7ad48434 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9239.txt @@ -0,0 +1 @@ +मुकुंदलाल अग्रवाल ( जानेवारी, इ.स. १९०२) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभित जिल्हा आणि बरेली जिल्हा (पुर्व) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9272.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6b7b72995a11121e39ac4c30dc570f8a6f939a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9272.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मुक्काला मुकाबला हे कादलन या इ.स. १९९४ सालातील तमिळ चित्रपटातले वाली याने लिहिलेले व ए.आर. रहमान याने चाल लावलेले गाणे आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9273.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a5e7f602583936d886d9c73c639ab1557063c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9273.txt @@ -0,0 +1,4 @@ +'फ्री सॉफ्टवेर' मधील 'फ्री'चा अर्थ 'फुकट' असा नसून, 'मुक्त' असा आहे. एखादी आज्ञावली फ्री सॉफ्टवेर असणे हे त्या सॉफ्टवेरबाबत लोकांना देण्यात आलेल्या काही मूलभूत हक्कांवर अवलंबून आहे. +फ्री सॉफ्टवेर ही संकल्पना सॉफ्टवेयर जगतात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेरची अधिकृत वेबसाईट पहा : http://www.fsf.org/ +फ्री सॉफ्टवेरची व्याख्या (अधिकृत वेबसाईटनुसार) पुढीलप्रमाणे आहे : +एखादे सॉफ्टवेर फ्री सॉफ्टवेर म्हणवण्यासाठी, पुढील बाबींमध्ये सॉफ्टवेरच्या वापरकर्त्यांना मुक्तता दिली असली पाहिजे. : diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9277.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2508f823bf57b25e52a34e8a953853b4e8ffd70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9277.txt @@ -0,0 +1,6 @@ +मुक्त बाजापेठ बाजार म्हणजे बाजाराची अशी व्यवस्था ज्यामध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किंमती विक्रेते आणि ग्राहक ह्यांच्यातील संमतीने मुक्तपणे ठरवल्या जातात व शासन, किंमत ठरवणारी एकाधिकारशाही किंवा इतर कोणत्याही अधिकाराचा पुरवठा आणि मागणीच्या नियमांमध्ये आणि जोरांमध्ये हस्तक्षेप नसतो. + +अर्थशास्त्रात , मुक्त बाजार ही एक आर्थिक प्रणाली आहे ज्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती विक्रेते आणि खरेदीदारांनी व्यक्त केलेल्या मागणी आणि पुरवठ्याद्वारे निर्धारित केल्या जातात . अशा बाजारपेठा, मॉडेलप्रमाणे, सरकार किंवा इतर कोणत्याही बाह्य प्राधिकरणाच्या हस्तक्षेपाशिवाय चालतात . एक आदर्श आदर्श म्हणून मुक्त बाजाराचे समर्थक त्याचे नियमन केलेल्या बाजाराशी विरोधाभास करतात, ज्यामध्ये सरकार कर किंवा नियमांसारख्या विविध पद्धतींद्वारे पुरवठा आणि मागणीमध्ये हस्तक्षेप करते . एक आदर्श मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये , वस्तू आणि सेवांच्या किंमती केवळ सहभागींच्या बोली आणि ऑफरद्वारे सेट केल्या जातात +मुक्त बाजाराला थेट स्पर्धेची आवश्यकता नसते; तथापि, नवीन बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्यांना मुक्तपणे परवानगी देणारी फ्रेमवर्क आवश्यक आहे. म्हणूनच, मुक्त बाजारपेठेतील स्पर्धा हा मुक्त बाजाराच्या परिस्थितीचा परिणाम आहे, ज्यामध्ये बाजारातील सहभागींना त्यांच्या नफ्याच्या हेतूचे पालन करण्यापासून रोखले जाऊ नये . +परिपूर्ण स्पर्धेच्या कोणत्याही परिस्थितीची अनुपस्थिती बाजारातील अपयश मानली जाते . बाजारातील अपयशाचा सामना करण्यासाठी नियामक हस्तक्षेप एक पर्यायी शक्ती प्रदान करू शकतो, ज्यामुळे काही अर्थतज्ञांचा असा विश्वास आहे की बाजार नियमनचे काही प्रकार एक मुक्त बाजार प्रदान करण्यासाठी अनियंत्रित बाजारापेक्षा चांगले असू शकतात. +एखाद्या वस्तूची मागणी (जसे की एखादी वस्तू किंवा सेवा) ती विकत घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांकडून आर्थिक बाजारातील दबाव दर्शवते. खरेदीदारांकडे जास्तीत जास्त किंमत असते जी ते एखाद्या वस्तूसाठी देण्यास इच्छुक असतात आणि विक्रेत्यांकडे किमान किंमत असते ज्यावर ते त्यांचे उत्पादन ऑफर करण्यास इच्छुक असतात. पुरवठा आणि मागणी वक्र ज्या बिंदूवर पूर्ण होतात ते वस्तू आणि मागणी केलेल्या प्रमाणाची समतोल किंमत असते. समतोल किंमतीपेक्षा कमी किमतीत त्यांच्या मालाची ऑफर करण्यास इच्छुक विक्रेते उत्पादक अधिशेष म्हणून फरक प्राप्त करतात . समतोल किंमतीपेक्षा जास्त किमतीत वस्तूंसाठी पैसे देण्यास इच्छुक असलेल्या खरेदीदारांना ग्राहक अधिशेष म्हणून फरक प्राप्त होतो . diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9296.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..907c6de5778395cd70b53cd41e3020e760706f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9296.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुक्ता टिळक (१७ ऑगस्ट, १९६५:ग्वाल्हेर - २२ डिसेंबर, २०२२:पुणे) या पुणे महापालिकेच्या माजी महापौर तसेच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदार होत्या. त्या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी होत्या.[१] +मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलींच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे काॅलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या टिळक यांनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या विपणन (मार्केटिंग) विषयाच्या एमबीए होत्या.[२] +त्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेल्या.[३] २२ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ५७ वर्षे होते.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9308.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370dcb6309ba8bb023620566009a683bc62475a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9308.txt @@ -0,0 +1,30 @@ +संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : महत् नगर तापीतीर ( महतनगर-मुक्ताईनगर )जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. +संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. +निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले. +मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे. +संत मुक्ताबाई यांनी आपल्या शिष्यांना सोऽहम् मंत्राची शिकवण दिली आहे असे त्यांच्या उपदेशपर अभंगातून स्पष्ट होते. +जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) (शकाबद्दल अभ्यासकांमध्ये दुमत आहे.) +बालपणी आई-वडील यांच्यासोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचा देहत्याग झालेला आहे. त्यामुळे लहान वयातच तीन भावंडाच्या पाठीवरील ही धाकटी बहीण प्रौढ बनली. +वडील-बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक हृद्य नाते निर्माण झाले. मुक्ताबाईना आलेल्या साधनेतील शंका त्यांनी ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे पुढे वाटचाल करावी असे चालू असे. एके दिवशी ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले, आठवे समाधीचे अंग आले तुज, आता नाही काज आणिकांसी. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हे संवाद ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या नावाने प्रसिद्ध आहेत. +यानंतर विसोबा खेचर शरण आले आहेत असे दिसते. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी चारही भावंडे गेलेली असताना, मुक्ताबाईबद्दलची पैठणकरांची प्रतिक्रिया अशी होती की, हे तिन्ही अवतार तीन देवाचे l आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली ll मुक्ताबाईचा ब्रह्मचित्कला नावाने देखील सन्मान झाला असल्याचे आढळते. +ज्ञानेश्वरादी भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे गेली असताना, सदैव आत्ममग्न स्थितीमध्ये असे. 'तुर्यावस्थारता सुता मुक्ता' असे दर्शन सर्वांना घडत होते. +ज्ञानाची कवडे बंद करून घेतलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने ताटीच्या अभंगाद्वारे विनवणी केली आणि त्यातून पुढे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. +ज्ञानेश्वरादी भावंडांची थोरवी ऐकून भेटायला आलेल्या योगीराज चांगदेवांना तिन्ही भावंडानी मुक्ताबाईंकडे सोपविले आहे. स्वतःच्या योगसिद्धीचा अहंकार झालेल्या चांगदेवाबाबत त्या म्हणतात, '' योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु l तयाचा विवेकु जाळी परता ll'' ज्ञानेश्वरादी भावंडांची अचेतनावरील सत्ता पाहून चांगदेव शरण आले तेव्हा येथेच मुक्ताबाईंनी चांगदेवांना चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून दिला. आणि मग त्यांच्यामध्ये गुरू शिष्य हे नाते निर्माण झाले. आपण मुक्ताबाईचे शिष्य झालो यातील धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दांत व्यक्त केली आहे, ''चौदा शत झाली बुद्धी माझी गेली l सोय दाखविली मुक्ताईने ll'' [१] चांगदेव मुक्ताबाईंना शरण आले. ते त्यांचे शिष्योत्तम झाले. चांगदेवांनी येथे सद्गुरू मुक्ताबाई आणि इतर तिन्ही भावंडांची पूजा केली. 'मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला l नित्य मुक्तलीळा दावी अंगी ll' या भावनेने त्यांनी पूजा केली होती. +संत नामदेव जेव्हा ज्ञानेश्वरादी चार भावंडांच्या भेटीला आले तेव्हा सर्वांनी त्यांना वंदन केले, मात्र मुक्ताबाईने त्यांना नमस्कार करण्यास मनाई केली. सद्गुरूविना परमार्थप्राप्ती नाही, हे त्यांना कळावे यासाठी मुक्ताबाईचा प्रयत्न होता. गुरू गोरक्षनाथ यांच्या थापटण्याच्या प्रसंगातून नामदेवांना स्वतःचे अपुरेपण लक्षात आले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. 'लहानसी मुक्ताबाई जैसी सणकांडी' असा उल्लेख नामदेवांनी केला. [२] +नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात वंदनीय झाली. या प्रसंगामध्ये मुक्ताबाई यांना गोरक्षनाथ यांच्या कृपेचा अनुभव आला. अमृत संजीवनी लाभण्याचा हा अनुभव होता. याच प्रसंगी त्यांना 'चिरकाल अभंग शरीरा'चे वरदान मिळाले होते. +पुढे श्रीज्ञानेश्वर भावंडे आणि संत नामदेव हे तीर्थाटनास गेलेले आहेत, त्याचे सविस्तर वर्णन नामदेव गाथेमध्ये आले आहे. परंतु या तीर्थयात्रेस मुक्ताबाई गेल्या नाहीत. शिष्य योगीराज चांगदेव यांच्यासमवेत त्या आळंदीजवळ असलेल्या सोळू या गावी अज्ञातवासात राहिल्या. +तीर्थयात्रेवरून परतल्यावर अल्पावधीतच ज्ञानेश्वरांनी समाधीस्थ होत असल्याचा आपला निर्णय बोलून दाखविला. आणि सर्व भावंडे त्यासाठी सिद्ध झाली. प्रथम ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली, त्यानंतर सोपान व वटेश्वरांनी सासवड येथे तर पुढे पुणतांबे येथे चांगदेवांनी समाधी घेतली. +निवृत्तीनाथ आणि नामदेव व इतर भक्तगण यांच्यासमवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोहोचल्या. तेथून पुढे वेरूळ, घृष्णेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीच्या दरम्यान 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती झाली. आणि नंतर वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या. [१] +मुक्ताबाईंची समाधी महत् नगर तापीतीर कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे. +सकलसंत गाथेमध्ये मुक्ताबाईचे फक्त ४२ अभंग ग्रथित केले आहेत. पण प्रकाशित अभंगाव्यतिरिक्त २०२ अभंग उपलब्ध होऊ शकले आहेत. ते 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. प्रकाशित ४२ अभंगाचा अर्थही या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आलेला आहे.[१] पांडुरंग माहात्म्य वर्णन करणारे अभंग, नामपर अभंग, संतपर अभंग, योगिक अनुभूतीपर अभंग, तत्त्वज्ञानपर अभंग, मुक्तस्थिती वर्णनपर अभंग, संवादात्मक अभंग, कूट रचना या प्रकारे त्यांच्या अभंगांचे वर्गीकरण करता येते. +संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. या लोकरूढ समजुतीला काही प्रतीकात्मक अर्थ आहे. लहानग्या मुक्ताईने आपल्या थोरल्या भावाची म्हणजे ज्ञानेश्वरांची अधिकारवाणीने घातलेली समजूत हे या अभंगांचे स्वरूप आहे. संख्येने अल्प (१२) पण आशयाने समृद्ध असणारे हे अभंग पुढे ज्ञानेश्वरी ऊर्फ भावार्थदीपिका या ग्रंथांचे प्रेरणास्त्रोत बनले, असे अंतर्गत पुराव्यानिशी स्पष्ट होते. पोकळ शब्दशास्त्राच्या भाराने दडपून जाणारी व नागवली जाणारी सामान्य जनता पाहून, त्या पासून दूर जात, स्वतःच्या आत्मस्थितीत निमग्न राहावे हे बरे, असा विचार करणे म्हणजे ताटी लावून घेणे. ही ताटी उघडावी अशी विनवणी मुक्ताबाई करतात. ''सुख सागर आपण व्हावे l जग बोधे निववावे ll बोध करू नये अंतर l साधुस नाही आपपर ll'' असे त्या ज्ञानेश्वरांना सांगतात. ''तुम्ही तरुनी विश्व तारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll'' अशी विनवणी त्या ज्ञानेश्वरांना करतात. परिणामतः शुद्ध ज्ञानापासून वंचित झालेल्या जनसामान्यांमध्ये 'ब्रह्मविद्येचा सुकाळ' करण्याची प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर ज्ञानप्रदानाला उद्युक्त झाले आहेत, असे दिसते. [१] +मुक्ताबाईंनी 'निवृत्ती-मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना १२४ अभंगांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५४ अभंगांमध्ये उत्तरे दिली आहेत. मुक्ताबाई समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.[३] +सकल संतगाथेमध्ये मुक्ताबाई - चांगदेव संवाद या नावाने काही अभंग प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभंगांमधील पुष्कळसे अभंग कूट-स्वरूपाचे आहेत.[४] +मुक्ताबाईंनी गोरोबांकरवी नामदेवांची घेतलेली परीक्षा, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मात्र या कथेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे गोरोबा म्हणजे गोरा कुंभार नसून नाथसंप्रदायातील एक थोर अध्वर्यु गोरक्षनाथ हे होत, असे अनेक पुराव्यांनी सिद्ध करता येते. मुक्ताबाईंनी गोरक्षनाथांची स्वतःच्या योगसामर्थ्याच्या आधारावर भेट घेतली. ही भेट कशी शक्य झाली याचे वर्णन नामदेवांनी केले आहे ते असे - ''गोरा जुनाट पै जुने । हाती थापटणे अनुभवाचे । परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी । वैराग्याचे वरी पाल्हाळला ।।'' हा परब्रह्म म्हातारा म्हणजे साक्षात गोरक्षनाथ हे मुक्ताबाईंचे वैराग्य पाहून स्वतःला प्रकट करते झाले.[५] +निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये बंधू-भगिनी आणि गुरु-शिष्य असे नाते होते. निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधनेच्या आधारे मुक्ताबाई यांनी जी प्रगती करून घेतली, त्याच्या आधारे त्यांनी गुरुपरंपरेतील आद्यगुरू गोरक्षनाथ यांची अदृश्य रुपात भेट घेतली. या प्रसंगी निवृत्तीनाथांना मुक्ताबाईने मार्गदर्शन केले आहे. पुढेही मुक्ताबाईच्या समाधीपूर्वी त्यांची जी विकल स्थिती झाली होती, तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना सांभाळत असल्याचे वृत्त नामदेव गाथेमध्ये येते. 'ज्ञानबोध' हा ग्रंथ तर निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या नात्यावर वेगळेपणाने प्रकाश टाकणारा आहे.[१] +ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरुबंधू-भगिनी असे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या लहानशा प्रकरणग्रंथामध्ये त्याचे दर्शन घडते. या ग्रंथाचे स्वरूप असे आहे की, येथे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना साधनेसंबंधी विविध प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेश्वरांनी येथे मुक्ताबाईस गुरुप्रणित सोऽहम् साधनेसंबंधी मार्गदर्शन केले आहे. सोऽहम् संबंधी सखोल विवेचन झाल्यावर ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणतात, ''यापरता नाही उपदेश आता ।।'' ज्ञानेश्वरांना सोऽहम् साधनेसंबंधी जे ज्ञात होते ते सर्व त्यांनी मुक्ताबाईंना सांगितले असावे, असे वरील वाक्यावरून लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या शंकानिरसनामुळे मुक्ताबाईंचेही समाधान झाले. तो सर्व भाग त्यांनी स्वतः आत्मसात केला, त्यातून त्यांची अवस्था बदलली. त्या उच्चदशेस जाऊन पोहोचल्या. त्यांच्यातील हा बदल ज्ञानेश्वरांच्याही लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी मुक्ताबाईंना निःशंक शब्दामध्ये एक प्रशस्तिपत्रही दिले - ते म्हणाले, ''आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ।।'' [५] +या दोघांच्या नात्याचे अगदीच त्रुटित संदर्भ सापडतात. निवृत्ती आणि ज्ञानेश्वर कोरान्न मागायला जात असताना सोपानदेव आपला सांभाळ करीत असत, एवढाच उल्लेख मुक्ताबाई करताना आढळतात. [४] अनाम अरुपाची माउली l आदिमाउली ll अशा शब्दांत सोपानदेव त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढतात. [६] +मुक्ताबाईच्या निमित्ताने संत नामदेवांना सद्गुरूचे महत्त्व ज्ञात झाले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती या प्रसंगाच्या निमित्ताने भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात सर्वांना वंदनीय झाली. +मुक्ताबाई यांनी आपल्या योगसामर्थ्याच्या आधारावर श्री गोरक्षनाथ यांची भेट घेतली, त्या वेळी विसोबा खेचरही घटनास्थळी उपस्थित असावेत, असे संशोधनांती स्पष्ट होते. आणि त्याचाच संदर्भ 'मुक्ताईने बोध खेचरासी केला l तेणे नामयाला बोधियेले ll या वचनामध्ये येतो. निवृत्तीनाथांच्या पुढील वचनामध्येही तसा संदर्भ येतो, 'काढिला शोधून अनुभव मुक्ताईने l ...विसोबा खेचर सिद्ध झाला ll' [१] +सद्गुरू मुक्ताबाई आणि योगीराज चांगदेव हे शिष्योत्तम असे दोघांमधील नाते आहे. मुक्ताबाई ही आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताबाईंचे अंगाईचे अभंग आहेत. चांगदेवासारख्या योग्याकडे मातेच्या वात्सल्याने पाहू शकणारी मुक्ताबाई यांची योग्यता कोणत्या पातळीची असेल, त्यांचा अधिकारही यातून सूचित होतो. मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील हृद्य नात्यावर प्रकाश टाकणारे हे अभंग आहेत. +मुक्ताबाई यांचे व्यक्तिमत्त्व जनमानसाने विविध रुपामध्ये जतन केले आहे. तिचे लहानपण, भावा-बहिणींच्या नात्यातील हृद्यता, चांगदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरुशिष्य नाते, आदिमाया मुक्ताबाई इ. विविध भूमिकेतून तिचे रूप जतन केले आहे. लहानग्या मुक्ताबाईबद्दल एक विलक्षण असे कौतुक जनमानसामध्ये आहे. तिचे लहानुगेपण, तिचे लडिवाळपण, तिचे देखणेपण स्त्रियांना विलक्षण भावते असे दिसते. 'माझ्या मुक्ताचं चांगुलपण गं जसं केवड्याचं पान'[७] असे कोणी तिच्याबद्दल म्हणते. तर कोणी तिच्या नेणत्या वयाने आणि उडणाऱ्या जावळाने मोहून जाते. 'ग्यानोबा मुक्ताबाई दोघं हिंडती धीरानं, नेणत्या ग मुक्ताबाईचं जावळ उडतं वाऱ्यानं.[८] . अहिराणी लोकसाहित्यात म्हटले आहे, 'बहीण ना भाऊ बायपननी पिरीत, ग्यानबाना जोडे, मुक्ताबाईनी सुरत ' दोघांमधील बालपणीच्या प्रेमाचे हे वर्णन आहे.[९] 'माझी मुक्ताई मुक्ताई, दहा वर्साचं लेकरू, चांगदेव योगीयानं, तिले मानला रें गुरु'.मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या संदर्भातला चमत्कारसदृश असा कथाभाग लोकमानसाने अधिक प्रमाणात जतन केला आहे असे दिसते. [१०] मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजण्याची घटना देखील जनमाणसाला भावते. 'ज्ञानदेवांच्या घरात, एक किमया घडली, तव गुणगुणे ओवी, म्हणे मुक्ताई देवीला, कैवल्याच्या पाठीवर, रुखमाई लाटे पोळी, व्यर्थ शिणवीशी चूल, भाजले ग मी मांडे काल'[११] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9322.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..949272a0087c86f590ff120bf90f5fd043d6b805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9322.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुक्तीचा बौद्ध मार्ग (माग्ग) याचे बौद्ध परंपरेत विस्तृत वर्णन आहे.[१] सुत्तपिटक मध्ये अष्टांगिक मार्गाचे शास्त्रीय वर्णन केलेले आहे. हे वर्णन सुत्ता पिटीके मधील जुन्या वर्णनांनी पुढे आले आहे आणि विविध बौद्ध परंपरेमध्ये विस्तारित केले आहे. विविध परंपरेत विविध मार्गाचे विकसन आणि वर्णन केले गेले आहे. +मार्ग विकसनाचा एक मानक क्रम निकायस मध्ये दिसतो. चार आर्यसत्याची सत्यता त्यात विशद केलेली आहे.[२] उदाहरणार्थ, तेविज सूत्र काव्य ४०-७५ (दृष्टी निकाय १३) :[web १] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9325.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daece46c5852eee54987274f09174961c86b035d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9325.txt @@ -0,0 +1,9 @@ +येथील लेखनाचा परिघ ज्ञानकोशाचा असतो.मुक्‍त ज्ञानकोश वाचन, लेखन, संपादन,सुधारणा, बदल करण्याकरीता सर्वांना मुक्त असतात.मुक्त ज्ञानकोशातील लेखात सर्वसामान्य वाचक सुद्धा लेखनात सहभाग घेतात तसेच एकट्याने अथवा सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते. +मुक्त ज्ञानकोश हा मुक्त सॉफ्टवेअरच्या तत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. +विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. कोणीही वापरकर्ता तो संपादित करू शकतो. +विश्वकोशांना स्वतःचा विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त (मोजके) साक्षेपी (संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्या सह) शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती वाचत असतो. +(इथे वाचकांना रुक्षता अपेक्षित नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोण: आम्ही मोजकी तथ्ये आणि सांख्यकीय माहिती यांसह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमचे स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.) + +सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते. +ललित लेखनाच्या स्वरूपातील किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टीने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसऱ्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे साहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता . +आपल्याला इतर नवागत सदस्य काय चुका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9353.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71f206c97c606ff22a034c3b7e39af40f4e89670 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9353.txt @@ -0,0 +1,4 @@ +१८° ४२′ २५.२″ N, ७७° २२′ ०४.८″ E + +मुखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9362.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1126e243f12f787b7de1b07aeb9ccdf3779d9f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9362.txt @@ -0,0 +1 @@ +भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश ६५ वर्षांचे होईपर्यंत किवा 6 वर्षापर्यंत( जे आधी संपेल ते) असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9367.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..311065a0f6a6e7d00711f3c6231f3687e31072e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9367.txt @@ -0,0 +1,4 @@ +हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. भारत, चीन, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांगलादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मूग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते. हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात. +मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात. +मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.मोड आलेल्या मुगाची उसळ जेवणात केली जाते. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9412.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb74cb10b9d832d240f9d2ede0581e22eb0e2966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9412.txt @@ -0,0 +1,6 @@ + +मुजफ्फर हुसैन (२० मार्च, १९४५:बिजोलिया, राजस्थान - १३ फेब्रुवारी, २०१८:मुंबई, महाराष्ट्र)हे एक मराठी विचारवंत पत्रकार आणि लेखक होते. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे विविध भाषांतील वृुत्तपत्रांकरिता त्यांनी लेखणी चालवली. +मुजफ्फर हुसैन यांचे वडील राजवैद्य होते. राजस्थानातील संस्थानी राजवट संपल्यावर त्यांचे कुटुंब मध्यप्रदेशातील नीमच येथे आले. तेथील काॅलेजातून त्यांनी उज्जैन विश्वविद्यालयाची पदवी घेतली आणि एल्‌एल.बी.साठी ते मुंबईत आले. लाॅ काॅलेजात असतानाच त्यांचा कल पत्रकारितेकडे वळला. +(अपूर्ण) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9431.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40c79568001d9b1ddac48ebf8e38d56198ef225e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9431.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. मुझफ्फर हुसेन (२० मार्च, १९४५:बिजोलिया, राजस्थान, भारत - १३ फेब्रुवारी, २०१८)) हे भारतीय पत्रकार, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातून पदवी घेतल्यावर, मुंबईतून एल्‌एल.बी. ही कायद्याची पदवी घेतली. या परीक्षेत ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. पत्रकारितेचे शिक्षणही मुंबईत घेतले. सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील देवगिरी समाचार या वृत्तपत्रात सल्लागार संपादक म्हणून काम केले. ते देश-विदेशांतील ४२ दैनिकांतून आणि साप्ताहिकांतून स्तंभलेखन करीत असत. +मुझफ्फर हुसेन यांना अरबी, इंग्लिश, उर्दू, गुजराती, फारसी, मराठी आणि हिंदी या भाषा अवगत होत्या. +मुझफ्फर हुसेन यांनी इंग्लिश, गुजराती, मराठी आणि हिंदी या भाषांतून ११हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9436.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a2b9f8ca126501c84a05d193f439961266f1758 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9436.txt @@ -0,0 +1 @@ +मुझफ्फरनगर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9438.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fa39ba4bf3c89ccef4484010f298669d206a795 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9438.txt @@ -0,0 +1 @@ +मुझफ्फरपूर जंक्शन हे बिहार राज्याच्या मुझफ्फरपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठ्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्य मुझफ्फरपूर स्थानकावर दररोज ११२ गाड्यांचा थांबा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9455.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..877de971ae007560a5cc81457ffe19193136894a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9455.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मुझसे फ्रेंडशिप करोगे हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9476.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65d3edc19f494f0a3f774355233a49a64071a3a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9476.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुड्याचा कोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9491.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83ed9144f4f98fc27bb674ae9c0f92f9943cdf63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9491.txt @@ -0,0 +1 @@ +मुत्तमसेट्टी श्रीनिवास राव (अवंती) ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_950.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9f3ae0cc0cf08e5d03c9dc66fb3266a3bb75b0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_950.txt @@ -0,0 +1 @@ +मंजू नाडगौडा (११ जुलै, १९७६:बेळगाव, कर्नाटक ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून एका एकदिवसीय सामन्यात खेळलेली खेळाडू आहे. [१] [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9501.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aadd9042463ca78e48fb1688bb25e359bd93e8c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9501.txt @@ -0,0 +1,8 @@ +मुत्राह् (अरबी: مطرح) हा ओमानच्या मस्कत प्रांतातील एक जिल्हा आहे. अरेबियामध्ये खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी मुत्राह् हे ओमानमधील व्यापाराचे मुख्य केंद्र होते. या प्रदेशातील सर्वात मोठे समुद्र बंदर मुत्राह येथे असल्याने आजही हे मोठे व्यापाराचे केंद्र आहे. याच्या दक्षिणेस मस्कट जिल्हा आहे. +येथे इतर महत्त्वाच्या जागेंमध्ये सौक मुत्राह्, पारंपारिक बाजार आणि सोर अल-लॉवटिया, हा एक जुन्या भिंतींनी वेढलेला घरांचा एक छोटासा समूह आहे. +१८३० च्या दशकाच्या सुरुवातीला एडमंड रॉबर्ट्सने येथे भेट दिली तेव्हा मुत्राह्ची लोकसंख्या अंदाजे ८,००० होती.[१] २०१६ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २,३४,२५५ होती तर २०१४ मध्ये २,००,५७८ इतकी होती. यानुसार मुत्राह् ओमानमधील सर्वात दाट लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[२] +१९व्या शतकाच्या मध्यात मुत्राह् एक जहाज दुरुस्ती उद्योगाचे केंद्र होते.[१] +अल धलाम (अरबी अर्थ अंधकार असा होतो) सौक हे सौक मुत्राह्चे स्थानिक नाव आहे. सौक मुत्राह् हे एक अरब जगातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. हे मस्कट बंदराला लागूनच स्थित आहे. शिडावर चालणाऱ्या जहाजांच्या युगात या बंदराने अफाट व्यापार अनुभवला आहे कारण हे बंदर भारत आणि चीनच्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी आहे.[३] या ठिकाणी होणाऱ्या गर्दींमुळे या ठिकाणी असलेल्या दुकानात दिवसा देखील अंधार असे आणि दुकानदारांना दुकानात दिवे लावावे लागत म्हणून याच्या नावाचे साधर्म्य अंधकाराशी आहे. बाजारपेठचे नाव विशेषतः अल लावतिया मशिदीपासून खौर बिम्बा पर्यंत पसरलेल्या भागापासून ठेवले गेले आहे, येथे जवळजवळ असलेली दुकाने आणि अरुंद गल्ली बोळांमुळे येथे सूर्यप्रकाशात पोहचू शकत नसे. १९६० च्या दशकात ही जागा ओमानच्या नागरिकांसाठी पुरवठ्याचे एक मुख्य स्रोत होते. आजच्या काळापेक्षा त्यावेळेस आयुष्याच्या गरजा बऱ्याच कमी होत्या. कापड, फळ, भाज्या आणि खजूर या स्थानिक उत्पादनांच्या समवेत बहुतेक वस्तूंची आयात केली जायची. +पूर्वी बाजारपेठातील दुकानांच्या भिंती चिखल आणि ताडाच्या झाडाच्या पानांपासून बनविल्या जात असत. यामुळे या भिंती उच्च तापमान आणि कठोर हवामानामध्ये ही तग धरू शकत होत्या. आणि म्हणूनच त्या वेळी बाजारपेठातील दुकाने तयार करण्यासाठी तो सर्वात चांगला उपाय होता. आज, मस्कट नगरपालिकेने तिच लोकप्रिय शैली टिकविण्यासाठी बाजारपेठेचे नूतनीकरण केले आहे आणि सुशोभित केले आहे. तसेच आधुनिक सुविधा देखील पुरवल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्थानिक सामान्य खरेदीदारांना खरेदी सोयीस्कर होण्यासाठी हे नूतनीकरण अनुकुल ठरले आहे. +ईदच्या हंगामात या बाजारपेठेत अधिक गर्दी होते. या दरम्यान ओमानचे नागरिक देशभरातून कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी येथे येतात.[४] +या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर मुख्यतः घरगुती वस्तू, बुट आणि तयार कपड्यांची दुकाने आहेत. अजून आत गेल्यावर वेगवेगळ्या वासांचे धूप, अत्तर, तेल, आणि मसाले विकणारी दुकाने आहेत. ओमानी चांदी, पांढऱ्या डिशडशाचे आणि भरतकाम केलेले कुम्हस, चमकदार रंगाचे कापड आणि अनेक रंगांच्या डोक्यावर घालायचे स्कार्फ विकणारी छोटी दुकाने बाजूच्या रस्त्यावर आणि गल्लीमार्गावर दिसतात. खरेदीदार या बाजारपेठेत जुन्या अरबी बंदूका (मस्केट) देखील विकत घेऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9504.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af925c7f90efc4062feaa70ed6eca7afa056bfd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9504.txt @@ -0,0 +1,37 @@ +२२ जुलै, इ.स. २०१० +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +मुथिया मुरलीधरन (रोमन लिपी:Muttiah Muralitharan)(तमिळ लिपी: முத்தையா முரளிதரன், सिंहली: මුත්තයියා මුරලිදරන්,जन्मः १७ एप्रिल १९७२ कण्डी, श्रीलंका- हयात), हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाजी करणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो. +साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9545.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4454d6f4cf3e71c4b41c213660e42c4f69ddb6ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9545.txt @@ -0,0 +1,2 @@ +[[File:MauryanBalaramaCoin3rd-2ndCenturyCE.jpg|thumb|बलराम, मौर्य साम्राज्यातील एक नाणे. यात बलराम ही देवता गदा व नांगर घेऊन उभी आहे. हे नाणे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील आहे. ब्रिटिश संग्रहालयातील चित्र नाणे म्हणजेच मुद्रा हे विनिमय किंवा कायदेशीर पैसे म्हणून वापरले जाणारे एक माध्यम होय. नाणी ही प्रामुख्याने धातूच्या किंवा टिकाऊ पदार्थांच्या चकत्या असतात. या चकत्या अनेकदा वजनाची मानके म्हणूनही वापरता येतात. व्यापाराची सोय करण्यासाठी नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. नाणी बहुतेकदा सरकारद्वारे अधिकृतरीत्या वापरात आणली जातात. +नाणी बहुधा धातूंपासून किंवा मिश्र धातूंपासून घडवली जातात. कधी कधी कृत्रिम साहित्याद्वारेही याची निर्मिती केली जाते. नाण्यांचे आकार सामान्यतः वर्तुळाकार असतात.यात सामान्यत मौल्यवान धातूंची नाणी सोन्याचा किंवा चांदीचा साठा म्हणून मोठ्या प्रमाणात साठवली जातात. इतर नाणी जसे की नोटा, दररोजच्या व्यवहारात पैसे म्हणून वापरली जातात. नाणी ही बहुधा नोटांपेक्षा कमी किमतीची असतात. महागाईमुळे काहीवेळा नाण्याच्या मूल्यापेक्षाही त्यातील धातूचे मूल्य जास्त होते. अशा वेळी धातू बदलला जाऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9558.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3ccc7c422e5b14e5ea56d2969e203699e885411 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9558.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुधाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9573.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11336eaa8cebd64069155324fca759fd28138365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9573.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुनिया गांगुली या एक भारतीय बायोकेमिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत. त्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) मधील वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत.[१] त्या औषध वितरणाच्या गैर-आक्रमक प्रोटोकॉलच्या विकासासाठी ओळखल्या जातात[२] आणि तिच्या नेतृत्वाखालील टीमने प्लाझमिड डीएनए वाहून नेणाऱ्या नॅनोमीटर-आकाराच्या पेप्टाइड कॉम्प्लेक्सचा वापर करून त्वचेच्या विकारांसाठी औषध वितरण प्रणाली विकसित करण्यात यश मिळवले आहे. या प्रणालीमुळे त्वचेला इजा न करता आत प्रवेश करणे शक्य झाले आहे.[३] त्यांनी विकसित केलेल्या प्रक्रियेसाठी त्यांच्याकडे दोन पेटंट आहेत.[४] आयजीआयबी मध्ये, त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली आहे. येथे त्या अनेक संशोधन विद्वान आणि शास्त्रज्ञांना काम करण्यासाठी आमंत्रित करतात.[५] त्यांच्या अभ्यासाचे अनेक लेखांद्वारे दस्तऐवजीकरण केले गेले आहे.[६] रिसर्चगेट नावाच्या वैज्ञानिक लेखांच्या ऑनलाइन भांडाराने त्यापैकी ७६ सूचीबद्ध केले आहेत.[७] +मुनिया गांगुली हे त्या दलाचे सदस्य आहेत ज्यांनी सीएसआयआर आणि आयजीआयबी यांच्यातील जॉइंट रिसर्च इनिशिएटिव्हमध्ये आयजीआयबी चे प्रतिनिधित्व जीवशास्त्रासोबत केमिस्ट्री इंटरफेस करण्यासाठी केले आहे.[८] नॅनो सायन्स अँड इट ऍप्लिकेशनच्या संपादकीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र प्रायोजित केले होते.[९] त्या आयजीआयबी प्रकल्प, नॅनोमटेरिअल्स आणि आरोग्य आणि रोगातील अनुप्रयोगांसाठी नॅनोडिव्हाइसेसच्या नेत्या आहेत.[१०][११] त्यांनी जैविक प्रणाली आणि साहित्य विज्ञानातील प्रगतीवर आंतरराष्ट्रीय परिषद समाविष्ट असलेल्या आमंत्रित भाषणे दिली आहेत. अतिथींनी जीनोमिक्समधील उदयोन्मुख ट्रेंड्सवर विज्ञान आणि संस्कृती जर्नलचे विशेष खंड संपादित केले.[१२] भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने त्यांना २०१२ मध्ये बायोसायन्समधील योगदानाबद्दल, कारकीर्द डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार प्रदान केला, जो सर्वोच्च भारतीय विज्ञान पुरस्कारांपैकी एक मानला जातो.[१३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9616.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..682ba607f7d901b861b4fc20aa16873b239597bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9616.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मुंबईसे आया मेरा दोस्त हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9623.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..928b6a4d485c54568e28d416ed36369ec95e7f9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9623.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 15°24′N 73°48′E / 15.400°N 73.800°E / 15.400; 73.800 + +मुरगाव (इतर वापर: मार्मागोवा, मोर्मुगाव) हे गोव्यामधील सर्वात मोठे बंदर आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे. +गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे. वास्को दा गामा रेल्वे स्थानक मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून धावतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9631.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad3a3bac9d7c888374cba03c0bcf1e7ff1125d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9631.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९०४ असलेले मुरझर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३७८.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - काही नाहीस्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा भातमलहयान येथे आहे. प्राथमिक शाळा भातमलहयान येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा मंगेवाडा येथे आहे. माध्यमिक शाळा मंगेवाडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा मंगेवाडा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय मतलेवाडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय मतलेवाडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय मतलेवाडा येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक धानोरा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा धानोरा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +कच्चे रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +इतर पौष्टिक आहार केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9634.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e8ea12bf9e6197287ad6326fc1bbdc1aba82f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9634.txt @@ -0,0 +1 @@ +मुरझाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9636.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1efb5e11f0bfeca95c771e846c785ee340f73a45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9636.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरटा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9645.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6223273ccc71160d5ae68e5e02660d7b08de1526 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9645.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुरदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9656.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a8237d0ca998db75f91a5f91c1799f42336ade5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9656.txt @@ -0,0 +1,12 @@ +मुरबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला मऔविसं मार्गाने गेल्यावर कुंभवली गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे एक मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६९७ कुटुंबे राहतात. एकूण ७४६९ लोकसंख्येपैकी ३८२० पुरुष तर ३६४९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८१.२२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.०५ आहे तर स्त्री साक्षरता ७५.०८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६६८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.९४ टक्के आहे. मुख्यतः मांगेली आणि भंडारी समाजातील लोक येथे राहतात.मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात. +पंचाळी, उमरोळी, कोळगाव, दापोली, खारेकुरण, विकासवाडी, मोरेकुरण, वावे, नेवाळे, राणीशिगाव, हनुमाननगर ही जवळपासची गावे आहेत. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9660.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39ab6b1ba16ed3171b93378a04c333a03d234a33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9660.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८८४ असलेले मुरमाडी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४३४.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १३९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६७७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा इरूपटोला येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : पदवी महाविद्यालय , अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक , व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा मालेवाडा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : काही नाही +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9661.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aabef65a6fb3f05fd471bea4cfaa608535a6a0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9661.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरमी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9673.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5baa90e5b5851be8d85478669719c1971db3b75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9673.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरली श्रीशंकर (२७ मार्च, १९९९:पालक्कड, केरळ, भारत - ) हा एक भारतीय मैदानी खेळाडू आहे जो लांब उडी स्पर्धेत भाग घेतो.[१] +मार्च २०२१ मध्ये पटियाला येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत श्रीशंकरने ८.२६ मीटरची उडी नोंदवून २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली. ही उडी राष्ट्रीय विक्रम होता. [२] ऑलिम्पिकमध्ये, त्याने पात्रता फेरीत ७.६८ मीटरची उडी नोंदवली आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9675.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df0bdb8c7e6f361192a0c1b80ab337b22317150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9675.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरलीकृष्ण प्रसिद्ध कृष्ण (१९ फेब्रुवारी, १९९६:बंगळूर, भारत - हयात) हा  भारतकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. प्रसिद्धने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २३ मार्च २०२१ इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याद्वारे केली. +प्रसिद्ध स्थानिक क्रिकेट मध्ये कर्नाटक क्रिकेट संघ तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. ऑगस्ट २०१८ मध्ये त्याने भारत अ संघासाठी देखील अनेक लिस्ट-अ सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9677.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..970b4d74bcb7ce3fe375a6c991ea59643d4482ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9677.txt @@ -0,0 +1,5 @@ + +दिग्दर्शक +जन्मदिनांक अनुपलब्ध - १२ ऑक्टोबर २००६ +मुरलीधर कापडी यांनी अमेरिकेत चित्रपट प्रशिक्षण घेऊन आलेल्या कुमारसेन समर्थ यांच्याकडे प्रथम उमेदवारी करायला प्रारंभ केला. ते वर्ष होते १९५४. त्यानंतर राजा ठाकूर यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर त्यांना स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी खूप उशिरा, म्हणजे १९७७ साली मिळाली. चित्रपट होता ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’. +त्यानंतर ‘नाव मोठं लक्षण खोटं’ (१९७७), ‘चोरावर मोर’ (१९८०), ‘कडकलक्ष्मी’ (१९८०), ‘भुजंग’ (१९८२), ‘सावित्री’ (१९८३), ‘बिनकामाचा नवरा’ (१९८४), ‘सगेसोयरे’ (१९८५), ‘किस बाई किस’ (१९८८), इत्यादी मराठी चित्रपट व ‘आओ जाओ घर तुम्हारा’ (१९८४) हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9725.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0058885ad64808ad3f1977f902e8d029fde8196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9725.txt @@ -0,0 +1,7 @@ +मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - - १६ मे, १६६५)[१][२] हे मराठा सैन्यातील वीर होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे, १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांना वीरमरण आले. +जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. +स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने इ.स. १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींचा या लढाईत अंत झाला.[ संदर्भ हवा ] +तब्बल दिड महिने पुरंदर लढता ठेवून ११ जून, १६६५[३][४] दिलेरखानाचा बाण लागुन मुरारबाजी पुरंदरी पडले. त्यांची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आहे. पिंपळ डोह येथील सोमेश्वर मंदिरासमोरील मुरारबाजींच्या भग्न समाधीची स्थान निश्चिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. सचिन पोवार यांनी दि. २६ मार्च २०१८ रोजी केली व किंजळोली ग्रामस्थाकडून या समाधीच्या जीर्णोद्धरासाठी ठराव मंजूर करून घेतला.[ संदर्भ हवा ] +स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मुरारबाजींच्या पराक्रमातून उतराई होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] +अखंड महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले व २२ मे २०२२ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. या सोबतच मुरारबाजी देशपांडे स्मारकाशेजारी १११ फूट उंचीचा भगवा ध्वज ही उभारण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9730.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce214c89376289f9663f9d71116ed0fc7c5267bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9730.txt @@ -0,0 +1 @@ +मुरिएल अॅनी लव (१७ जून, १९०६:डर्बीशायर, इंग्लंड - २५ जून, १९६६:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9739.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55cbe9ca7fd1f7e94cb22a39417c9183c3bfd569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9739.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +यांशिवाय महाराष्ट्र-कर्नाटकांत मुरुडगहल्ली, मुरुडगौडनपल्य, मुरुडमुर्हू, मुरुडागोप, मुरुडी, मुरुडीकुपुडा, मुरुडे, मुरुडेश्वर, वगैेरे नावाचीही गावे आहेेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9761.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c123306ef9539e2d5ac6a40c3c5414b4a4dbfc32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9761.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुरुम हे गाव बेन्नीतुरा नदीच्या काठी तालुका उमरगा , जिल्हा उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ह्या गावास स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे. विश्वंभर हराळकर विश्वनाथ बरबडे सिद्धराम देवमानकर इत्यादी स्वा. सैनिक मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढले. माजी राज्य मंत्री आणि विद्यमान आमदार बसवराअ माधवरावजी पाटील या गावचे आहेत. +उमरगा तालुक्यातील एकमेव साखर कारखाना विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना या गावी आहे. + +बडोदा येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मुरुम गावचे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9763.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3821ebb6ca4700eb40f9df22563357558e08ca88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9763.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरूम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9765.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9765.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9778.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e00dd01aad6818178603c457cf4406129cca80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9778.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ज्या वर्णांचे उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला, किंवा जवळच असलेल्या तालुशिखराला स्पर्श होतो त्यांना मूर्धन्य असे म्हणतात. +मूर्धा म्हणजे खरेतर मोठा मेंदू. (स्युर्मूर्धन्या ऋटुरषा । इति पाणिनी.) (ऋटुरषाणाम्‌ मूर्धा । इति अन्य संस्कृत व्याकरणकार). अर्थ असा की, ऋ, ॠ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष (आणि ळ) ही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. म्हणजे इंग्रजीत Retroflex, हिंदीत पूर्व तालव्य. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_98.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_98.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c849eee1e59177ebec923df4c8b00984d878d0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_98.txt @@ -0,0 +1,117 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते. +बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.[२][३] +आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. +नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.[४] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. .[३][५] +इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होतो. भारत सरकारने सुद्धा व्यापक प्रमाणात संपूर्ण देशभरात आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी केली होती. ही जयंती जगातल्या १०२ देशांत साजरी करण्यात आली होती.[६] संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले.[७] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यांच्येशिवाय जगात केवळ मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.[८] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिनही व्यक्तींनी मानवी हक्कासाठी आपापल्या देशात संघर्ष केलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१७ व २०१८ मध्ये सुद्धा आंबेडकर जयंती साजरी केली.[९][१०][११][१२] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा विविध प्रकारे सन्मान करत त्यांना विशेष अभिवादने केली जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे: +संपूर्ण भारतभर सर्व लहान-मोठ्या शहरांत आनंद-उल्हासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा वाराणशीत डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवसाच्या उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आंबेडकरवादी कार्यकर्ते हे चित्रकलास्पर्धा, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळाच्या स्पर्धा आणि नाटके असे कार्यक्रम आयोजित करतात. त्यांसाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनौमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघाद्वारे प्रत्येक वर्षी एक मोठे सेमिनार आयोजित होते. + वैशाख पौर्णिमा •  + फाल्गुन पौर्णिमा •  + चैत्र पौर्णिमा •  + कार्तिक पौर्णिमा •  + श्रावणी पौर्णिमा •  + माघ पौर्णिमा •  + भाद्रपद पौर्णिमा •  + अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा) •  + मार्गशीर्ष पौर्णिमा •  + अलुथ साहल मंगाल्लाना (Aluth Sahal Mangallaya) •  + आंबेडकर जयंती (Ambedkar's Birthday) •  + असाल्हा पुजा (Asalha Puja) •  + अशोक जयंती •  + बरूआ (Barua festivals) •  + भुमचु (Bhumchu) •  + बोधी दिवस (Bodhi Day) •  + बॉन सण (Bon Festival) •  + बॉन ओम टूक (Bon Om Touk) •  + बौन संग हूए (Boun Suang Huea) •  + बुद्ध जयंती (Buddha's Birthday) •  + बौंगा दया जत्रा (Bunga Dyah Jatra) •  + चाक फर (Chak phra) •  + कंबोडियन नववर्ष (Cambodian New Year) •  + चौंग चाऊ बन उत्सव (Cheung Chau Bun Festival) •  + चिनी नववर्ष (Chinese New Year) •  + चौत्रूल दुचेन (Chotrul Duchen) •  + चौसाक (Chuseok) •  + धम्मचक्र प्रवर्तन दिन •  + डोंगाझी उत्सव (Dongzhi Festival) •  + द्रूपका तेशी (Drupka Teshi) •  + फूकग्वा मत्सुरी (Fukagawa Matsuri) •  + पुष्प उत्सव (Festival of Floral Offerings) •  + फुजीसाकी हचिमांगु श्रीन उत्सव (The Great Festival of Fujisaki Hachimangu Shrine) •  + दैत्य सण (Ghost Festival) •  + गोझन नो ओकुरबी (Gozan no Okuribi) •  + गुणला (Gunla) •  + गुणला भजन (Gunla Bajan) •  + गिअन मातशुरी (Gion Matsuri) •  + गुरू पौर्णिमा (Guru Purnima) •  + हॅरी-कुयो (Hari-Kuyo) •  + भूकेला दैत्य (Hungry ghost) •  + जन बहा दया जत्रा (Jana Baha Dyah Jatra) •  + जपानी नववर्ष (Japanese New Year) •  + कागयेद (Kagyed) •  + कँडी इसेला पेराहेरा (Kandy Esala Perahera) •  + कँथिना (Kathina) •  + कोरियन नववर्ष (Korean New Year) •  + कनमारा मातसुरी (Kanamara Matsuri) •  + कंद मातसुरी (Kanda Matsuri) •  + लाबा उत्सव (Laba Festival) •  + लहाबाब ड्यूच (Lhabab Duchen) •  + भूजल मुक्ती उत्सव (Liberation Rite of Water and Land) •  + लोसर (Losar) •  + लोई कारथॉग (Loi Krathong) •  + चांद्र नव वर्ष (Lunar New Year) •  + मधू पौर्णिमा (Madhu Purnima) •  + माघ पुजा (Magha Puja) •  + मनुस्मृती दहन दिन (Mahusmriti Burning Day) •  + मध्य-वसंत उत्सव (Mid-Autumn Festival) •  + मोहिणी (Mohani) •  + वानरराज उत्सव (Monkey King Festival) •  + मोन्लम प्रार्थना सण (Monlam Prayer Festival) •  + ओमिसोका (Ōmisoka) •  + पॅगोडा उत्सव (Pagoda festival) •  + परिनिर्वाण दिवस (Parinirvana Day) •  + पवर्ण (Pavarana) •  + पेचम बेन (Pchum Ben) •  + फि ता खोन (Phi Ta Khon) •  + पॉय संग लाँग (Poy Sang Long) •  + पोया (Poya) •  + राजपुत्र वेस्सानत्रा उत्सव (Prince Vessantara festival) •  + क्विंग शान राजे त्याग दिन (Qing Shan King Sacrificial Ceremony) •  + क्विंगीम सण (Qingming Festival) •  + रॉकेट उत्सव (Rocket Festival) •  + रॉयल प्लोगिंग सेरेमनी (Royal Ploughing Ceremony) •  + सम्बुद्धत्व जयंती (Sambuddhatva jayanthi) •  + सम्यक (Samyak) •  + संघमित्रा (Sanghamitta) •  + सांजा मत्सुरी (Sanja Matsuri) •  + सन्नो मत्सुरी (Sannō Matsuri) •  + सेत्सुबुन (Setsubun) •  + सिंहली नववर्ष (Sinhalese New Year) •  + सोंगक्रण (Songkran) •  + साँगक्रण (लाओस) (Songkran (Lao)) •  + साँगक्रण (थायलंड) (Songkran (Thailand)) •  + स्वांती उत्सव (Swanti (festival)) •  + टाक बात थेओ (Tak Bat Thewo) •  + टांगो नो सेक्यू (Tango no sekku) •  + ताडो उत्सव (Tado Festival) •  + टाकेंगई (Takengei) •  + टांझाउंगेग उत्सव (Tazaungdaing festival) •  + टेट (Tết) •  + थाडिंग्युत उत्सव (Thadingyut Festival) •  + थिनग्यान (Thingyan) •  + तिबेटी उत्सव (Tibetan festivals) •  + थोरग्य (Torgya) •  + त्सागान सार (Tsagaan Sar) •  + शिचू (Tshechu) •  + उबोन मेनबत्ती उत्सव (Ubon Ratchathani Candle Festival) •  + उपोस्थ व्रत (Uposatha) •  + उल्लामबना (Ullambana) •  + उथांग्याकी (Utagaki) •  + वेस्सा (Vassa) •  + वेसक (Vesak) •  + जल महोत्सव (Water Festival) •  + वान ओके फान्सा (Wan Ok Phansa) •  + तुषार उत्सव (Water-Sprinkling Festival •  + येन्या (Yenya) •  + येन्यूगसांजी (Yeongsanjae) diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9820.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38ebc6fd6fac41b4655d577f7b144ace78ba46fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9820.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुला (तुर्की: Muğla ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या नैऋत्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख आहे. मुला ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9825.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e020e67531307b768f643ad96a3ae32fafebdd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9825.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुलाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9863.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dd793724db57f70542aed670a59bcab54cb94eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9863.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +जांभिळघर, सोनावळे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_990.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffd514c0604a78e4db8ce2e050d6df26aa261710 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_990.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगरूळ पालमपट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9911.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2920be490f8f306983696ff3e718596f90c88435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9911.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहम्मद मुशफिकुर रहिम (सप्टेंबर १, इ.स. १९८८ - ) (बांगला: মাহাম্মদ মুশিফকুর রিহম) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा बांगलादेशचा उपसंघनायक आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9930.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be2b7b82ca92dea23952a8aba30b051bfeb271c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9930.txt @@ -0,0 +1 @@ +इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुसलमान असे म्हणतात. मुसलमान हा अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ "देवास शरण जाणारा असा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9943.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b84fb51cf397b286eb773c71172f381121642ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9943.txt @@ -0,0 +1,6 @@ +मुसळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +मुसळगाव च्या पूर्वेस दातली हे गाव असून स्थळ गावच्या दक्षिणेस गोंदे हे गाव आहे मुसळगाव वाचा पश्चिमेस कुंदेवाडी हे गाव आहे गावाच्या उत्तरेस बारागाव पिंपरी हे गाव आहे आणि गुळवंच हे उत्तरेस येते मुसळगाव मधून नाशिक शिर्डी हा हायवे जातो गावातून देवनदी वाहते देव नदी ही कोनांबे येथे उगम पावते आणि कुबेर मनेगाव या मार्गे वाहत मुसळ गावात येते ही नदी पुढे जाऊन गोदावरीस मिळते सांगवी सोमठाणे येथे गोदावरीस मिळते +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. +मुसळगाव मध्ये नदीच्या पलीकडे एमआयडीसी आहे त्यामुळे गावातील बहुतेक लोक आजूबाजूच्या गावातून स्थलांतरित होऊन गावांमध्ये राहतात गावामध्ये शिरसाट आणि शिंदे या आडनावाचे जास्तीत जास्त लोक राहतात दोन गावे आहेत मुसळगाव वरचे मुसळगाव खालचे दोन्ही गावांमध्ये पारंपारिक सण साजरे केले जातात जसे की पोळा हनुमान जयंती महाशिवरात्री आणि सप्ताह बसतो यामध्ये विविध क्षेत्रातील हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार येऊन आपले कीर्तन सादर करतात गावामध्ये जुने परंपरा अजूनही तशीच आहे +मुसळगाव मध्ये वरच्या मुसळगाव मध्ये हनुमान मंदिर आणि पार आहे आणि खालच्या मुसळगाव मध्ये मुसळेश्वराचे मंदिर आहे मुसळगाव मध्ये एमआयडीसी ही बघण्यासारखी आहे +गावामध्ये ग्रामपंचायत आहे आणि रस्ते हे डांबरीकरणाने सुसज्ज असे रस्ते आहे गावामध्ये शाळा आहे आणि गावामध्ये व्यायाम शाळा सुद्धा आहे छोट्या मुलांसाठी खेळण्याची सोय पण केलेली आहे गावातून नदी वाहत असल्यामुळे जुन्या भांड्यासाठी पाणी मुबलक असते गावातून दोन पार्ट वाहतात त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळते गावाकडे पिण्यासाठी पाणी हे भोजापुर धरण इथून येते किंवा सिन्नर वरून सुद्धा पाणी येते आणि गावोगावी नळा नळाची सोय केलेली आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9959.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d8148dc7a949508197520cc120df4a607e8e08b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9959.txt @@ -0,0 +1 @@ +अबू हेना मोहम्मद मुस्तफा कमाल (जन्म १५ जून १९४७) सामान्यतः लोटस कमाल म्हणून ओळखले जाणारे एक बांगलादेशी राजकारणी, माजी क्रिकेट अधिकारी आणि व्यापारी आहेत. ते कोमिल्ला-१० मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य आहेत आणि माजी नियोजन मंत्री तसेच वित्त मंत्री आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9976.txt b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be2b7b82ca92dea23952a8aba30b051bfeb271c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_9/wiki_s7_9976.txt @@ -0,0 +1 @@ +इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुसलमान असे म्हणतात. मुसलमान हा अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ "देवास शरण जाणारा असा आहे.