diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1002.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1002.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c655f6eb599d9cbfd2fc5eee11f0d2f0fbeaf019
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1002.txt
@@ -0,0 +1 @@
+रश अवर ३ हा २००७ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात जॅकी चॅन व क्रिस टकर यांनी अभिनय केला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10045.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10045.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f2faec5d34319a0b33e9e936c3162d3c0a5b1e00
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10045.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॅटिन भाषा (लिंग्वा लातिना) ही एक इटालिक भाषा आहे. हीचा उगम लॅटियम व प्राचीन रोममध्ये झाला. रोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोप व मध्यपूर्वेत वापरात आली.
+इटालियन, फ्रेंच, कातालान, रोमेनियन, स्पॅनिश व पोर्तुगीझ सारख्या रोमान्स भाषा लॅटिनपासून आल्या आहेत. इंग्लिशसह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेचा दर्जा होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10059.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bce0b8973650ba542d277a17ee85265c3c524567
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10059.txt
@@ -0,0 +1 @@
+जॉन लॉरेन्स कॉलिन्स जूनियर (सप्टेंबर १४, १९२९ – जून २०, २००५) हे एक अमेरिकन लेखक होते. डॉमिनिक लापियर यांच्यासोबत लिहलेले त्यांचे फ्रीडम अॅट मिटनाइट हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10064.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10064.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d878e3c7edfe09f2849c79d06e80c00a440d109
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10064.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन्स मार्क लॅरी सँगर (१६ जुलै, १९६८:बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन राज्य, अमेरिका - ) हे विकिपीडियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10079.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10079.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97c57830a969d86ba3356ebac0ecf85e6699bc1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10079.txt
@@ -0,0 +1,10 @@
+ले रॉयल पार्क हे पाँडिचेरी शहराच्या मध्यवर्ती भागात पाँडिचेरी रेल्वे स्थानका लगत असलेले त्रितारांकित हॉटेल आहे.[१]
+हे हॉटेल व्यवसायिक आणि इतर प्रवाश्यांना त्यांच्या कामकाजाचे दृष्टीने अगदी योग्य ठिकाण आहे.[२] या हॉटेल पासून सरी औरोबिंडो आश्रम साधारण ३ किमीआहे. पाँडेचरी वस्तुसंग्रहालय साधारण ३ की.मी, फ्रेंच वार मेमोरिअल साधारण ४ किमी औरोविल्ले साधारण १३ किमी डुप्लेक्स पुतळा साधारण ५ किमी बोटानिकल उध्यान साधारण ३ किमी सेरेनिती बीच साधारण ७ किमी श्री मंकुला विणायगर टेम्पल साधारण ३ किमी अरिकामेदू साधारण ९ किमी पाराडाईस बीच साधारण १३ किमी ही प्रशिद्द ठिकाणे आहेत.
+पाँडिचेरी रेल्वे स्थानका साधारण ४ की.मी
+चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण १४८ किमी
+या हॉटेलमध्ये लग्न समारंभ, कौटुंबिक गेट टुगेदर, किंवा व्यवसाय कामकाज निवांतपणे होणेसाठी बकेट हॉल, दोन सभाग्रह तैनात आहेत. येथे वाय-फ़ाय (Wi-Fi), व्यायाम कक्ष, पोहण्याचा तलाव, सौना बाथ (कोरड्या उष्ण हवेची आंघोळ) मन शांत राहण्यासाठी व आरामदायक होण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. तसेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी धोबी सेवा, वाहन तळावर वाहन पार्किंग साठी मदतनीस, परदेशी चलन बदल आणि प्रवास यासाठी सहकारी सुद्धा उपलब्ध आहेत.[३] येथे चार भोजन कक्ष आहेत.
+येथे भारत देशाचे राज्यातील विविध प्रकारच्या तोंडाला पानी सुटणारे चविष्ट अन्न पदार्थ उपलब्ध आहे.
+येथे अति पूर्वेकडील विविध चायनीज प्रकाराने तयार केलेले अन्न उपलब्ध आहे.[४]
+हे येथील कॉफी हाऊस २४ तास चालू असते. येथे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सण्ड्विचेस, विविध प्रकारे पॅन वर तळलेली अंडी, पिझ्झा, बरजर, आणि दाक्षिन्यात्य अल्पोपहार डिसेस व उपखंडातील डिसेस उपलब्ध आहेत.
+येथे उच्च प्रतीची लिकर, वाईन, कॉकटेल उपलब्ध आहेत.
+येथे एक्झिक्युटिव्ह सूट, जूनियर सूट,रोयल सूट,डिलक्स रूम आहेत त्यातील सुविधा खालील प्रमाणे आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10101.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10101.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cee1045b943fd2c82296ecc9e1433e76c4870ee9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10101.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेऑनी अॅन कोलमन (५ फेब्रुवारी, १९७९:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१]
+कोलमन उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. ही यष्टीरक्षक होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10109.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10109.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07b6ee2bc359b728c37701c23567e134890c32ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10109.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१६ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+लेओन जॉन्सन (८ ऑगस्ट, इ.स. १९८७:जॉर्जटाउन, गयाना - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1012.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1012.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d44d036c28a1a6b23479bd7683a72855ff909de8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1012.txt
@@ -0,0 +1,2 @@
+क्रांतीपूर्व काळात रशियात रोमानोव्ह घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
+रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1016.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1016.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69cb6e04670506c40ab3d03d5ed783234d61a0f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1016.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रशियाच्या राज्यक्रांतीचे तीन प्रमुख शिल्पकार म्हणजे लेनिन , टॉटस्की आणि स्टालिन हे होत.
+लेनिन (१८७० - १९२४ ) : हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अनुयायी होता . १८९५ मध्ये त्याला पकडून सैबेरियात पाठविण्यात आले होते . १९०० साली त्याची सुटका झाली आणि तो स्वित्झर्लंडला गेला . त्याने इस्क्रा अथवा ठिणगी नावाचे एक समाजवादि वृत्तपत्र सुरू केले होते. ' ठीनगीपासून वणव्याकडे ' असे त्याचे बोधवाक्य होते. लेनिन हा जहालमतवादी होता. भांडवलशाहीशी कसलाही समझोता शक्य नाही असे त्याचे मत होते. १९१७ साली तो मायदेशी परत आला व आपले स्वप्न पूर्ण करण्याची त्याला संधी मिळाली. तो हुकुमशाह बनला, पण त्याची हुकुमशाही सामान्यजणांच्या हितासाठी होती . अधिकार पदावर आल्यानंतर सतत सात वर्ष अविश्रांत श्रम करून त्याने मृत्यू जवळ ओढवून घेतला. १९२४ साली तो मरण पावला. परंतु १९१७ ते १९२४ या त्याच्या छोट्याशा कारकिर्दीमुळे तो रशियाच्या आणि जगाच्या इतिहासात अमर झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10174.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3fdf8c2f129c61350c032b4479a0c2dc92499fb6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10174.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 38°01′47″N 84°29′41″W / 38.02972°N 84.49472°W / 38.02972; -84.49472
+
+लेक्सिंग्टन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील एक शहर आहे. केंटकीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर येथील अनेक घोड्यांच्या तबेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ साली ३ लाख लोकसंख्या असणारे लेक्सिंग्टन अमेरिकेमधील ६२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10180.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10180.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb1f7e1996e9f0d496e5b2b08671ba2a04f9af8f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10180.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ वृत्तावर आधारित लिखाण म्हणजे लेख होय.केवळ बातमीने वाचक समाधानी होणार नाही,तर त्याला अधिक माहिती देण्याची गरज जेव्हा वृत्तपत्राना वाटते त्यावेळी लेख लिहिले जातात.
+ वृतपत्रीय लेखाला धावपळीचे साहित्य असे म्हणाळे जाते.असे असले तरी तेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असते.हे लेख धावपळीचे किवा तातडीचे असल्याने येथे अचूकपणाला महत्त्व असते.
+ एखाद्या वैशिष्टपूर्ण घटनेचे किवा घडामोडीचे महत्त्व वाचकांना मोजक्या,तर्कशुद्ध,विश्लेषनात्मक आणि प्रभावी पद्धतीने शब्दातून मांडून दाखविणारा मजकूर म्हणजे अग्रलेख होय.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10181.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10181.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..887d36dc2012c4a8e21efcdd19e6ae5c64489e2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10181.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लेख काचिन्स्की (जून १८, १९४९ - एप्रिल १०, २०१०) हा २००२ सालापासून विमान अपघातात मृत्यू पावेपर्यंत पोलंडचा राष्ट्राध्यक्ष होता.[१] याआधी काचिन्स्की वॉर्सॉचा महापौर होता.
+लेख काचिन्स्क्याचा जुळा भाऊ यारोस्वाफ कचिन्स्की पोलंडचा पंतप्रधान होता.[२][३]
+एप्रिल १०, २०१० रोजी लेख काचिन्स्क्याचे विमान रशियातील स्मोलेन्स्क येथील विमानतळावर उतरत असताना कोसळले. यात काचिन्स्की व त्याच्या प्रशासनामधील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती मृत्यू पावल्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10215.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10215.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8803cccd19a834706ded0162630eabd9a9e0eba6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10215.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेचर काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10221.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10221.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10221.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10247.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10247.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f460aa3ff46636b75a82b5eecc022578fa007a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10247.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लेडीज व्हर्सेस रिक्की बहल हा एक २०११ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूडचा हिंदीभाषिक चित्रपट आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10257.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10257.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f8fc6b46f9eecff3cbaa3c51afddcc6352fa7d5a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10257.txt
@@ -0,0 +1,10 @@
+लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी, भिक्खूंना तपस्या,साधना करणे अथवा विश्रांती घेणे ह्यासाठी केला जाई. ही लेणी प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
+लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश असतो. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
+लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणाऱ्या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी तत्कालीन राजांनी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यातते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख शिलालेखातून सापडतो. कोकणात दापोली जवळ पन्हाळकाझी लेणी आहेत.
+सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही हिंदू व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काळ व त्यानंतर परदेशी व्यापाऱ्यांशी होणाऱ्या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.
+कालानुसार लेण्यांचे तीन विभाग मानले गेले आहेत :
+लेण्यांच्या अभ्यासातून त्या त्या प्रांताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला माहिती होतो.[१]
+लेण्यांचे दोन प्रकार आहेत.
+ऐहिक लेणी - नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर - पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे.
+धार्मिक लेणी - बौद्ध, जैन, हिंदू ह्या धर्मियांसाठी त्या त्या काळातील शासकांनी तसेच काही प्रमुख व्यक्तींच्या दानातून ही लेणी बांधलेली असावीत. धार्मिक लेण्यांमध्ये त्या धर्माच्या तत्कालीन रूपाचे दर्शन घडते. तसेच धर्म आणि संस्कृती ह्यांचे चित्रण आपल्याला ह्या लेण्यांमधून पाहायला मिळते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10273.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10273.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d9de5f218622e8c5f6dcfb3280ac39bac3bbdc8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10273.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेन कोल्डवेल (जानेवारी १०, इ.स. १९३३ - ऑगस्ट ६, इ.स. १९९६) हा इंग्लंडकडून १९६२ ती १९६४ दरम्यान सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10287.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10287.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0dcd0362eb338ba96109c0bd71695479ae63bc8d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10287.txt
@@ -0,0 +1,3 @@
+सर लियोनार्ड लेन हटन (जून २३, इ.स. १९१६ - सप्टेंबर ६, इ.स. १९९०) हा इंग्लंड व यॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. विस्डेन क्रिकेटर्स आल्मानाकने याचे वर्णन क्रिकेटच्या इतिहासातील अत्युत्तम फलंदाजांपैकी एक असे केले होते. हटनचा १९३८मधील कसोटीतील ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला.
+याचा मुलगा रिचर्ड हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10290.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7097ce32d143ae23fbe9b476d1df8cb36f87b3dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10290.txt
@@ -0,0 +1,2 @@
+जॉन लिओनार्ड हॉपवूड (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०३:न्यूटन, चेशायर, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:डेंटन, मँचेस्टर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10292.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10292.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59f16073f2e2b0bb04b534fcf7916b88408accc7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10292.txt
@@ -0,0 +1 @@
+लेनर्ड लेन बायचॅन (१२ मे, १९४६:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७५ ते १९७६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10295.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10295.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a23ad15254610cc1e105f9bcee61ca4de445b65
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10295.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेना (रशियन: Ле́на, साखा: Өлүөнэ) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओब व येनिसे). लेना नदी बैकाल सरोवराच्या उत्तरेकडील बैकाल पर्वतरांगेत उगम पावते. तेथून ईशान्येकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन ही नदी आर्क्टिक महासागराला मिळते. ४,४७२ किमी लांबी असलेली लेना ही जगातील नवव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.
+साखा प्रजासत्ताकामधील याकुत्स्क हे लेनावरील सर्वात मोठे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10324.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10324.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7255c575f57d0adc4eeb258011f0ad1892d8e5b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10324.txt
@@ -0,0 +1 @@
+लापक्षी हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील लहानसे खेडे आहे. हे हिंदुपूर पासून पूर्वेस १५ कि मी आहे. लापक्षी आहे गाव ऐतिहासिक आणि पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10325.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10325.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..321e33e5396387c1efc580908b049dba8fce0aa8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10325.txt
@@ -0,0 +1 @@
+लेपेनिचा नदी सर्बियाच्या ग्रेट मोराव्हा प्रांतातून वाहणारी छोटी नदी आहे. क्रागुयेवाश शहर या नदीकाठी वसलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10331.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10331.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f5f6beb69c26b296403459ce618cceb17337510
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10331.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेफ्टनंट धीरेंद्र सिंह अत्री त्यांचा जन्म १२ सप्टेंबर १९७८ ला झाला ते ३ राजपूत रेजिमेंट मध्ये होते. हे १८ ऑक्टोबर २००३ रोजी शहीद झाले.
+लेफ्टनंट धीरेंद्र सिंह अत्री ह्याचे वडील ब्रिगेडियर देवेद्र सिंह अत्री व माता कल्पना अत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10336.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10336.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80d77f5eff5a8fa2f2652cdf5f7f94d35ed3a5db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10336.txt
@@ -0,0 +1,11 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
+मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
+स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
+अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
+लेबेनॉनमधील धर्म (२००८)
+लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.
+बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
+लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
+व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10339.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10339.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b83d5f617502d53523f72eddc7fed3739bfdc95e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10339.txt
@@ -0,0 +1,18 @@
+सुलेमानी तथा लेबु चहा हा कोलकात्यामध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे.
+ब्रिटिश लोकांनी प्रथम कोलकत्यात चहापिण्याची सवय आणली.हल्लीसुद्धा कोलकत्यात स्थानिक बिस्किटाबरोबर लेबु चहा घेऊनच सकाळची सुरुवात करतात.चहाचा मसाला हा प्रत्येक दुकानात खास असतो. उत्तर कोलकत्यात नेशनल इकॉनॉमिक रेस्टॉरंट जे १९२० सालापासून कार्यरत आहे ते ह्या चहासाठी प्रसिद्ध आहे.सुभाशिष बसाक जे आज त्या रेस्टॉरंटचे मालक आहेत ते सांगतात की जहारलाल बसाक ह्या त्यांच्या आजोबांनी दुकान सुरू केले.१९७० नंतर लेबु चहाची लोकप्रियता वाढली. प्रत्येक मोसमात हा चहा पितात आणि चहामुळे सर्दी, खोकला, आणि अपचनाचा त्रास होत नाही. चहाची चव ही लिंबू प्रकारावर अवलंबून असते. गंधराज किंवा पाटी लिंबू वापरले जाते.
+२५० मिली पाणी.
+१/४ चमचा चहापाने
+१/४ चमचा चहा पावडर
+१ लिंबू
+चिमूटभर जिरे
+चिमूटभर खडेमीठ
+चिमूटभर काळीमिरी
+चिमूटभर ओवा
+१ चमचा साखर.
+१.पाणी गरम करतात.
+२.३ मिनिटानंतर चहा पाने भिजवितात.चहापावडर सुद्धा टाकतात. पाच मिनिटे चहाचा रंग येईपर्यंत ठेवतात.
+३.जिरे, काळीमिरी, ओवा आणि खडेमीठ टाकतात आणि ढवळतात.
+४.एका लिंबाचे चार तुकडे करून त्यातील एका तुकड्याचा रस टाकतात.
+५.रंग फिकट पिवळा झाला की साखर टाकतात.
+६.चहा गाळतात आणि गरमागरम प्यायला देतात.
+मुंबई टाईम्स १३/१०/२०१९.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10356.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10356.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7651cb0acb7a48877137bb9c2f40293ef46fd4a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10356.txt
@@ -0,0 +1 @@
+लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे. फिलिपाईन्सच्या लेयटे बेटाच्या पूर्वेस असलेल्या या आखाताच्या उत्तरेस समार द्वीप तर दक्षिणेस मिंडनाओ द्वीप आहेत. पूर्वेस हा आखात पॅसिफिक समुद्रास जोडलेला आहे.[१][२] याच्या आग्नेयेस दिनागात बेट तर पूर्वेकडे होमोनहोन बेट आणि सुलुआन बेट आहेत. याची साधारण पूर्व-पश्चिम असलेल्या या आखाताची रुंदी अंदाजे १३० किमी तर लांबी ६० किमी आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10368.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10368.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c90635b49e631c7df54e33f24af4df962c25f6ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10368.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
+हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[१][२][३][४][५]
+स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10369.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10369.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c90635b49e631c7df54e33f24af4df962c25f6ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10369.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
+हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[१][२][३][४][५]
+स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10380.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10380.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac555bce824d16394a4c707b854ca576bdf0461e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10380.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.
+फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10383.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10383.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f4b3832db2f82de8c3545e8315b0d8e8720f9fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10383.txt
@@ -0,0 +1,8 @@
+‘‘लेले” हे एक महाराष्ट्रीय आडनाव आहे. ‘‘लेले” आडनाव, कुलनाम असलेली चित्तपावन कोकणस्त ब्राह्मणांची अंदाजे 40 घराणी आहेत.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
+१९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
+.
+योगी अरविंद यांना योगाचा प्राथमिक धडे विष्णू भास्कर लेले यांनी दिले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
+मिलींद लेले यांनी २०१३ साली कुरुक्षेत्र हा मराठी चित्रपट दिग्दर्शीत केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
+लक्ष्मण लेले यांनी अभिज्ञानशाकुंतलमचे "मराठी शाकुंतल" नावाने नाट्य रूपांतरण केले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].मनोरमाबाई लेले या १९३५ सालच्या प्रणय प्रचिती या नाटकाच्या नाटककार/स्त्री लेखीका होत्या.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
+लेले हितवर्धक मंडळ(नोंदणी क्रमांक - महा/237/2013/ठाणे) ही संस्था लेले घराणी हितवर्धक काम करते.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. अनिल सदाशिव लेले हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
+आज रोजी सर्व जगात या सर्वत्र विखुरलेल्या बांधवांची माहिती एकत्र करून ‘‘लेले कुलवृत्तांत” छापणे/बनवणे, त्यांना एकत्र करणे, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाला मदत करणे, वृद्धाश्रम स्थापणे, अडीअडचणीच्यावेळी अथवा वैद्यकिय मदती करता कायम स्वरुपी योजना करणे, योग्य/गरजु पाल्यांच्या शिक्षण, संशोधन, तांत्रिक शिक्षणासाठी सहाय्य करणे इत्यादी करता लेले हितवर्धक मंडळ नावाची संस्था स्थापण्यात आली. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10384.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10384.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f4b3832db2f82de8c3545e8315b0d8e8720f9fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10384.txt
@@ -0,0 +1,8 @@
+‘‘लेले” हे एक महाराष्ट्रीय आडनाव आहे. ‘‘लेले” आडनाव, कुलनाम असलेली चित्तपावन कोकणस्त ब्राह्मणांची अंदाजे 40 घराणी आहेत.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
+१९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
+.
+योगी अरविंद यांना योगाचा प्राथमिक धडे विष्णू भास्कर लेले यांनी दिले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
+मिलींद लेले यांनी २०१३ साली कुरुक्षेत्र हा मराठी चित्रपट दिग्दर्शीत केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
+लक्ष्मण लेले यांनी अभिज्ञानशाकुंतलमचे "मराठी शाकुंतल" नावाने नाट्य रूपांतरण केले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].मनोरमाबाई लेले या १९३५ सालच्या प्रणय प्रचिती या नाटकाच्या नाटककार/स्त्री लेखीका होत्या.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
+लेले हितवर्धक मंडळ(नोंदणी क्रमांक - महा/237/2013/ठाणे) ही संस्था लेले घराणी हितवर्धक काम करते.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. अनिल सदाशिव लेले हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
+आज रोजी सर्व जगात या सर्वत्र विखुरलेल्या बांधवांची माहिती एकत्र करून ‘‘लेले कुलवृत्तांत” छापणे/बनवणे, त्यांना एकत्र करणे, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाला मदत करणे, वृद्धाश्रम स्थापणे, अडीअडचणीच्यावेळी अथवा वैद्यकिय मदती करता कायम स्वरुपी योजना करणे, योग्य/गरजु पाल्यांच्या शिक्षण, संशोधन, तांत्रिक शिक्षणासाठी सहाय्य करणे इत्यादी करता लेले हितवर्धक मंडळ नावाची संस्था स्थापण्यात आली. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10386.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10386.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11bc260a595b6c372afdfbc559079ec07a360b2c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10386.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेवा पटेल तथा लेवा पाटीदार ही भारतातील पाटीदार समुदायातील एक उपजात आहे. लेवा पटेल प्रामुख्याने गुजरातच्या काठियावाड प्रदेशात मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत.
+गुजरात व्यतिरिक्त लेवा पाटीदार हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे देखील वसलेले आहेत. महाराष्ट्रात खानदेश-वऱ्हाडच्या सीमांत भागातील जळगाव जिल्हाच्या पूर्व भागात आणि बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात हा समुदाय वसलेला आहे. महाराष्ट्रात लेवा पटेलांना लेवा पाटील म्हणून ओळखले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10405.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10405.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a9847511201f1724be768e6b790ae3fe855aee4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10405.txt
@@ -0,0 +1 @@
+पीएफसी लेव्हस्की सोफिया (बल्गेरियन:ПФК Левски София) हा बल्गेरियाच्या सोफिया शहरात असलेला व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९१४मध्ये स्थापन झालेल्या या क्लबला व्हेसिल लेव्हस्कीचे नाव देण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10443.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10443.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05d26f33d950b90d84e862de89204dad91161707
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10443.txt
@@ -0,0 +1,4 @@
+फेब्रुवारी २७, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
+
+लेस्टर अँथोनी किंग (फेब्रुवारी २७, इ.स. १९३९:सेंट कॅथेरिन, जमैका - जुलै ९, इ.स. १९९८:किंग्स्टन, जमैका) हा १९६२ व १९६८ मध्ये वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी क्रिकेट सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10458.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10458.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..699d5f21d06b9a924084680196e13dd3840bb9b1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10458.txt
@@ -0,0 +1 @@
+लेस्ली आर्थर वॉलकॉट (१८ जानेवारी, इ.स. १८९४ - २७ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हा वेस्ट इंडीजकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10483.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10483.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3edfe4e8f49517fad123793099d5ee385a72f63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10483.txt
@@ -0,0 +1 @@
+लेस्ली जॉर्ज वाइट (२८ मे, १९२९:गयाना - ४ जानेवारी, २००४:गयाना) हा वेस्ट इंडीजकडून १९५३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10504.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd83affea49e2241431ac2b111313564a9758390
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10504.txt
@@ -0,0 +1,14 @@
+लैंगिक उत्तेजना ( लैंगिक उत्तेजना म्हणून देखील ओळखले जाते) लैंगिक संभोगाच्या तयारीसाठी किंवा लैंगिक उत्तेजनांच्या संपर्कात आल्यावर शारीरिक आणि मानसिक प्रतिसादांचे वर्णन करते. लैंगिक संभोगाची तयारी म्हणून शरीरात आणि मनात अनेक शारीरिक प्रतिक्रिया उद्भवतात आणि संभोग दरम्यान चालू राहतात. पुरुष उत्तेजित होण्यामुळे ताठरता निर्माण होते आणि स्त्रियांच्या उत्तेजनामध्ये शरीराची प्रतिक्रिया निप्पल, व्हल्व्हा, क्लिटॉरिस, योनीच्या भिंती आणि योनि स्नेहन यांसारख्या लैंगिक ऊतींमध्ये गुंतलेली असते. मानसिक उत्तेजना आणि शारीरिक उत्तेजना जसे की स्पर्श, आणि हार्मोन्सचे अंतर्गत चढउतार, लैंगिक उत्तेजनावर परिणाम करू शकतात.
+लैंगिक उत्तेजनाचे अनेक टप्पे असतात आणि मानसिक उत्तेजना आणि त्यासोबत होणारे शारीरिक बदल यापलीकडे कोणतीही वास्तविक लैंगिक क्रिया होऊ शकत नाही. पुरेशी लैंगिक उत्तेजना दिल्यास, कामोत्तेजनादरम्यान लैंगिक उत्तेजना कळस गाठते . भावनोत्कटता नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा पाठपुरावा केला जाऊ शकतो.
+लैंगिक उत्तेजनाचे वर्णन करण्यासाठी अनेक अनौपचारिकता, अटी आणि वाक्ये आहेत, ज्यात हॉर्नी, [१] चालू, रॅन्डी, वाफयुक्त आणि कामुक यांचा समावेश आहे. [२] मानवी लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोष्टींना कामुक उत्तेजना म्हणतात आणि बोलचालीत टर्न-ऑन म्हणून ओळखले जाते.
+लैंगिक उत्तेजना विविध शारीरिक प्रतिक्रियांना कारणीभूत ठरते, सर्वात लक्षणीय लैंगिक अवयवांमध्ये (जननेंद्रियाच्या अवयवांमध्ये). जेव्हा रक्त कॉर्पस कॅव्हर्नोसममध्ये भरते तेव्हा पुरुषासाठी लैंगिक उत्तेजना सामान्यतः पुरुषाचे जननेंद्रिय सूज आणि ताठ द्वारे दर्शविली जाते. हे सहसा पुरुषांमधील लैंगिक उत्तेजनाचे सर्वात प्रमुख आणि विश्वासार्ह लक्षण आहे. स्त्रीमध्ये, लैंगिक उत्तेजनामुळे क्लिटॉरिस आणि व्हल्व्हामध्ये रक्त प्रवाह वाढतो, तसेच योनिमार्गातून रक्त प्रवाह होतो - योनीच्या भिंतींमधून ओलावा गळणे जे स्नेहन म्हणून काम करते.
+पुरुषाच्या लैंगिक उत्तेजना आणि लिंगाच्या उभारणीचा संबंध असणे सामान्य आहे. शारीरिक किंवा मानसिक उत्तेजना, किंवा दोन्ही, व्हॅसोडिलेशनला कारणीभूत ठरतात आणि वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे शिश्नाच्या लांबीच्या बाजूने (दोन कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्गिओसम ) चालणाऱ्या तीन स्पॉन्जी भागांमध्ये प्रवेश होतो. पुरुषाचे जननेंद्रिय मोठे आणि टणक होते, अंडकोषाची त्वचा घट्ट ओढली जाते आणि वृषण शरीराच्या विरुद्ध वर खेचले जातात. [३] तथापि, उभारणी आणि उत्तेजना यांच्यातील संबंध एकमेकांशी जुळत नाहीत. चाळीशीच्या मध्यानंतर, काही पुरुषांनी तक्रार केली की जेव्हा त्यांना लैंगिक उत्तेजना येते तेव्हा त्यांना नेहमी ताठरता येत नाही. [४] त्याचप्रमाणे, एक पुरुष ताठ झोपेच्या वेळी ( निशाचर पेनाईल ट्यूमेसेन्स ) जाणीवपूर्वक लैंगिक उत्तेजनाशिवाय किंवा यांत्रिक उत्तेजनामुळे (उदा. बेडशीटला घासणे) होऊ शकते. एखाद्या तरुण पुरुषाला—किंवा तीव्र कामवासना असलेल्या व्यक्तीला, एखाद्या उत्तीर्ण झालेल्या विचारामुळे किंवा रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून उभारणीसाठी पुरेशी लैंगिक उत्तेजना येऊ शकते. एकदा ताठ झाल्यावर, त्याचे लिंग काही काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कपड्याच्या आतील संपर्कातून पुरेशी उत्तेजित होऊ शकते. [५]
+जसजसे लैंगिक उत्तेजना आणि उत्तेजना चालू राहते, तसतसे ताठ शिश्नाचे डोके किंवा डोके अधिक फुगले जाण्याची शक्यता असते आणि, गुप्तांग रक्ताने भरलेले असल्याने, त्यांचा रंग खोल होतो आणि अंडकोष 50% पर्यंत मोठे होऊ शकतात. अंडकोष वाढत असताना, त्यांच्या आणि पेरिनियमभोवती उबदारपणाची भावना विकसित होऊ शकते. पुढील लैंगिक उत्तेजनासह, त्यांच्या हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो आणि श्वासोच्छवास जलद होतो. [३] जननेंद्रियामध्ये आणि इतर क्षेत्रांमध्ये रक्त प्रवाह वाढल्याने काही पुरुषांमध्ये लैंगिक लाली होऊ शकते. [६]
+लैंगिक उत्तेजना सुरू असताना, कामोत्तेजना सुरू होते, जेव्हा पेल्विक फ्लोअरचे स्नायू, व्हॅस डिफेरेन्स (अंडकोष आणि प्रोस्टेट दरम्यान), सेमिनल वेसिकल्स आणि प्रोस्टेट ग्रंथी स्वतःच अशा प्रकारे आकुंचन पावू शकतात ज्यामुळे शुक्राणू आणि वीर्य आतमध्ये आणण्यास भाग पाडतात. पुरुषाचे जननेंद्रिय आत मूत्रमार्ग . एकदा हे सुरू झाले की, पुरुषाला उत्तेजित होणे आणि उत्तेजित न होता, पूर्णपणे उत्तेजित होणे आणि कामोत्तेजना होत राहण्याची शक्यता असते.
+त्याचप्रमाणे, लैंगिक उत्तेजना कामोत्तेजनापूर्वी थांबल्यास, वासोकॉंजेशनसह उत्तेजनाचे शारीरिक परिणाम थोड्याच वेळात कमी होतील. भावनोत्कटता आणि स्खलन न करता वारंवार किंवा दीर्घकाळापर्यंत उत्तेजन दिल्यास वृषणात अस्वस्थता येते (" ब्लू बॉल्स " [७] या अपशब्दाशी संबंधित).
+भावनोत्कटता आणि स्खलन झाल्यानंतर, पुरुषांना सामान्यत: रीफ्रॅक्टरी कालावधीचा अनुभव येतो ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ताठरता कमी होणे, कोणत्याही लैंगिक फ्लशमध्ये कमी होणे, लैंगिक क्रियाकलापांमध्ये कमी स्वारस्य आणि विश्रांतीची भावना ज्याचे श्रेय न्यूरोहॉर्मोन ऑक्सीटोसिन आणि प्रोलॅक्टिन यांना दिले जाऊ शकते. [८] अपवर्तक कालावधीची तीव्रता आणि कालावधी अत्यंत उत्तेजित तरुण व्यक्तीमध्ये अत्यंत उत्तेजित स्थितीत फारच कमी असू शकतो, कदाचित अगदी लक्षात येण्याजोग्या तोटाशिवाय. मध्यमवयीन आणि वृद्ध पुरुषांमध्ये हे काही तास किंवा दिवस असू शकते. [३]
+स्त्रीच्या शरीरात लैंगिक उत्तेजनाची सुरुवात सामान्यत: योनीतून स्नेहन (ओलेपणा; जरी ओव्हुलेशनच्या आसपास संसर्गामुळे किंवा गर्भाशयाच्या श्लेष्माच्या निर्मितीमुळे उत्तेजित झाल्याशिवाय होऊ शकते), बाह्य जननेंद्रियांना सूज येणे आणि गुरफटणे, आणि अंतर्गत लांबी वाढणे आणि वाढणे. योनी [९] या शारीरिक प्रतिक्रिया आणि लैंगिक उत्तेजित होण्याची स्त्रीची व्यक्तिनिष्ठ संवेदना यांच्यातील परस्परसंबंध शोधण्यासाठी अभ्यास केले गेले आहेत: निष्कर्ष सामान्यतः असे आहेत की काही प्रकरणांमध्ये उच्च सहसंबंध आहे, तर काहींमध्ये, ते आश्चर्यकारकपणे कमी आहे. [१०]
+पुढील उत्तेजितपणामुळे योनिमार्गात आणखी ओलावा आणि क्लिटोरिस आणि लॅबियामध्ये आणखी वाढ आणि सूज येऊ शकते, तसेच रक्त प्रवाह वाढल्याने या भागात लालसरपणा किंवा त्वचा काळी पडू शकते. अंतर्गत अवयवांमध्ये पुढील बदल देखील योनीच्या अंतर्गत आकारात आणि श्रोणिमधील गर्भाशयाच्या स्थितीत होतात. [९] इतर बदलांमध्ये हृदय गती वाढणे तसेच रक्तदाब वाढणे, गरम आणि फ्लश वाटणे आणि कदाचित हादरे जाणवणे यांचा समावेश होतो. [११] सेक्स फ्लश छाती आणि शरीराच्या वरच्या भागावर पसरू शकतो.
+लैंगिक उत्तेजना चालू राहिल्यास, लैंगिक उत्तेजना कामोत्तेजनापर्यंत पोहोचू शकते. कामोत्तेजनानंतर, काही स्त्रियांना आणखी उत्तेजन नको असते आणि लैंगिक उत्तेजना लवकर नष्ट होते. लैंगिक उत्तेजना सुरू ठेवण्यासाठी आणि एका कामोत्तेजनापासून पुढील उत्तेजनाकडे जाण्यासाठी आणि लैंगिक उत्तेजनाची स्थिती कायम ठेवण्यासाठी किंवा पुन्हा मिळवण्यासाठी सूचना प्रकाशित केल्या आहेत ज्यामुळे दुसरे आणि त्यानंतरचे कामोत्तेजना होऊ शकतात. [१२] काही स्त्रियांनी अशा बहुविध संभोगाचा अनुभव अगदी उत्स्फूर्तपणे घेतला आहे.
+तरुण स्त्रिया लैंगिकदृष्ट्या सहज उत्तेजित होऊ शकतात आणि योग्य परिस्थितीत योग्य उत्तेजनासह तुलनेने त्वरीत कामोत्तेजनापर्यंत पोहोचू शकतात, परंतु वयानुसार स्त्रियांच्या लैंगिक उत्तेजना आणि प्रतिसादांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. वृद्ध स्त्रिया कमी योनीतून स्नेहन निर्माण करतात आणि अभ्यासांनी समाधानाची डिग्री, लैंगिक क्रियाकलापांची वारंवारता, इच्छा, लैंगिक विचार आणि कल्पना, लैंगिक उत्तेजना, लैंगिक भावना आणि लैंगिक भावना, वेदना, आणि स्त्रियांमध्ये कामोत्तेजनापर्यंत पोहोचण्याची क्षमता यातील बदल तपासले आहेत. त्यांचे 40 आणि रजोनिवृत्ती नंतर. सामाजिक-जनसांख्यिकीय चल, आरोग्य, मानसशास्त्रीय चल, भागीदार व्हेरिएबल्स जसे की त्यांच्या जोडीदाराचे आरोग्य किंवा लैंगिक समस्या आणि जीवनशैली परिवर्तने यांसह इतर घटकांचा देखील अभ्यास केला गेला आहे. असे दिसून येते की या इतर घटकांचा स्त्रियांच्या लैंगिक कार्यावर त्यांच्या रजोनिवृत्तीच्या स्थितीपेक्षा जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांच्या लैंगिकतेचा अभ्यास करताना "स्त्रियांच्या जीवनाचा संदर्भ" समजून घेणे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. [१३]
+इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे हे योनीमार्गात कोरडेपणा वाढणे आणि उत्तेजित झाल्यावर कमी क्लिटोरल इरेक्शनशी संबंधित असू शकते, परंतु लैंगिक स्वारस्य किंवा उत्तेजनाच्या इतर पैलूंशी थेट संबंधित नाही. वृद्ध स्त्रियांमध्ये, पेल्विक स्नायूंचा टोन कमी होण्याचा अर्थ असा असू शकतो की कामोत्तेजना होण्यास जास्त वेळ लागतो, कामोत्तेजनाची तीव्रता कमी होऊ शकते आणि नंतर अधिक जलद निराकरण होऊ शकते. गर्भाशय सामान्यत: भावनोत्कटता दरम्यान आकुंचन पावते आणि वाढत्या वयानुसार, ते आकुंचन खरोखर वेदनादायक होऊ शकतात. [१३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10509.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10509.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24d6155850fec9b8b757efcbfd05f20f009a5b3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10509.txt
@@ -0,0 +1,8 @@
+लैंगिक द्विरूपता ही अशी स्थिती आहे जिथे एकाच प्रजातीचे लिंग भिन्न वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात, विशेषतः पुनरुत्पादनात थेट सहभागी नसलेली वैशिष्ट्ये. [१] ही स्थिती बहुतेक प्राणी आणि काही वनस्पतींमध्ये आढळते. फरकांमध्ये दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये, आकार, वजन, रंग, खुणा किंवा वर्तणूक किंवा संज्ञानात्मक वैशिष्ट्ये समाविष्ट असू शकतात. हे फरक सूक्ष्म किंवा अतिशयोक्तीपूर्ण असू शकतात आणि लैंगिक निवड आणि नैसर्गिक निवडीच्या अधीन असू शकतात. डायमॉर्फिझमच्या विरुद्ध मोनोमॉर्फिझम आहे, जेव्हा दोन्ही जैविक लिंग एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत.
+डिमॉर्फिझमचे सामान्य आणि सहज ओळखले जाणारे प्रकार नेहमीच उघड नसले तरी अलंकार आणि रंग असतात. दिलेल्या प्रजातींमधील लिंगांच्या रंगात फरक याला लैंगिक डायक्रोमॅटिझम म्हणतात, जे सामान्यतः पक्ष्यांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये दिसून येते. [२] लैंगिक निवडीमुळे अतिशयोक्तीपूर्ण डायमॉर्फिक गुणधर्म होतात जे प्रामुख्याने जोडीदारांच्या स्पर्धेत वापरले जातात. अलंकारामुळे वाढलेली तंदुरुस्ती जटिल उत्क्रांतीविषयक परिणाम सुचविणारी निर्मिती किंवा देखरेख करण्यासाठी त्याची किंमत ऑफसेट करते, परंतु खर्च आणि उत्क्रांती परिणाम प्रजातींनुसार भिन्न असतात. [३] [४] खर्च आणि परिणाम अलंकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असतात (जसे की रंगाची यंत्रणा गुंतलेली असते).
+मोर हे तत्त्वाचे स्पष्ट उदाहरण आहेत. मोरांचा सुशोभित पिसारा, जसा कोर्टिंग डिस्प्लेमध्ये वापरला जातो, तो मोरांना आकर्षित करतो. दोलायमान रंग आणि नराच्या पिसाराच्या आकारामुळे प्रथमदर्शनी मोर आणि मोरांना पूर्णपणे भिन्न प्रजाती समजू शकतात; वरण तपकिरी रंगाचे आहे. [५] मोराचा पिसारा भक्षकांना त्याची असुरक्षितता वाढवतो कारण तो उड्डाणात अडथळा आणतो आणि तो पक्ष्यांना सर्वसाधारणपणे सुस्पष्ट बनवतो. [५] तत्सम उदाहरणे अनेक पटींनी आहेत, जसे की बर्ड्स ऑफ पॅराडाईज आणि आर्गस फिजंट्समध्ये .
+लैंगिक डायक्रोमॅटिझमचे आणखी एक उदाहरण म्हणजे नेस्टलिंग ब्लू टिट्स . नर मादींपेक्षा रंगसंगतीने अधिक पिवळे असतात. असे मानले जाते की हे हिरव्या लेपिडोप्टेरन अळ्याच्या अंतर्ग्रहणाद्वारे प्राप्त होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीनॉइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. [६] हा आहार मानवी-अदृश्य अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रममधील लैंगिक द्विरूप रंगांवर देखील परिणाम करतो. [७] [८] म्हणूनच, नर पक्षी, जरी मानवांना पिवळे दिसले तरी प्रत्यक्षात मादींना दिसणारा जांभळा रंगाचा पिसारा असतो. हा पिसारा पुरुषांच्या पालकांच्या क्षमतेचे सूचक मानला जातो. [९] कदाचित हे महिलांसाठी एक चांगले सूचक आहे कारण ते दर्शविते की ते अन्न पुरवठा मिळविण्यात चांगले आहेत ज्यामधून कॅरोटीनॉइड प्राप्त केले जाते. शेपटीचे क्रोमा आणि स्तनाचे पंख आणि शरीराची स्थिती यांच्यात सकारात्मक संबंध आहे. [१०] कॅरोटीनॉइड्स अनेक प्राण्यांच्या रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे कॅरोटीनॉइड्सवर अवलंबून असलेले संकेत आरोग्यास सूचित करू शकतात. [११]
+बेडूक हे तत्त्वाचे आणखी एक स्पष्ट उदाहरण आहे. बेडूकांच्या प्रजातींसाठी दोन प्रकारचे डायक्रोमॅटिझम आहेत: ऑन्टोजेनेटिक आणि डायनॅमिक. ऑन्टोजेनेटिक बेडूक अधिक सामान्य असतात आणि नर किंवा मादीमध्ये कायमस्वरूपी रंग बदलतात. रॅनोइडिया लेस्युरी हे डायनॅमिक बेडकाचे उदाहरण आहे ज्याच्या प्रजनन हंगामात नरांमध्ये तात्पुरते रंग बदलतात. [१२] Hyperolius ocellatus हा लिंग आणि लिंगांमधील रंग आणि नमुना या दोहोंमध्ये नाट्यमय फरक असलेला ऑनटोजेनेटिक बेडूक आहे. लैंगिक परिपक्वताच्या वेळी, नर पांढऱ्या पृष्ठीय रेषांसह चमकदार हिरवे दिसतात. [१३] याउलट, मादी गंजलेल्या लाल ते चांदीच्या रंगात लहान ठिपके असतात. नर लोकसंख्येतील चमकदार रंग मादींना आकर्षित करते आणि संभाव्य भक्षकांसाठी अपोसेमॅटिक चिन्ह म्हणून काम करते.
+जोडीदाराच्या निवडीमध्ये स्त्रिया अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण पुरुष दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांना प्राधान्य देतात. [१४] मादक पुत्र गृहीतक स्पष्ट करते की मादी अधिक विस्तृत नरांना प्राधान्य देतात आणि प्रजातींच्या दृष्टीपेक्षा स्वतंत्र, रंगाने मंद असलेल्या नरांच्या विरुद्ध निवडतात. [१५]
+अनेक माशांच्या प्रजातींमध्ये समान लैंगिक द्विरूपता आणि वीण निवड देखील दिसून येते. उदाहरणार्थ, नर गप्पींना रंगीबेरंगी डाग आणि अलंकार असतात तर मादी सामान्यतः राखाडी रंगाच्या असतात. मादी गप्पी निस्तेज नरांपेक्षा चमकदार रंगाच्या नरांना प्राधान्य देतात. [१६]
+redlip blennies मध्ये, फक्त नर मासे गुदद्वारासंबंधी-युरोजेनिटल क्षेत्रामध्ये एक अवयव विकसित करतात जे प्रतिजैविक पदार्थ तयार करतात. पालकांच्या काळजी दरम्यान, नर त्यांच्या घरट्याच्या अंतर्गत पृष्ठभागावर गुदद्वारासंबंधीचा-यूरोजेनिटल भाग घासतात, ज्यामुळे त्यांच्या अंड्यांचे सूक्ष्मजंतू संसर्गापासून संरक्षण होते, जे लहान माशांच्या मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. [१७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1054.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1054.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba60ac2fc12099b0d13280e062c2fd72b4eed96b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1054.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इव्हान द टेरिबल (रशियन Ива́н Четвёртый, Васи́льевич [इवान चितव्योर्ती वसील्येविच]) ( २५ ऑगस्ट, १५३० - २८ मार्च, १५८४ [१]) हा रशियाचा पहिला झार होता. याने रशियन साम्राज्याचा विस्तार केला. याचा जन्म मॉस्कोजवळील मुस्कोव्ह येथे इ.स. १५३० मध्ये झाला.
+वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसऱ्या वर्षी आयव्हन सत्तेवर आला, परंतु तेव्हा त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पहात होते. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. इ.स. १५५२ मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी इ.स. १५५६ मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच सायबेरियापर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10547.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10547.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..300c938c851dd4cfbf616d019703253c23154b46
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10547.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10571.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10571.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa8b91f7fc9b8dcd4b77af966068a8203f5ddfd9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10571.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 51°47′N 19°28′E / 51.783°N 19.467°E / 51.783; 19.467
+
+वूत्श ( Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे. २००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10573.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10573.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66e5b1afd1cbf9a6a25e8dbcaa1c244a00d45dbf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10573.txt
@@ -0,0 +1,103 @@
+लोत-एत-गारोन (फ्रेंच: Lot-et-Garonne; ऑक्सितान: Òlt e Garona) हा फ्रान्स देशाच्या अॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या लोत व गारोन ह्या नद्यांवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.
+०१ एन ·
+०२ अएन ·
+०३ आल्ये ·
+०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ·
+०५ ऑत-आल्प ·
+०६ आल्प-मरितीम ·
+०७ आर्देश ·
+०८ अॅर्देन ·
+०९ आर्येज ·
+१० ऑब ·
+११ ऑद ·
+१२ अॅव्हेरों ·
+१३ बुश-द्यु-रोन ·
+१४ काल्व्हादोस ·
+१५ कांतॅल ·
+१६ शारांत ·
+१७ शारांत-मरितीम ·
+१८ शेर ·
+१९ कोरेझ ·
+२-ए कॉर्स-द्यु-सुद ·
+२-बी ऑत-कॉर्स ·
+२१ कोत-द'ओर ·
+२२ कोत-द'आर्मोर ·
+२३ क्रूझ ·
+२४ दोर्दोन्य ·
+२५ दूब ·
+२६ द्रोम ·
+२७ युर ·
+२८ युर-ए-लुआर ·
+२९ फिनिस्तर ·
+३० गार्द ·
+३१ ऑत-गारोन ·
+३२ जेर ·
+३३ जिरोंद ·
+३४ एरॉ ·
+३५ इल-ए-व्हिलेन ·
+३६ एंद्र ·
+३७ एंद्र-ए-लावार ·
+३८ इझेर ·
+३९ श्युरॅ ·
+४० लांदेस ·
+४१ लुआर-ए-शेर ·
+४२ लावार ·
+४३ ऑत-लावार ·
+४४ लावार-अतलांतिक ·
+४५ लुआरे ·
+४६ लॉत ·
+४७ लोत-एत-गारोन ·
+४८ लोझेर ·
+४९ मेन-एत-लावार ·
+५० मांच ·
+५१ मार्न ·
+५२ ऑत-मार्न ·
+५३ मायेन ·
+५४ म्युर्ते-ए-मोझेल ·
+५५ म्युझ ·
+५६ मॉर्बियां ·
+५७ मोझेल ·
+५८ न्येव्र ·
+५९ नोर ·
+६० वाझ ·
+६१ ऑर्न ·
+६२ पा-द-कॅले ·
+६३ पुय-दे-दोम ·
+६४ पिरेने-अतलांतिक ·
+६५ ऑत-पिरेने ·
+६६ पिरेने-ओरिएंताल ·
+६७ बास-ऱ्हिन ·
+६८ ऑत-ऱ्हिन ·
+६९ रोन ·
+७० ऑत-सॉन ·
+७१ सॉन-ए-लावार ·
+७२ सार्त ·
+७३ साव्वा ·
+७४ ऑत-साव्वा ·
+७५ पॅरिस ·
+७६ सीन-मरितीम ·
+७७ सीन-एत-मार्न ·
+७८ इव्हलिन ·
+७९ द्यू-सेव्र ·
+८० सोम ·
+८१ तार्न ·
+८२ तार्न-एत-गारोन ·
+८३ व्हार ·
+८४ व्हॉक्ल्युझ ·
+८५ वांदे ·
+८६ व्हियेन ·
+८७ ऑत-व्हियेन ·
+८८ व्हॉझ ·
+८९ योन ·
+९० तेरितॉर दे बेल्फॉर ·
+९१ एसोन ·
+९२ ऑत-दे-सीन ·
+९३ सीन-सेंत-देनिस ·
+९४ व्हाल-दे-मार्न ·
+९५ व्हाल-द्वाज
+परकीय विभाग:
+९७१ ग्वादेलोप ·
+९७२ मार्टिनिक ·
+९७३ फ्रेंच गयाना ·
+९७४ रेयूनियों ·
+९७६ मायोत
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10578.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d0bb06545dc4876b70c93c21b9463333199ca26
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10578.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉन बोलिंग किंवा बोल्स हा गवतावरून चेंडू ढकलण्याचा खेळ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10602.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10602.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..859b848a0e8d19715e516fbba393da6609d1b001
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10602.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लॉरा रॉब्सन (इंग्लिश: Laura Robson; २१ जानेवारी १९९४) ही एक ब्रिटिश टेनिसपटू आहे. २०१३ साली ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक असलेली रॉब्सन सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीमध्ये सामील नाही. रॉब्सनने २००८ सालच्या विंबल्डन स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10608.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10608.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61e1895e54a9fcc8b0923c3a37ccee3a6a563458
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10608.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरा वॉल्व्हार्ड (२६ एप्रिल, इ.स. १९९९:मिल्नरटन, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10611.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10611.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10611.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मे २, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10619.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10619.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..961017f952b78ddaf9c6170766162f3a7868e68a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10619.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉरेंझो दे मेदिची (जानेवारी १, इ.स. १४४९ - मे २०, इ.स. १४९२) हा इटलीतील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त[१] शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
+लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10623.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10623.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e4ba21e2e1afee0d2aeb07368cc9f626d9411936
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10623.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन्स हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील मोठे शहर आहे. डग्लस काउंटी , कॅन्ससचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राज्यातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. लॉरेन्स आय-७० महामार्गावर, कॅन्सस आणि वाकारुसा नद्यांच्या दरम्यान आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९४,९३४ होती. [१०] [११] कॅन्सस विद्यापीठ आणि हॅस्केल इंडियन नेशन्स युनिव्हर्सिटी ही दोन विद्यापीठे येथे आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10635.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10635.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6fa85e46cffc5eabc2101f9d85a3a4675ff71185
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10635.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लॉरेन एंब्री (इंग्लिश: Lauren Embree; १० जानेवारी १९९१) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे,
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10636.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10636.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..366a7d4c5c2aed1c18d4e1acd54d07e788389139
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10636.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन केटी बेल (२ जानेवारी, २००१:विल्टशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10639.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10639.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3299b6b1619b5f92b9bf9b427f6ed430b1e46ee5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10639.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन पॅट्रिशिया ग्रिफिथ्स (१४ फेब्रुवारी, १९८७ - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10640.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10640.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5869f72ec530ac6a65ed15d98c6e62221865f938
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10640.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन रोमा चीटल (जन्म ६ नोव्हेंबर १९९८) ही एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जी डावखुरा वेगवान-मध्यम गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून खेळते.[२][३] ती महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग (डब्ल्यूएनसीएल) मध्ये न्यू साउथ वेल्स आणि महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मधील सिडनी सिक्सर्ससाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. २०१६ आणि २०१९ दरम्यान, तिने ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी 11 सामने खेळले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10650.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60597c0a61b066be84a4e30914592480769066e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10650.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉरेन रेने डाऊन (७ मे, १९९५:ऑकलंड, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]
+ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10662.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10662.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d79055f83c8ffffcb53b51e03af55675c5835c45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10662.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन्स ऑफ अरेबिया हा १९६२मध्ये प्रदर्शित झालेले इंग्लिश चित्रपट होता. हा चित्रपट टी.ई. लॉरेन्सच्या जीवनावर आधारित होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10663.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10663.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d79055f83c8ffffcb53b51e03af55675c5835c45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10663.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन्स ऑफ अरेबिया हा १९६२मध्ये प्रदर्शित झालेले इंग्लिश चित्रपट होता. हा चित्रपट टी.ई. लॉरेन्सच्या जीवनावर आधारित होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10711.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10711.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa17d8c3a5544b622a71ccceb445f72900f11cbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10711.txt
@@ -0,0 +1,2 @@
+१९३७-३८ च्या क्रिकेट मोसमात १५ इंग्लिश क्रिकेट खेळाडू लायोनेल टेनिसनच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या दौऱ्यावर आले होते. ऑक्टोबर १९३७ ते फेब्रुवारी १९३८ दरम्यान ते ५ कसोटी सामने आणि ९ प्रथमवर्गीय सामने आणि एक अवांतर सामने खेळले.
+लॉर्ड टेनिसनच्या संघाने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10714.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10714.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16daaaaefe1a80415cd175963d328b2da393c872
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10714.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉर्ड बुद्धा टीव्ही ही हिंदीतील व मराठीतील आंतरजालावरून प्रक्षेपित होणारी दूरचित्रवाणीवाहिनी आहे. या वाहिनीचे प्रमुख भैय्यासाहेब खैरकर हे असून या वाहिनीची सुरुवात २५ डिसेंबर २००९ रोजी झाली. या वाहिनीचे प्रमुख कार्यालय दीक्षाभूमी, नागपूर येथे आहे.[१] गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतीय सर्व बहुजन महापुरूषांचे विचार भारतभर पोहोचवण्याचे काम ही वाहिनी करत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10719.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10719.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d14f09e60a8386eab990af5b45299d53e7f0cdf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10719.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन (इंग्लिश: Louis Francis Albert Victor Nicholas Mountbatten, 1st Earl Mountbatten of Burma; २५ जून १९८० - २७ ऑगस्ट १९७९) हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10729.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10729.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..884c648477a1c9d19eec0650da46059647840b1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10729.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.
+हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.
+बेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[१] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर ॲचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10735.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10735.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7218985b63156d1d77669430c4e95af25ba9ca1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10735.txt
@@ -0,0 +1 @@
+टॉम मारवोलो रिडल (Tom Marvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे तरुणपणीचे नाव असते. तो स्लिदरिन घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडिलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये टॉम रिडल सीनियर असे संबोधिले आहे. ते मगलू (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10755.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10755.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ef3dcbf4545b4cd9368d5136ba805fedb5575a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10755.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते.
+येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे.
+येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10759.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10759.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..025fd7b1854c51a8bf05f3551faafa50013e426e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10759.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉवेल हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याच्या उत्तर भागातील एक गाव आहे. हे गाव आपल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,५१९ होती.
+या शहराची स्थापना १८२६मध्ये झाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10774.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10774.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7087820858d121092f2a871b738553729f58768b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10774.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉस एंजेलस चार्जर्स हा अमेरिकेच्या लॉस एंजेलस शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10787.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10787.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..49fb560a07d92c5bcbd801f999ec0953b1e1a433
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10787.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लॉस एंजेलस काउंटी तथा एलए काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉस एंजेलस येथे आहे.
+२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९८,६१,२२४ इतकी होती. ही संख्या अमेरिकेच्या सगळ्या काउंट्यांपैकी सर्वाधिक असून ४० राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे.[१] कॅलिफोर्नियातील एक चतुर्थांश व्यक्ती या काउंटीमध्ये राहतात.[२]
+लॉस एंजेलस काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10790.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10790.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7087820858d121092f2a871b738553729f58768b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10790.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉस एंजेलस चार्जर्स हा अमेरिकेच्या लॉस एंजेलस शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10819.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10819.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2863ffc5c5909d7516a7bae8d12a3059f939560b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10819.txt
@@ -0,0 +1,3 @@
+हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
+मुख्य हिमनदीला येऊन मिळणाऱ्या उपहिमनदीमुळे लोंबती दरी तयार होते.
+या प्रकारच्या द-या लोंबत असल्यासारख्या दिसतात म्हणून त्यांना लोंबत्या द-या असे म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10821.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3ec593d9aa130cfa4e64a83e61e0e8bd1c56ebc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10821.txt
@@ -0,0 +1 @@
+लोंबार्दिया हा इटली देशाचा एक प्रांत आहे. इटलीचे आर्थिक केंद्र असलेले मिलान हे शहर लोंबार्दीयाची राजधानी आहे. इटलीची १७% लोकसंख्या ह्या प्रांतात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10826.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10826.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ee54172fee958cab1123341cecc416e6e9c180b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10826.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोअर दिबांग व्हॅली जिल्हा हा ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. हा देशातील दहाव्या सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. [१]
+जून १९८० मध्ये, दिबांग व्हॅली जिल्हा हा लोहित जिल्ह्याच्या भागातून निर्माण झाला. [२] १६ डिसेंबर २००१ रोजी, दिबांग व्हॅली जिल्हा हा दिबांग व्हॅली जिल्हा आणि लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यात विभागला गेला. [२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10831.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10831.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb98c65b8b7bb8460b82ecac9c4ef480b7ee50e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10831.txt
@@ -0,0 +1 @@
+लोअर सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील 25 प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक आहे. २२ सप्टेंबर २०१७ रोजी हा नवीन जिल्हा पश्चिम सियांग आणि पूर्व सियांग जिल्ह्यांमधून तयार करण्यात आला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10842.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10842.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..839d61621115b95f43ec81685c794b7f4faebbf0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10842.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[१]
+या पक्षाचे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष असे दोन हिस्से आहेत.[२][३][४][५][६]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10850.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10850.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53317d24e55f4eaef0da7ffab30d34323d5c410b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10850.txt
@@ -0,0 +1,139 @@
+लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे गाण्यासाठी ती तुलनेने सोपी जातात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ऱ्हस्व-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.[१](ref) महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे (ref)
+लावणी, भारुड, गोंधळादरम्यान गायली जाणारी गाणी, भोंडल्याची गाणी, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, भलरी गीते, आदिवासी गीते, पोवाडे, लावण्या, मोटेवरची गाणी, लावणी-पेरणी करतानाची गाणी, कोकणी गीते, दिवाळीची गाणी, लग्नाची गाणी, कोजागिरीची गाणी, पावसाची गाणी, गवळण, जात्यावरची गाणी वगैरे लोकसंगीताचे प्रकार आहेत.
+लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी ४००० हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गाणी ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार गेली ४०-५० वर्ष सादर करीत आहेत[२]. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी लावण्या, गण-गवळण, लोकगीते, असे मनोरंजनाच्या अनुषंगाने विविधांगी साहित्य निर्माण तर केलेच[३][४] [५] आणि त्याचबरोबर 'प्रौढ साक्षरता अभियान', 'ग्राम स्वच्छता अभियान –स्वच्छ भारत', 'एड्स बद्दल जनजागृती', 'हुंडाबळीचे दुष्परिणाम', 'व्यसनमुक्ती’ अशा सामाजिक विषयांवर लोकगीते लिहून ती कलापथका च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात सादर केली आहेत[६][७]लोकभिमुख ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या लिखाण शैलीमुळे त्यांचे साहित्य सामन्यांना सहज समजण्या जोगे आणि मनाला भावणारे असल्यामुळे लोकप्रिय झाले[८].
+जात्यावरची गाणी
+1.घाना जी भरिला
+इडा जी ठेविला
+आदि-देव नमिला कुळूसुंबीला
+कुळूसुंबी आईन मंडपी याव
+चित्ताल कारान सिद्धी न्याव....
+2.माझं जातं पाटा आहे,
+जन्माचा इसरा
+मला भेटला भाग्यवंत सासरा
+3.मायबापानं देल्ल्या लेकी,
+वाटच्या गोसायाले
+नित पलंग बसायाले
+4.मायबापानं देल्ल्या लेकी,
+5.मायबापानं देल्ल्या लेकी,
+
+6.आली दिवाळी दसरा,
+वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.
+अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला
+जनामातेला काम भारी
+घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी
+यावे यावे जगजेठी
+तुमच्या नावाची आवड मोठी
+खुटीला घालून मिठी
+दोन बोलू सुखाच्या गोष्टी
+अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[९]
+गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥
+अवचित कान्हा घरात शिरतो
+दही दूध तूप चोरूनी खातो
+धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥
+पाण्यासी जाता घागर फोडी
+भर रस्त्यावर पदराला ओढी
+लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥
+मुरलीधर हा नटखट भारी
+खट्याळ काळा कृष्ण मुरारी
+सोडू नका याला आता सोडू नका याला
+चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥
+उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी
+माज्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्ह्यारी
+पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हाले
+सावळा बाळराजा सये कागद संग बोले
+सरी बिंदलीच सोनं बाई सवाई सातरंग
+इंद्रसभेचा सोनार ग हरी घडविता झाला दंग
+काळी चोळी , मोती जाळी
+हार गुंफी गळया घाली
+काळी करटूली कारली
+वटी मैनाची भरली
+आमी गौळणी बायका
+
+इंद्रावनी गोष्ट सांग
+दिल्लीच्या नायका
+झाडावरी मोर काय
+बोलतो ऐका चुका उधृत करा: [ टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला ] टॅग नाही सापडला.
+सोमवार आला, बेल दुरडी शंकराला, बेल सांबाला वाहिला
+सोमवार गेला, दुसरा मंगळवार आला, अंबा निघाली जोगव्याला
+माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्याला, मंगळवार गेला, दुसरा बुधवार आला, गोकुळी कृष्ण जन्मला, ते अकरी दूध पेला
+पोतराज गाणी:-
+"आली आली मरीबया हिचा कळंना अनुभव|
+भल्या भल्यांचा घेती जीव||
+आली आली मरीबया हा का सुटलासा वारा|
+दुनिया कापती चळचळा||"
+पोतराज गाणी:-
+लखामाई तू माझी आई ग
+दर्शना आलो घाई घाई ।।धृ ।।
+तुझ्या ग एडापाई
+मी पोतराज झालो
+तूझ्याग साठी मी
+पाई पाई आलो ||
+लखमाई तू माझी आई ग
+दुःख दारिद्र्य ईडापीडा टळू दे
+वंदन करितो आई मला दर्शन दे,
+लखमाई तू माझी आई ग
+तुझच लेकरू मी तुझा ग पोतराज
+मारतोया हाका माझी आई
+लखमाई ग दर्शना आलो घाई।।
+खण ग आणलंय सोबतीला
+लिंबु ग ठेवल आरतीला ,
+लखमाई तू माझी आई ग
+दर्शना आलो घाई घाई ।।
+नाव तुझं घेऊनी
+तुजी वटी भरतो खण नारळानी
+रमुनिया जाते लखमाई माझे ध्यान,
+किती गाऊ तुज गुणगान,
+माझी ऐक हाक लखामाई ,
+तू ऐक माझी हाक
+तुझ्याग पायावरी घासतोय नाक,
+लखमाई तू माझी आई ग
+माझे आई तुझं गाईन गुणगान
+बाळ गोपाळ नांदू दे आनंदान,
+ईडपीडा टळूदे
+डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चचलेल्या गितांना भीमगीते असे म्हणतात. मराठी भाषेत असंख्य भीमगीते गायली गेली आहेत. इतर अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा भीमगीतांती रचना झालेली आहे.
+पहिले माझे नमन गणपती देवाला |
+सुंबरान मांडलं पहिलं माझं ||
+सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं |
+धरतीमातेला मेघराय पित्याला |
+मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला |
+चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला|
+ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला
+गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला |
+जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं
+पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर ||
+गाडी घुंगराची
+लगबग लगबग माझ्या रायाची
+गड जेजुरी जायाची
+गाडी घुंगराची आली बाई थोरल्या भायाची
+सासू सासरे प्रेम आई बाबा वाणी
+घरामध्ये सुख राजाची ग राणी
+हाऊस मला मोठी घड पायाच
+गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची दोन
+जागुनी रावळी धरून मल्हारीची पाई
+गळ्यामध्ये भंडारा आशिष गाणी घाई
+आवड मला मल्हारीचे गीत गाया चि
+गड जेजुरी जायाची
+गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
+गड जेजुरी जायाचि
+आगरान गरा कय गा बाजा वाजत
+स्वाच्या घोड्याची पावूला वाजतान ||
+सतूराचा पूत गो घोवू तुला परानाव्या येत
+रेशिमाचा पदरु गाली गाठी घेऊन येत
+काळी गाठी नीला चुरा बाय तुझा जन्माचा घोडा ||[१०]
+पडलं टिपूर चांदण | शोभिवंत झालं माझ्या दारीच अंगण | चांदनं टिपूर पुनवेच | सोबतीला आलं रूप श्रीकृष्ण देवाचं ||[११]
+सर्ज्या अर्ज्या भूल्या नागा
+कमल्या ढवळ्या गाडीला बैला वड
+फुल्या भारता नांदुक्र्या
+वड ये ||[१२]
+पाऊस पडूनी पडयीनी गं| झाली जमीन वजनदार |ऐक लाडके गडयीनी गं| मला सख्याचा माझ्या हिरवा||[१३]
+भरली चंद्रभागा | पाणी शिरलं गावात |पांडुरंग ये धावत ||
+भरली चंद्रभागा| नाव झालीया नवरी |शेला गोताचा आवरी ||
+भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा ||
+भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी ||
+भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||[१४]
+भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटायला
+भावजय ग म्हणती आल्या ननंदा लुटायला
+भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट
+भावजय ग म्हणती धरू दे नणंदा आपली वाट[१५]
+एक होता राजा- डॉ. सरोजिनी बाबर
+लोकसंगीत - डॉ.सरोजिनी बाबर
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10866.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10866.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..497c30f0f77c515a39e58c7a5a5b765a02899f8a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10866.txt
@@ -0,0 +1 @@
+अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन २७ डिसेंबर, २०१२ रोजी बारामती येथे झाले. या संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली होती. यादव हे पत्रकारिता अणि साहित्य क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तीमत्व.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10876.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10876.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6361e44f1687862666cbd141f1a655aeb28eab7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10876.txt
@@ -0,0 +1 @@
+"लोकमंगल समूह" हा सोलापुरातील माननीय सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या समुहाने आज मितीस विविध क्षेत्रात जोमाने कार्य करताना दिसून येतो, या समूहाचे कार्य क्षेत्र आज संपूर्ण महाराष्ट्र तसेच विविध आसपासच्या राज्यात असलेले दिसून येतो. समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबापू देशमुख हे जुलै २०१६ च्या मंत्रिमंडळात सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्री झालेले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10898.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9094ad659841cb5f01d71a0aa4915ea2ec4b576
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10898.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10903.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10903.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cec628d46a203f4c7afa8b09f014102b23b6b4fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10903.txt
@@ -0,0 +1 @@
+लोकराज्य पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10905.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10905.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d5cf3f4c6146585119577e7dc5aa30706d07595b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10905.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोकरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10922.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10922.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a94c205fba240e7ebde71cc3e454a3756cc381cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10922.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोकसंग्राम पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.
+लोकसंग्राम पक्षाची स्थापना अनिल गोटे यांनी केली.[ संदर्भ हवा ]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10927.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10927.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b58722d13088ff1e89b700097aa68fad22aed4e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10927.txt
@@ -0,0 +1,24 @@
+
+लोकसत्ता हे भारताच्या मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि दिल्ली या शहरांतून प्रसिद्ध होणारे मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी दैनिक आहे.[१] साप्ताहिक लोकप्रभा हे लोकसत्ताचे प्रकाशन आहे.
+लोकसत्ता हे द इंडियन एक्सप्रेस ग्रुप द्वारे मुंबई, भारत येथे प्रकाशित होणारे लोकप्रिय मराठी दैनिक आहे. १.५ दशलक्षाहून अधिक प्रसारित लोकसत्ता राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन आणि जीवनशैली कव्हर करते. त्याची संपादकीय टीम निःपक्षपाती अहवाल आणि अंतर्दृष्टीपूर्ण विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहे. मल्टीमीडिया सामग्री असलेल्या सर्वसमावेशक वेबसाइटसह वर्तमानपत्राची ऑनलाइन उपस्थिती मजबूत आहे. लोकसत्ताने रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्डसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि आपल्या उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि संस्कृतीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले आहे.
+आफ्टरनून
+• एशियन एज
+• बॉम्बे समाचार
+• द टाइम्स ऑफ इंडिया
+• बॉम्बे टाइम्स
+• इंडियन एक्सप्रेस
+• डीएनए
+• लोकमत
+• लोकसत्ता
+• महाराष्ट्र टाइम्स
+• मिड-डे
+• मिरर बझ
+• मुंबई मिरर
+• नवा काळ
+• तरुण भारत
+• नवभारत टाइम्स
+• सामना
+• सकाळ
+• द इकॉनॉमिक टाइम्स
+• हिंदुस्तान टाइम्स
+• प्रहार
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10952.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10952.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c2c811ad14400066f4df69f850784b43b327a1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10952.txt
@@ -0,0 +1 @@
+लोकेंद्र बहादुर चंद ( १५ फेब्रुवारी १९४०) हा नेपाळ देशामधील एक राजकारणी आहे. चंद १९८३-१९८६, १९९०, १९९७ व २००२-२००३ ह्या चार वेळा नेपाळच्या पंतप्रधानपदावर होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10966.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8eefe4f5f8bcd7478062844b4bbe476184aa270f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10966.txt
@@ -0,0 +1,4 @@
+जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[३] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.
+लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[४] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[५]
+हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.
+* - यात अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेसचा समावेश आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10969.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10969.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e72e7e6a834f6713558705da057e48427224faf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10969.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोगन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10985.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10985.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df8a72c6e7dea0cc20b57235ae10cf1f31dc1a5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10985.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 46°31′26″N 6°38′10″E / 46.52389°N 6.63611°E / 46.52389; 6.63611
+
+लोझान ही स्वित्झर्लंड देशाच्या व्हो प्रदेशाची राजधानी व स्वित्झर्लंडमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे. लोझान शहर स्वित्झर्लंडच्या पश्चिमेकडील फ्रेंच-भाषिक भागात जिनिव्हा सरोवराच्या काठावर वसले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11024.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11024.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e06ca9b8acaa5ae4dd2ed7f4b36286ef71b6fe7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11024.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ लोणबेहळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11038.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11038.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9ad233410731b2386f54a5fa27ff44ed86bc4e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11038.txt
@@ -0,0 +1,15 @@
+लोणार (बुलढाणा) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
+
+लोणार
+सिंदखेड राजा
+सोनाटी
+वाशीम
+औंढा नागनाथ
+लोणी सखाराम महाराज
+मेहकर
+नर्सी
+येलदरी
+माहूर
+शेगाव
+LONAR लोणार विषयी थोडे
+रिसोड पासून साधारणपणे ३५ मैलावर मेहकर तालुक्यातील लोणार हे प्रसिद्ध गांव आहे. तहसील व मुख्यालयाचा बेरार प्रांतातील सर्वात जुन्या वसाहतींमध्ये समावेश होतो. ह्या भागातील परंपरेचा संबंध हिंदूंच्या त्रेता युगाशी जोडला जातो. स्कंध पुराणातील लवणासुराची गोष्ट असे सुचविते की तो राक्षस याच परिसरात राहून आजूबाजूच्या परिसरावर राज्य करीत असे. प्रत्यक्ष देवांशी सुद्धा दोन हात करण्याची त्याची तयारी होती. त्याचे मनसुबे लक्षात घेऊन देवांनी त्याचा नायनाट करण्याची विष्णूस विनवणी केली. विष्णूने दैत्यसुदनेचे रूप धारण कले व त्याच्या दोन बहिणींच्या आपल्या सौंदर्याने वश करून त्यांचेच साहाय्याने त्याचे स्थान शोधून काढले. अंगठ्याच्या स्पर्शाने विष्णूने त्या राक्षसाला जमिनीतून शोधून काढले. नंतर झालेल्या संघर्षातच त्याच्या राहत्या जागेतच विष्णूने त्याला त्याचे घर असलेल्या खड्ड्यातच पुरून टाकले. गावातील सरोवराच त्या राक्षसाची गुहा होती आणि दातेफळ या आग्नेयेकडे साधारणपणे ३६ मैलावर असणाऱ्या खेड्यापाशी असणारी शंकूसारखी टेकडी म्हणजे त्या गुहेचे टोक. हे टोक विष्णूने आपल्या पायाच्या अंगठ्याने उध्वस्त केले अशी मान्यता आहे. तीनही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या त्या सरोवरात आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम प्रतिबिंब दिसत असते. पाणी म्हणजे त्या राक्षसाचे रक्त व त्यातील मीठ (पाणी खारे आहे) म्हणजे त्याचे सडलेले मांस अशी मान्यता आहे. मात्र "लोणार महात्म" काही वेगळेच सांगते. ज्या सात ऋषींनी अठरा स्त्रियांशी विवाह करून देव व दैत्यांना जन्म दिला त्याचेपैकी एक असणाऱ्या काश्यप ऋषीच्या पत्नींपैकी एका पत्नीने जन्म दिलेला पाहिला राक्षस पुत्र म्हणजे लवणासुरा होय. तो पाहिला दैत्य होता. सध्याच्या लोणारच्या जागी असण्याऱ्या एका पर्वतावर लवणासुराने तप करून महादेवाला प्रसन्न केले. तपस्येने प्रसन्न झालेल्या महादेवाने लवणासुरा समोर प्रगट होऊन त्याचा इच्छीत वर मागण्यास सांगितले. जेव्हा लवणासुराने अमरत्वाचा वर शंकराकडे मागितला त्यावेळी तेहतीस कोटी देवांनी एका सुरात अशी वाणी केली की पाच वर्षाच्या एका बालकाकडून लवणासुराचा वध होईल. यानंतर शंकराने हिमालयात प्रस्थान केले व लवणासुराने तीनही लोक जिंकून घेऊन स्वतः इंद्राच्या सिंहासनावरून राज्य करू लागला. सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच एक मोठा बारमाही झरा (किंवा धार)आहे. एका आख्यायिकेनुसार एका ऋषीने बनारसला गंगते एक काडी सोडून लोणारकडे प्रस्थान केले व वेळेत पोहचून लोणारच्या धारेतून ती काडी बाहेर पाडताना दाखवले. ही धार चहू बाजूने वेगवेगळ्या हेमाडपंथी देवळांनी वेढलेली असून. झऱ्याचे पाणी एका गोमुखातून त्याखाली असणाऱ्या एका कुंडात पडते. त्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक लोक येत असतात. सरोवरा भोवती अनेक देवळे आहेत व त्यातील बहुतेक अत्यंत पडक्या अवस्थेत आहेत.धारेच्या पूर्वेकडे मंदिराच्या समूहात एक नरसिंहाचे मंदिर आहे. या हेमाडपंथी मंदिराच्या भिंती व दारांवर मनुष्यांच्या व हत्तींच्या प्रतिमा कोरल्या आहेत. नरसिंहाचे मदिरा शेजारीच गणेशाचे सुद्धा एक मंदिर आहे. तेथे रेणुका मातेचे सुद्धा एक मंदिर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11048.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11048.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bf3809b4cf8e8763e8209aef4481aef9793144e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11048.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोणारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
+येथील लोकांचे राहणीमान साधे आणि जुन्या विचारसरणीचे आहे
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11055.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11055.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43d7b5380fcd78399df787e250fd1d4f2b64a67d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11055.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोणाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11074.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11074.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17c9ccd833a71cc1cba801236cb39ba4bcbcbd73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11074.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11086.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11086.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..007686cf560d62cfa449b887035c318d56eda53a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11086.txt
@@ -0,0 +1,15 @@
+लोणी खुर्द हे महाराष्ट्राच्या वाशीम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. पश्चिम विदर्भातील हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर आहे.
+लोणी खुर्द हे गांव रिसोड तालुक्याच्या ठिकाणाहून २४ किमी. पश्चिमेला असून गांवाच्या आजूबाजूला डोंगर व सरकारी वन जमीन आहे.
+या गावाला लोणी गाडे असेसुद्धा म्हणतात, कारण या गावात गाडे आडनावाचे लोक राहतात. मूळ पुणे जिल्ह्यातील सासवड गावचे असणारे गाडे कूळ (१६ व्या शतकाच्या शेवटी केव्हातरी स्थायिक झाले.
+गावात एक सरकारी अंगणवाडी असून, जिल्हा परिषदेची एक प्राथमिक मराठी शाळा आहे. तिच्यात इयत्ता ५ वी पर्यंतचे वर्ग आहेत.
+गांवातील सर्वात जुने मंदिर हनुमंताचे असून ते गांवाच्या पश्चिमेला आहे. सदर मंदिर गांवाच्या स्थापनेबरोबरच स्थापन झालेले आहे असे स्थानिक लोक सांगतात. मंदिरातील मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची उंची ४ फुटाच्या आसपास अाहे. मारुतीच्या हातात गदा आहे. या मंदिरामध्ये दर एकादशीला गांवातील स्थानिक वारकरी भजनी मंडळाच्या वतीने भजन म्हणतात. तसेच श्रावण महिन्यात तर महिनाभर धार्मिक ग्रंथांचे सामूहिक वाचन होते.
+दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व गांवकरी मोठ्या संख्येने उत्सव साजरा करतात. शेवटी महाप्रसाद वाटतात. या मंदिरात अन्य धार्मिक कार्यक्रमसुद्धा होतात.
+गांवात संत गजानन महाराजांची दोन मंदिरे असून, त्यांपैकी एका मंदिरात दि. ९ मार्च २०१७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्ताने २ मार्च २०१७ ते ८ मार्च २०१७ या दरम्यान गांवकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा महोत्सव आयोजित केला होता. त्यावेळी ह.भ.प.चांगदेव महाराज गवंदे यांच्या मुखातून गांवकऱ्यांनी भागवतकथा श्रवण केली. ह्या अखंड हरीनाम सप्ताहात खालील कीर्तनकारांची कीर्तने झाली.
+दि. २ मार्च २०१७ : खामगावच्या वर्षाताई टिकार
+दि. ३ मार्च २०१७ : वेलतुऱ्याचे राधेश्याम महाराज खरबळ
+दि. ४ मार्च २०१७ : पिंपळनेरचे आसाराम महाराज आघाव
+दि. ५ मार्च २०१७ : महागांवचे गणेश महाराज हुंबाड
+दि. ६ मार्च २०१७ : बोरखेडीच्या जनाताई डोंगरे
+दि. ७ मार्च २०१७ : वेलतुऱ्याचे दत्ता महाराज खरबळ
+दि. ८ मार्च २०१७ : मांगवाडी (मंगलवाडी)चे धनंजय महाराज मोरे
+दि. ९ मार्च २०१७ : माउलीचे चांगदेव महाराज गवंदे (काल्याचे कीर्तन)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11090.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1942e9eb7164dd89e219c6346554a0f5df70eda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11090.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अमरावती जिल्ह्यातील लोणी हे गाव श्री संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे जन्म ठिकाण आहे.
+गावामध्ये वर्षातून तीन भागवत सप्ताह होतात .पंढऱपूर -आळंदीहून महाराज मंडळी येतात .भव्य कार्यक्रम होतो .गावामध् बारा मंदिरे आहेत. विठ्ठल रुख्मिणी मंदिर, गणपती मंदिर, गुलाबराव महाराज मंदिर, भवानी मंदिर, भीमराव बाबा मंदिर, भव्य शिव मंदिर, दत्त मंदिर आणि पाच हनुमान मंदिरे आहेत.संत सखाराम महाराज. मंदिर. गावाच्या जवळ बडनेरा बाजारपेठ आहे.
+पहा लोणी गाव
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_111.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_111.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71f5071836851cab4fdf9853ca72f6cf91f752d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_111.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रकीबुल हसन (जन्म ९ सप्टेंबर २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने २३ मार्च २०१९ रोजी २०१८-१९ ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये शाइनपुकुर क्रिकेट क्लबसाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[२]
+डिसेंबर २०१९ मध्ये, त्याला २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघात स्थान देण्यात आले.[३] २१ जानेवारी २०२० रोजी, स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात, त्याने हॅटट्रिक घेतली.[४] त्याने ६ डिसेंबर २०२० रोजी २०२०-२१ बंगबंधू टी-२० कपमध्ये गाजी ग्रुप चट्टोग्रामसाठी ट्वेंटी-२० मध्ये पदार्पण केले.[५]
+फेब्रुवारी २०२१ मध्ये, बांगलादेशच्या उदयोन्मुख संघात आयर्लंड वॉल्वेसविरुद्धच्या त्यांच्या घरच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली.[६][७] त्याने २२ मार्च २०२१ रोजी २०२०-२१ राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये ढाका मेट्रोपोलिससाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[८] डिसेंबर २०२१ मध्ये, वेस्ट इंडीजमध्ये २०२२ च्या आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.[९]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11105.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11105.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c45f74a43fd8a4cf99a864b4d22d525f66815db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11105.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ल्होत्से (नेपाळी: ल्होत्से, चिनी: 洛子峰) हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८,५१६ मी (२७,९४० फूट) आहे. जवळची शिखरे अनुक्रमे ल्होत्से मध्य(पूर्व) ८,४१४ मी (२७,६०५ फूट) व ल्होत्से शार ८,३८३ मी (२७,५०३ फूट) उंच आहेत. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भाग यांच्या सीमेवर आहे.
+या ‘साउथ कोल’ची उंची देखील ८ हजार मीटरहून अधिक आहे. १९५६ साली फ्रित्झ लुिशगर व अर्न्स्ट रीस या स्विस गिर्यारोहकांनी या शिखरावर सर्वात पहिली यशस्वी मोहीम केली. २०१३ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने ‘माउंट एव्हरेस्ट-माउंट ल्होत्से’ या दुहेरी मोहिमेअंतर्गत हे शिखर सर केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11110.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11110.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..990f7e3bc92fa09dff27f89b4c9d39399d1ddb77
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11110.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोथेर पहिला तथा लोथार पहिला (इ.स. ७९५ - २९ सप्टेंबर, इ.स. ८५५) हा पवित्र रोमन सम्राट, बव्हारियाचा राजा, इटलीचा राजा आणि मध्य फ्रांसियाचा राजा होता.
+याचा राज्यकाल याप्रमाणे होता -
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11117.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11117.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ac7cc372951098fa70e9c37c44f5b4a4990441f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11117.txt
@@ -0,0 +1 @@
+लोधा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11124.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11124.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53aad2f99c2a1d760568404b2c9e7bb679604028
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11124.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोनडेपो पार्क तथा मार्लिन्स पार्क हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याील मायामी शहरात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलमधील मायामी मार्लिन्स संघाचे हे घरचे मैदान आहे.[१] या मैदानाला पूर्णपणे छत असून हे पाहिजे तेव्हा उघडता येते.
+लोनडेपो पार्क मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी (२ मैल) पश्चिमेस आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11139.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5bdfee0463a156595862d72923d25c5f713f4053
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11139.txt
@@ -0,0 +1 @@
+लोपमुद्रा भट्टाचार्यजी (३१ जानेवारी, १९६०:कोलकाता, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ ते १९८५ दरम्यान १ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11143.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11143.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1518a81f382a3f3f246e25a1dc471aad6cb67dc5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11143.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोपे दि व्हेगा कारपिओ (माद्रिद, २५ नोव्हेंबर १५६२ - २७ ऑगस्ट, १६३५) हे स्पॅनिश साहित्य सुवर्णयुगातील महत्त्वाचे कवी आणि नाटककार होते.
+तथाकथित फिनिक्स दे लॉस इनगेनिओस आणि मॉन्सेरो डी नॅचुरॅलेझा (मिगुएल दे सर्व्हान्टेस यांनी) अशा वेळी स्पॅनिश थिएटरच्या सूत्रांचे नूतनीकरण केले जेव्हा थिएटर एक व्यापक सांस्कृतिक घटना बनू लागला होता. स्पॅनिश बॅरोक थिएटरचे महान प्रतिस्पर्धी तिरसो दे मोलिना आणि कॅलडरॉन देला बार्का यांच्याबरोबर, त्यांची कामे आजही सुरू आहेत आणि स्पॅनिश साहित्य आणि कला क्षेत्रातील उच्च स्तरावरील एक आहे. ते स्पॅनिश भाषेतील एक महान गीतकार आणि गद्य आणि श्लोकातील अनेक कादंब .्यांचा आणि दीर्घ कथात्मक कादंबरींचा लेखक होता
+त्याला सुमारे 3,००० सॉनेट्स, तीन कादंब .्या, चार लघु कादंब .्या, नऊ महाकाव्ये, तीन उपदेशात्मक कविता आणि कित्येक शंभर विनोद ( १00०० जुआन पेरेझ दे मॉन्टलबॉन यांच्यानुसार) असे म्हटले आहे. फ्रान्सिस्को दे क्वेव्दो आणि जुआन रुईझ डी अलारकनचा मित्र, लुइस दे गँगोरा येथून निर्वासित आणि सर्वेन्टेस यांच्याशी दीर्घकाळ चाललेल्या शत्रुत्वामुळे त्यांचे आयुष्य त्याच्या कार्याइतकेच अत्यंत चरम होते. तो नाटककार बहिण मार्सेला डी सॅन फेलिक्सचा पिता होता.'
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1115.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1115.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2aa52df5d04dfdd138e9b8f5236660764c6c629d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1115.txt
@@ -0,0 +1 @@
+रशोमोन प्रभाव ही सिनेमातील किंवा लिखाणातील कथा सांगण्याची पद्धत आहे ज्यामध्ये एखाद्या घटनेत सामील असलेल्या व्यक्तींद्वारे परस्परविरोधी वर्णन केले जाते, ज्यामुळे त्याच घटनेकडे भिन्न दृष्टीकोन प्रदान केला जातो. हा शब्द, १९५० च्या जपानी चित्रपट रशोमोनमधून व्युत्पन्न झाला आहे, याचा वापर प्रत्यक्षदर्शींच्या अविश्वसनीयतेच्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो.[१][२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11167.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11167.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f26eebfe5d3b3c8aef5c5f31a591560841577221
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11167.txt
@@ -0,0 +1 @@
+लोर्ना बील (२८ नोव्हेंबर, १९२३:ऑस्ट्रेलिया - १० ऑगस्ट, २०२०:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11168.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11168.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f26eebfe5d3b3c8aef5c5f31a591560841577221
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11168.txt
@@ -0,0 +1 @@
+लोर्ना बील (२८ नोव्हेंबर, १९२३:ऑस्ट्रेलिया - १० ऑगस्ट, २०२०:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1124.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1124.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..828872da2e41845c34792849396079c815635b58
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1124.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रश्मी ठाकरे (पूर्वाश्रमीच्या पाटणकर) या एक भारतीय पत्रकार आहेत. त्या सामना आणि मार्मिकच्या संपादक आहेत. त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आहेत.[३]
+रश्मीचा जन्म माधव पाटणकर यांच्या पोटी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पाटणकर हे डोंबिवली उपनगरात स्वतःचा कौटुंबिक व्यवसाय चालवतात. रश्मी यांनी मुलुंडमधील व्हीजी वाझे महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. इस १९८७ मध्ये त्या भारतीय आयुर्विमा महामंडळात कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. तेथे श्रीकांत ठाकरे यांची मुलगी तथा, राज ठाकरे यांची बहीण जयवंती सोबत रश्मीची मैत्री झाली. जयवंतीच्या माध्यमातून त्यांची उद्धव ठाकरे सोबत ओळख झाली आणि या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या काळात उद्धव ठाकरे हे फोटोग्राफी करत असत आणि त्यांची जाहिरातीची कंपनी होती. नंतर १९८९ मध्ये या जोडप्याचा विवाह झाला.[३][४][५][६] या जोडप्याला आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे अशी दोन मुले आहेत. पैकी आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय असून तेजस ठाकरे हे वन्यजीव संशोधक आहेत.[७]
+उद्धव यांच्याशी लग्न केल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. हा पेपर बाळ ठाकरे यांनी १९८२ मध्ये सुरू केला होता आणि ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १७ नोव्हेंबर २०१२ पर्यंत संपादक होते. २०१९ मध्ये शिवसेनेने सरकार स्थापन केले तेव्हाही रश्मी ठाकरे सक्रिय दिसल्या होत्या. त्यावेळी आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यावेळीही त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली होती.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11243.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11243.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..374027ce81d389017f2daed95f492334ded96408
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11243.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लोहारा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11258.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11258.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7cfc7e2f4b27ffa2d406370278a462b25d791bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11258.txt
@@ -0,0 +1 @@
+लोहाशिंगवे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11275.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11275.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c65ef66c3bfe02c5048e7d9f601a2544488bdb6c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11275.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+लॉरा मारिया कॅटरीना बासी (२९ नोव्हेंबर, इ.स. १७११- २० फेब्रुवारी, इ.स. १७७८) ह्या इटलीच्या भौतिकविद होत्या. युरोपीय विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अध्यापक होत्या.[१]
+लॉरा ह्यांचा जन्म बोलोग्ना येथे झाला.त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिली होती.त्यांचे खाजगी शिक्षण ७ वर्ष झाले. गेतानो तकॉनी ह्या त्यांच्या शिक्षिका होत्या. त्या विद्यापीठात अध्यापिका होत्या. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, इतिहास या विषयांचे अध्यापन त्या करीत. कार्डिनल प्रॉस्परो लँबर्टिनी ह्यांनी तिला खूप प्रोत्साहित केले.
+इ.स. १७३१ मध्ये बोलोग्ना विद्यापीठात वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना शरीररचनाशास्त्र ह्या विषयाच्या अध्यापिका म्हणून त्यांची निवड झाली होती. इ.स. १७३२ मध्ये "अकॅडेमी ऑफ द इंस्टिट्यूट फॉर सायन्सेस"मध्ये त्यांची निवड झाली व पुढच्याच वर्षी त्यांना तत्त्वज्ञान ह्या विषयाचे अध्यापकपद मिळाले. इ.स. १७३८ साली त्यांचा विवाह जिसप वेरात्ती या सह-अध्यापकासोबत झाला. या दांपत्याला बारा अपत्ये झाली.[२]
+न्यूटनप्रणित भौतिकीत लॉराला प्रामुख्याने रस होता आणि ह्या विषयावर तिने २८ वर्षे अध्यापन केले. भौतिकशास्त्र व नैसर्गिक तत्त्वज्ञान याबाबतचे न्यूटनचे विचार इटलीमध्ये आणण्यात तिचा मुख्य सहभाग होता. भौतिकशास्त्राच्या सर्व अंगांमध्ये तिने स्वतःहून अनेक प्रयोग केले. आपल्या आयुष्यकाळात तिने २८ शोधनिबंध प्रकाशित केले, कोणत्याही पुस्तकाचे लेखन मात्र तिच्याकडून झाले नाही.
+इ.स. १७४५ मध्ये लँबर्टिनीने (आताचे चौदावे पोप बेनडिक्ट) तत्कालीन २५ निवडक विद्वानांचा गट बनविला होता. या गटात निवड व्हावी म्हणून लॉराने बरेच प्रयत्न केले, अकॅडमी वर्तुळात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर गटातील एकमेव महिला सदस्य म्हणून तिची निवड झाली.
+शुक्र ग्रहावरील ३१ किमी व्यासाच्या एका विवराला लॉराचे नाव देण्यात आले आहे.[३]
+बोलोग्नामध्ये तिच्या नावाचे एक विद्यालय व रस्ता आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11285.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11285.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88683c34a13c1701e2c9bb03ed92d11f302db166
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11285.txt
@@ -0,0 +1 @@
+ल्युक मफुवा जाँग्वे (६ फेब्रुवारी, १९९५:हरारे, झिम्बाब्वे - हयात) ही झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11301.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11301.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afb9cec29c7ddbd5a3634ee019c033f8ea2d56f0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11301.txt
@@ -0,0 +1,5 @@
+गुणक: 53°52′11″N 10°41′11″E / 53.86972°N 10.68639°E / 53.86972; 10.68639
+
+ल्युबेक (जर्मन: Lübeck) हे जर्मनी देशाच्या श्लेस्विग-होल्श्टाइन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कील खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात हांबुर्गच्या ७५ किमी वायव्येस बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिकमधील जर्मनीचे सर्वात मोठे बंदर आहे.
+मध्य युगीन काळातील अनेक शतके हान्से ह्या वाणिज्य व संरक्षण मंडळाची राजधानी असलेल्या ल्युबेकचा येथील गॉथिक प्रकाराच्या ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला गेला आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11303.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11303.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c932865fa073fcd8d41fcaebc7fafa6fdece9c20
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11303.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 46°03′20″N 14°30′30″E / 46.05556°N 14.50833°E / 46.05556; 14.50833
+
+लियुब्लियाना (स्लोव्हेन: Ljubljana उच्चार (सहाय्य·माहिती); जर्मन: Laibach, इटालियन: Lubiana, लॅटिन: Labacum) ही बाल्कनमधील स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11313.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11313.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b3963e5f36913892ca33af9c0d4b3503fef3f70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11313.txt
@@ -0,0 +1,39 @@
+२९ जुलै, इ.स. २०११
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+ल्यूक राइट हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
+२४ गांगुली •
+९ मिश्रा •
+२१ फर्ग्युसन •
+२३ क्लार्क •
+२९ इक्बाल •
+३५ मन्हास •
+६९ पांडे •
+७३० सॅम्युएल्स •
+-- जाधव •
+-- खडीवाले •
+-- मजुमदार •
+-- सिंग •
+६ राईट •
+१२ सिंग •
+४९ स्मिथ •
+६९ मॅथ्यूज •
+७७ रायडर •
+-- राणा •
+-- गोमेझ •
+१७ उथप्पा •
+-- रावत •
+-- द्विवेदी •
+२ दिंडा •
+३ शर्मा •
+५ कुमार •
+८ थॉमस •
+११ कार्तिक •
+३३ मुर्तझा •
+६४ नेहरा •
+९१ खान •
+९४ पर्नेल •
+९९ वाघ •
+-- उपाध्याय •
+प्रशिक्षक: आम्रे
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11331.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11331.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c45f74a43fd8a4cf99a864b4d22d525f66815db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11331.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ल्होत्से (नेपाळी: ल्होत्से, चिनी: 洛子峰) हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८,५१६ मी (२७,९४० फूट) आहे. जवळची शिखरे अनुक्रमे ल्होत्से मध्य(पूर्व) ८,४१४ मी (२७,६०५ फूट) व ल्होत्से शार ८,३८३ मी (२७,५०३ फूट) उंच आहेत. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भाग यांच्या सीमेवर आहे.
+या ‘साउथ कोल’ची उंची देखील ८ हजार मीटरहून अधिक आहे. १९५६ साली फ्रित्झ लुिशगर व अर्न्स्ट रीस या स्विस गिर्यारोहकांनी या शिखरावर सर्वात पहिली यशस्वी मोहीम केली. २०१३ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने ‘माउंट एव्हरेस्ट-माउंट ल्होत्से’ या दुहेरी मोहिमेअंतर्गत हे शिखर सर केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11342.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4619141d9bc102b3307a84801e2bbd67b1b00f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11342.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+हा आशय वर्ग आहे. त्याच्या आवाक्यानुसार, त्यात फक्त उपवर्ग हवेत.हा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.हा सर्व साच्यांची आद्याक्षरानुसार यादी असलेला एक उच्चतर-वर्ग आहे. हे वर्ग, वर्ग:विकिपीडिया साचे या अंतर्गत, अधिकारश्रेणीनुसार वर्गीत केल्या जातात.
+साचा:साचा वर्ग हा साचा लावल्यावर, तो वर्ग यात आपोआप दाखल होतो.
+लेखन त्रुटी:"aejot" ही क्रिया अस्तित्वात नाही.
+एकूण ३५१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २०० उपवर्ग आहेत.
+या वर्गात फक्त खालील लेख आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11361.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11361.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad2c371ad7bcf920f98a2339026d80b6139b059d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11361.txt
@@ -0,0 +1 @@
+वंजारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11365.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11365.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7bb18300041d5bf8813ec65ca3d136a6ecbb1da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11365.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वंजारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11388.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11388.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6194d7f418f8a3d01fbf2a20ab34df38788911b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11388.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वंदना लथ्रा यांचा जन्म १२जुलै १९५९ रोजी नवी दिल्ली येथे झाला. ह्या एक भारतीय उद्योजक व व्हीएलसीसी हेल्थ केर लिमिटेडच्या संस्थापक आहेत, आशिया, जीसीसी आणि आफ्रिकेत प्रतिनिधित्व केलेली सौंदर्य आणि आरोग्य संस्था ,प्रधान मंत्री कौशल्या विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण देणारी ही एक संस्था आहे. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिल (बी आणि डब्ल्यूएसएससी)चे अध्यक्ष आहे.
+२०१४ मध्ये त्यांना सौंदर्य व कल्याण सेक्टर कौन्सिलचे प्रथम अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. भारत सरकारच्या पाठिंब्याने दिले असून सौंदर्य उद्योगासाठी कौशल्य प्रशिक्षण देते .[१]
+वंदना लथ्रा यांचे वडील एक यांत्रिक अभियंता होते आणि त्यांच्या आईला धर्मादाय योग आश्रम ल्यूथ्रा यांनी पदवी शिक्षण नवी दिल्ली येथे दिले.जर्मनी ,इंग्लंड आणि फ्रान्समधील सौंदर्य, फिटनेस, अन्न आणि पौष्टिकता आणि त्वचा निगाची तज्ज्ञता वाढविण्यावर त्यांनी पुढाकार घेतला.१९८०मध्ये त्यांनी मुकेश लुथराशी विवाह केला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11392.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11392.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83c7db96bbfe83bc82a75d7507070873611a6c1e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11392.txt
@@ -0,0 +1,7 @@
+वंदना विटणकर (जन्मदिनांक अज्ञात - ३१ डिसेंबर, इ.स. २०११; नेरूळ,नवी मुंबई महाराष्ट्र) या मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार होत्या. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या.
+त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.
+वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत.
+वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता.. चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर इ.स. १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला[१].
+आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदश्रमात पती किशोर पनवेलकर यांच्यासह वास्तव्यास होत्या. ३१ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ०७३० वाजण्याच्या सुमारास चहा घेताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, नजीकच्या रुग्णालयात प्रथम नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनल्याने त्यांना डॉ. डी.वाय. हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. तेथे नेत असतानाच भारतीय प्रमाणवेळेनुसार १००० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले [२]. मृत्युसमयी त्या ७० वर्षांच्या होत्या.
+मृत्यूपश्चात नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले; तर कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात देहदान करण्यात आले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11399.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a9100d996533f637b548c5ddd0a53f5d47c07f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11399.txt
@@ -0,0 +1 @@
+वंदवासी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९६२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ तिरुवनमलाई व आरणी ह्या दोन नवीन मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_114.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_114.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71f5071836851cab4fdf9853ca72f6cf91f752d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_114.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रकीबुल हसन (जन्म ९ सप्टेंबर २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने २३ मार्च २०१९ रोजी २०१८-१९ ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये शाइनपुकुर क्रिकेट क्लबसाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[२]
+डिसेंबर २०१९ मध्ये, त्याला २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघात स्थान देण्यात आले.[३] २१ जानेवारी २०२० रोजी, स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात, त्याने हॅटट्रिक घेतली.[४] त्याने ६ डिसेंबर २०२० रोजी २०२०-२१ बंगबंधू टी-२० कपमध्ये गाजी ग्रुप चट्टोग्रामसाठी ट्वेंटी-२० मध्ये पदार्पण केले.[५]
+फेब्रुवारी २०२१ मध्ये, बांगलादेशच्या उदयोन्मुख संघात आयर्लंड वॉल्वेसविरुद्धच्या त्यांच्या घरच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली.[६][७] त्याने २२ मार्च २०२१ रोजी २०२०-२१ राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये ढाका मेट्रोपोलिससाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[८] डिसेंबर २०२१ मध्ये, वेस्ट इंडीजमध्ये २०२२ च्या आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.[९]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11402.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78712fe01bdff95cbcce80d012b5cae5a6c0f115
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11402.txt
@@ -0,0 +1,87 @@
+वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. वंदे भारत एक्सप्रेस, पूर्वी ट्रेन-१८[१] म्हणून ओळखली जात होती. ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग बहुतेक मार्गांवर १३० किमी प्रतितास (८१ मैल प्रति तास) पर्यंत मर्यादित आहे. दिल्ली-भोपाळ मार्ग १६० किमी प्रतितास आणि दिल्ली-जयपूर मार्ग १५० किमी प्रतितास गती परवानगी देतो. चाचणी दरम्यान ट्रेनने जास्तीत जास्त १८० किमी/तास (११० मैल प्रति तास) वेग गाठला. रेल्वे ट्रॅक वेग क्षमता आणि रहदारीच्या मर्यादांमुळे, वंदे भारत एक्सप्रेसचा वास्तविक धावण्याचा वेग भारतातील इतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वेगवान नाही. वंदे भारत गाड्या सरासरी ६४ किमी प्रतितास ते ९५ किमी प्रतितास या वेगाने धावतात.[२]
+वंदे भारत एक्सप्रेस संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (RDSO) द्वारे डिझाइन केले होते आणि चेन्नई येथे स्थित सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे उत्पादित केले जाते. वंदे भारत एक्सप्रेसचे डिझाइन आणि वैशिष्ट्य कमी खर्चात देखभाल आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन लक्षात घेऊन RDSO द्वारे प्रमाणित केले गेले आहे. १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची किंमत सुमारे ₹११५ कोटी (१४ दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे.[३]
+२७ जानेवारी २०१९ रोजी 'ट्रेन १८' चे नामकरण 'वंदे भारत एक्सप्रेस' असे करण्यात आले. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी ट्रेन सेवेत आली.
+वंदे भारत गाड्या सरासरी ६४ किमी प्रतितास ते ९५ किमी प्रतितास या वेगाने धावतात. दहा पैकी आठ व्हीबी ट्रेनचा वेग 80 किमी प्रतितास पेक्षा कमी आहे.
+वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल व्यावसायिक वेग १६० किमी/तास (९९ मैल प्रति तास) आहे. चाचणी दरम्यान ते १८० किमी/तास (११० मैल प्रतितास) ओलांडले. रेल्वेमंत्र्यांच्या मते, वंदे भारत एक्स्प्रेसच्या दुसऱ्या आवृत्तीने केवळ ५२ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास (०-६२ मैल प्रतितास) वेग वाढवला जाईल.
+भारतीय रेल्वे ट्रॅक १३० किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाला समर्थन देण्यास सक्षम नाहीत; अशा प्रकारे, ट्रेन जास्तीत जास्त १३० किमी प्रति तास (८१ मैल प्रति तास) वेगाने चालविली जाते. चेन्नई-म्हैसूर वंदे भारत ट्रेनचा वेग आणखी कमी आहे; परंतु वाढवण्याची योजना आहे. या तांत्रिक मर्यादांमुळे, गतिमान एक्स्प्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे, कारण तुघलकाबाद-आग्रा सेगमेंट दरम्यान तिचा जास्तीत जास्त अनुज्ञेय वेग १६० किमी/तास (९९ मैल प्रति तास) आहे. दिल्ली-भोपाळ मार्गावर, वंदे भारत एक्सप्रेसला ताशी १६० किमी वेगाने जाण्याची परवानगी आहे.
+ट्रेनची दुसरी पुनरावृत्ती डिझाइन करण्याचे प्रयत्न चालू आहेत, ज्यामुळे वेग आणखी वाढेल.[४]
+प्रत्येक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आणि १४ चेअर कार कोच असतात. दोन्ही प्रकार वातानुकूलित आहेत. दिल्ली-वाराणसी प्रवासासाठी एक्झिक्युटिव्ह क्लास (EC) साठी ₹ ३,३१० आणि चेअर कार (CC) साठी ₹ १,७६० खर्च येतो.[५]
+उत्तर रेल्वेने २०१९ मध्ये लाँच केलेल्या नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसने एका वर्षाच्या सेवेनंतर 100 टक्के व्यापासह ₹९२.२९ कोटींची एकत्रित कमाई केल्याचे सांगितले.[६]
+२०२३ मध्ये भारतीय रेल्वेने सामायिक केलेल्या आकड्यांनुसार, १ एप्रिल २०२२ आणि ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेसची सरासरी ९९% होती. नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसचा सर्वात कमी ५२.८६% प्रवास दर होता.[७] तुलनेत, २०१९-२०२० मध्ये, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेस गाड्यांची व्याप्ती ९७.०१% टक्के होती.[८]
+वंदे भारत एक्सप्रेस मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) ट्रेनसेटवर आधारित आहे, ज्यापैकी मानक डिझाइन १९९० च्या दशकाच्या मध्यापासून सेवेत आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरीने गेल्या २५ वर्षांपासून मेमू तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे.[९] लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेसला पूरक म्हणून, उपनगरीय, प्रवासी आणि कमी अंतराच्या इंटरसिटी धावांसाठी वंदे भारत तंत्रज्ञानाचा समावेश करून सुधारित MEMU तयार करण्यात आला. [१०]
+जून २०१५ मध्ये, भारतीय रेल्वेने ट्रेन उत्पादनासाठी बोली जारी केली, परंतु कोणत्याही बोलीने आवश्यक निकषांची पूर्तता केली नाही, ज्यामुळे भारतात स्वतंत्रपणे गाड्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
+दोन नवीन ट्रेन्स इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्याची घोषणा करण्यात आली आणि लक्ष्यित पूर्ण होण्याच्या तारखेमुळे त्यांना "ट्रेन-२०१८" असे नाव देण्यात आले.[११][१२]
+"ट्रेन-२०१८" चे उत्पादन ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले. चाचणी चालवताना, ट्रेनने १८० किमी प्रति तास (११० मैल प्रतितास) एवढा कार्यरत वेग प्राप्त केला, जो लोकोमोटिव्हने मिळविलेला वेग MEMU च्या EMU आर्किटेक्चर कोचने बनवला होता.[26] वंदे भारत रेकमध्ये, १६ डब्यांपैकी ८ डब्बे ट्रेनला अंदाजे १२००० अश्वशक्ति पॉवर प्रदान करतात, मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावरील काही ट्रेनमध्ये अतिरिक्त ट्रॅक्शन मोटर सिस्टम आणि आपत्कालीन पार्क ब्रेक्स आहेत. जे उंच घाट चढण्यास मदत करते. [२७][२८] ICF, चेन्नई कडून आतील भाग एक नवीन प्रकारची अभिनव रचना आहे. [२९]
+२९ ऑक्टोबर २०१८ रोजी चेन्नई येथे पहिली चाचणी घेण्यात आली. ब्रेक्स आणि एर कंडिशनिंगची चाचणी घेण्यात आली आणि चालकांना प्रमुख नियंत्रण प्रणालींशी परिचित करण्यात आले.[१३][१४][१५] भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चेन्नईमध्ये कमी-स्पीड धावण्याच्या वेळी, "काही फ्यूज बंद झाले," परंतु समस्या लहान आणि निराकरण करणे सोपे होते.[१६] चाचणीची दुसरी फेरी ७ नोव्हेंबर २०१८ रोजी दिल्ली येथे नियोजित होती आणि अंतिम मार्ग कोटा-सवाई माधोपूर येथे होणार होते.[१७] ११ नोव्हेंबरला निघालेल्या आणि १३ नोव्हेंबरला दिल्लीला पोहोचलेल्या दुसऱ्या लोकोमोटिव्हने ट्रेन ओढली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की चाचणीच्या वेळी वेगळ्या लोकोमोटिव्हची गरज होती, कारण ट्रेन-१८ ला रेल्वे सुरक्षा आयोगाने स्वतःहून चालवण्याचे अद्याप प्रमाणित केलेले नव्हते.
+१७ नोव्हेंबर २०१८ रोजी, उत्तर प्रदेशातील बरेली आणि मुरादाबाद दरम्यानच्या ट्रॅकवर चाचणी सुरू होणार होती. ट्रॅकच्या या भागावरील समस्येमुळे, स्थान बदलून मुरादाबाद-रामपूर करण्यात आले. चाचणी ३०-६० किमी प्रति तास (१९-३७ मैल प्रतितास) एवढ्या कमी वेगाने झाली.[37] त्यानंतर ही ट्रेन कोटा-सवाई माधोपूर वरील ट्रॅकच्या एका विभागात नेण्यात आली, ज्याची चाचणी वेगात करण्यात आली. भारताच्या रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे सहा अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती, ज्याने चाचणीचे पर्यवेक्षण केले आणि अंतिम गती चाचणीसाठी परवानगी दिली
+शेकडाऊन दरम्यान, पहिल्या वंदे भारताने ताशी १८० किलोमीटर (११० मैल प्रतितास) वेग गाठला, जरी २०० किलोमीटर प्रतितास (१२० मैल प्रति तास) च्या कमाल वेगासाठी आणि ताशी १६० किलोमीटरच्या (९९ मैल प्रतितास) डिझाइन सेवा गतीसाठी रचना केली गेली. तथापि, बहुसंख्य भारतीय रेल्वे १६० किलोमीटर सेवेसाठी डिझाइन केलेले नसल्यामुळे, व्यवहारात वंदे भारतमध्ये जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास (८१ मैल प्रतितास) सेवेचा वेग मर्यादित आहे.
+भारतामध्ये रेल्वे वाहतूक गेले अनेक दशके कार्यरत असली तरीही देशामध्ये एकही द्रुतगती रेल्वे नव्हती. सुमारे ९९ मैल/तास इतक्या कमाल वेगाने धावणारी गतिमान एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात जलद रेल्वेगाडी होती. द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याऐवजी विद्यमान मार्गांचा वापर करून द्रुतगती रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू होते. वेगाबरोबरच खर्च व सुरक्षितता देखील विचरात घेणे रेल्वेला आवश्यक वाटत होते. २०१७ साली रेल्वेने ट्रेन १८ नावाचा प्रकल्प हाती घेतला ज्याअंतर्गत २०१८ सालापर्यंत विजेवर धावणारी संपूर्ण भारतीय बनावटीची रेल्वेगाडी विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. ऑक्टोबर २०१८ मध्ये ह्या गाडीची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली व फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासी सेवेला हिरवा बावटा दाखवला. नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर रेल्वेने ऑक्टोबर २०१९ मध्ये नवी दिल्ली-वैष्णोदेवी ही दुसरी वंदे भारत गाडी चालू केली. ह्या गाडीच्या धर्तीवर राजधानी एक्सप्रेसच्या ऐवजी धावणारी ट्रेन २० नावाची अद्ययावत गाडी देखील विकसनशील आहे.
+वंदे भारत एक्सप्रेसच्या विद्यमान रचनेमध्ये १६ डबे असून त्यात एकूण १,१२८ प्रवासी बसू शकतात. गाडीच्या दोन्ही बाजूंस चालकांचे कक्ष असल्यामुळे ही गाडी दोन्ही दिशांना धावू शकते. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या ह्या गाडीत शयनयान सुविधा नसून केवळ बसण्याची सोय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाय-फाय, गाडीचा वेग, पुढील स्थानक इत्यादी माहिती पुरवणारी यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, आपोआप फ्ल्श होणारी शौचालये, इत्यादी अनेक अद्ययावत सुविधा ह्या गाडीमध्ये देण्यात आल्या आहेत.
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11447.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11447.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..724599bf2f702ede4a55ea10c5081ade2eedd394
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11447.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वजरथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11489.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11489.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c66459886eb7be5dcf9b11e09f9fb02969bc11b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11489.txt
@@ -0,0 +1 @@
+वझापडी कुथापड्याची राममूर्ती (जानेवारी १८, इ.स. १९४०- ऑक्टोबर २९, इ.स. २००२) हे काँग्रेस पक्षाचे तामिळनाडू राज्यातील ज्येष्ठ नेते होते. ते तामिळनाडू राज्यातील धर्मापुरी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर तामिळनाडू राज्यातीलच कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून गेले. त्यांनी इ.स. १९९७ मध्ये तमाझिगा राजीव काँग्रेस नावाचा स्वतःचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि इ.स. १९९८ची लोकसभा निवडणुक अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम - भारतीय जनता पक्ष युतीबरोबर लढवली. ते त्या निवडणुकीत सेलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी जून इ.स. १९९१ ते जुलै इ.स. १९९१ या काळात पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात कामगारमंत्री म्हणून तर मार्च इ.स. १९९८ ते ऑक्टोबर इ.स. १९९९ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात पेट्रोलियम मंत्री म्हणून काम बघितले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11496.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11496.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28678dca385d13194dcb2d4330516bdd55453b27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11496.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वझुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1150.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..92ab6a9fc124f80ff9e1c1fd7c4d0fde2812b589
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1150.txt
@@ -0,0 +1,9 @@
+भारतीय काव्यशास्त्र विवेचित रस सिद्धांत
+आचार्य भरत यांनी भावनांचे वर्गीकरण करतांना विविध रस या प्रकारे दिले आहेत
+आचार्य मम्मट यांनीही त्यांच्ह्या काव्यप्रकाश या ग्रंथात म्हंटले आहे,
+शृंङ्गारहास्य करुण रौद्रवीरभयानका:।
+वीभत्साद्भुतसंज्ञौ चेत्यष्टौ नाटये रसा: स्मृता:॥
+
+कोणत्याही नाटकात शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स और अद्भुत - असे आठ रस वापरले जातात.
+मात्र या शिवाय शांत रस नावाचा प्रकार सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे.
+भारतीय काव्यशास्त्राने शांत रस आपल्या पूर्वीच्या आचार्य उद्भट, आनंदवर्धन और अभिनवगुप्त आदींच्या मान्यतेनुसार समाविष्ट केला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11514.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe9a9cfcc5adb0bb06198ceef5f069448781eb23
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11514.txt
@@ -0,0 +1,11 @@
+वड (मराठी नामभेद: वटवृक्ष ; शास्त्रीय नाव: Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान ;) हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हेे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसेल म्हणुन बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापा-याला बनीया म्हणतात म्हणुन बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे .
+भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, महाराष्ट्रातील पेमगिरी गावातील वटवृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. [१] शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे.
+वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो.[२]
+"कृष्णवट" नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेले असता, गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रहाने लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला. गोपी, सवंगडी आणि श्रीगोपाल एक झाले. हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे द्रोण तयार केले. तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशीच पाने येऊ लागली. अशी आख्यायिका आहे म्हणून अशा वटवृक्षाला ‘कृष्णवट’ नाव पडले, अशी आख्यायिका आहे..
+वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढते.
+वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
+वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.
+चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात.[३]
+वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
+
+ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11522.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11522.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..031fd818911f167fad26b29e880d7e997bf3e72f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11522.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वठारहिंगे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11531.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11531.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23090694db88a28b6e84ba155ffac307b073caa8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11531.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मंदिर दररोज पहाटे ४ वाजता उघडते, सकाळी १० वाजता बंद होते. संध्याकाळी ४:३० वाजता पुन्हा उघडते आणि दिवसाच्या शेवटच्या संस्कार 'त्रिपुका' नंतर रात्री ८:२० वाजता बंद होते.[१] रोज तीन पूजा केल्या जातात. मिरवणुकीसाठी कोणत्याही देवतांना बाहेरून नेले जात नाही. प्रत्येक वेळी नाडा उघडला की नियमवेदी असते.
+वडक्कुन्नाथन मंदिर हे भारतातील केरळ राज्यातील त्रिशूर शहरात शिवाला समर्पित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर केरळच्या स्थापत्यशैलीचे शास्त्रीय उदाहरण आहे आणि कुट्टंबलम व्यतिरिक्त चारही बाजूंनी एक एक स्मारक बुरुज आहे. महाभारतातील विविध दृश्ये दर्शविणारी भित्तिचित्रे मंदिराच्या आत पाहता येतात.[२][३][४] तीर्थे आणि कुट्टंबलम लाकडात कोरलेली विग्नेट्स प्रदर्शित करतात. मंदिर, भित्तिचित्रांसह, ए एम ए एस आर कायद्यानुसार भारताने याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.[५] लोकप्रिय स्थानिक कथेनुसार, विष्णूचा सहावा अवतार असणाऱ्या, परशुरामांनी बांधलेले हे पहिले मंदिर आहे. वडक्कुमनाथन मंदिराभोवती असलेले थेक्किन्काडू मैदान हे प्रसिद्ध त्रिशूर पूरम उत्सवाचे मुख्य ठिकाण आहे.[२][३]
+इ.स. २०१२ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए एस आय) ने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केरळमधील वडक्कुमनाथन मंदिर आणि राजवाड्यांसह १४ स्थळांची शिफारस केली आहे.[६] परशुरामाने स्थापन केलेल्या प्राचीन केरळमधील १०८ शिवमंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
+वडक्कुमनाथन मंदिराच्या उत्पत्तीसंबंधी ब्रह्मांड पुराणात थोडक्यात सांगितले आहे. याच्याबद्दल इतर काही ग्रंथांमध्ये देखील संदर्भ सापडतो.[७] जरी काही तपशीलांच्या संदर्भात यात भिन्नता असली तरी, मंदिराची स्थापना परशुरामाने केली होती या बाबतीत ते सर्व सहमत आहेत. कथेनुसार, परशुरामाने एकवीस चक्रात क्षत्रियांचा नाश केला. या कर्माच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ केला ज्याच्या शेवटी त्यांनी सर्व जमीन ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून दिली. तपस्या करण्यासाठी त्यांना एका नवीन भूमीत संन्यास घ्यायचा होता आणि अशा प्रकारे महासागरांच्या भगवान वरुणला पाण्यातून नवीन जमिनीचा तुकडा बाहेर आणण्याची विनंती केली.
+टिपू सुलतानने त्या वेळी त्रिशूर जिल्ह्यातील अनेक मंदिरे उध्वस्त केली असली तरी त्याने कधीही वडाकुमनाथन मंदिराला हात लावला नाही. टिपू सुलतानच्या आक्रमणादरम्यान, टिपूने त्याच्या सैन्याद्वारे मंदिरावर हल्ला केला नाही.[८] ऐतिहासिक वृत्तांनुसार, टिपू सुलतान जेव्हा त्रावणकोर मार्गे कूच करत होता, ज्याला स्थानिक पातळीवर नेदुमकोट्टा म्हणून ओळखले जाते, तेव्हा त्याने १४ डिसेंबर ते २९ डिसेंबर १७८९ या कालावधीत त्रिशूर शहरात थोड्या काळासाठी मुक्काम केला होता. आपल्या सैन्याला खायला देण्यासाठी त्याने वडाकुमनाथन मंदिरातून स्वयंपाकाची भांडी उधार घेतली होती. त्रिशूर शहर सोडण्यापूर्वी त्यांनी केवळ भांडीच परत केली नाहीत, तर मंदिराला एक मोठा पितळी दिवा सादर केला. हे त्याच्या मूळ स्वभावाच्या एकदम विरुद्ध असल्याने ते पूर्णपणे विरोधाभासी आहे. इतिहासकारांना त्यांच्या स्वतःच्या पुस्तक आणि विश्वासाव्यतिरिक्त संदर्भ म्हणून प्राथमिक स्त्रोताशिवाय त्याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. [९]
+
+मंदिर दररोज पहाटे ४:०० वाजता उघडते आणि सकाळी १०:०० वाजता बंद होते. संध्याकाळी ४:३० वाजता पुन्हा उघडते आणि दिवसाच्या शेवटच्या संस्कार 'त्रिपुका' नंतर रात्री ८:२० वाजता बंद होते.[१] दररोज तीन पूजा केल्या जातात. मिरवणुकीसाठी कोणत्याही देवतांना बाहेरून नेले जात नाही. प्रत्येक वेळी नाडा उघडला की नियमवेदी (टाइमिंग फायर) असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11565.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11565.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6107db6a51733133a2b7bcc94e052b88c6e1808d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11565.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11578.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1df5655d7740960d8802ab86b7c5f0939968072
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11578.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वडगाव (पोतनिस) हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील |
+खंडाळा तालुक्यात असेलेले गाव आहे.
+या गावात अनेक पुरातन मंदिरे आहेत. हे गाव इंग्रजांच्या काळात सरकारी कामाचे केंद्र होते. येथे चामुंडा देवीचे पुरातन मंदिर आहे. या गावात रामाचे, क्रुष्णाचे, हणुमाणाचे, शंकराचे तसेच चामुंडादेवीचे पुरातण पेशवेकालीन मंदिर आहे. येथे दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या पाचव्या दिवशी चामुंडा देवीची यात्रा भरते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11584.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11584.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03834cd55ba080f2ce389e00f076a61c9993c1a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11584.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11589.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11589.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68eb638947d2103752e0f2301f70f7a3750601a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11589.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11601.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11601.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1870de729057a4d5375487c99dc4268e2ea6b214
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11601.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वडगाव आनंद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
+कमलामातामंदिर- सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्ववाहिन्या गव्हाळ्या डोंगरावर वडगाव आनंदच्या मोरदरामध्ये आदिशक्ती पार्वतीमातेचे प्राचिन ठाणं असून कळमजाईमाता नावाने देवी प्रसिद्ध आहे
+आळेफाटा, आळे, पिंपरीपेंढार, पिंपळवंडी, आंबीदुमाला(जि.अहमदनगर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11607.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11607.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd3a67491b2279152c3a2e3e3b8464331e7b57fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11607.txt
@@ -0,0 +1 @@
+वडगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11612.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11612.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53f42fcd56cc2d63f9389e75c850a5f27550e9ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11612.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वडगाव टिप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1162.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c2a66a7f6bc86dcff0ea2ee4880f6de9fd71d08
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1162.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रसायन आणि खते मंत्रालय हे भारत सरकारचे एक मुख्य मंत्रालय आहे. ह्या मंत्रालयात प्रामुख्याने तीन विभाग येतात: रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, खते विभाग आणि औषधनिर्माण विभाग.
+मंत्रालयाचे अध्यक्ष रसायन व खते मंत्री आहेत. डी.व्ही. सदानंद गौडा हे विद्यमान मंत्री आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11648.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11648.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8b069900566601d758535a4b29ad48da5526676
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11648.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगाववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11668.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11668.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c474b15b625b45e0a1c082620e8301645c333daa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11668.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वडणेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11681.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11681.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed044555b9873bf5c7067855952cf2c5140bd299
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11681.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडनेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11692.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11692.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..839f0342dd14c050b4d7d50d59217f33d2edecdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11692.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडफाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11709.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11709.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..610a9cb93950e46b510b749b89cb63ec8aaec43b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11709.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11711.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11711.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d1f2a63845f888313af944289eeb3f9eeb602c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11711.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडवली खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11727.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11727.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1fceb70f6f82170c151eed08b762bbbfd7e8fcd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11727.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडसतरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11740.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11740.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e83de505622b8f67617766068201043bb3a48da3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11740.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11749.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11749.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d5fae9e1779cd3c84577855ad7636871cb9fea50
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11749.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वडारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव २ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ८५ कि.मी. अंतरावर आहे.
+सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७३ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३५३ लोकसंख्येपैकी १९८ पुरुष तर १५५ महिला आहेत.गावात २०१ शिक्षित तर १५२ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ११९ पुरुष व ८२ स्त्रिया शिक्षित तर ७९ पुरुष व ७३ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ५६.९४ टक्के आहे.
+नागठणा, धसवाडी, खंडाळी, नागझरी, उजणा, राळगा, रूई,सांगवी, गंगाहिप्परगा, वंजारवाडी, ढालेगाव ही जवळपासची गावे आहेत.उजणा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11758.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11758.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a9d426127451e6c4aecc6125e4ba7eaf92ac687
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11758.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11767.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11767.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08f7bccb337f2e045403ec341f2dcca35a703013
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11767.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडाळी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11775.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11775.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c3d939df7c96d938aac98c81023ff0b8021f340b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11775.txt
@@ -0,0 +1,19 @@
+
+वाडियार घराणे किंवा म्हैसूरचे वाडियार (लेखनभेद:वोडेयर किंवा ओडेयर कन्नड: ಒಡೆಯರು , ज्यांना असेही संबोधले जाते ), हे भारताच्या सध्याच्या कर्नाटक राज्यातील मैसुरु संस्थानावर राज्य करणारे घराणे होते. हे घराणे या भागातील अर्स घराण्याला आपले पूर्वज मानतात.[१]
+म्हैसूरचे महाराज म्हणून, वडियारांनी १३९९पासून १९५० पर्यंत म्हैसूर राज्यावर राज्य केले. या राजांनी आपल्या भाऊबंदांना आणि अर्स घराण्यातील व्यक्तींनाच आपले कारभारी, दिवाण, सल्लागार तसेच सैन्याधिकारीही केले होते.[१]
+१३९९ च्या सुमारास विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने यदुराय अर्सला मैसुरु आणि आसपासच्या प्रदेशाची जहागीर बहाल केली. त्यावेळी यदुरायाने राजा हे पद घेतले आणि वडियार (सरदार, मालक) असे आडनाव घेतले. त्याने आणि त्याच्या वारसांनी १५५३ पर्यंत विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली या प्रदेशावर राज्य केले राज्य केले.
+१५६५मध्ये मध्ये दख्खनी सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याचा पराभव करून राजधानी हंपी आणि इतर प्रदेशाचा नाश केला. त्यावेळी यदुरायाचा पणतू दुसरा तिम्मराजा वडियारने मैसुरुला स्वतंत्र राज्य असल्याचे जाहीर केले. तिम्मराजाचा पुतण्या राज वोडेयार पहिला याने राज्याच्या सीमांचा विस्तार केला. १६१०मध्ये त्याने आपली राजधानी मैसुरु पासूनन कावेरी नदीवरील श्रीरंगपट्टण बेटावर हलवली. याचा चुलत भाऊ आणि उत्तराधिकारी कांतिरव नरसराज पहिला याने राज्याच्या सीमांचा विस्तार थेट सध्याच्या तामिळनाडूमधील त्रिचीपर्यंत केला. कांतिरवाचा पुतण्या चिक्कदेवराज तथा देवराजा वोडेयार दुसरा याच्या सत्ताकालात मैसुरुच्या राज्याच्या सीमा सर्वाधिक विस्तारलेल्या होत्या. याने आपल्या राज्याला १८ प्रशासकीय विभागांमध्ये (चावडी) विभाजित करून कर आकारणीची सुसंगत प्रणाली सुरू केली.
+कालांतराने दख्खनी सुलतानांनी वडियारांचा पराभव करून हे राज्य आपल्या आधीन करून घेतले. १७६० ते १७९९ दरम्यान वडियार घराण्याचे राजे नावापुरते असून वास्तविक सत्ता सेनापती आणि नंतर स्वयंघोषित सुलतान, हैदर अली आणि त्याचा मुलगा आणि उत्तराधिकारी टिपू यांच्या हातात होती. या दोघांनी, श्रीरंगपट्टणातून आक्रमकपणे राज्याचा विस्तार केला.
+१७९९ मध्ये चौथ्या इंग्रज-मैसुरु युद्धातील श्रीरंगपट्टणाच्या लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतानला हरविले व नंतर फाशी दिले. त्यानंतर त्यांनी वाडियारांना आपले सामंत म्हणून पुन्हा सत्तेवर बसविले. सत्ता व करवसुली इंग्रजांनी स्वतःकडेच ठेवली आणि राजाला इंग्लंडच्या सम्राटाचे पगारी नोकर केले. याचबरोबर संस्थानाची राजधानी मैसुरुला परत नेण्यात आली. यावेळी शेवटचा वडियार राजा नववा चामराज वडियार याचा चार वर्षांचा मुलगा तिसरा कृष्णराज वडियार याला राजेपदी बसविण्यात आले.
+भारताला स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताकची स्थापना झाल्यावर १९५०-५६ दरम्यान जयचामराजेंद्र वडियार हे राजप्रमुख होते. १९५६मध्ये भाषिक आधारावर भारतीय राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांना एकत्रित म्हैसूर राज्याचे (सध्याचे कर्नाटक राज्य ) राज्यपाल केले गेले. हे या पदावर १९६४ पर्यंत होते. त्यानंतर दोन वर्षे ते मद्रासचे (आताचे तामिळनाडू) राज्यपाल होते.
+१७. सातवा चामराज वडियार
+१८. दुसरा कृष्णराज वडियार
+१९. नंजराज वडियार
+२०. आठवा चामराज वडियार
+२१. नववा चामराज वडियार
+२२. तिसरा कृष्णराज वडियार
+२३. दहावा चामराज वडियार (चामराजेंद्र, मद्दुर पाती)
+२४. चौथा कृष्णराज वडियार
+२५. जयचामराजेंद्र वडियार
+२६. श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार
+२७. यदुवीर कृष्णदत्त वडियार (सद्य)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11776.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11776.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c3d939df7c96d938aac98c81023ff0b8021f340b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11776.txt
@@ -0,0 +1,19 @@
+
+वाडियार घराणे किंवा म्हैसूरचे वाडियार (लेखनभेद:वोडेयर किंवा ओडेयर कन्नड: ಒಡೆಯರು , ज्यांना असेही संबोधले जाते ), हे भारताच्या सध्याच्या कर्नाटक राज्यातील मैसुरु संस्थानावर राज्य करणारे घराणे होते. हे घराणे या भागातील अर्स घराण्याला आपले पूर्वज मानतात.[१]
+म्हैसूरचे महाराज म्हणून, वडियारांनी १३९९पासून १९५० पर्यंत म्हैसूर राज्यावर राज्य केले. या राजांनी आपल्या भाऊबंदांना आणि अर्स घराण्यातील व्यक्तींनाच आपले कारभारी, दिवाण, सल्लागार तसेच सैन्याधिकारीही केले होते.[१]
+१३९९ च्या सुमारास विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने यदुराय अर्सला मैसुरु आणि आसपासच्या प्रदेशाची जहागीर बहाल केली. त्यावेळी यदुरायाने राजा हे पद घेतले आणि वडियार (सरदार, मालक) असे आडनाव घेतले. त्याने आणि त्याच्या वारसांनी १५५३ पर्यंत विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली या प्रदेशावर राज्य केले राज्य केले.
+१५६५मध्ये मध्ये दख्खनी सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याचा पराभव करून राजधानी हंपी आणि इतर प्रदेशाचा नाश केला. त्यावेळी यदुरायाचा पणतू दुसरा तिम्मराजा वडियारने मैसुरुला स्वतंत्र राज्य असल्याचे जाहीर केले. तिम्मराजाचा पुतण्या राज वोडेयार पहिला याने राज्याच्या सीमांचा विस्तार केला. १६१०मध्ये त्याने आपली राजधानी मैसुरु पासूनन कावेरी नदीवरील श्रीरंगपट्टण बेटावर हलवली. याचा चुलत भाऊ आणि उत्तराधिकारी कांतिरव नरसराज पहिला याने राज्याच्या सीमांचा विस्तार थेट सध्याच्या तामिळनाडूमधील त्रिचीपर्यंत केला. कांतिरवाचा पुतण्या चिक्कदेवराज तथा देवराजा वोडेयार दुसरा याच्या सत्ताकालात मैसुरुच्या राज्याच्या सीमा सर्वाधिक विस्तारलेल्या होत्या. याने आपल्या राज्याला १८ प्रशासकीय विभागांमध्ये (चावडी) विभाजित करून कर आकारणीची सुसंगत प्रणाली सुरू केली.
+कालांतराने दख्खनी सुलतानांनी वडियारांचा पराभव करून हे राज्य आपल्या आधीन करून घेतले. १७६० ते १७९९ दरम्यान वडियार घराण्याचे राजे नावापुरते असून वास्तविक सत्ता सेनापती आणि नंतर स्वयंघोषित सुलतान, हैदर अली आणि त्याचा मुलगा आणि उत्तराधिकारी टिपू यांच्या हातात होती. या दोघांनी, श्रीरंगपट्टणातून आक्रमकपणे राज्याचा विस्तार केला.
+१७९९ मध्ये चौथ्या इंग्रज-मैसुरु युद्धातील श्रीरंगपट्टणाच्या लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतानला हरविले व नंतर फाशी दिले. त्यानंतर त्यांनी वाडियारांना आपले सामंत म्हणून पुन्हा सत्तेवर बसविले. सत्ता व करवसुली इंग्रजांनी स्वतःकडेच ठेवली आणि राजाला इंग्लंडच्या सम्राटाचे पगारी नोकर केले. याचबरोबर संस्थानाची राजधानी मैसुरुला परत नेण्यात आली. यावेळी शेवटचा वडियार राजा नववा चामराज वडियार याचा चार वर्षांचा मुलगा तिसरा कृष्णराज वडियार याला राजेपदी बसविण्यात आले.
+भारताला स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताकची स्थापना झाल्यावर १९५०-५६ दरम्यान जयचामराजेंद्र वडियार हे राजप्रमुख होते. १९५६मध्ये भाषिक आधारावर भारतीय राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांना एकत्रित म्हैसूर राज्याचे (सध्याचे कर्नाटक राज्य ) राज्यपाल केले गेले. हे या पदावर १९६४ पर्यंत होते. त्यानंतर दोन वर्षे ते मद्रासचे (आताचे तामिळनाडू) राज्यपाल होते.
+१७. सातवा चामराज वडियार
+१८. दुसरा कृष्णराज वडियार
+१९. नंजराज वडियार
+२०. आठवा चामराज वडियार
+२१. नववा चामराज वडियार
+२२. तिसरा कृष्णराज वडियार
+२३. दहावा चामराज वडियार (चामराजेंद्र, मद्दुर पाती)
+२४. चौथा कृष्णराज वडियार
+२५. जयचामराजेंद्र वडियार
+२६. श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार
+२७. यदुवीर कृष्णदत्त वडियार (सद्य)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11797.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11797.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9d8ec569c827da92c1e5d4ffae430a7bd06c175
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11797.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वडोदरा जंक्शन (गुजराती: વડોદરા રેલ્વે સ્ટેશન) हे गुजरात राज्यामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मुंबई-दिल्ली ह्या प्रमुख मार्गावर असलेल्या वडोदरा स्थानकामध्ये दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात.
+वडोदरा स्थानकाची निर्मिती महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांच्या हुकुमावरून इ.स. १८६१ मध्ये बॉम्बे, बरोडा ॲन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे ह्या कंपनीद्वारे करण्यात आली.
+वडोदराहून मुंबईकडे रोज १४ प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. वडोदरा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस, मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, कर्णावती एक्सप्रेस, सौराष्ट्र एक्सप्रेस, कच्छ एक्सप्रेस, सूर्यनगरी एक्सप्रेस, सयाजीनगरी एक्सप्रेस इत्यादी अनेक प्रसिद्ध गाड्या वडोदराला मुंबईसोबत जोडतात. पुण्यासाठी वडोदरावरून अहिंसा एक्सप्रेस, पुणे−इंदूर एक्सप्रेस सुटतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11822.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11822.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0954746833150ce15d20ccab0b76aa58196f74b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11822.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वणंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11826.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11826.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..287ddf14f2bf3aeee1c456f922fb17b88a6583f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11826.txt
@@ -0,0 +1,8 @@
+हे एक मराठी नाटक आहे.
+लोकांपुढे काही समस्या मांडणे आणि त्यांची सोडवणूक करयासाठी लोकांना प्रेरित करणे हा या सामाजिक नाटकाचा हेतू आहे. या नाटकात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची व्यथा मांडण्यात आली आहे. नावाप्रमाणेच नाटकातील एका पात्राच्या मनात अन्यायाविरुद्ध वणवा पेटतो आणि एक क्रांती घडते. समाजात जात-पात, उच्च-नीचता यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवून सलोख्याने राहण्याचा सल्ला या नाटकाद्वारे देण्यात आला आहे.
+नाटकात एकूण ४ गाणी आहेत.
+नाटकाचे सादरीकरण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे.
+दोन अंकी नाटक (१तास ५०मिनिटे)
+दीर्घांक (१तास २०मिनिटे),
+एकांकिका (४५मिनिटे).
+या नाटकाचा पहिला प्रयोग "४ जानेवारी २०१५" रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत, पुण्याजवळच्या पिंपरी शहरातील संत तुकाराम नगर तेथील आचार्य अत्रे सभागृहात, प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11840.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11840.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b20c3e23aa83e650ba4e655ea0c7e378f92e6486
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11840.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वणीचिंचोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11849.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11849.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80bdb2d0bc4c9ee6931bd1fa0b5ae1638aa32aae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11849.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वत्स हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
+वत्स राज्य हे यमुनेच्या खोऱ्यात व अलाहाबादच्या परिसरात होते. कोसाम, कौशाली किंवा कौशांबी ही याची राजधानी होती.
+उदयन हा राजा याठिकाणी राज्य करीत होता. यौगंधरायण हा मुत्सद्दी मंत्री उदयनच्या दरबारात होता. उदयनने काशी, बंगाल व कलिंगचे राज्य जिंकून घेतलेले होते.
+उदयन हा पराक्रमी राजा होता. त्याचा राजकीय प्रभाव अवंतीच्या चंडप्रद्योताला सहन झाला नाही. उदयनला नामोहरम करण्याचे चंडप्रद्योताचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. उदयन राजाला रानटी हत्ती माणसाळविण्याची कला अवगत होती. ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून चंडप्रद्योताने लाकडी हत्तीमध्ये सैन्य पाठवून विश्वासघाताने उदयनला कैद केले. मात्र शेवटी आपली मुलगी वासवदत्ता ही उदयनला दिली. अशी कथा बौद्ध ग्रंथात व भासाच्या प्रतिज्ञायौगंधरायण व स्वप्नवासवदत्ता या संस्कृत नाटकात वर्णिलेली आहे.
+उदयन हा बौद्ध धर्माभिमानी होता आणि त्याने धर्मप्रसारासाठी प्रयत्नही केले. शेवटी वत्स राज्य मगधाने जिंकून घेतले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11859.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11859.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..822c835be003181b66f7eaaad16446777ea1416e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11859.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+
+
+वन अप हा काइल न्यूमन दिग्दर्शित आणि ज्युलिया यॉर्क यांनी लिहिलेला २०२२ चा अमेरिकन कॉमेडी चित्रपट आहे. यात पॅरिस बेरेल्क, टेलर झाखर पेरेझ, हरी नेफ आणि रुबी रोज यांच्या भूमिका आहेत.[१] हा चित्रपट १५ जुलै २०२२ रोजी ॲमेझॉन स्टुडिओद्वारे रिलीज करण्यात आला.[२]
+विवियन “व्ही” ली ही एक स्पर्धात्मक गेमर आहे तिच्या प्रभावी कौशल्यामुळे तिला महाविद्यालयीन शिष्यवृत्ती मिळाली आहे. तिला बॅरेट युनिव्हर्सिटीच्या पुरुष-प्रधान संघ बेटासमध्ये स्थान मिळाले आहे. पण जेव्हा बेटासचा कर्णधार डस्टिन व्ही ला सांगते की ती कधीही सुरुवातीची खेळाडू होणार नाही, तेव्हा ती त्या गोष्टीला एक आव्हान म्हणून स्विकारते. तिची जिवलग मैत्रिण स्लोअन यात सामील होते आणि तिचे प्रशिक्षक पार्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, व्ही ने एका समान ध्येयाने एकत्र येण्यासाठी एक फक्त-मुलींचा संघ तयार करते. याचे धेय्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणे आणि बेटास संघाला हरवणे असे असते.[३]
+ऑक्टोबर २०२० मध्ये, इलियट पेज आणि पॅरिस बेरेल्क या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील झाल्याची घोषणा करण्यात आली. काइल न्यूमन ज्युलिया यॉर्क्सच्या पटकथेवरून दिग्दर्शन करणार आहे, बझ फीड स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.[४] जानेवारी २०२१ मध्ये, रुबी रोझ, टेलर झाखर पेरेझ, हरी नेफ आणि निकोलस कूम्बे चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील झाले, रोझने पेजच्या जागी लायन्सगेटने वितरण केले.[५]
+मुख्य फोटोग्राफी २७ नोव्हेंबर २०२० ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत टोरोंटो येथे झाली.[६][७]
+मे २०२२ मध्ये, Amazon Studios ने चित्रपटाचे वितरण हक्क विकत घेतले. [८] हे 15 जुलै 2022 रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर याचे वितरण झाले.[९]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11865.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..782b1799470c1596b4a637394ebaa7d8ce5fe7d7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11865.txt
@@ -0,0 +1,2 @@
+१ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह वन महोत्सव म्हणून ओळखला जातो.
+हा सप्ताह इ.स. १९५० पासून भारतात साजरा केला जात आहे. मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा असा याचा उद्देश आहे. पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही उपाय केले पाहिजेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11901.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11901.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..729bd172404029f8a64b3568a3df43a007a30864
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11901.txt
@@ -0,0 +1 @@
+वनरक्षक हा वनाचे संरक्षण करणारा राज्य प्रशासनाचा कर्मचारी आहे. साधारणत: १० ते १२ गावांसाठी एक या प्रमाणे वनरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नजीकचे नियंत्रण वनपालाचे असते. वनरक्षकाच्या नियंत्रणाखाली वनमजूर स्थानिक पातळीवर काम करतात. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, नवीन वृक्ष लागवड करणे, गाव पातळीवर वन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवड व संगोपनाबाबत लोकांचे प्रबोधन करणे, इत्यादी कामे करतो.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11918.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11918.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2616d71543cea5646bb3e6cf0b52157838e45795
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11918.txt
@@ -0,0 +1,16 @@
+वनवासी कल्याण आश्रम हे वनवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असलेली संघटना आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत संस्था आहे.
+आदिम अवस्थेत राहणारा हा वर्ग भारतात आदिवासी म्हणून ओळखला जातो. काबाडकष्ट करून उपजीविका चालविणारा हा समाज आहे.
+या संस्थेची स्थापना २६ डिसेंबर इ.स. १९५२ मध्ये बाळासाहेव देशपांडे यांनी केली.
+या कार्याला ठक्करबाप्पा व गोळवलकरगुरुजी यांनी स्फूर्ती दिली.
+विशाल दृष्टिकोन घेउन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरुवात झाली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धाजागरण संस्कार असे विषय घेउन सेवाप्रकल्प उभे केले गेले. या साऱ्या प्रकल्पाच्या माध्यमांतून देशभरातील वनवासी क्षेत्रात एक शक्ती निर्माण झाली आहे असे मानले जाते.
+आपल्याच समाजाचे,. इथल्या प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थशाली बनवणे की राष्ट्रउभारणीच्या कार्यातही हा समाज आपले योगदान देऊ शकेल.
+महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ इ.स. १९७८ साली झाला.
+या ३० वर्षामध्ये केलेल्या कामाचा प्रभावाने सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिष्ठित वनवासी युवकांची पिढी तयार झाली आहे. तसेच आपल्या समाजाचा विकास आपणच केला पाहिजे अशी भावना बाळगणारे युवक पुढे येत आहेत. वैद्यकीय सेवा व आरोग्यरक्षक योजनेच्या माध्यमातून वनवासी बांधवांच्या वेदना दूर करण्याचे प्रयत्न झाले आहेत. श्रद्धाजागरणाच्या कार्यामुळे अराष्ट्रीय कारवायांना खीळ बसली आहे. आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो शहरी तसेच आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते तयार झाले आहेत. एकलव्य खेलकूद स्पर्धेमुळे वनवासी क्षेत्रातील खेळातील प्रगत खेळाडूंना दिशा मिळाली आहे. वनवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय प्रारंभ करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकासा साधण्यात यश मिळवले आहे.
+इ.स. १९७०पासून महाराष्ट्राची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा डोंगर उभा आहे. पूर्वीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या साऱ्या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्तिशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे.
+आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे.
+या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे वनवासी कल्याण आश्रमाचे आवाहन आहे.
+वनवासी कल्याण आश्रम मानते की विद्यार्थांच्या वसतिगृहाचा एका महिन्याचा खर्च साधारणपणे रू. १५,०००/- इतका येतो. ही मदत सामान्य जनांच्या आवाक्यातील आहे व त्यामुळे एका व्यक्तीचे आयुष्य बदलते असा दावा वनवासी कल्याण आश्रमातर्फे केला जातो.
+शुभप्रसंगी व प्रियजनांच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रासंगिक देणगी सामान्य जनांनी द्यावी असेही आवाहन केले जाते.
+आश्रमाच्या कार्यासाठी वेळ देणे, आश्रमाच्या वैद्यकीय केंद्रासाठी औषध संकलनास मदत करणे, वनवासी परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीस साहाय्य करणे, कल्याण आश्रमाच्या केंद्रास नियमित/प्रासंगिक भेटी देणे असे अजून काही आवाहने आश्रमातर्फे केली गेली आहेत असे दिसून येते. तसेच वस्तुरूप देणगी म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे कापड व अन्य शालेय साहित्य, धान्य, अन्य मदत मागितली जाते.
+वनवासी कलांच्या उत्कर्षासाठी वनवासी कलेस प्रोत्साहन म्हणून दिवाळी भेटकार्डे, दिनदर्शिका व राख्या विकल्या जातात.
+वनवासी कल्याण आश्रम यांना दिल्या जाणाऱ्या सर्व देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत असा दावा केला जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11926.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11926.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11926.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11990.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11990.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41bfe0c99a21599c5cc0ac31cb378ffc2409a68a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11990.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वरखेडी हे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पाचोरे या शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पाचोरा-जामनेर (राज्य महामार्ग क्र. १९) रस्त्यावर वसलेले गाव आहे.
+
+हे तालुक्यातील बाजारपेठेचे प्रमुख गाव आहे. येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. येथील बैल बाजार प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11992.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11992.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89141ac815d4aa3f1529e5b17f469c1113bcd9df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_11992.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वरखेडी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12013.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12013.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2db0ff191b68d7944efa0fe0740a0c07838bdc2c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12013.txt
@@ -0,0 +1 @@
+वरडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12014.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12014.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..508834f6ce7bfbdce8c48d1c9b2d7be419c06b38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12014.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वरण हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
+[[तूर डाळ] शिजवल्यावर हा पदार्थ तयार होतो. सहसा डाळ प्रेशर कूकरमध्ये शिजवली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12019.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12019.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29783d4b204be1fd6f522aec0f9fc05781f9cbd1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12019.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वरदराजन चारी हे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा अॅट ट्विन सिटीज मध्ये १९९४ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.[१] त्यांनी १९७४ मध्ये आय.आय.टी मुंबईमधून केमिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक ही पदवी मिळवली.त्यानंतर ते १९७६ पर्यंत मुंबईत युनियन कार्बाईड कंपनीत नोकरीला होते.त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. १९८० मध्ये त्यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पी.एच.डी ही पदवी संपादन केली.त्यानंतर ते १९८० मध्ये शिकागोमधील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्टमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले.१९८६ ते १९९२ या काळात ते फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ मिन्निअॅपोलिस मध्ये अर्थतज्ञ म्हणून होते.त्यानंतर १९९४ पासून ते युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा अॅट ट्विन सिटीज मध्ये १९९४ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12020.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12020.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24e5ab16f98ecf194918b98be548778569e7a087
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12020.txt
@@ -0,0 +1,2 @@
+भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभाऱ्यात आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे.मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी.[ संदर्भ हवा ]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12021.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12021.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..21fb299e567bcf92c2fa35f926b9dfb4dc9e451c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12021.txt
@@ -0,0 +1,13 @@
+१९° ५३′ १७″ N, ७४° २८′ २४″ E
+वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे.अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.
+हे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले.
+या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.
+फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.
+काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.
+एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.
+शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.
+इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते
+श्री वरद विनायक
+महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
+या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
+रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12031.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12031.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5534498a7af823e548867feeb93a5857fb321e7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12031.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वरपुड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12033.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12033.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4605f273a254217e27e91a5fbb50724aeb4aaf8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12033.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12035.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12035.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea5b38faa80fdfaa1b6a021deb291f434ed92f07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12035.txt
@@ -0,0 +1 @@
+वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी महामार्गापासून-सीलिंकपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12076.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12076.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f99ec603fa0c413fba0455defba72b0297aa36ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12076.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वराहगिरी वेंकट गिरी किंवा व्ही.व्ही. गिरी (१० ऑगस्ट १८९४ - २३ जून १९८०) हे चौथे राष्ट्रपती होते पतीपदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपतीपदावर होते.
+केंद्रीय राजकारणात शिरण्याआधी गिरी ते (१९५६-६०), केरळ (१९६०-६५) व म्हैसूर (१९६५-६७) राज्यांचे राज्यपाल होते. १९७५ साली त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
+
+
+ सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1211.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1211.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c963e359ee8fbe5a983dfddff7c6813f7457202c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1211.txt
@@ -0,0 +1 @@
+रास्ता पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. याला सरदार (आंनदराव लक्ष्मणराव) रास्तेंचे नाव देण्यात आले.[१]
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12139.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a24e5c2a5472d4df6b98905b0838f552906e893
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12139.txt
@@ -0,0 +1,2 @@
+२०° १३′ ४८″ N, ७९° ००′ ००″ E
+वरोरा (लेखनभेद: वरोडा ;) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1214.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1214.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b969fc21089e36eece4b414e3f5ffcac6b5071e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1214.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे, जे रस्ते वाहतूक, वाहतूक संशोधन आणि गतिशीलता वाढवण्यासाठी नियम आणि कायदे तयार करण्यासाठी आणि प्रशासनासाठी सर्वोच्च संस्था आहे. भारतातील रस्ते वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता. केंद्रीय अभियांत्रिकी सेवा (रस्ते) संवर्गातील अधिकाऱ्यांमार्फत ते देशाच्या राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी जबाबदार आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी रस्ते वाहतूक ही एक महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. ते विकासाची गती, रचना आणि नमुना प्रभावित करते. भारतात, एकूण मालाच्या ६० टक्के आणि प्रवासी वाहतुकीच्या ८५ टक्के वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे भारतासाठी या क्षेत्राचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अर्थसंकल्पात त्याचा मोठा वाटा आहे.
+युद्ध परिवहन विभागाची स्थापना जुलै, १९४२ मध्ये, तत्कालीन दळणवळण विभागाचे दोन विभागांमध्ये विभाजन करून करण्यात आली: [१]
+युद्ध वाहतूक विभागाला वाटप केलेल्या कार्यांमध्ये प्रमुख बंदरे, रेल्वे प्राधान्ये, रस्ते आणि जलवाहतुकीचा वापर, पेट्रोल रेशनिंग आणि उत्पादक गॅस यांचा समावेश आहे. व्यापकपणे सांगायचे तर, युद्ध वाहतूक विभागाचे कार्य युद्धकाळातील वाहतुकीच्या मागण्या, तटीय जहाज वाहतूक आणि प्रमुख बंदरांचे प्रशासन आणि विकास यांच्यात समन्वय साधणे हे होते. नंतर, वाहतूक प्राधान्यांच्या विभागांच्या नियंत्रणासाठी देखील निर्यातीचे नियोजन हाती घेण्यात आले.
+मंत्रालयाच्या अंतर्गत खालील शाखा कार्यरत आहेत:
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12142.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12142.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df6889c1e226dea93b46b0a0ccc9c6cf265131e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12142.txt
@@ -0,0 +1,18 @@
+वरोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
+डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.मासेमारी, ताडीव्यवसाय,आणि डायकाम हे व्यवसाय येथे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत.
+हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६७८ कुटुंबे राहतात. एकूण २८१० लोकसंख्येपैकी १३९२ पुरुष तर १४१८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८७.६३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.८३ आहे तर स्त्री साक्षरता ८२.६३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.७९ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी,मांगेली,आणि वैती समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून बरेच लोक मासेमारी, ताडीव्यवसाय, डायकाम, खाजगी-सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.ज्वेलरी डायमेकींग हा शतकापेक्षा जुना असलेला गृहउद्योग इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे.हा भारत देशाबरोबरच दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशातील सोने व्यापाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक आणि नाजूक नक्षीकाम करण्याचे कसब लाभलेले असे शेकडो डायमेकर्स आजुबाजूच्या परिसरात आहेत.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
+गुंगावाडा, वाडापोखरण, चंडीगाव, आंबिस्तेवाडी, वाढवण, वासगाव, मोठगाव, वादडे, ओसरवाडी, तणाशी, देदाळे ही जवळपासची गावे आहेत.वरोर ग्रामपंचायतीमध्ये आंबिस्तेवाडी आणि वरोर ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12160.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12160.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fb5493778d6bb45bc5a572665323f3d22ae60741
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12160.txt
@@ -0,0 +1,12 @@
+डॉ. वर्गीज कुरियन (लेखनभेद:व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, १९२१; कोळ्हिकोड - सप्टेंबर ९, २०१२; नडियाद) हे भारतीय अभियंते तथा उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण (इ.स. १९९९) तसेच जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
+त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते. इ.स. १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्रीदेखील होते.
+वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (वर्तमान भारताच्या केरळ राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला.
+वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले.
+भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये आणंद, गुजरात येथे झाली. त्या सुमारासच "खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड" [टीप १] ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल. ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले.
+वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्याचे ठरविले. "गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड" [टीप २] या पालक संस्थेने १४ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून "आणंद मिल्क युनियन लिमिटेड" [टीप ३] असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन [टीप ४] ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.
+तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले इंडिया ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू (कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले. अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. या यशाचे श्रेय वर्गीज कुरियन यांना जाते.
+याशिवाय भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वर्गीस यांच्या हस्ते १६ जुलै १९६५ रोजी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना करण्यात आली.[१]
+मूत्रपिंडांच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. सप्टेंबर ९, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार ०११५ वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले[२].
+इस. २०१४ मध्ये, देशातील सर्व प्रमुख डेअरी गटांनी, इंडियन डेअरी असोसिएशनसह, कुरियन यांचा वाढदिवस, २६ नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला.[३] [४][५][६][७][८] मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि स्वीडिश युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस यांनी त्यांना मानद पदवी प्रदान केली होती.[९]
+[१४][१५]
+कुरियन एकतर अनेक सार्वजनिक संस्थांचे प्रमुख किंवा सदस्य होते. तसेच त्यांनी जगभरातील विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती. [१६] [१७] प्रख्यात वक्त्यांची व्याख्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "डेअरी क्षेत्रातील धडे" त्यांच्या कार्याद्वारे [१८] "डाळीसाठी अमूल मॉडेल", [१९] ग्रामीण भारतातील सामाजिक व्यवस्थापन धोरणे पार पाडण्यासाठी चालू असलेल्या ग्रामीण समस्यांना लागू करण्यासाठी आयोजित केली जातात. संस्था, [२०] किंवा "न्यायासह वाढ" साठी निधी उभारण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कार्याचा वापर करणे. [२१] कुरियन यांना रेड अँड व्हाईट लाइफटाइम अचिव्हमेंट्स नॅशनल अवॉर्ड (आता गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड म्हणून ओळखले जाते) देखील प्रदान करण्यात आले. [२२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12165.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12165.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..084d7ec4b8c0ea94136d07ec7a36231dd2fc1535
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12165.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 49°47′N 9°56′E / 49.783°N 9.933°E / 49.783; 9.933
+
+व्युर्झबुर्ग (जर्मन: Würzburg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. व्युर्झबुर्ग जर्मनीच्या दक्षिण भागात व बायर्नच्या वायव्य भागात माइन नदीच्या काठावर वसले असून ते न्युर्नबर्गपासून १०९ व फ्रांकफुर्टपासून १२० किमी अंतरावर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12204.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12204.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed5257510929b5fb8be51d7cf1d8d31a8b4b74ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12204.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्थ काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12207.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12207.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c156b236f3220191a37d70236027bb47bd67a30d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12207.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्थूर प्रकाश (१९६६ - ) कर्नाटक राज्यातील एक राजकारणी आहे. ते नम्मकाँग्रेस पक्षाचे नेते आहेत. प्रकाश कोलार विधानसभा मतदार संघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले.[१]
+प्रकाश यांनी कोलार मतदारसंघातून २००२, २०१३ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि प्रत्येक वेळी ते विजयी झाले. डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या सरकारमध्ये त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम पाहिले. याशिवाय ते जगदीश शेट्टर यांच्या सरकारातही मंत्री होते. परंतु २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते जेडीएस पार्टीचे के श्रीनिवास गौडा यांच्याकडून पराभूत झाले. ते नम्मकाँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12223.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12223.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8dcdb02771475145f3160b9b3bc2e2d55f47867
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12223.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्धा जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग वर्धामधून जातो तर जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.
+सेवाग्राम हा आश्रम येथून जवळच स्थित आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12227.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8dcdb02771475145f3160b9b3bc2e2d55f47867
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12227.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्धा जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग वर्धामधून जातो तर जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.
+सेवाग्राम हा आश्रम येथून जवळच स्थित आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12235.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12235.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84aad082e1282b64fc376612fa3d42ac5121f9a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12235.txt
@@ -0,0 +1 @@
+वर्नर मॅग्नस मॅक्सिमिलियन फ्राइहेर फोन ब्रॉन (मार्च २३, इ.स. १९१२ - जून १६, इ.स. १९७७) हा जर्मन-अमेरिकन क्षेपणास्त्रशास्त्रज्ञ आणि अंतराळशास्त्रज्ञ होता. फोन ब्रॉन हा जर्मनी व नंतर अमेरिकेतील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील अग्रगण्य नेता होता. याला विसाव्या शतकातील सगळ्यात महत्त्वाच्या शास्त्रज्ञांपैकी एक मानण्यात येते..[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12277.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12277.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06d5bc6264b63866b60106217bc90bb8859020a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12277.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यात वर्षा ऋतू असतो.
+ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे जून उत्तरार्ध, जुलै, ऑगस्ट पूर्वार्ध या महिन्यात वर्षा ऋतू असतो.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12282.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12282.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afa171380ff60c15b3677e01e65e5660e4618dad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12282.txt
@@ -0,0 +1,4 @@
+जन्म - १६ फेब्रुवारी
+डॉ.वर्षा तोडमल या प्राध्यापिका, लेखिका, व्याख्यात्या, मुलाखतकार आहेत. म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली वीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठी साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करत आहेत. बालसाहित्य ,संत-साहित्य आणि शिक्षण हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. कविता हा आस्थाविषय आहे.
+एम.ए.(मराठी, इंग्रजी) ,बी एड, डी.सी.जे, पीएच.डी
+सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामध्ये पीएच.डी पदवीसाठी संशोधन केले. 'स्वामी विज्ञानानंद: व्यक्ती आणि वाङ्मय :एक चिकित्सक अभ्यास' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. प्राचार्य डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12288.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12288.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a061f1096f779f43fc3dfb7e6cb7283fff6a7d2f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12288.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्षा राफेल (२० मार्च, १९७५:गोरखपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून ९ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[२]
+साचा:India Squad 2005–06 Women's Asia Cup
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12299.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12299.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0dec571502e352aba03bc0daa2b480674fddd90
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12299.txt
@@ -0,0 +1 @@
+वर्सोवा हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील सर्वात पश्चिमेकडील स्थानक आहे. हे स्थानक वर्सोवा उपनगराच्या सेव्हन बंगलोज ह्या भागात स्थित आहे. घाटकोपर येथे सुरू होणारा मार्ग १ वर्सोवा येथे संपतो. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12306.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12306.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f6a5162b77514dfb56094bb9331810cbe9a321e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12306.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+वर्स्ट केस सिनारीओ हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, पंचवीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ६७वा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12309.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12309.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d04f3fb8bc0e64d5653cec12ee967f9b2a40f400
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12309.txt
@@ -0,0 +1,2 @@
+नवऱ्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन वधूपक्षाचा पाहुणचार घेतात त्यांना वऱ्हाड किंवा वऱ्हाडी मंडळी असे म्हणतात.
+स्थूल अर्थाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी हजेरी लावण्यासाठी एका गटाने प्रवास करणारी मंडळी म्हणजे वऱ्हाड होय.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12349.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2fe410d84e11f8dda494f9a9e67af7e401c425d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12349.txt
@@ -0,0 +1 @@
+प्राध्यापक वल्लभ बेनके महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे जुन्नर मतदारसंघातून निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12376.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96e4053d17f2a5cc74d061230063a7da1fa60c9e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12376.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वळवंती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12423.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12423.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56b9de079e17ee74428369faa0121a725ed7524b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12423.txt
@@ -0,0 +1,6 @@
+डॉ. वसंत स. जोशी (१९३० - १६ नोव्हेंबर, २०१७) हे प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक होते.
+यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावाचे आहे. जोशी यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण निपाणी, कोल्हापूर व पुणे येथे झाले. सन १९६८मध्ये एकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास या विषयावर त्यांना मिळालेली पीएच.डी. पदवी ही शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील पहिली होती. १९६१ ते १९६५पर्यंत ते अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयात व १९९० झालेल्या सेवानिवृत्तीपर्यंत वाईच्या किसनवीर महाविद्यालय येथे पदव्युत्तर विभागाचे प्रमुख होते.
+आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस जोशी हे दैनिक सत्यवादीत उपसंपादक होते. त्यांनी ना.सी. फडके यांचे लेखनिक म्हणूनही काम केले. प्राचीन मराठी साहित्याचे संपादन व संशोधन यात त्यांनी काम केले. महानुभव आणि संत वाङमयावर त्यांनी विपुल लेखन केले. महानुभव संत, ज्ञानदेव चिंतन, मराठी गौळण, संशोधन साधना, मराठी भाषा व साहित्य संशोधन खंड १ व २ आदी किमान १० संशोधनात्मक पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. त्यांच्या ग्रंथांना मराठी अभ्यासकांनी गौरविले व विविध पुरस्कारही मिळाले. पंजाब आणि हैद्राबादमधील मराठी हस्तलिखिताची त्यांनी संपादलेली सूची ही मौलिक संदर्भ साधन म्हणून मान्यताप्राप्त आहे.
+डॉ. जोशी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व कार्यवाह म्हणून आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक म्हणून १९८५ ते १९८८ पर्यंत काम केले.
+ते पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाचे कार्यकारिणी सदस्य होते व १९७४ ते १९७७ या काळात त्या मंडळाच्या त्रैमासिकाचे संपादक होते.
+नवभारत या वाईहून प्रसिद्ध होणाऱ्या वैचारिक मासिकाच्या संपादक मंडळातही त्यांनी काम केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12424.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12424.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2866675cf3e8c893912e0c70eed28fcca16dbf70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12424.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वसंत डावखरे (१९४९ - ४ जानेवारी, २०१८) हा महाराष्ट्रातील राजकारणी होते. हे शेतकरी कुटुबात जन्माला आले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर वसंत डावखरे काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेले.
+१९८६ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत डावखरे हे नौपाड्यातून काँग्रेसपक्षातर्फे नगरसेवक म्हणून विजयी झाले. १९८६-८७ साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले. ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून डावखरे यांची ख्याती होती. त्यानंतर १९९२ पासून चार वेळा ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९८ मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर सलग १८ वर्षे ते उपसभापती होते. २०१६ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले.
+लष्करे तोयबाची कुप्रसिद्ध दहशतवादी इशरत जहाँ हिला गुजराथ पोलिसांनी मारून टाकल्यानंतर, डावखरे यांनी तिच्या कुटुंबीयांना व्यक्तिगतरीत्या एक लाख रुपयांची मदत केली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12455.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12455.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd6aa27e8e7f571e9d8e9a45670a1da9479838f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12455.txt
@@ -0,0 +1,14 @@
+वसंतविचारधारा (वसंतवाद) ही महानायक वसंतराव नाईक यांनी अंगीकारलेल्या विशिष्ट मूल्याधारित जीवनशैलीला व सामाजिक आणि राजकीय चळवळींतील तत्त्वप्रणालीला उद्देशून प्रचलित झालेली एक स्थूल संज्ञा आहे. यामध्ये मुख्यतः विकेंद्रीकरण , स्वावलंबन , सर्वसमावेशकता , सहिष्णुता , कृषीनिष्ठा , दूरदृष्टी या तत्त्वाचा मुख्यतः समावेश होतो. वसंतवाद हे सामाजिक न्यायाचे प्रकर्षाने समर्थन करणारे आहे. वसंतविचारधाराचे अभ्यासक तथा 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीमेचे' प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांच्या मते , "वसंत विचारधारेचे मुलतत्वे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक,विकेंद्रित आणि दूरदर्शी असून कोणत्याही विशिष्ट जात्यांधता किंवा धर्मांधता याला कुठेही स्पर्शत नाही. त्यामुळे वसंतविचारधारेचा केंद्र बिंदू हा 'माणूस' राहिला आहे. वसंतराव नाईकांचे जीवनमूल्ये, दूरगामी सर्जनशील विचार आणि विकासाभिमुख तत्वांचा परिपाक म्हणजे वसंतविचारधारा होय." वसंतविचारधारा यालाच 'नाईक विचारधारा' , नाईक थॉटस्' (V. P. Naik Thoughts) असेही म्हटल्या जाते. वसंतविचारधारा अर्थात वसंतवादाचा (Vasantism) विकासात्मक सामाजिकरणाच्या दृष्टीने अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे.[१][२] पहिले वसंतवादी साहित्य संमेलन नागपूर येथे संपन्न झाले.तिसऱ्या वसंतवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा. जयसिंग जाधव यांनी भूषविले.
+वसंतविचारधारा ( Naik Thoughts) चा प्रभाव हा अधिकतेने शेतकरी, वंचित, ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तथापि राजकीय क्षेत्रात देखील 'वसंतविचारधारा' चा प्रभाव दिसून येतो. महानायक वसंतराव नाईक यांनी शेतकरी, कामगार, गरिब, दुर्बल , विमुक्त अशा सकल बहुजन घटकांचे सबलीकरण करून त्यांना आत्मसन्मान बहाल केले. त्यांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती यशस्वीपणे घडवून आणली. शिवाय रोजगार हमी योजना आणि पंचायत राजची मुहूर्तमेढ रोवली, त्यामुळे वसंत विचारधारेचा प्रभाव स्वाभाविकच शेतकरी, वंचित, दुर्बल अशा बहुजन घटकावर पडल्याचे दिसून येतो. वसंतराव नाईक हे एक स्वतः प्रगतशील शेतकरी आणि दूरदर्शी विचारवंत होते. "जोपर्यंत कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून येणार नाही, तोपर्यंत देशात अमूलाग्र प्रगती साधली जाणार नाही." वर्ग संघर्षातून गरिबी संपुष्टात येणार नाही. शेतकरी-कामगारात आशावाद निर्माण करून सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल." असे वसंतराव नाईकांचे प्रेरक विचार विकासाला गवसणी घालणारे आहे. [३] सर्व घटकांच्या हिताला सामावून घेणारी, लोक कल्याणाचा मार्ग दाखवणारी विचारधारा असल्याने 'वसंत विचारधारा (V.P.Naik Thoughts) जनमानसात रुजविण्यासाठी पुढाकार घेणारे प्रख्यात विचारवंत एकनाथराव पवार यांनी "वसंत विचारधारा ही एक लोकाभिमुख विकासवाहिनी होय."[४] असे मत मांडले आहे.
+•वसंत व्याख्यानमाला
+•वसंतवादी साहित्य संमेलन
+•थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम
+•शेतकरी कृतज्ञता सप्ताह
+•शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर)
+• शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३)
+• शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०)
+• माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर)
+• गांधीवाद
+•आंबेडकरवाद
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12457.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af676721cf6b9e79938f5c324d411467c228866e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12457.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+वसंत विहार महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील एक भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12458.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12458.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24743f3a69dc4fc182bfeec5da76511a142e9a0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12458.txt
@@ -0,0 +1 @@
+न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे शहरात 'वक्तृत्वोत्तेजक सभेची' स्थापना केली. ही वक्तृत्वोत्तेजक सभा १८७५ सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत टिळक स्मारक मंदिरात वसंत व्याख्यानमाला आयोजित करते. या व्याख्यानमालेला १४५हून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा[१] आणि प्रतिष्ठा आहे. या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित, मान्यवर, तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने होत असतात. वसंत व्याख्यानमाला ही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू मानली जाते. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, बाळ ठाकरे, नाथ पै, राजेंद्रसिंह, बलराज साहनी, श्रीराम लागू, प्राचार्य शिवाजीराव भोसले, जब्बार पटेल, कुमार केतकर, विद्याधर गोखले, भारतकुमार राऊत,रघुनाथ माशेलकर, डॉ. अरुण निगवेकर, नरेंद्र जाधव, अनिल अवचट, नरेंद्र दाभोळकर, अण्णा हजारे, पी.सी. अलेक्झांडर, डॉ. शंकरदयाळ शर्मा, सदानंद मोरे, अविनाश धर्माधिकारी, असीम सरोदे, हमीद दाभोळकर, पाशा पटेल, सुबोध भावे, सुहास पळशीकर इत्यादी अनेक मान्यवरांनी वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानांचे पुष्प गोवले आहे./[२].वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष श्री.दीपक जयंतराव टिळक हे आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12462.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12462.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64692b4919296bfe98bbb50ce68ad1a6169fbb31
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12462.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वसंत शांताराम देसाई (जन्म :२७ डिसेंबर, इ.स. 1904; - २३जून १९९४) हे एक मराठी नाटककार, नाट्यसमीक्षक आणि पदरचनाकार होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली.
+वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात.
+विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12472.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12472.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0fdf197d7e18b1b91ecd4858400cadb0a0598f2f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12472.txt
@@ -0,0 +1,9 @@
+वसंतगड हे कराड-चिपळूण महामार्गावरील एक गाव आहे.
+वसंतगड या किल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याशी हे गाव आहे.मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.
+गडावरील प्रेक्षणीय स्थळे
+गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचेमंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बाधणीचे आहे. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्र भरावली जाते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
+चंद्रसेन महाराज
+आत्ताचा महाराष्ट्र पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाई. दंडकारण्याचा राजा चंद्रसेन महाराज हा मोठा तपस्वी व शिवभक्त होता. वसंतगडावरील देऊळ त्याचे आहे अशी कथा प्रचलित आहे. राम वनवासात असताना कधी काळी वसंतगडी मुक्कामी होते. वसंतगडावर रामाचे आणि मारुतीचे देऊळही आहे.
+चंद्रसेन महाराज कुळदैवत
+अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात. जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. रामायण काळी त्या जागी चंद्रसेन महाराज बांबूच्या बेटात तपाला बसले असताना कोणत्या तरी शिकाऱ्याने चुकीने मारलेल्या बाणामुळे त्यांचा हात तुटला अशी दंतकथा आहे. त्यामुळे, मंदिरातील चंद्रसेन महाराजांच्या मूर्तीला एक हात नाही. त्यांच्या उजव्या बाजूँस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस जानाईदेवीची मूर्ती आहे. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.
+भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोडचे घाडगे यानी निमसोडला तीन मंदिरे बांधली आहेत. रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावली, विटा, खोडद अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12505.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12505.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bbd4b9ec68d7cc07e4b069bbe732b4f69292dcd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12505.txt
@@ -0,0 +1,12 @@
+द्वितीय पत्नी - शालिनीताई पाटील
+परिचय :
+महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
+त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.
+सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.
+महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात.
+वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.
+वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वतःशेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.
+सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.
+स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणाऱ्या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12523.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12523.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0755b72c931473b0f523b6d8429230cedf7f3bde
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12523.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
+तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती.
+किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरूंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.
+किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.
+हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली.
+किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1253.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1253.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d436dfab3a767794192c69703edc92ca37cf2205
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1253.txt
@@ -0,0 +1 @@
+रा हा प्राचीन इजिप्तमधील सूर्यदेवता आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12542.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12542.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..729f6b0ca9dbcba2c48c565599915ec77164790f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12542.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वसाहती साम्राज्ये शोध युगामुळे तयार झाली.
+हेन्री द नेवीगेटर याच्या अधिपत्याखाली पोर्तुगालने स्वतःचे साम्राज्य व पहिले जागतिक व्यापार जाळे अस्तित्वात आणले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12549.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12549.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff89792d3ba04f7baf936f96dac8b2450cf9473f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12549.txt
@@ -0,0 +1,17 @@
+जितेंद्र नारायण सिंह त्यागी हे पूर्वी सय्यद वसिम रिझवी म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश, भारतातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी सदस्य आणि अध्यक्ष होते.[२] त्यांनी ६ डिसेंबर २०२१ रोजी दासना मंदिर, गाझियाबादचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात धर्मांतरण केले.[३] भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी, तसेच राम की जन्मभूमी या बॉलीवूड चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ते ओळखले जातात.[४][५][१]
+त्यागी (पूर्ववर्ती रिझवी) हे रेल्वेतील तिसऱ्या वर्गातील मुस्लिम समाजातील कर्मचाऱ्याचा घरी जन्माला आले. त्यागी सहाव्या वर्गात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यागी आणि त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. त्यागी आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी नैनिताल येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला.[६][७]
+यानंतर ते सौदी अरेबियाला गेले आणि एका हॉटेलमध्ये सफाईचे काम करू लागले. नंतर त्यांना जपानला जाण्याची संधी मिळाली आणि तिथे त्यांनी एका कारखान्यात काम केले. यानंतर त्यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली जिथे त्यांनी एका दुकानात काम केले.[६][७]
+इस २००० मध्ये लखनौमधील जुन्या शहरातील काश्मिरी मोहल्ला प्रभागातून ते समाजवादी पक्षाचे (स.पा.) नगरसेवक म्हणून निवडून आले आणि इस २००८ मध्ये शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. जवळपास दहा वर्षे ते या बोर्डावर अध्यक्ष म्हणून काम करत होते[८][७] इस २०१२ मध्ये, शिया धर्मगुरू 'कल्बे जवाद' यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यागी यांना सहा वर्षांसाठी समाजवादी पक्षातुन काढून टाकण्यात आले. याचे कारण म्हणजे त्यांच्यावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.[९] त्यागी यांना नंतर न्यायालयातून दिलासा मिळाला आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.[२]
+राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद वादात त्यागी (पूर्वाश्रमीचे रिझवी) हे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष या नात्याने एक मुस्लिम पक्षकार होते. कोर्टाबाहेर वाद मिटवण्यासाठीच्या चर्चेत भाग घेताना त्यागी यांना वारंवार धमक्या मिळत असत.
+पाकिस्तान स्थित अतिरेकी संघटना 'जमात-ए-इस्लामी' यांनी त्यांना त्यांच्या विपत्र पत्त्यावर म्हणजे ई-मेल वर पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती.[१०] पाकिस्तान स्थित फरारी गुन्हेगार दाऊद इब्राहिम याने १३ जानेवारी २०१८ रोजी फोन द्वारे जिवे मारण्याची धमकी दिली होती.[११] तद्नंतर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांनी आपल्या हस्तकांच्या मदतीने त्यांच्या हत्येचा कट रचला होता. या प्रकरणाची चौकशी करून दिल्ली पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून एकूण चार गुन्हेगारांना अटक केली होती.[१२]
+इस २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याची घोषणा झाली तेव्हा त्यागी यांनी वैयक्तिक रित्या राम मंदिर निर्माण समितीला एक्कावन हजार रुपये देणगी देण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी या निकालानंतर आता कोणताही वाद उरला नसून उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड राम मंदिराचे समर्थन करणार आहे. भविष्यात जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल तेव्हा शिया वक्फ बोर्डाकडून मदत केली जाईल, असे प्रेस नोट द्वारे घोषित केले.[१३]
+जानेवारी २०१८ मध्ये, त्यागी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून मदरसे रद्द करण्याची मागणी केली आणि म्हटले की त्यातील काही मदरसे मुस्लिमांच्या भल्यासाठी काम करण्या ऐवजी दहशतवाद्यांचे निर्माते म्हणून काम करतात.[९] याला प्रत्युत्तर म्हणून, बरेली आधारित धार्मिक संघटना ऑल इंडिया फैझान-ए-मदिना कौन्सिल (एआयएफएमसी) ने त्यागीचा शिरच्छेद करणाऱ्या प्रत्येकासाठी १०,००,७८६ रुपयांचे इनाम आणि मोफत हज यात्रा जाहीर केली.[१४]
+यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये, त्यागी म्हणाले की भारतातील मदरशांमध्ये समलैंगिकता प्रचलित आहे.[१५]
+'मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास आत्महत्या करणार' इ.स. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यागी यांनी वार्ताहरांना मुलाखत देताना असे म्हटले की, जर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा परत निवडून आले नाही तर ते राम मंदिराच्या दारात जाऊन आत्महत्या करतील. मोदी हे कुशल पंतप्रधान असून राष्ट्रहिताची बाजू म्हणून ते मोदींना समर्थन करतात. याकाळात त्यागी उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट होता. यामुळे हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला.[१६]
+जानेवारी २०२० मध्ये त्यागी म्हणाले की, "काही लोकांचा असा विश्वास आहे की मुलं जन्माला घालणे ही दैवी (नैसर्गिक) प्रक्रिया आहे आणि त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये. अधिकाधिक लेकरांना जन्माला घालणे हे समाज आणि देश दोन्हीसाठी हानिकारक आहे. तेव्हा लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केल्यास देशासाठी चांगले होईल."[१७]
+एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की त्यांना स्वतःला मुस्लिम म्हणवून घेणे आवडत नाही, ज्यामुळे त्यांना "क्रूर, जंगली श्वापद" असल्यासारखे वाटते. त्यागी पुढे म्हणाले की ते चांगले मुस्लिम आहेत, परंतु जर त्यांना तालिबानच्या समान वर्गात ठेवायचे असेल तर, त्या ऐवजी माणूस म्हणून ओळख देणे अधिक योग्य राहील.[१८] दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांनी जाहीर केले की त्यांनी इस्लामचा त्याग केला आहे.[१९]
+१२ मार्च २०२१ रोजी त्यागिनीं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, जिथे त्याने कुराणातील २६ श्लोक काढून टाकण्याचे आवाहन केले.[२६] त्यांनी याचिकेत दावा केला आहे की या वचनांमुळे मुस्लिमांमध्ये हिंसाचार वाढतो.[२७] याचिकेत म्हटले आहे की या २६ श्लोक मूळ कुराणचा भाग नसून नंतरच्या टप्प्यावर टाकण्यात आले होते.[२८] प्रतिसादात, इस्लामच्या शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथांच्या मुस्लिम संस्थांकडून निषेध करण्यात आला आहे.[२९][३०] एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावर उत्तर देत असे म्हटले की वसिम रिझवी हा सर्वात मोठा जोकर आहे, संधीसाधू आहे. त्यांनी आपला आत्मा आरएसएसला विकला आहे. मी या भोंदूला आव्हान देतो की शिया, सुन्नी किंवा मदरसा जिथे अशा शिकवणी दिल्या जातात ते दाखवावे. जर त्याच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी जाऊन गृहमंत्र्यांना दाखवावे. अनेक संघटनांनी त्यागीच्या अटकेची मागणी केली आहे.[३१] मुरादाबादमधील एका वकिलाने रिझवी उर्फ त्यागीचा शिरच्छेद करणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तर उत्तर प्रदेशातील 'शियाने हैदर-ए-करार वेल्फेअर असोसिएशन' या मुस्लिम संघटनेने रिझवीचा शिरच्छेद करणाऱ्यास २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.[९]
+मुस्लिम समाजातील रोष आणि धर्मातून बहिष्कृत केल्या नंतर त्यागी (पूर्वाश्रमीचे रिझवी) यांनी हिंदू धर्मात धर्मांतरण करण्याची अधिकृत घोषणा केली. यापूर्वीच मुस्लिम समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला तेव्हा त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहून ठेवले, ज्यात त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने दहन करून करावा आणि या विधीचे अधिकार त्यांनी नरसिंहानंद गिरी महाराज यांना असतील अशी नोंद केली.[३२]
+६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी साडे दहा वाजता उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिरात यती नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या हस्ते त्यांनी धर्मांतरण केले. यावेळेस यती नरसिहनांद गिरी महाराज यांनी त्यांचे नाव 'जितेंद्र नारायणसिंह त्यागी' असे ठेवले. धर्मांतरणानंतर त्यागी म्हणले,
+आपण आपल्या इच्छेनं हिंदू धर्मात प्रवेश करत आहोत, हिंदू धर्मात प्रवेश ही माझी घरवापसी आहे. इथं धर्म परिवर्तनाची कोणतीही बाब नाही. ज्यावेळी मला मुस्लिम धर्मातून काढलं त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. सनातन धर्म हा जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्मात असणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी इतर धर्मांमध्ये नाहीत.
+[३३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12564.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12564.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a823ec6b3437a39aede11c2f116f978ec94a10bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12564.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२१ मार्च, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+वासिम जाफर हा सलामीचा फलंदाज आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_126.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_126.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..542b89de9395cc42af643f3c0b1197ead86e226f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_126.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात.
+हृदय फासळ्यांंच्या पिंजऱ्यात असते. आपल्या मुठीच्या आकाराचे आपले हृदय असते. ते चार भागांमध्ये विभागलेले असते आणि रक्त एकाच दिशेने ह्या चार भागांमधून फिरते. उजव्या कर्णीकेतून उजव्या जवनिकेत, तिथून फुफ्फुसामधे, तिथून डाव्या कर्णीकेत, तिथून डाव्या जवनिकेत, तिथून रोहिणीं द्वारे पूर्ण शरीराला, तिथून निलांद्वारे पुन्हा उजव्या कर्णीकेत असा रक्ताचा प्रवास होतो.
+रोहिणी शरीरात खोलवर असतात तर नीला बाहेरील बाजूने असतात. रोहिणींमधील रक्त अधिक दाबाने वाहत असल्याने त्यांच्या भिंती जाड आणि लवचिक असतात. निलांच्या भिंती तुलनेने पातळ असतात, निलांमध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून झडपा असतात. त्या कमी लवचिक असतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12607.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12607.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6e31066c48326c5f40cd09935813f2f01bf9d3b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12607.txt
@@ -0,0 +1,18 @@
+सापेक्षतेच्या सिद्धान्तात वस्तूमान चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती प्रवाही यामिकीमधल्या अदिश वस्तूमान घनता आणि सदिश वस्तूमान धारा घनता ह्यांना चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.
+(+−−−) ह्या अंतरी चिन्हेन्हांसहित मिन्कोवस्की अंतरी
+
+
+
+
+η
+
+μ
+ν
+
+
+
+
+{\displaystyle \eta _{\mu \nu }}
+
+ वापरल्यास वस्तूमान चौधाराचे चार घटक खालीलप्रमाणे दिले जाते:
+येथे c हा प्रकाशाचा वेग, ρm ही घनतावस्तूमान घनता आणि jm ही नेहमीची वस्तूमान धारा घनता. उर्ध्वघात α हे अवकाशकाल मितींना खूणते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12633.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f0d30ddc0907c743de5aefe64be0844d1fa958a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12633.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वहागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12664.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12664.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0add91637bb8a42254163564ce9e7ab3ba02dd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12664.txt
@@ -0,0 +1,10 @@
+भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे आहेत.
+श्री वा. ना. उत्पात हे गेली ३३ वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत आहेत . श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू आहे. तसेच चातुर्मासात त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने देखील अनेक वर्षे सुरू होती.
+ते रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी आहेत.
+ 39 वर्षे त्यांनी
+*कवठेकर प्रशाला पंढरपूर* येथे संस्कृत,मराठी,इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले.त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
+सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत,रुक्मिणी स्वयंवर,ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह,प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने देतात.
+ पंढरपुरातील समाजकारण,राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे .ते 25 वर्षे नगरसेवक आणि 2 वर्षे नगराध्यक्ष होते.
+ त्यांचे गुरुवर्य श्री वरदानंदभारती म्हणजेच प.पू अनंतरावजी आठवले यांच्या सहवासाने आणि आणि आशीर्वादाने त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात खूप प्रगती केली. गीता,उपनिषदे,संस्कृत वाङमय,इतिहास व सावरकर वाङ्गमय याचे ते गाढे अभ्यासक आहेत .सावरकर हा त्यांचा श्वास आहे पंढरपूर येथे सावरकरांचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा *1 लाख* पुस्तकांचे सावरकर वाचनालय आणि दीड कोटी रु खर्च करून *सावरकर क्रांती मंदिर* त्यांनी उभे केले आहे.आणि त्यासाठी लागणारी सर्व रक्कम ही त्यांनी देणग्या आणि स्वतःच्या कीर्तन प्रवचन आणि व्याख्यानातून जमवले आहेत .क्रांती मंदिराचे काम अजून चालू आहे त्यानी आत्तापर्यंत 25 पुस्तके लिहिली आहेत आणि शेकडो लेख लिहिले आहेत.अजून ८१व्या वर्षीही त्यांचे लिखाण अविरतपणे सुरू आहे .ते प्रखर हिंदुत्ववादी आहेत.
+ त्यांना आत्ता पर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यातील काही म्हणजे *'देवर्षी नारद पुरस्कार,'* *'महर्षी याज्ञवल्क्य* *पुरस्कार','आदर्श शिक्षक* पुरस्कार, अलिकडेच मिळालेले *'नानासाहेब पेशवे* *पुरस्कार' लावणीचा रामजोशी पुरस्कार* व *सावरकर प्रतिष्ठान पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार* अशा शेकडो पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
+ *सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी करोना संसर्गामुळे पुणे येथे निधन
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12667.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12667.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43ba62d282f9cc13a58c3acb5cd903fe2026942d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12667.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वासुदेव बाळकृष्ण केळकर (१८६०-१८९५) हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी विषयचे लोकप्रिय अध्यापक होते. त्यांचे इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकातील परकीय वातावरणाला आपल्या इकडचा रंग कसा चढवावा, याबाबतीत ते सिद्धहस्त होते.
+रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी सुरू केलेल्या विविधज्ञानविस्तार (१८६७ – १९३७) या मासिकात वा.बा. केळकर यांचे लेख प्रकाशित होत असत. शेक्सपियरच्या टेमिंग ऑफ द श्रू या नाटकाचा त्यांनी केलेला ‘चौदावे रत्न अर्थात संगीत त्राटिका’ हा मराठी अनुवाद खूप लोकप्रिय झाला होता. बलवंत संगीत मंडळी या नाटकाचे प्रयोग करीत असे. १९२५ साली मे महिन्यात अमरावतीच्या मुक्कामात हे नाटक रंगभूमीवर आले. संगीत त्राटिकातील भूमिका आणि ती करणारे कलावंत असे होते :-
+तान्या-गणपतराव मोहिते व इंदूरकर, त्राटिका-मा.दीनानाथ मंगेशकर, धनाजीराव-मराठे, पिल्या-परशुराम सामंत, प्रतापराव-चिंतामणराव कोल्हटकर, येसाजी-पुरुषॊत्तम बोरकर, रणधीरराव-दामुअण्णा मालवणकर, रंभाजीराव-कृष्णराव मिरजकर, राणोजीराव-दिनकर ढेरे, वगैरे. या नाटकातली पदे अ.ब. कोल्हटकर यांनी लिहिली होती.
+‘त्राटिका’ नाटकातले धनाजीराव हे हैदराबाद संस्थाचे रहिवासी असून त्यांचा पोशाख निजामी पद्धतीचा असल्याचे दाखवले आहे. त्यांच्या मुली त्राटिका आणि कमळा यांची वेषभूषा कर्नाटक-तेलंगणातील स्त्रियांसारखी असे. प्रतापराव कोल्हापूर-साताऱ्याकडचे व रणधीरराव हे ग्वाल्हेरकडचे, त्यांचा पोषाख शिंदेशाही; राणोजीराव होळकर हे इंदूरचे आणि संभाजी-येसाजी हे बडोद्याचे म्हणून गायकवाडी थाटाचा पोषाख घालीत. या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बृहन्महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनुभूती येत असे. ‘पतिव्रता ललना’ या दीनानाथांच्या गझल अंगाच्या पदामुळे आणि तान्या-पिल्यांच्या लावण्यांमुळे या नाटकाचे सांगीतिकरण बलवंतला लाभदायक ठरले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1268.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1268.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03351dd142afcb46403dec8e8984446a5a7b898e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1268.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+रामराव कृष्णराव पाटील यांचा जन्म १३ डिसेंबर इ. स. १९०७ रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. स्वातंत्र्य लढ्यासाठी आयसीएस सेवेचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रा.कृ.पाटील एक होते.
+इ. स. १९२६ मध्ये रा.कृ.पाटील यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी केले. नागपूर विद्यापीठातून एलएल्बी केल्यानंतर इ. स. १९३० मध्ये त्यांनी इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्यानंतर ते मध्य प्रांताचे कलेक्टर म्हणून रुजू झाले होते.
+भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. ते जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते.
+त्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, ३१ मे, २००७ रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12697.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04644afb815ab4c141f9db0355df88ae54d90951
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12697.txt
@@ -0,0 +1,18 @@
+वांगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
+जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता,आणि नंतर दापती-वांगणी रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९२ कुटुंबे राहतात. एकूण १२६८ लोकसंख्येपैकी ६७२ पुरुष तर ५९६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७०.०० टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.५१ आहे तर स्त्री साक्षरता ६०.३६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०८ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १६.४० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. ते छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून काम करतात. ते अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.
+तलासरी, खंबाळे, साखरशेत, दाधारी, जांभुळमाया, माळघर, दादरकोपरापाडा, उंबरखेडा, सावरपाडा, रामनगर, कोरताड ही जवळपासची गावे आहेत.वावर ग्रामपंचायतीमध्ये बेहडगाव, वांगणी, वावर ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12716.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12716.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d862fdbd5d554b3c56f248777cfbff77e46e49be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12716.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांगीखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1272.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1272.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae4d6756ea99acd47466c1cd4c2187bb40e473a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1272.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[१], इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.
+रा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ला देवाघरी गेल्या
+प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, "त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती.
+ढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.[२]
+रा. चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12720.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12720.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b15c1bc2908ccc4a1e14cc9e3370529cef4f51f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12720.txt
@@ -0,0 +1,8 @@
+वांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.
+वांग्याला हिंदीत बैंगन व इंग्रजीत Brinjal किंवा Eggplant म्हणतात. संस्कृतमध्ये वृन्तांकम्, भण्टाकी असे दोन शब्द आहेत.
+निघण्टु रत्नाकर या ग्रंथात वृन्तांकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो. तसेच 'वृन्तांकम् बहुबीजानाम् कुष्मांडम् कोमलं विषम् | अर्थात - खूप बिया असलेले वांगे व फारच कोवळे कोहळे खाल्ले असता ते विषाप्रमाणे बाधते असे आयुर्वेदात नमूद केले आहे.-
+ वांग्यांची भाजी करतात. मोठ्या आकारमानाच्या काळ्या वांग्यांचे भरीत करतात. वांगी घालून वांगीभात होतो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.
+वांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.
+वांग्याची आधी रोपे तयार करून नंतर ती पुनर्लागवड पद्धतीने पेरली जातात. निचरा होणाऱ्या जमिनीत यांची लागवड केली जाते.
+वांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जनुकीय गुणधर्म सारखे असतात. परंतु ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. कारण सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो.
+वांग्याच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पीक पिवळे पडते, वांग्यांची वाढ होत नाही..[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12746.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12746.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..18007f608aac2060125f72c773f3fcc6ba90c3ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12746.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वांझोळे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12797.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12797.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6da60976b9ac81c873929a81ad4e530e90a67c40
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12797.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12808.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12808.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6915498332dc2f321db0bc2a5ceeb44e43e26cc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12808.txt
@@ -0,0 +1,126 @@
+१७° ५५′ ४८″ N, ७३° ५४′ ००″ E
+वाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. हे शहर वाई तालुक्याचे मुख्यालय आहे
+वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे.
+वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत.
+वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. येथे वैदिक शिक्षण देणारी प्राज्ञपाठशाला इ.स. १९०१ पासून सुरू आहे.
+बळकवाडी
+बाळेघर
+बावधन (वाई)
+बेळामाची
+भिरदाचीवाडी
+भिवाडी
+भोगाव (वाई)
+भुईंज
+बोपर्डी
+बोपेगाव
+बोरगाव बुद्रुक (वाई)
+बोरगाव खुर्द (वाई)
+बोरिव
+चांडक
+चांदवाडी
+चिखली (वाई)
+चिंधावळी
+चोराचीवाडी
+दाह्याट
+दरेवाडी
+दासवाडी
+देगाव (वाई)
+धावडी
+धावळी
+धोम
+दुईचीवाडी
+एकसर
+गाढवेवाडी
+घेराकेळंजा
+गोळेगाव
+गोळेवाडी
+गोवे (वाई)
+गोवेडीगर
+गुळुंब
+गुंदेवाडी
+जांब (वाई)
+जांभळी (वाई)
+जांभुळणे
+जोर (वाई)
+कडेगाव (वाई)
+कळंभे (वाई)
+कळंगवाडी
+काणूर
+कवठे
+केंजळ
+खडकी (वाई)
+खालची बेळमाची
+खानापूर (वाई)
+खवळी (वाई)
+खोलवाडी
+किकाळी
+किरोंदे
+किसनवीरनगर
+कोचळेवाडी
+कोंढावळे
+कोंढवळी बुद्रुक
+कोंढवळी खुर्द
+कुसगाव (वाई)
+लोगडवाडी
+लोहारे (वाई)
+मालतपूर (वाई)
+माळदेववाडी
+मालुसुरेवाडी
+मांढरदेव
+मापरवाडी वापणवाडी
+मेणावळी
+मोहोडेकरवाडी
+मुगाव (वाई)
+मुंगसेवाडी
+नागेवाडी (वाई)
+नांदगणे
+न्हाळेवाडी (वाई)
+निकमवाडी
+ओहोळी
+ओझर्डे
+पाचपुतेवाडी
+पाणस (वाई)
+पांचवड
+पांदे
+पांदेवाडी
+पांढरेचीवाडी
+पराटावाडी
+पारखंडी
+पसरणी (वाई)
+पिराचीवाडी
+पूर्णाव्याहळी
+राऊतवाडी (वाई)
+रेनावळे (वाई)
+सातळेवाडी
+शहाबाग
+शेलारवाडी (वाई)
+शेंदुर्जणे
+शिरगाव (वाई)
+सिधनाथवाडी
+सोंगिरवाडी
+सुलतानपूर (वाई)
+सुरूर
+उडतरे
+उळुंब
+वाडोळी (वाई)
+वहागाव
+वाईगाव (वाई)
+वरखडवाडी
+वासोळे (वाई)
+वेळंग
+वेळे (वाई)
+विरमाडे
+विठलवाडी
+व्याहळी
+वैजावाडी
+वडाचीवाडी (वाई)
+वाडकरवाडी
+वाई
+वाशिवळी (वाई)
+यशवंतनगर (वाई)
+येरूळी
+वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ञांत एकमत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, ‘वायदेश’ या शब्दातील ‘वाय’ (कोष्टी) यावरून वाई हे नाव पडले असावे.[ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ] स्कंदपुराणांतर्गत कृष्णामाहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षत्र’ असा उल्लेख आढळतो.[ संदर्भ हवा ] ‘ विराटनगर ’ या नावानेही हे परिचित आहे.[ संदर्भ हवा ][१]
+सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. पण पुढे वाईच्या कृष्णा नदीचे पाणी इतके कमी झाले की सर्व घाटांची शोभा नष्टप्राय झाली. नाना फडणवीस यांच्यामुळे मेणवली प्रसिद्ध आहे.
+वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराची उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभिमानाने सांगतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे . धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर व पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य.
+या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत. या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेचे दर्शन घडवितात. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोहचू शकतो.वाई मधील बावधन गावातील बगाड ही यात्रेतील परंपरा प्रसिद्ध आहे.
+या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे.[permanent dead link]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12818.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12818.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dadf327bab312dbc55e808f61b1b292595443c01
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12818.txt
@@ -0,0 +1 @@
+जे चांगले नाही त्याला वाईट म्हटले जाते. 'वाईट वाटले' हा शब्दप्रयोग दुःख झाले, नाराजी वाटली अशा अर्थाने वापरला जातो. 'एखाद्याचे वाईट करणे' याचा अर्थ एखाद्याला इजा किंवा नुकसान पोहोचवणे असा होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1282.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1282.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40051075dfda7a6d1dd35350bb0b2a81cafa7cd5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1282.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग २०४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12832.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12832.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f9af962affef1465f9f78ed0d4f1aa7256b067a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12832.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12836.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12836.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ea7c323eed9dbea50810870528f862161f6f0ee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12836.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाकड खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12847.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12847.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b646908ac3e462aca1f45a88a573251c615dc34d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12847.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाकधामण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12853.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12853.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0250c8c2dd1dcec8278838627eac20f5f2fee858
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12853.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाकळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1286.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1286.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dda08b55416132d07e4a913d17ebaa472e0836f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1286.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ५४४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ते तामिळनाडूमधील सेलम आणि केरळमधील कोची यांना जोडते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12870.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12870.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e9102fedf61b84d60600c39dd04dcadcb521ab46
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12870.txt
@@ -0,0 +1,20 @@
+वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. वाकाटक हे भगवान श्रीकृष्णांची पत्नी विदर्भाची राजकन्या श्रीरुख्मिनी मातेच्या वंशातील होते.[१] इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले[२]. या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात[३]. या लेणांतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते. त्यामुळेच, ′इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.’ असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत [४].
+वाकाटक घराणे हे महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.[१]
+अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.[१]
+प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.[१]
+पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.[१]
+दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.[१]
+नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.[१]
+विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.[१]
+द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.[१]
+नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.[१]
+वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.[१]
+सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.[१]
+प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.[१]
+वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.[१]
+सदर राजवंशाचे नावही एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोणास ज्ञात नव्हते. इ.स.१८३६ मध्ये सापडलेल्या द्वितीय प्रवरसेनाच्या सिवनी ताम्रपटाने ते पहिल्यांदा उजेडात झाले. पुराणात या राजवंशातील विंध्यशक्ती या राजाचे नाव आढऴते. मात्र अशुद्ध पाठ आणि त्यांचा चुकीचा अन्वयार्थ यामुळे तो यवन वा ग्रीक वंशांतील होता असे समजले जात असे, अशी माहिती महामहोपाध्याय वा.वि. मिराशी आपल्या वाकाटक नृपतीवरच्या ग्रंथात नोंदवितात. वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा लेणींतील सोळाव्या क्रमांकाच्या लेणींत असणाऱ्या कोरीव लेखात दिलेली आढळते. ही वंशावळ अगदी सुरुवातीपासून म्हणजे विंध्यशक्तीपासून शेवटच्या हरिषेणापर्यंत दिलेली आहे. मात्र सदर कोरीव लेखाच्या वाचनानतंरही इ.स. १८६२ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेल्या लेखात वाकाटक हे यवन वा ग्रीक वंशांतील असून त्यांनी वैदिक यज्ञांना आणि बौद्ध धर्माला उत्तेजन दिले असे म्हटले आहे[५]. वाकाटकांचे अधिकांश लेख हे पेटिकाशीर्षक लिपीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या साऱ्याच लेखातील काळाचे उल्लेख संबंधित राज्यांच्या राज्यारंभानुसार दिलेले असल्याने त्याच्या काळाविषयी निश्चित विधान करणे अवघड होते. अशावेळी काळनिश्चितीसाठी अक्षरवाटिकेचा अभ्यास करण्याची रीत असते. त्यानुसार डॉ. बुव्हर यांच्या मते इ. स. पाचवे शतक हा वाकाटकांचा काळ येतो, तर डॉ. फ्लिट आणि डॉ. कीलहॉर्न यांच्या मते तो आठवे शतक असा आहे. इ. स. १९१२ साली पुण्यातील एका तांबटाच्या घरी वाकाटक राणी प्रभावती गुप्ते यांचा ताम्रपट सापडला.
+अजिंठ्याच्या कोरीव लेखात वाकाटकांचा उल्लेख 'द्विज' असा आलेला आढळतो तसेच त्याचे गोत्र 'विष्णूवृद्ध' असल्याचा उल्लेख पुढे उजेडात आलेल्या ताम्रपटातून आढळतो, अशी नोंदही महामोहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनीआपल्या वाकाटकांवरील ग्रंथात करतात.
+राणा सिद्धांतसिंह
+भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह ( कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम) या नावाची प्राचीन भारतीय कोरीव लेखांविषयीची एक योजना स्वांतत्र्यपूर्व भारतातील पुराभिलेख विभागाने सुरू केली होती. ह्या योजनेअंतर्गत भारतीय उपखंडात सापडणाऱ्या उत्कीर्ण लेखांचे त्या त्या राजवंशांनुसार एकत्रीकरण करून त्या उत्कीर्ण लेखांचा ठसा, त्यांचे लिप्यंतर आणि इंग्रजी अनुवाद अशा आकृतीबंधात प्रसिद्ध करायचे होते. त्यानुसार भारतातील विविध पुराभिलेख विद्वानांकडे राजवंशानुसार त्याचे दायित्व देण्यात आले. यातील वाकाटक राजवंशाच्या कोरीव लेखांचे काम महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपल्याकडे घेतले. ह्या प्रकल्पाद्वारे प्रकाशित होणारे साहित्य इंग्रजी भाषेतून असणार होते. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक हे काम पूर्ण केले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या संकेतस्थळावरील प्रकाशनांच्या यादीनुसार हा ग्रंथ इ. स. १९६३ साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे नाव ‘इन्क्रिप्शन्स ऑफ वाकाटकाज’असे आहे[६]. हे काम पूर्ण झाल्यावर महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपला झालेला हा अभ्यास, ५ ते ९ मार्च १९५६ या काळात नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित झालेल्या महादेव हरि वाठोडेकर व्याख्यानमालेत चार पुष्पांच्या रूपांत मांडला. पुढे ही व्याख्याने नागपूर विश्वविद्यालयाच्या रजिस्टारने पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचे नाव ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ’ असे आहे[७].
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12876.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12876.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b551c0ebadb90901c5170267c6ed8912c695f939
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12876.txt
@@ -0,0 +1,19 @@
+वाकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
+डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ७.५ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
+हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३९८ कुटुंबे राहतात. एकूण २२६० लोकसंख्येपैकी ११६७ पुरुष तर १०९३ महिला आहेत. गावाची साक्षरता ५१.०१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६१.०१ आहे तर स्त्री साक्षरता ४०.४५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.७३ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.हल्ली महिला समूहानी हस्तकला प्रशिक्षण घेऊन बांबू पासून राखी,
+सुबक स्मृतीचिन्हे बनवून विक्री व्यवसाय चालू केले आहेत.येथे मुसळपाड्यात दीडशे वर्षे जुना वटवृक्ष आहे. ब्रिटिशांच्या काळात ह्या वटवृक्षाखाली आदिवासींमधील भांडणाचा न्यायनिवाडा होत असे. ह्या झाडाच्या खोडाचा आकार गणपतीच्या आकारासारखा असल्याने येथे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशोत्सवाचे आयोजन होते.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
+कैनाड, आंबेसरी, सोगवे, कोसबाड, नांदरे, झराळी, ठाकूरवाडी,नरपड, आंबेवाडी, चिंबावे, नारळीवाडी ही जवळपासची गावे आहेत.वाकी समूह ग्रामपंचायतीमध्ये कासारा, वाकी, आणि झराळी ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12888.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12888.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5e695a0469a128329fc46a8b93d7bcc0899240d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12888.txt
@@ -0,0 +1,35 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५५१८०१ असलेले वाकी हे गाव, ठाणे या जिल्ह्यातील ७५३.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ३५६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १५३४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर ठाणे (एम कॉर्प.) हे १२० किलोमीटर अंतरावर आहे.
+या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे.
+आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या प्रेरणेने हे गाव गावकऱ्यांनी ग्रामदानी म्हणून घोषित केले. याची सरकारी सूचना दि.3 ऑक्टोबर 1974 रोजी काढण्यात आली. [२]
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा साखरा येथे आहे. पदवी महाविद्यालय विक्रमगड येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय ठाणे (एम कॉर्प.) येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा विक्रमगड येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र विक्रमगड येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा ठाणे (एम कॉर्प.) येथे आहे.
+असलेल्या सुविधा-
+प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा-
+बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा-
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा -
+न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. आठवड्याचा बाजार, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
+गावात असणाऱ्या सुविधा -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12895.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12895.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..746d17e44e545bf128e75982399d3ee11d6d3c30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12895.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाकी तर्फे निजामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12904.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12904.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b16a78feb3dceebc7ba217e940d169c19ad676f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12904.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाकीशिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12919.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12919.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1175a57ba0e07a39c69c859018bbf3fe6ce403f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12919.txt
@@ -0,0 +1 @@
+वाका हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12928.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12928.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8cbad5d9e384682cca07fccf8ccacb17b7c0bf1d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12928.txt
@@ -0,0 +1,2 @@
+† खेळलेले सामने (गोल).
+वाक्लाव पिलर (१३ ऑक्टोबर, इ.स. १९८८ - ) हा चेक प्रजासत्ताककडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1294.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1294.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..368191a86ef860551abaad9a71e3125ca8119eac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1294.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ९१ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता दिल्लीजवळील गाझियाबादला कानपूरशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12965.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..22878daf06435ed2e59a8793601469e79c6acdde
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12965.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वागदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12982.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12982.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..084e5256e4f9752cb14d071b16a6ce5800ddc9ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12982.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+वागीश पंडिताराध्य शिवाचार्य हे लिंगायत संप्रदायातील एक संत होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12992.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12992.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7caa126dc5db0a295b094a365b56a2b41ee14d8d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_12992.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_130.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_130.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5adac4a898c68a4e77b0e242940ee4afdcc6c5bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_130.txt
@@ -0,0 +1 @@
+जखम, कापणे, रोग,शस्त्रक्रिया, शिकारी पशुंचा हल्ला इत्यादींसारख्या घटनांमुळे प्राण्यांच्या शरीरातुन रक्त बाहेर निघण्याची क्रिया.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13062.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..27289c78f9517137db993e484130d8f40f8b0e6a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13062.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13064.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13064.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aeb62a2f382635b6aa1056c1e025e3292365226d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13064.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13067.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13067.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..023d8f0f4c2d22f9ebd6eeb3ab36b072a6d79403
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13067.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13086.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13086.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7324b80d4e72129d4d3eb7cdd2d554c65ee3b291
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13086.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+वाघेऱ्या हा एक भारतीय २०१८ सालचा चित्रपट आहे. ह्याचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. लीना भागवत, किशोर चौगुले आणि भारत गणेशपुरे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची शैली विनोदी आहे आणि हा १८ मे २०१८ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.[१]
+अण्णांचा दावा आहे की त्यांनी गावात वाघ पाहिला आहे. परंतु ग्रामस्थांनी त्यांना फसवा ठरवले. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून सरपंचांना धोका पत्करायचा नाही आणि ते वन अधिकाऱ्याला बोलवतात. पण वाघाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो.[२]
+वाघेऱ्या आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13087.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13087.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7324b80d4e72129d4d3eb7cdd2d554c65ee3b291
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13087.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+वाघेऱ्या हा एक भारतीय २०१८ सालचा चित्रपट आहे. ह्याचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. लीना भागवत, किशोर चौगुले आणि भारत गणेशपुरे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची शैली विनोदी आहे आणि हा १८ मे २०१८ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.[१]
+अण्णांचा दावा आहे की त्यांनी गावात वाघ पाहिला आहे. परंतु ग्रामस्थांनी त्यांना फसवा ठरवले. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून सरपंचांना धोका पत्करायचा नाही आणि ते वन अधिकाऱ्याला बोलवतात. पण वाघाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो.[२]
+वाघेऱ्या आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13100.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13100.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cba4aeb5c5755cd5190d28975755b4259bb63076
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13100.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघोडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13116.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13116.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fdfb3706cde3135ff02f5b0c3450411394cbae40
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13116.txt
@@ -0,0 +1 @@
+वाघोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13130.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13130.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0cc714ce8bdb0cbedae6f23cf9ccf423a269110f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13130.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाघोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13135.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13135.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..535ec58573054073b8bd453cf628e80fe345f672
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13135.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघ्याचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13142.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13142.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a565c1c0af515d6663b0243d327ef4df23b2c56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13142.txt
@@ -0,0 +1 @@
+वाङ्मयीन पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही संस्था आणि त्या देत असलेले पुरस्कार -
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13159.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13159.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a32f4f3788166bfcf747ff8b2ef03142fdaf3064
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13159.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाजावणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13161.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b5b083d7afc0c7f0f1e86eb1589efa6e4a6e29f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13161.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाजियाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13184.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13184.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fb8a679b71b112a1ba4510fd9832f3f7427f2c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13184.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाटखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13188.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13188.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1569534eb75495053716362f6bc0a5a5c2ea704
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13188.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाटपाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13228.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13228.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1941b5778ede4f6433f292417ab01d39256b84c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13228.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13258.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13258.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc61a1694779de71ca31287fdd659414e03e8a30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13258.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाडातिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13266.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13266.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5f68ea34afb690bb53b78d8e771384f7497a9de
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13266.txt
@@ -0,0 +1 @@
+वाडिनार तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा वाडिनार रिफायनरी हा वाडीनार, गुजरात, भारत येथे एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हे नायरा एनर्जी लिमिटेडच्या मालकीचे आहे, ज्यामध्ये रोझनेफ्टचा ४९.१३% हिस्सा आहे. रिफायनरी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे, ज्याची वार्षिक क्षमता २० दशलक्ष टन (४०५,००० बॅरल प्रतिदिन) आहे आणि ११.८ ची जटिलता, ज्यामुळे ते जगातील सर्वात जटिल रिफायनरीजमधिल एक आहे.[१][२][३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13291.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13291.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d56bfa863f9b9d78346fcf71fbe536caaa914533
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13291.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडी रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील वाडी शहरात असलेले प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.
+मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावर असलेल्या या स्थानकात वाडी-हैदराबाद रेल्वेमार्ग जोडला जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13292.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13292.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff232eeff8cdde64443f87a15223e90b67fcf584
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13292.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाडी जैतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13298.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13298.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9c5d31077eea2b0e01b165113bf20bc8d107a0b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13298.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडी रायतळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_133.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0365a70ebdc04c71dfb9104fcf4ce9beca955db1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_133.txt
@@ -0,0 +1,82 @@
+हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. सामान्यतः हॉकी, हा एक कौटुंबिक सांघिक खेळ आहे. खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. हा खेळ गवताच्या मैदानावर किंवा कृत्रिम गवताच्या मैदानावर खेळला जाऊ शकतो. प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात. गोल आणि कडक रबर बॉलवर मारण्यासाठी खेळाडू लाकूड किंवा फायबर ग्लासपासून बनवलेल्या काठ्या वापरतात. मुठीची लांबी खेळाडूच्या वैयक्तिक उंचीवर अवलंबून असते. फील्ड हॉकीमध्ये, डाव्या हाताची कोणतीही अडचण नसते आणि फक्त एका बाजूने मारली जाऊ शकते. त्याच्या ड्रेसमध्ये शिन-गार्ड्स (गुडघ्याच्या खाली पुढच्या बाजूला पॅडिंग), क्लीट्स, स्कर्ट किंवा शॉर्ट्स आणि जर्सी समाविष्ट आहेत. २१ व्या शतकापर्यंत ते जागतिक स्तरावर खेळले जाऊ लागले. हे प्रामुख्याने पश्चिम युरोप, भारतीय उपखंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रचलित होते. हॉकी हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची गणना केली जाते. "फील्ड हॉकी" हा शब्द प्रामुख्याने कॅनडा, युनायटेड स्टेट्स, पूर्व युरोप आणि जगातील इतर भागांमध्ये लोकप्रिय झाला जेथे आइस हॉकी खेळली जाते.
+हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, हॉकी विश्वचषक, चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
+आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ.आय.एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन भाग(हाफ) असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो(विश्रांति घेतली जाते).
+अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे.
+ज्या देशात हिवाळ्यातील उन्हामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ एखद्या छताखाली खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा, एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. मैदानाच्या क्षेत्रफळ ८०० चौरस मीटर इतके असते. शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी अडथळे असतात.
+मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाचे जादूगार आहेत. जे स्थान पेले यांना फुटबाल या खेळात आहे, तेच स्थान हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांना आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता
+ज्या देशांमध्ये हॉकीचा अधिक सामान्य प्रकार आहे तेथे हा खेळ फक्त "हॉकी" म्हणून ओळखला जातो. "फील्ड हॉकी" हा शब्द प्रामुख्याने कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये वापरला जातो, जेथे "हॉकी" बहुतेकदा आइस हॉकीचा संदर्भ देते. स्वीडनमध्ये लँडहॉकी हा शब्द वापरला जातो. इनडोअर फील्ड हॉकी हा एक लोकप्रिय प्रकार आहे, जो हॉकीच्या प्राथमिक तत्त्वांना मूर्त रूप देताना अनेक बाबतीत भिन्न आहे.
+इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन (FIH) च्या मते, "हॉकीची मुळे पुरातन काळामध्ये खोलवर दडलेली आहेत".[१] इजिप्त आणि पर्शियामध्ये हॉकीचे सुरुवातीचे प्रकार खेळले जायचे असे ऐतिहासिक नोंदी आहेत. 2000 इ.स.पू., आणि इथिओपियामध्ये c. 1000 इ.स.पू. नंतरचे पुरावे असे सूचित करतात की प्राचीन ग्रीक, रोमन आणि अझ्टेक हे सर्व हॉकीसारखे खेळ खेळत असत. प्राचीन इजिप्तमध्ये, राजवंश इलेव्हनचा प्रशासक बेनी हसन खेटीच्या थडग्यात काठ्या आणि चेंडूने खेळत असलेल्या दोन व्यक्तींचे चित्रण आहे.[२]
+प्राचीन ग्रीसमध्ये, इ.स. 510 इ.स.पू., ज्याला कदाचित Κερητίζειν म्हटले गेले असावे कारण ते हॉर्न (κέρας, प्राचीन ग्रीकमध्ये केरा) आणि चेंडूने वाजवले जात असे. या प्रतिमेचा अर्थ कसा लावायचा यावर संशोधकांमध्ये मतभेद आहेत. ही एक संघ किंवा एक-एक क्रिया असू शकते (चित्रण दोन सक्रिय खेळाडू दाखवते, आणि इतर व्यक्ती जे संघातील सहकारी असू शकतात जे समोरासमोरच्या प्रतीक्षेत आहेत किंवा गैर-खेळाडू त्यांच्या वळणाची वाट पाहत आहेत). बिलियर्ड्स इतिहासकार स्टीन आणि रुबिनो यांच्या मते हा हॉकी आणि ग्राउंड बिलियर्ड्स सारख्या लॉन-अँड-फील्ड गेम्सच्या पूर्वजांच्या खेळांपैकी एक होता आणि 14व्या ते 17व्या शतकातील नंतरच्या युरोपियन प्रकाशित हस्तलिखितांमध्ये आणि इतर कामांमध्ये जवळपास सारखेच चित्रण आढळते, जे समकालीन दरबारी आणि कारकुनी जीवन.
+पूर्व आशियामध्ये, 300 BC पूर्वी, कोरीव लाकडी काठी आणि बॉल वापरून अशाच खेळाचे मनोरंजन केले जात असे.[5] इनर मंगोलिया, चीनमध्ये, डाऊर लोक सुमारे 1,000 वर्षांपासून बेकू खेळत आहेत, हा खेळ फील्ड हॉकीशी काही साम्य असलेला खेळ आहे. मिंग राजवंश (१३६८-१६४४, मंगोल-नेतृत्व युआन राजघराण्यानंतर) चीनमध्ये सुईगन नावाचा समान फील्ड हॉकी किंवा ग्राउंड बिलियर्ड्स प्रकार खेळला गेला. फील्ड हॉकीसारखाच खेळ १७व्या शतकात भारतातील पंजाब राज्यात खिडो खुंडी (खिडो म्हणजे लोकरीच्या चेंडूला आणि खुंडीला काठीला म्हणतात) या नावाने खेळला गेला. दक्षिण अमेरिकेत, विशेषतः चिलीमध्ये, 16व्या शतकातील स्थानिक स्थानिक लोक चुएका नावाचा खेळ खेळायचे, जे हॉकीसह सामान्य घटक देखील सामायिक करतात.
+हॉकी या शब्दाचा मूळ मूळ नाही. एक मत असा आहे की ते 1363 मध्ये नोंदवले गेले होते जेव्हा इंग्लंडच्या एडवर्ड तिसऱ्याने घोषणा जारी केली होती: "शिवाय आम्ही असा आदेश देतो की तुम्ही अशा दगड, लाकूड आणि लोखंडी फेकणे; हँडबॉल, फुटबॉल किंवा हॉकी; कोर्सिंग आणि कोंबडा मारणे, किंवा इतर असे निष्क्रिय खेळ". हा विश्वास घोषणेच्या आधुनिक भाषांतरांवर आधारित आहे, जो मूळत: लॅटिन भाषेत होता आणि "पिलाम मॅन्युलेम, पेडिव्हम, आणि बाक्युलेम: आणि ॲड कॅनिबुकम आणि गॅलोरम पुगनम" या खेळांना स्पष्टपणे मनाई आहे. या क्षणी हे लक्षात घेतले जाऊ शकते की बॅक्युलम हा लॅटिन भाषेत 'स्टिक' आहे, म्हणून संदर्भ लाठीसह खेळल्या जाणाऱ्या खेळाचा असल्याचे दिसून येईल. इंग्लिश इतिहासकार आणि चरित्रकार जॉन स्ट्राइप यांनी 1720 मध्ये या घोषणेचे भाषांतर करताना "हॉकी" हा शब्द वापरला नाही आणि 'हॉकी' हा शब्द अद्याप अज्ञात आहे.
+19व्या शतकातील इंग्लंडमधील सार्वजनिक शाळांमध्ये आधुनिक खेळ विकसित झाला. तो आता जागतिक स्तरावर खेळला जातो, विशेषतः पश्चिम युरोप, दक्षिण आशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, अर्जेंटिना आणि युनायटेड स्टेट्सच्या काही भागांमध्ये, प्रामुख्याने न्यू इंग्लंड आणि मध्य-अटलांटिक राज्यांमध्ये खेळला जातो. "फील्ड हॉकी" हा शब्द प्रामुख्याने कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये वापरला जातो जेथे "हॉकी" अधिक वेळा आइस हॉकीचा संदर्भ देते. स्वीडनमध्ये, लँडहॉकी हा शब्द वापरला जातो आणि काही प्रमाणात नॉर्वेमध्ये, जिथे हा खेळ नॉर्जेस बँडीफोरबंडद्वारे नियंत्रित केला जातो.
+पहिला ज्ञात क्लब 1849 मध्ये दक्षिण-पूर्व लंडनमधील ब्लॅकहीथ येथे स्थापन झाला, परंतु आधुनिक नियम मिडलसेक्स क्रिकेट क्लबद्वारे हिवाळी क्रियाकलाप म्हणून खेळल्या गेलेल्या आवृत्तीतून विकसित झाले. वर्तुळ आणि रबर क्यूबमधून बॉलला गोलामध्ये बदलणे. हॉकी असोसिएशनची स्थापना १८७६ मध्ये झाली. ती फक्त सहा वर्षे टिकली, नऊ संस्थापक सदस्यांनी पुनरुज्जीवित होण्यापूर्वी. पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा 1895 मध्ये झाली (आयर्लंड 3, वेल्स 0), आणि आंतरराष्ट्रीय नियम मंडळाची स्थापना 1900 मध्ये झाली.
+1908 लंडन ऑलिंपिक फील्ड हॉकी 1908 आणि 1920 मध्ये उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली गेली. ती 1924 मध्ये वगळण्यात आली, ज्यामुळे सात खंडातील युरोपीय राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून फेडरेशन इंटरनॅशनल डी हॉकी सुर गॅझॉन (FIH) ची स्थापना केली; आणि हॉकीला 1928 मध्ये ऑलिम्पिक खेळ म्हणून पुनर्संचयित करण्यात आले. पुरुष हॉकी 1970 मध्ये FIH अंतर्गत एकत्रित आले.
+दोन सर्वात जुने ट्रॉफी म्हणजे आयरिश सिनियर कप, जो 1894 चा आहे, आणि आयरिश ज्युनियर चषक, 1895 मध्ये स्थापन झालेली दुसरी फक्त XI स्पर्धा.
+बहुतेक हॉकी फील्डचे परिमाण मूलत: शाही उपायांच्या पूर्ण संख्येचा वापर करून निश्चित केले गेले होते. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन (FIH) ने हॉकीच्या नियमांनुसार आता मेट्रिक मोजमाप अधिकृत परिमाणे आहेत.
+हॉकी चे मैदान हे 91.4 मीटर × 55 मीटर (100.0 yd × 60.1 yd) आयताकृती क्षेत्र आहे. प्रत्येक टोकाला 2.14 मीटर (7 फूट) उंच आणि 3.66 मीटर (12 फूट) रुंद गोल, तसेच प्रत्येक शेवटच्या रेषेपासून (सामान्यत: 23-मीटर रेषा म्हणून संदर्भित) 22.90 मीटर (25 yd) फील्ड ओलांडून रेषा आहेत. किंवा 25-यार्ड रेषा) आणि फील्डच्या मध्यभागी. 0.15 मीटर (6 इंच) व्यासाचा स्पॉट, ज्याला पेनल्टी स्पॉट किंवा स्ट्रोक मार्क म्हणतात, प्रत्येक गोलच्या मध्यभागी 6.40 मीटर (7 yd) अंतरावर ठेवलेला असतो. शूटिंग सर्कल बेस लाइनपासून 15 मीटर (16 yd) अंतरावर आहे.
+फील्ड हॉकीचे गोल दोन सरळ पोस्ट्सचे बनलेले असतात, वरच्या बाजूला क्षैतिज क्रॉसबारने जोडलेले असतात, बॉल गोलपोस्टमधून गेल्यावर पकडण्यासाठी नेट लावलेला असतो. गोलपोस्ट आणि क्रॉसबार पांढरा आणि आयताकृती आकाराचा असावा आणि 2 इंच (51 मिमी) रुंद आणि 2-3 इंच (51-76 मिमी) खोल असावा. फील्ड हॉकी गोलमध्ये साइडबोर्ड आणि बॅकबोर्डचा समावेश होतो, जे जमिनीपासून 50 सेमी (20 इंच) उभे असतात. बॅकबोर्ड गोलच्या पूर्ण 3.66 मीटर (12.0 फूट) रुंदीवर धावतो, तर साइडबोर्ड 1.2 मीटर (3 फूट 11 इंच) खोल आहेत.
+ऐतिहासिकदृष्ट्या हा खेळ नैसर्गिक गवताच्या मैदानावर विकसित झाला. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस, हॉकीसाठी कृत्रिम गवताचे मैदान वापरले जाऊ लागले, या पृष्ठभागावरील पहिले ऑलिम्पिक खेळ 1976 मध्ये मॉन्ट्रियल येथे आयोजित करण्यात आले होते. सिंथेटिक खेळपट्ट्या आता सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आणि बहुतेक राष्ट्रीय स्पर्धांसाठी अनिवार्य आहेत. हॉकी अजूनही काही स्थानिक स्तरांवर आणि कमी राष्ट्रीय विभागांवर पारंपारिक गवताच्या मैदानावर खेळली जात असताना, पाश्चात्य जगात जवळजवळ सर्वत्र सिंथेटिक पृष्ठभागांनी त्याची जागा घेतली आहे.
+हाॅकी या खेळामध्ये खेळाडूंची सध्याची व आधीची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. खेळाडूच्या स्थितीवरून त्याची हालचाल लक्षात येते. सुरुवातीला हा खेळ हिरवळीवर खेळत असत, पण सध्या आर्टिफिशियल ग्रासवर खेळतात.
+1970 पासून, वाळूवर आधारित खेळपट्ट्यांना पसंती दिली जात आहे कारण ते नाटकीयरित्या खेळाला गती देतात. तथापि, अलिकडच्या वर्षांत "पाणी-आधारित" कृत्रिम टर्फच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणी-आधारित सिंथेटिक टर्फ्स वाळू-आधारित पृष्ठभागांपेक्षा चेंडू अधिक वेगाने हस्तांतरित करण्यास सक्षम करतात. या वैशिष्ट्यामुळेच ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लीग स्पर्धांसाठी पसंतीचे पृष्ठभाग बनले आहेत. पाणी-आधारित पृष्ठभाग देखील वाळू-आधारित पृष्ठभागांपेक्षा कमी अपघर्षक असतात आणि जेव्हा ते पृष्ठभागाच्या संपर्कात येतात तेव्हा खेळाडूंना दुखापत होण्याची पातळी कमी होते.
+2018 FIH काँग्रेसच्या अनुषंगाने असे ठरविण्यात आले की नवीन पृष्ठभाग तयार केले जातील अशा संकरित जातीचे असावेत ज्यांना कमी पाणी द्यावे लागते. https://www.fih.hockey/2022/news/future-of-dry-turfs-in-hockey पाणी-आधारित सिंथेटिक फील्डच्या उच्च पाण्याच्या गरजांच्या नकारात्मक पर्यावरणीय परिणामांमुळे आहे. हे असेही सांगण्यात आले आहे की कृत्रिम पृष्ठभाग अनिवार्य करण्याच्या निर्णयाने या नवीन खेळपट्ट्या घेऊ शकतील अशा समृद्ध देशांना मोठ्या प्रमाणात अनुकूलता दिली.[३]
+ज्यावेळेस चेंडू हा मैदानाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या नेटच्या कोणत्याही एका नेट मध्ये जातो किंवा ज्या वेळेस चेंडू नेटला धडकतो त्या वेळेस गोल पकडला जातो.
+हॉकी स्पर्धेत ३५-३५ मिनिटांचे दोन डाव (दोन half) असतात. जर ते दोन डाव संपल्यानंतरही दोन्ही संघांचे समान गोल असतील, तर टाय ब्रेकरची घोषणा होते.
+या घोषणे नंतर नाही कोणाचा विजय होतो नाही कोणाचा पराभव...
+स्वरुप:-
+हा खेळ चौकोनी मैदानावर प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. हे मैदान 91.40 मीटर लांब आणि 55 मीटर रुंद असून त्याच्या मध्यभागी एक मध्यवर्ती रेषा आणि 22.80 मीटरच्या दोन इतर रेषा आहेत. फेरीची रुंदी 3.66 मीटर आणि उंची 2.14 मीटर आहे...
+प्रत्येक खेळाडूकडे एक हॉकी स्टिक असते जी साधारणपणे 80 ते 95 सेमी (31 आणि 37 इंच) दरम्यान असते; लहान किंवा लांब काठ्या उपलब्ध आहेत. काठीची लांबी खेळाडूच्या वैयक्तिक उंचीवर आधारित असते: काठीचा वरचा भाग सहसा खेळाडूच्या नितंबावर येतो आणि उंच खेळाडूंना विशेषतः लांब काठ्या असतात.[43] गोलरक्षक एकतर विशेष स्टिक किंवा सामान्य फील्ड हॉकी स्टिक वापरू शकतात. विशिष्ट गोल-कीपिंग स्टिकला स्टिकच्या शेवटी आणखी एक वक्र असतो, ज्यामुळे चेंडू रोखण्यासाठी पृष्ठभागाचे अधिक क्षेत्रफळ मिळते.
+हॉकी स्टिक पारंपारिकपणे लाकडापासून बनवल्या जात होत्या, परंतु आता अनेकदा फायबरग्लास, केवलर किंवा कार्बन फायबर कंपोझिटसह देखील बनविल्या जातात. हॉकी स्टिक तुटल्यास तीक्ष्ण धारांमुळे इजा होण्याच्या जोखमीमुळे फील्ड हॉकी स्टिकमध्ये धातूचा वापर करण्यास मनाई आहे.[४] स्टिकला एक गोलाकार हँडल आहे, तळाशी J-आकाराचे हुक आहे आणि डाव्या बाजूला सपाट केले आहे (जेव्हा हुक वरच्या दिशेने तोंड करून हँडल खाली पाहताना). सर्व काठ्या उजव्या हाताने असणे आवश्यक आहे; डाव्या हाताला मनाई आहे.[५]
+पारंपारिकपणे काठीच्या चेहऱ्याच्या बाजूच्या वरपासून खालपर्यंत थोडासा वक्र (याला धनुष्य किंवा रेक म्हणतात) आणि दुसरा 'टाच' काठावर हँडलच्या वरच्या बाजूस (सामान्यत: ज्या कोनात असतो त्यानुसार बनवले जाते). हँडलचा भाग स्टिकच्या डोक्याच्या भागाच्या स्लाइसमध्ये घातला गेला), ज्यामुळे बॉलच्या संबंधात स्टिक हेडचे स्थान निश्चित करण्यात मदत होते आणि चेंडूला मारणे सोपे आणि अधिक अचूक होते.
+काठीच्या तळाशी असलेला हुक अलीकडेच घट्ट वक्र (भारतीय शैली) होता जो आजकाल आपल्याकडे आहे. जुन्या 'इंग्रजी' काड्या लांब वाकलेल्या होत्या, त्यामुळे ती काठी उलट्या बाजूने वापरणे फार कठीण होते. या कारणास्तव खेळाडू आता घट्ट वक्र काड्या वापरतात. हँडल स्टिकच्या वरच्या तृतीयांश बनवते. हे टेनिस रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पकडीत गुंडाळले जाते. ग्रिप विविध प्रकारच्या सामग्रीपासून बनलेली असू शकते, ज्यामध्ये कॅमोइस लेदरचा समावेश आहे, ज्यामुळे ओल्या जागी पकड सुधारते आणि स्टिकला मऊ स्पर्श होतो आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या पकडीवर गुंडाळलेले वेगळे वजन मिळते.
+हँडल स्टिकच्या वरच्या तृतीयांश बनवते. हे टेनिस रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पकडीत गुंडाळले जाते. ग्रिप विविध प्रकारच्या सामग्रीपासून बनलेली असू शकते, ज्यामध्ये कॅमोइस लेदरचा समावेश आहे, ज्यामुळे ओल्या जागी पकड सुधारते आणि स्टिकला मऊ स्पर्श होतो आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या पकडीवर गुंडाळलेले वेगळे वजन मिळते.
+नुकतेच असे आढळून आले की चेहऱ्याच्या धनुष्याची खोली वाढवल्याने ड्रॅगफ्लिकमधून उच्च गती मिळणे सोपे झाले आणि स्ट्रोक चालवणे सोपे झाले. सुरुवातीला, हे वैशिष्ट्य सादर केल्यानंतर, हॉकी नियम मंडळाने स्टिकच्या लांबीपेक्षा धनुष्याच्या जास्तीत जास्त खोलीवर 50 मिमीची मर्यादा घातली परंतु अनुभवाने हे पटकन दाखवून दिले की ते जास्त आहे. नवीन नियम आता हा वक्र 25 मिमीच्या खाली मर्यादित ठेवतात जेणेकरून बॉल फ्लिक करता येईल अशी शक्ती मर्यादित करता येईल
+हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांबघट्टलाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कंपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.
+स्टँडर्ड फील्ड हॉकी बॉल्स हे कडक गोलाकार बॉल असतात, ते घन प्लास्टिकपासून बनलेले असतात (कधीकधी कॉर्क कोरवर) आणि सामान्यतः पांढरे असतात, जरी ते खेळण्याच्या पृष्ठभागाशी विरोधाभास करतात तोपर्यंत ते कोणत्याही रंगाचे असू शकतात. चेंडूंचा व्यास ७१.३–७४.८ मिमी (२.८१–२.९४ इंच) आणि वस्तुमान १५६–१६३ ग्रॅम (५.५–५.७ औंस) आहे. एक्वाप्लॅनिंग कमी करण्यासाठी चेंडू अनेकदा इंडेंटेशन्सने झाकलेला असतो ज्यामुळे ओल्या पृष्ठभागावर चेंडूचा वेग विसंगत होऊ शकतो.
+हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकचा असतो.
+चेंडू जाळीमध्ये गेला की गोल होतो.
+हा खेळ अकरा जणांच्या दोन संघांमध्ये खेळला जातो, 10 फील्ड खेळाडू आणि एक गोलरक्षक, कोणत्याही वेळी खेळपट्टीवर असण्याची परवानगी आहे. उर्वरित खेळाडू कोणत्याही संयोजनात बदलले जाऊ शकतात. एक संघ किती वेळा प्रवेश करू शकतो आणि बाहेर जाऊ शकतो याची अमर्याद संख्या आहे. पुरस्कार आणि पेनल्टी कॉर्नरच्या समाप्ती व्यतिरिक्त, गेमच्या कोणत्याही टप्प्यावर बदली करण्याची परवानगी आहे; या नियमातील दोन अपवाद बचाव करणाऱ्या गोलरक्षकाला दुखापत किंवा निलंबनासाठी आहेत, ज्याला फील्ड कीपसह खेळताना परवानगी नाही किंवा एखादा खेळाडू मैदानातून बाहेर पडू शकतो, परंतु तुम्हाला पेनल्टी कॉर्नर पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. बदलीसाठी (गोलकीपर वगळता) खेळ थांबवला जात नाही, खेळाडू अर्ध्या मार्गावर एकाच वेळी सामना सोडतात आणि पुन्हा सामील होतात.[६]
+सुरक्षेच्या कारणास्तव, चेंडूला 'कठीण' मारता येणार नाही, असा अपवाद वगळता खेळाडूंना 'फेस साइड'च्या सपाट बाजूने आणि डोक्याच्या कडा आणि फील्ड हॉकी स्टिकच्या हँडलसह चेंडू खेळण्याची परवानगी आहे. फोरहँड एज स्ट्रोक, कारण त्या स्ट्रोकमधून चेंडूची उंची आणि दिशा नियंत्रित करण्यात अडचणी येतात.
+उजवीकडून डावीकडे चेंडूवर काठी फिरवणाऱ्या उजव्या हाताच्या व्यक्तीसाठी सपाट बाजू नेहमीच "नैसर्गिक" बाजूने असते. डाव्या हाताच्या काठ्या दुर्मिळ आहेत, कारण आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमानुसार त्यांचा खेळात वापर करण्यास मनाई आहे. डावीकडून उजवीकडे स्विंग करून चेंडूवर स्ट्राइक करण्यासाठी खेळाडूने स्टिकच्या 'चेहऱ्याचा' सपाट चेंडूला स्टिक हेड 'उलट' करून, म्हणजे हँडलला अंदाजे 180° ( उलटा कडा मारल्यास काठीचे डोके सरळ फोरहँड स्ट्रोकच्या स्थितीपासून स्टिक हेडच्या 'फेस'सह अंदाजे 90° वरून फिरते).
+इतर नियमांचा समावेश आहे जसे फूट-टू-बॉल संपर्क नाही, हातांचा वापर नाही, इतर खेळाडूंना अडथळा नाही, उच्च बॅक स्विंग नाही, हॅकिंग नाही आणि तृतीय पक्ष नाही. जर एखादा खेळाडू चेंडू ड्रिब्लिंग करत असेल आणि एकतर नियंत्रण गमावून चेंडू ला किक मारला किंवा दुसऱ्या खेळाडूने हस्तक्षेप केला तर त्या खेळाडूला नियंत्रण मिळवण्याची आणि ड्रिब्लिंग सुरू ठेवण्याची परवानगी नाही. नियमानुसार चेंडू लाथ मारणाऱ्या व्यक्तीला किकचा फायदा मिळू देत नाही, त्यामुळे चेंडू आपोआप विरोधी संघाकडे जाईल. याउलट, चेंडूला लाथ मारून कोणताही फायदा न झाल्यास, खेळणे सुरू ठेवावे. खेळाडू कोणत्याही प्रकारे बॉल मारण्याच्या दुसऱ्याच्या संधीमध्ये अडथळा आणू शकत नाहीत. इतर संघातील प्रगती टाळण्यासाठी तुमच्या शरीराचा/काठीचा वापर करू नका. यासाठी दंड म्हणजे विरोधी संघाला चेंडू मिळतो आणि समस्या कायम राहिल्यास, खेळाडूला कार्ड दिले जाऊ शकते. एखादा खेळाडू फ्री हिट घेत असताना किंवा कॉर्नर सुरू करत असताना त्याच्या हिटचा मागचा स्विंग खूप जास्त असू शकत नाही, कारण हे धोकादायक मानले जाते. शेवटी एका वेळी तीन खेळाडू चेंडूला स्पर्श करत नसतील. विरोधी संघातील दोन खेळाडू बॉलसाठी लढू शकतात, तथापि जर दुसऱ्या खेळाडूने हस्तक्षेप केला तर तो तृतीय पक्ष मानला जातो आणि बॉल आपोआप त्या संघाकडे जातो ज्यांच्यामध्ये फक्त एक खेळाडू तृतीय पक्षाचा समावेश होता.
+सामन्यात साधारणपणे 35 मिनिटांचा दोन कालावधी आणि 5 मिनिटांचा अर्धा वेळ असतो. विशिष्ट स्पर्धांच्या नियमांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्याशिवाय इतर कालावधी आणि अंतराल दोन्ही संघांद्वारे मान्य केले जाऊ शकतात. 2014 पासून, काही आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये चार 15-मिनिटांचे क्वार्टर आहेत ज्यात प्रत्येक क्वार्टरमध्ये 2 मिनिटांचा ब्रेक आणि क्वार्टर 2 आणि 3 मध्ये 5 मिनिटांचा ब्रेक आहे. ब्रिस्बेनमधील गोल्ड कोस्टवर आयोजित 2018 राष्ट्रकुल खेळांमध्ये, पुरुष आणि महिला दोघांसाठी हॉकी खेळांमध्ये 15 मिनिटांचे चार क्वार्टर होते.[७]
+डिसेंबर 2018 मध्ये, FIH ने नियमातील बदल जाहीर केले जे जानेवारी 2019 पासून 15-मिनिटांचे क्वार्टर सार्वत्रिक बनवतील. इंग्लंड हॉकीने पुष्टी केली की देशांतर्गत खेळामध्ये मध्य-हंगामात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होण्याच्या वेळी केली जाईल. 2019-20 हंगाम. तथापि, जुलै 2019 मध्ये इंग्लंड हॉकीने घोषित केले की 17.5-मिनिटांचे क्वार्टर केवळ एलिट डोमेस्टिक क्लब गेम्समध्ये लागू केले जातील.[८]
+गेमची सुरुवात मध्यभागी-फॉरवर्डकडून साधारणपणे हाफवे लाईनपासून मध्यभागी-हाफ बॅकच्या पासने होते. चेंडू मागे ढकलला जाईपर्यंत विरोधी संघ या खेळाचा सामना करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. संघात अकरा खेळाडू असतात, सहसा खालीलप्रमाणे संरेखित केले जातात: गोलकीपर, उजवा फुलबॅक, डावा फुलबॅक, तीन हाफ-बॅक आणि पाच फॉरवर्ड जे उजव्या विंग, उजवे आतील, मध्यभागी पुढे, डावी आतील बाजू आणि डावा पंख. ही पोझिशन्स प्रतिपक्षाच्या आक्रमण आणि बचावात्मक शैलीवर अवलंबून खेळाच्या संपूर्ण कालावधीत बदलू शकतात आणि जुळवून घेऊ शकतात.
+जेंव्हा हॉकी मध्ये खेळाडूंच्या स्थानांवर चर्चा केली जाते तेंव्हा तरलतेच्या कल्पना खूप सामान्य असतात. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 11 खेळाडूंसह मैदानात उतरवले जाऊ शकते आणि ते सामान्यत: फॉरवर्ड्स, मिडफिल्डर आणि बचावात्मक खेळाडू (फुलबॅक) मध्ये स्वतःची व्यवस्था करेल आणि खेळाडू खेळाच्या प्रवाहासह या ओळींमधून वारंवार फिरतात. प्रत्येक संघ सोबत खेळू शकतो.
+एक गोलरक्षक जो वेगळ्या रंगाचा शर्ट आणि किमान हेडगियर, लेग गार्ड आणि किकर यांचा समावेश असलेली संपूर्ण संरक्षणात्मक उपकरणे परिधान करतो; या खेळाडूला नियमांमध्ये गोलरक्षक म्हणून संबोधले जाते; किंवा
+केवळ मैदानी खेळाडू; कोणत्याही खेळाडूला गोलकीपिंगचे विशेषाधिकार नाहीत किंवा तो वेगळ्या रंगाचा शर्ट घालतो; पेनल्टी कॉर्नर किंवा स्ट्रोकचा बचाव करताना फेस मास्क वगळता कोणताही खेळाडू संरक्षणात्मक हेडगियर घालू शकत नाही.
+हॉकीमध्ये खेळाची अतिशय गतिमान शैली असल्याने, असोसिएशन फुटबॉलमध्ये सामान्य असलेल्या स्थिर स्वरूपासाठी संघाची निर्मिती करणे कठीण आहे. जरी पोझिशन्सचे सामान्यत: फुलबॅक, हाफबॅक, मिडफिल्ड/इनर किंवा स्ट्रायकर असे वर्गीकरण केले जात असले तरी, खेळाडूंना मैदानावरील प्रत्येक पोझिशनची समज असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, हाफबॅक ओव्हरलॅप दिसणे आणि एकतर आक्रमणाच्या स्थितीत समाप्त होणे असामान्य नाही, मिडफिल्ड आणि स्ट्रायकर त्यांनी सोडलेली जागा भरण्यासाठी पुन्हा समायोजित करण्यासाठी जबाबदार असतात. यासारख्या ओळींमधील हालचाल विशेषतः सर्व स्थानांवर सामान्य आहे.
+हॉकीची ही तरल ऑस्ट्रेलियन संस्कृती खेळाडूंना जागा न देता, मैदानावर जागा व्यापणाऱ्यांकडे आंतरराष्ट्रीय कल विकसित करण्यास कारणीभूत आहे. जरी त्यांच्याकडे मैदानावर विशिष्ट मोकळी जागा असू शकते जी ते खेळाडू म्हणून अधिक सोयीस्कर आणि प्रभावी आहेत, तरीही ते त्यांच्या जवळील जागा व्यापण्यासाठी जबाबदार आहेत. हॉकी आणि खेळाडूंच्या हालचालींबद्दलच्या या प्रवाही दृष्टिकोनामुळे संघांना फॉर्मेशन्समध्ये संक्रमण करणे सोपे झाले आहे जसे की: "3 मागील बाजूस", "5 मिडफिल्ड", "2 समोर", आणि बरेच काही.
+जेव्हा चेंडू वर्तुळाच्या आत असतो, तेव्हा ते बचाव करत असतात आणि त्यांच्या हातात त्यांची काठी असते, संपूर्ण संरक्षणात्मक उपकरणे परिधान केलेल्या गोलरक्षकांना त्यांची काठी, पाय, किकर्स किंवा लेग गार्डचा चेंडू पुढे नेण्यासाठी आणि त्यांची काठी, पाय वापरण्याची परवानगी असते. चेंडू थांबवण्यासाठी किकर्स, लेग गार्ड्स किंवा त्यांच्या शरीराचा इतर कोणताही भाग पाठीमागील रेषेसह कोणत्याही दिशेने वळवतो. त्याचप्रमाणे, मैदानी खेळाडूंना त्यांची काठी वापरण्याची परवानगी आहे. बॉलला पुढे नेण्यासाठी, बॉलला थांबवण्यासाठी किंवा मागच्या ओळीसह कोणत्याही दिशेने वळवण्यासाठी त्यांना त्यांचे पाय आणि पाय वापरण्याची परवानगी नाही. तथापि, गोलरक्षक किंवा गोलकीपिंग विशेषाधिकार असलेल्या खेळाडूंना त्यांनी परिधान केलेल्या संरक्षणात्मक उपकरणांचा फायदा घेऊन इतर खेळाडूंसाठी धोकादायक असेल अशा पद्धतीने वागण्याची परवानगी नाही.
+गोलरक्षक किंवा गोलकीपिंग विशेषाधिकार असलेले खेळाडू दोघेही चेंडूवर झोपू शकत नाहीत, तथापि, त्यांना चेंडू दूर ढकलण्यासाठी हात, हात आणि त्यांच्या शरीराचा इतर कोणताही भाग वापरण्याची परवानगी आहे. बॉलवर जाणीवपूर्वक पडून राहिल्याने पेनल्टी स्ट्रोक मिळेल, तर जर अंपायरला वाटत असेल की गोलकीपर चेंडू चुकून पडला आहे (उदा. तो त्यांच्या संरक्षणात्मक उपकरणात अडकला आहे), तर पेनल्टी कॉर्नर दिला जातो.
+जेव्हा चेंडू वर्तुळाच्या बाहेर असतो तेव्हा ते बचाव करत असतात, गोलरक्षक किंवा गोलकीपिंग विशेषाधिकार असलेल्या खेळाडूंना फक्त त्यांच्या काठीने चेंडू खेळण्याची परवानगी असते. पुढे, हेल्मेट परिधान केलेला गोलरक्षक किंवा गोलकीपिंग विशेषाधिकार असलेल्या खेळाडूने पेनल्टी स्ट्रोक घेतल्याखेरीज ते बचाव करत असलेल्या 23 मीटर क्षेत्राबाहेरील सामन्यात भाग घेऊ नये. पेनल्टी स्ट्रोक वगळता गोलकीपरने नेहमी संरक्षणात्मक हेडगियर परिधान केले पाहिजे.
+नियमांच्या उद्देशाने, बॉल ताब्यात असलेल्या संघातील सर्व खेळाडू आक्रमणकर्ते आहेत आणि बॉलशिवाय संघातील बचाव करणारे आहेत, तरीही संपूर्ण गेम खेळला जात असताना तुम्ही नेहमी तुमच्या ध्येयाचा "बचाव" करत आहात आणि "हल्ला" करत आहात. विरुद्ध ध्येय.
+सामन्याची जबाबदारी दोन मैदानी पंच करतात. पारंपारिकपणे प्रत्येक पंच साधारणपणे अर्ध्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवतो, साधारणपणे तिरपे विभागलेला असतो. या पंचांना अनेकदा टाइमकीपर आणि रेकॉर्ड कीपरसह तांत्रिक खंडपीठाद्वारे मदत केली जाते.
+खेळ सुरू होण्यापूर्वी, एक नाणे फेकले जाते आणि विजयी कर्णधार सुरुवातीचा शेवट निवडू शकतो की चेंडूने सुरुवात करायची. 2017 पासून गेममध्ये प्रत्येक कालावधीनंतर 2-मिनिटांच्या ब्रेकसह 15 मिनिटांचे चार कालावधी आणि बदल संपण्यापूर्वी अर्ध्या वेळेत 15-मिनिटांचा इंटरमिशन समाविष्ट आहे. प्रत्येक कालावधीच्या सुरुवातीला, तसेच गोल झाल्यानंतर, मैदानाच्या मध्यभागी पास देऊन खेळाला सुरुवात केली जाते. सर्व खेळाडूंनी त्यांच्या बचावात्मक अर्ध्यामध्ये (खेळाडूने पास बनवण्याव्यतिरिक्त) सुरुवात करणे आवश्यक आहे, परंतु चेंडू जमिनीच्या बाजूने कोणत्याही दिशेने खेळला जाऊ शकतो. प्रत्येक संघाची सुरुवात एका हाफमध्ये चेंडूने होते आणि ज्या संघाने गोल स्वीकारला त्या संघाकडे रीस्टार्टचा ताबा असतो. संघ हाफटाइममध्ये बाजूंचा व्यापार करतात.
+मैदानी खेळाडू फक्त काठीचा चेहरा घेऊन चेंडू खेळू शकतात. स्टिकची मागील बाजू वापरली असल्यास, तो दंड आहे आणि इतर संघाला चेंडू परत मिळेल. जोपर्यंत टॅकल बॉल खेळण्यापूर्वी हल्लेखोर किंवा इतर व्यक्तीच्या स्टिकशी संपर्क साधत नाही तोपर्यंत टॅकल करण्याची परवानगी आहे (टॅकल नंतर संपर्क देखील अशा स्थितीतून केला जाऊ शकतो जेथे संपर्क अपरिहार्य होता). पुढे, चेंडू असलेला खेळाडू बचावकर्त्याला बाहेर ढकलण्यासाठी जाणीवपूर्वक त्याच्या शरीराचा वापर करू शकत नाही.
+फील्ड खेळाडू कदाचित त्यांच्या पायाने चेंडू खेळू शकत नाहीत, परंतु जर चेंडू चुकून पायाला लागला आणि खेळाडूला संपर्काचा कोणताही फायदा झाला नाही, तर संपर्कास दंड आकारला जात नाही. 1 जानेवारी 2007 पासून या नियमाच्या शब्दरचनेत बदल झाला असला तरी, सध्याच्या FIH पंचांच्या ब्रीफिंगमध्ये पंचांना त्यांनी या नियमाचा अर्थ लावण्याची पद्धत बदलू नये असे निर्देश दिले आहेत.
+अडथळे सामान्यत: तीन परिस्थितींमध्ये उद्भवतात - जेव्हा डिफेंडर खेळाडूचा ताबा असलेल्या खेळाडू आणि चेंडू यांच्यामध्ये टॅकल होऊ नये म्हणून येतो; जेव्हा बचावकर्त्याची काठी आक्रमणकर्त्याची काठी आणि चेंडू यांच्यामध्ये येते किंवा आक्रमणकर्त्याच्या काठी किंवा शरीराशी संपर्क साधते; आणि बॉलने टीममेटचा सामना करण्याच्या विरोधी पक्षाच्या प्रयत्नांना अवरोधित करताना (याला तृतीय पक्ष अडथळा म्हणतात).
+जेव्हा चेंडू पूर्णपणे बाजूच्या बाजूने जातो (साइडलाइनवर अजूनही आहे), तेव्हा तो साइडलाइन हिटसह खेळण्यासाठी परत केला जातो, ज्या संघातील खेळाडू साइडलाइन ओलांडण्यापूर्वी चेंडूला स्पर्श करणारे शेवटचे नव्हते. चेंडू शक्य तितक्या खेळाच्या बाहेर गेला त्या ठिकाणाजवळून मारल्याबरोबर चेंडू बाजूला ठेवला पाहिजे. हल्लेखोराने शेवटचा स्पर्श केल्यानंतर मागील रेषा ओलांडल्यास, 15 मीटर (16 yd) हिट दिले जाते. आक्रमण करणाऱ्या बाजूने आक्रमण केलेल्या खेळपट्टीच्या शेवटच्या 15 मीटरच्या आत केलेल्या गुन्ह्यांसाठी 15 मीटर हिट देखील दिला जातो.
+पेनल्टी कॉर्नर किंवा फ्री हिट यासारख्या विशिष्ट परिस्थितींसाठी सेट प्लेचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, बऱ्याच संघांमध्ये पेनल्टी कॉर्नरची भिन्नता असते जी ते बचावात्मक संघाला पराभूत करण्यासाठी वापरू शकतात. प्रशिक्षकाकडे अशी खेळे असू शकतात जी दोन बचावकर्त्यांमध्ये चेंडू पाठवतात आणि खेळाडूला विरोधी संघाच्या गोलवर हल्ला करू देतात. तुमच्या संघात असल्याशिवाय कोणतेही सेट नाटक नाहीत.
+जेव्हा स्कोअरिंग सर्कलच्या बाहेर गुन्हे केले जातात तेव्हा फ्री हिट्स दिले जातात ('फ्री हिट' हा शब्द मानक वापर आहे परंतु चेंडू मारणे आवश्यक नाही). विरुद्ध नाराज झालेल्या संघाकडून चेंडू कोणत्याही दिशेने आदळला, ढकलला किंवा उचलला जाऊ शकतो. फ्री हिटमधून चेंडू उचलला जाऊ शकतो परंतु मारून नाही, फ्री हिटमधून उचलण्यासाठी तुम्हाला फ्लिक किंवा स्कूप करणे आवश्यक आहे. (नियमांच्या मागील आवृत्त्यांमध्ये, ओपन प्लेमध्ये वर्तुळाच्या बाहेरील भागात हिट्सना परवानगी होती परंतु फ्री हिटमधून एक दिशा उचलण्यास मनाई होती). जेव्हा फ्री हिट दिली जाते तेव्हा विरोधकांनी चेंडूपासून 5 मीटर (5.5 yd) हलविले पाहिजे. ज्या गुन्ह्यासाठी तो बहाल करण्यात आला होता त्या ठिकाणाहून फ्री हिट घेणे आवश्यक आहे आणि फ्री हिट घेतल्यावर चेंडू स्थिर असणे आवश्यक आहे.
+वर नमूद केल्याप्रमाणे, आक्रमण करणाऱ्या खेळाडूने त्या रेषेच्या पुढे चुकीचे काम केल्यास किंवा आक्रमणकर्त्याच्या मागील रेषेवरून चेंडू गेल्यास 15 मीटर हिट दिले जाते. हे फ्री हिट्स ज्या ठिकाणी फाऊल केले गेले त्याप्रमाणे घेतले जातात (जिथे गुन्हा घडला होता किंवा चेंडू खेळण्याच्या बाहेर गेला होता त्या दरम्यानच्या बाजूस समांतर रेषा घेणे). वर्तुळाच्या 5 मीटरच्या आत आक्रमण करणारा फ्री हिट दिला जातो तेव्हा पेनल्टी घेणाऱ्या व्यक्तीसह प्रत्येकजण वर्तुळापासून पाच मीटर अंतरावर असावा आणि फ्री हिट घेणाऱ्या व्यक्तीशिवाय प्रत्येकजण चेंडूपासून पाच मीटर अंतरावर असावा. अटॅकिंग फ्री हिट घेताना, जर तुम्ही तुमच्या आक्रमणाच्या 23 मीटर क्षेत्रामध्ये (25-यार्ड क्षेत्र) असाल तर चेंडू थेट वर्तुळात आदळला जाऊ शकत नाही. आत जाण्यापूर्वी ५०० मीटरचा प्रवास करावा लागतो.
+23-मीटरच्या रेषेतून फ्री हिट - लाँग कॉर्नर म्हणतात - जर चेंडू शेवटच्या बचावपटूने स्पर्श केल्यानंतर बॅक-लाइनवर गेला तर आक्रमण करणाऱ्या संघाला दिला जातो, जर त्यांनी तो मुद्दाम बॅक-लाइनवर खेळला नाही. , ज्या प्रकरणात पेनल्टी कॉर्नर दिला जातो. हा फ्री हिट आक्रमण करणाऱ्या संघाकडून 23-मीटरच्या रेषेवरील जागेवरून खेळला जातो, जेथे चेंडू खेळाच्या बाहेर गेला होता. खेळाच्या पृष्ठभागाच्या अटॅकिंग क्वार्टरमध्ये अटॅक फ्री हिटचे सर्व पॅरामीटर्स लागू होतात.
+शॉर्ट किंवा पेनल्टी कॉर्नर केंव्हा दिला जातो:
+1. वर्तुळातील डिफेंडरने केलेल्या गुन्ह्यासाठी जे गोल करण्याच्या संभाव्य स्कोअरिंगला प्रतिबंध करत नाही
+2. बॉलचा ताबा नसलेल्या किंवा चेंडू खेळण्याची संधी नसलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध डिफेंडरने वर्तुळात हेतुपुरस्सर केलेल्या गुन्ह्यासाठी;
+3. वर्तुळाबाहेरील परंतु 23-मीटर क्षेत्रामध्ये बचाव करणाऱ्या बचावकर्त्याने हेतुपुरस्सर केलेल्या गुन्ह्यासाठी;
+4. रक्षकाने जाणूनबुजून मागच्या ओळीवर चेंडू खेळल्याबद्दल;
+5. जेव्हा बॉल खेळाडूच्या कपड्यांमध्ये किंवा उपकरणात अडकतो तेव्हा ते वर्तुळात बचाव करत असतात.
+शॉर्ट कॉर्नरची सुरुवात पाच बचावपटूंनी (सामान्यत: कीपरसह) मागील रेषेच्या मागे ठेवली जाते आणि चेंडू जवळच्या गोल पोस्टपासून किमान 10 यार्डांवर ठेवला जातो. बचाव करणाऱ्या संघातील इतर सर्व खेळाडूंनी मध्य रेषेच्या पलीकडे असणे आवश्यक आहे, जे त्यांच्या 'स्वतःच्या' खेळपट्टीच्या अर्ध्या भागात नाही, जोपर्यंत चेंडू खेळत नाही. आक्रमण करणारे खेळाडू गोल करणाऱ्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहून खेळाला सुरुवात करतात, गोलच्या दोन्ही बाजूने 10 मी (वर्तुळाची त्रिज्या 14.63 मीटर आहे) वरून चेंडू खेळून कोपरा सुरू करणारा एक आक्रमणकर्ता वगळता. हा खेळाडू वर्तुळाबाहेरील इतर आक्रमणकर्त्यांना चेंडू ढकलून किंवा मारून चेंडू खेळात ठेवतो; बॉल वर्तुळाच्या बाहेर जाणे आवश्यक आहे आणि नंतर हल्लेखोरांनी गोल करण्याआधी वर्तुळात परत टाकणे आवश्यक आहे ज्यातून गोल केला जाऊ शकतो. FIH चे नियम 'इन्सर्ट' केल्यानंतर बॉल वर्तुळातून बाहेर पडण्यापूर्वी गोलवर शॉट घेण्यास मनाई करत नाहीत किंवा वर्तुळाबाहेरून गोलवर शॉट मारण्यास मनाई नाही, पण जर बॉल बाहेर गेला नसेल तर गोल करता येत नाही. वर्तुळात प्रवेश करण्यापूर्वी आक्रमण करणाऱ्या खेळाडूने तो पुन्हा खेळला नाही तर वर्तुळाबाहेरील शॉटमधून गोल करता येणार नाही.
+सुरक्षेच्या कारणास्तव, पेनल्टी कॉर्नरचा पहिला शॉट 460 मिमी (गोलच्या "बॅकबोर्डची उंची") पेक्षा जास्त नसावा जेथे तो मारला गेल्यास तो गोल रेषा ओलांडतो. तथापि, जर बॉल बॅकबोर्डच्या उंचीपेक्षा कमी आहे असे मानले जात असेल तर, नंतर बॉल दुसऱ्या खेळाडूद्वारे (डिफेंडर किंवा आक्रमणकर्त्याद्वारे) या उंचीच्या वर वळवला जाऊ शकतो, परंतु या विक्षेपणामुळे धोका होणार नाही. "स्लॅप" स्ट्रोक (बॉलच्या दिशेने एक स्वीपिंग हालचाल, जिथे बॉल मारताना काठी जमिनीवर किंवा जवळ ठेवली जाते) हिट म्हणून वर्गीकृत केली जाते आणि त्यामुळे या प्रकारासाठी गोलावरील पहिला शॉट बॅकबोर्डच्या उंचीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शॉट देखील.
+शॉर्ट कॉर्नर परिस्थितीत गोल करताना पहिला शॉट पुश, फ्लिक किंवा स्कूप असल्यास, विशेषतः ड्रॅग फ्लिक (जे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लीग मानकांवर लोकप्रिय झाले आहे), शॉटला बॅकबोर्डच्या उंचीपेक्षा वर जाण्याची परवानगी आहे, जोपर्यंत शॉट कोणत्याही प्रतिस्पर्ध्यासाठी धोकादायक मानला जात नाही. नेमबाजीचा हा प्रकार विकसित केला गेला कारण तो गोलावर मारल्या गेलेल्या पहिल्या शॉटप्रमाणेच उंचीवर प्रतिबंधित नाही आणि चांगले तंत्र असलेले खेळाडू बॉलला इतर अनेकजण जितक्या ताकदीने ड्रॅग-फ्लिक करू शकतात.
+पेनल्टी स्ट्रोक जेव्हा डिफेंडरने सर्कलमध्ये फाऊल केला (अपघाती किंवा अन्यथा) जो संभाव्य गोल रोखतो किंवा वर्तुळात मुद्दाम फाऊल करतो किंवा पेनल्टी कॉर्नरवर बचावपटू वारंवार मागच्या ओळीतून खूप लवकर धावत असल्यास पेनल्टी स्ट्रोक दिला जातो. पेनल्टी स्ट्रोक गोलपासून 6.4 मीटर अंतरावर असलेल्या गोलकीपरच्या विरुद्ध वर्तुळातील एकाच आक्रमणकर्त्याद्वारे घेतला जातो. हल्लेखोर पुश, फ्लिक किंवा स्कूप स्ट्रोक वापरून गोल फक्त एकदाच चेंडू खेळतो. जर शॉट जतन केला गेला तर, बचावपटूंना 15 मीटर मारून खेळ पुन्हा सुरू होईल. जेव्हा गोल केला जातो, तेव्हा खेळ सामान्य पद्धतीने पुन्हा सुरू होतो.
+हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तानचे वर्चस्व होते, त्यांनी अनुक्रमे आठ ऑलिम्पिक सुवर्ण आणि पहिल्या पाचपैकी तीन विश्वचषक जिंकले, परंतु बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन यांच्या चढाईमुळे ते कमी ठळक झाले. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, गवत खेळण्याच्या पृष्ठभागाची जागा कृत्रिम टर्फने बदलली गेली. इतर उल्लेखनीय पुरुष राष्ट्रांमध्ये अर्जेंटिना, इंग्लंड (जे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ग्रेट ब्रिटनची बाजू तयार करण्यासाठी इतर ब्रिटिश "होम नेशन्स" सोबत एकत्र येतात) आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो.
+हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तानचे वर्चस्व होते, त्यांनी अनुक्रमे आठ ऑलिम्पिक सुवर्ण आणि पहिल्या पाचपैकी तीन विश्वचषक जिंकले, परंतु बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन यांच्या चढाईमुळे ते कमी ठळक झाले. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, गवत खेळण्याच्या पृष्ठभागाची जागा कृत्रिम टर्फने बदलली गेली. इतर उल्लेखनीय पुरुष राष्ट्रांमध्ये अर्जेंटिना, इंग्लंड (जे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ग्रेट ब्रिटनची बाजू तयार करण्यासाठी इतर ब्रिटिश "होम नेशन्स" सोबत एकत्र येतात) आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो.
+नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना हे महिलांमध्ये सर्वाधिक यशस्वी राष्ट्रीय संघ आहेत. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये फील्ड हॉकीचा समावेश करण्यापूर्वी नेदरलँड हा महिलांचा प्रमुख संघ होता. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला, ऑस्ट्रेलिया हा महिलांचा सर्वात मजबूत देश म्हणून उदयास आला, जरी अनेक खेळाडूंच्या निवृत्तीमुळे संघ काहीसा कमकुवत झाला. अर्जेंटिनाने 2000 च्या दशकात आपल्या खेळात सुधारणा केली, 2003, 2010 आणि 2013 मध्ये IFH क्रमवारीत अग्रस्थान मिळवले. जर्मनी, ग्रेट ब्रिटन, चीन, दक्षिण कोरिया आणि भारत हे इतर प्रमुख महिला संघ आहेत. चार राष्ट्रांनी पुरुष आणि महिला हॉकीमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत: जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटन.
+जानेवारी 2022 पर्यंत ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आणि डच महिला संघ FIH जागतिक क्रमवारीत आघाडीवर आहेत.
+काही वर्षांपासून, बेल्जियम हे जागतिक विजेतेपद (2018), युरोपियन चॅम्पियन्सचे विजेतेपद (2019), रौप्य पदक (2016) त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये (2021) विजेतेपदासह, आघाडीचे राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. FIH पुरुष संघ जागतिक क्रमवारीत आघाडीवर आहे.
+
+
+हॉकीच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत,
+ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13301.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13301.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..714517bb66382b371742cc81dd988c38890f7ce7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13301.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडीकमळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13303.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13303.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa7e293df2d8da684fb92070512fa1d15474c071
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13303.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडीकारखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13315.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13315.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..313a038c5aded9f4c7793470875c828c43b7d8e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13315.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडीपिसोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13324.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13324.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e012da898a3df2104a964a0c98e130a7a1157288
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13324.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडीमुक्तापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13326.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13326.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0b00125e460174548adb3d7659f2d9ec6c54d63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13326.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडीरामराव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13336.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13336.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3da1aecd6e327c14a3a310b39e29ea3062f5f0ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13336.txt
@@ -0,0 +1,9 @@
+वाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
+पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने जाऊन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ४८ वर डावीकडे गेल्यावर चिल्हार गावानंतर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २९ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९८ कुटुंबे राहतात. एकूण १३७६ लोकसंख्येपैकी ७०६ पुरुष तर ६७० महिला आहेत. गावाची साक्षरता ४५.०२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६१.३३ आहे तर स्त्री साक्षरता २६.५० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २७२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.७७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून उपलब्ध असतात.
+खारवडश्री, खारमेंडी, दातिवरे, अशेरी, खडकावणे, चारीखुर्द, वेळगाव, चिल्हार, पोळे, खुटाळ, दामखिंड ही जवळपासची गावे आहेत.वाडे, खडकावणे आणि अशेरी ही गावे वाडा-खडकोणा ग्रामपंचायतीमध्ये येतात.
+https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२.
+http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13346.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13346.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f5e2d0cea02a6f4ac483337ebc06577146c52c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13346.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाडेतर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13347.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13347.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81add2f1108674169111e0d6c190f31c7d70ea01
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13347.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडेना काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वाडेना येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,०६५ इतकी होती.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13361.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13361.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81d76d93a86cd1320b351c886bc37ab343fd9c70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13361.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाढाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13368.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13368.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a907d5148c77256a20d56bd731020b3badfc0a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13368.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाढोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13378.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13378.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e4e876230e544ee3aa3219519656757d3d1c91a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13378.txt
@@ -0,0 +1,29 @@
+वाणिज्य (इंग्लिश: Commerce, कॉमर्स ;) ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो. वाणिज्य भांडवलवादी व अन्य काही अर्थशास्त्रीय व्यवस्थांचा मूलाधार आहे.
+व्यवसायाचा असा एक विभाग कि जो वस्तू व सेवांचे वितरण करतो त्याला वाणिज्य असे म्हणतात . तुलनेने भांडवली गुंतवणूक कमी प्रमाणात लागते. वितरणाचे काम बाजारपेठेमध्ये तसेच कार्यालयात केले जाते. वस्तूंचे वितरण करण्यासाठी मनुष्यबळाची व संदेशवहनाची गरज भासते.वानिज्यामुळे वास्तूमध्ये स्थळ काळ व समय उपयोगिता निर्माण होते.वाणिज्य वस्तू व व्यापारी अभिकर्ते करतात. वाणिज्य हा व्यवसायाचा एक भाग असल्यामुळे त्यामध्ये व्यापारी कौशल्य असणे गरजेचे आहे. व्यापारामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माल हस्तांतरित करणे समाविष्ट असते, अनेकदा पैशाच्या बदल्यात. अर्थशास्त्रज्ञ अशा प्रणाली किंवा नेटवर्कचा संदर्भ देतात जे व्यापाराला बाजार म्हणून परवानगी देतात.
+व्यापाराचे प्रारंभिक स्वरूप, गिफ्ट इकॉनॉमी, तात्काळ किंवा भविष्यातील बक्षीसांसाठी स्पष्ट करार न करता वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण पाहिली. भेटवस्तू अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा वापर न करता वस्तूंचा व्यापार होतो. आधुनिक व्यापारी सामान्यत: पैशासारख्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून वाटाघाटी करतात. परिणामी, खरेदी विक्री किंवा कमाईपासून विभक्त केली जाऊ शकते. पैशाच्या शोधामुळे (आणि लेटर ऑफ क्रेडिट, पेपर मनी आणि गैर-भौतिक पैसा) मोठ्या प्रमाणात सुलभ आणि व्यापारास प्रोत्साहन दिले. दोन व्यापाऱ्यांमधील व्यापारास द्विपक्षीय व्यापार असे संबोधले जाते, तर दोनपेक्षा अधिक व्यापारी गुंतलेल्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे संबोधले जाते.
+एका आधुनिक दृष्टीकोनातून, विशेषीकरण आणि श्रम विभागणीमुळे व्यापार अस्तित्वात आहे, आर्थिक क्रियाकलापांचा एक प्रमुख प्रकार ज्यामध्ये व्यक्ती आणि गट उत्पादनाच्या छोट्या पैलूवर लक्ष केंद्रित करतात, परंतु त्यांचे उत्पादन इतर उत्पादनांसाठी आणि गरजांसाठी व्यापारात वापरतात. प्रदेशांमध्ये व्यापार अस्तित्वात आहे कारण भिन्न प्रदेशांना काही व्यापार-सक्षम कमोडिटीच्या उत्पादनामध्ये तुलनात्मक फायदा (समजलेला किंवा वास्तविक) असू शकतो - नैसर्गिक संसाधनांच्या दुर्मिळ किंवा इतरत्र मर्यादित उत्पादनासह. उदाहरणार्थ: वेगवेगळ्या प्रदेशांचे आकार मोठ्या प्रमाणात उत्पादनास उत्तेजन देऊ शकतात. अशा परिस्थितीत, स्थानांमधील बाजारभावानुसार व्यापार दोन्ही स्थानांना फायदा होऊ शकतो.
+किरकोळ व्यापारामध्ये वस्तू किंवा वस्तूंची एका निश्चित ठिकाणाहून (जसे की डिपार्टमेंटल स्टोअर, बुटीक किंवा किओस्क), ऑनलाइन किंवा मेलद्वारे, खरेदीदाराद्वारे थेट वापरासाठी किंवा वापरण्यासाठी लहान किंवा वैयक्तिक लॉटमध्ये विक्री केली जाते. घाऊक व्यापार म्हणजे किरकोळ विक्रेत्यांना, किंवा औद्योगिक, व्यावसायिक, संस्थात्मक किंवा इतर व्यावसायिक व्यावसायिक वापरकर्त्यांना, किंवा इतर घाऊक विक्रेते आणि संबंधित अधीनस्थ सेवांना व्यापारी माल म्हणून विकल्या जाणाऱ्या वस्तूंची वाहतूक.
+ऐतिहासिकदृष्ट्या, 1815 पासून 1914 मध्ये प्रथम महायुद्ध सुरू होण्यापर्यंत काही भागात मुक्त व्यापारासाठी मोकळेपणा मोठ्या प्रमाणात वाढला. 1920च्या दशकात व्यापार मोकळेपणा पुन्हा वाढला, परंतु 1930च्या महामंदी दरम्यान (विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेत) कोलमडला. 1950च्या दशकापासून (1970च्या तेलाच्या संकटात मंदी असतानाही) व्यापारातील मोकळेपणा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढला. अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक इतिहासकारांचे म्हणणे आहे की व्यापारातील मोकळेपणाची सध्याची पातळी ही आतापर्यंतची सर्वोच्च आहे.
+प्रागैतिहासिक काळातील मानवी दळणवळणातून व्यापाराचा उगम झाला. व्यापार ही प्रागैतिहासिक लोकांची मुख्य सुविधा होती, ज्यांनी आधुनिक काळातील चलनाच्या नवकल्पनापूर्वी भेटवस्तू अर्थव्यवस्थेत एकमेकांकडून वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली. पीटर वॉटसनने लांब-अंतराच्या व्यापाराचा इतिहास इ.स. 150,000 वर्षांपूर्वी.
+भूमध्यसागरीय प्रदेशात, संस्कृतींमधील सर्वात आधीच्या संपर्कात होमो सेपियन्स प्रजातीच्या सदस्यांचा समावेश होता, मुख्यतः डॅन्यूब नदीचा वापर करून, एका वेळी 35,000-30,000 BP सुरू होते.
+काही प्रागैतिहासिक काळातील व्यवहाराच्या अगदी सुरुवातीपासूनच व्यापाराची उत्पत्ती शोधतात. पारंपारिक स्वयंपूर्णतेव्यतिरिक्त, व्यापार ही प्रागैतिहासिक लोकांची प्रमुख सुविधा बनली, ज्यांनी एकमेकांकडून वस्तू आणि सेवांसाठी त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंची देवाणघेवाण केली.
+प्राचीन एट्रुस्कन "अरीबॅलोई" टेराकोटा जहाजे 1860 मध्ये फनागोरिया, दक्षिण रशिया जवळ बोलशाया ब्लिझनित्सा ट्युमुलस येथे सापडली (पूर्वी सिमेरियन बोस्पोरसच्या बोस्पोरन राज्याचा भाग, सध्याचे तामन द्वीपकल्प); सेंट पीटर्सबर्गमधील हर्मिटेज संग्रहालयात प्रदर्शनात.
+व्यापार नोंदवलेल्या मानवी इतिहासाच्या पुष्कळ [प्रमाणात] झाला असे मानले जाते. अश्मयुगात ऑब्सिडियन आणि चकमक यांच्या देवाणघेवाणीचे पुरावे आहेत. न्यू गिनीमध्ये 17,000 BCE पासून ओब्सिडियनमधील व्यापार झाला असे मानले जाते.
+नजीकच्या पूर्वेकडील ऑब्सिडियनचा सर्वात जुना वापर लोअर आणि मिडल पॅलेओलिथिक काळातील आहे.
+— HIH प्रिन्स मिकासानो मिया ताकाहितो
+रॉबर्ट कार बोसन्क्वेट यांनी 1901 मध्ये उत्खननाद्वारे अश्मयुगातील व्यापाराचा तपास केला. व्यापार दक्षिण पश्चिम आशियामध्ये प्रथम सुरू झाला असे मानले जाते.
+ऑब्सिडियन वापराचा पुरातत्त्वीय पुरावा डेटा प्रदान करतो की ही सामग्री उशीरा मेसोलिथिक ते निओलिथिक पेक्षा अधिक पसंतीची निवड कशी होती, ज्याला देवाणघेवाण आवश्यक आहे कारण भूमध्य प्रदेशात ऑब्सिडियनचे साठे दुर्मिळ आहेत.
+ओब्सिडियनने कापणीची भांडी किंवा साधने तयार करण्यासाठी सामग्री प्रदान केली असे मानले जाते, जरी इतर अधिक सहज मिळू शकणारे साहित्य उपलब्ध असल्याने, "श्रीमंत" वापरून जमातीच्या उच्च दर्जासाठी वापर आढळला. माणसाची चकमक". विशेष म्हणजे, ऑब्सिडियनने त्याचे मूल्य चकमकच्या तुलनेत ठेवले आहे.
+सुरुवातीचे व्यापारी भूमध्यसागरीय प्रदेशात ९०० किलोमीटर अंतरावर ऑब्सिडियनचा व्यापार करत होते.
+युरोपच्या निओलिथिक काळात भूमध्यसागरीय व्यापार या सामग्रीमध्ये सर्वात मोठा होता. सुमारे 12,000 बीसीई मध्ये नेटवर्क अस्तित्वात होते 1990च्या झारिनच्या अभ्यासानुसार अनातोलिया हे प्रामुख्याने लेव्हंट, इराण आणि इजिप्तसोबत व्यापाराचे स्रोत होते. मेलोस आणि लिपारी स्रोत भूमध्यसागरीय प्रदेशात पुरातत्त्वशास्त्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वात व्यापक व्यापारांमध्ये उत्पादित आहेत.
+अफगाणिस्तानच्या पर्वतरांगांमधील सारी-इ-संग खाण ही लॅपिस लाझुलीच्या व्यापाराचा सर्वात मोठा स्रोत होती. 1595 BCE पासून बॅबिलोनियाच्या कॅसाइट काळात या सामग्रीचा मोठ्या प्रमाणावर व्यापार झाला.
+तिसऱ्या सहस्राब्दीदरम्यान एब्ला हे एक प्रमुख व्यापारी केंद्र होते, ज्याचे नेटवर्क अनाटोलिया आणि उत्तर मेसोपोटेमियापर्यंत पोहोचले होते.[31][36][37][38]
+युरोप आणि आशियामधील सिल्क रोड व्यापार मार्गाचा नकाशा.
+दागिने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा इजिप्तमध्ये 3000 ईसापूर्व पासून व्यापार केला जात होता. लांब पल्ल्याचे व्यापारी मार्ग प्रथम 3ऱ्या सहस्राब्दी BCE मध्ये दिसू लागले, जेव्हा मेसोपोटेमियातील सुमेरियन लोक सिंधू खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीशी व्यापार करत होते. फोनिशियन हे प्रख्यात समुद्री व्यापारी होते, जे भूमध्य समुद्र ओलांडून उत्तरेकडे ब्रिटनपर्यंत कांस्य निर्मितीसाठी कथील स्रोतांसाठी प्रवास करत होते. या उद्देशासाठी त्यांनी ग्रीक लोकांना एम्पोरिया नावाच्या व्यापारी वसाहती स्थापन केल्या.[39] भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर, संशोधकांना किनारपट्टीचे स्थान किती चांगले जोडलेले होते आणि लोहयुगातील पुरातत्त्व स्थळांचा स्थानिक प्रसार यांच्यात सकारात्मक संबंध आढळला आहे. हे सूचित करते की एखाद्या स्थानाची व्यापार क्षमता मानवी वसाहतींचे महत्त्वपूर्ण निर्धारक होते.[40]
+ग्रीक संस्कृतीच्या सुरुवातीपासून ते 5 व्या शतकात रोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्यापारामुळे भारत आणि चीनसह सुदूर पूर्वेकडून मौल्यवान मसाला युरोपमध्ये आणला गेला. रोमन व्यापाराने आपल्या साम्राज्याची भरभराट आणि टिकाव धरला. नंतरचे रोमन प्रजासत्ताक आणि रोमन साम्राज्यातील पॅक्स रोमाना यांनी एक स्थिर आणि सुरक्षित वाहतूक नेटवर्क तयार केले ज्यामुळे महत्त्वपूर्ण चाचेगिरीची भीती न बाळगता व्यापारी माल पाठवणे शक्य झाले, कारण इजिप्तच्या विजयानंतर रोम भूमध्यसागरातील एकमेव प्रभावी सागरी शक्ती बनले होते आणि जवळच्या पूर्वेला.[41]
+प्राचीन ग्रीसमध्ये हर्मीस हा व्यापार[४२][४३] (व्यापार) आणि वजन व मापांचा देव होता.[44] प्राचीन रोममध्ये, मर्क्यूरियस हा व्यापाऱ्यांचा देव होता, ज्याचा सण व्यापारी पाचव्या महिन्याच्या 25 व्या दिवशी साजरा करत असत.[45][46] मुक्त व्यापाराची संकल्पना ही प्राचीन ग्रीक राज्यांच्या सार्वभौम सत्तांच्या इच्छेचा आणि आर्थिक दिशेचा विरोधी होता. सार्वभौम शासनाच्या तिजोरीत सुरक्षितता राखण्यासाठी कठोर अंतर्गत नियंत्रणे (कर आकारणीद्वारे) आवश्यक असल्यामुळे राज्यांमधील मुक्त व्यापार रोखला गेला, ज्याने कार्यात्मक समुदाय जीवनाच्या संरचनेत सभ्यतेची थोडीशी देखभाल करणे सक्षम केले.[47][48 ]
+रोमन साम्राज्याचा पतन आणि त्यानंतरच्या काळोख्या युगामुळे पश्चिम युरोपमध्ये अस्थिरता आली आणि पाश्चात्य जगातील व्यापार नेटवर्क जवळजवळ कोसळले. तथापि, आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, चीन आणि आग्नेय आशियातील राज्यांमध्ये व्यापाराची भरभराट होत राहिली. पश्चिमेकडे काही व्यापार झाले. उदाहरणार्थ, राधानाइट्स हे मध्ययुगीन समाज किंवा समूह (या शब्दाचा नेमका अर्थ इतिहासात हरवला आहे) ज्यू व्यापाऱ्यांचे होते जे युरोपातील ख्रिश्चन आणि पूर्वेकडील मुस्लिम यांच्यात व्यापार करत होते.[49]
+मुख्य लेख: मेरीटाइम जेड रोड आणि मेरीटाइम सिल्क रोड
+हिंदी महासागरातील ऑस्ट्रोनेशियन प्रोटो-ऐतिहासिक आणि ऐतिहासिक सागरी व्यापार नेटवर्क[50]
+हिंद महासागरातील पहिले खरे सागरी व्यापार नेटवर्क बेट दक्षिणपूर्व आशियातील ऑस्ट्रोनेशियन लोकांचे होते,[50] ज्यांनी महासागरात जाणारी पहिली जहाजे बांधली.[51] तैवान आणि फिलीपिन्सच्या अॅनिमिस्ट स्वदेशी लोकांद्वारे सुरू केलेले, मेरीटाइम जेड रोड हे आग्नेय आणि पूर्व आशियातील अनेक क्षेत्रांना जोडणारे विस्तृत व्यापार नेटवर्क होते. त्याची प्राथमिक उत्पादने तैवानमधून अॅनिमिस्ट तैवानी स्थानिक लोकांद्वारे खनन केलेल्या जेडपासून बनविली गेली होती आणि फिलीपिन्समध्ये मुख्यतः अॅनिमिस्ट स्वदेशी फिलिपिनोद्वारे प्रक्रिया केली गेली होती, विशेषतः बॅटेनेस, लुझोन आणि पलावानमध्ये. काहींवर व्हिएतनाममध्येही प्रक्रिया करण्यात आली होती, तर मलेशिया, ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया आणि कंबोडियाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अॅनिमिस्टच्या नेतृत्वाखालील व्यापार नेटवर्कमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी नेटवर्कमधील सहभागींची बहुसंख्य अॅनिमिस्ट लोकसंख्या होती. सागरी रस्ता प्रागैतिहासिक जगामध्ये एकाच भूवैज्ञानिक सामग्रीचे सर्वात विस्तृत समुद्र-आधारित व्यापार नेटवर्क आहे. हे किमान 3,000 वर्षे अस्तित्वात होते, जिथे त्याचे सर्वोच्च उत्पादन 2000 BCE ते 500 CE पर्यंत होते, मुख्य भूप्रदेशातील युरेशियातील सिल्क रोड आणि नंतरच्या सागरी रेशीम मार्गापेक्षा जुने. 500 CE ते 1000 CE पर्यंतच्या शेवटच्या शतकांमध्ये मेरीटाइम जेड रोड क्षीण होऊ लागला. नेटवर्कचा संपूर्ण काळ हा प्रदेशातील वैविध्यपूर्ण अॅनिमिस्ट समाजांसाठी सुवर्णकाळ होता.[52][53][54][55]
+दक्षिणपूर्व आशियाई लोकांनी देखील दक्षिण भारत आणि श्रीलंकेसोबत 1500 ईसा पूर्व 1500 पूर्वी व्यापार मार्ग स्थापित केला, ज्यामुळे भौतिक संस्कृतीची देवाणघेवाण झाली (जसे की कॅटामरन्स, आऊटरिगर बोटी, शिलाई-फळी बोटी आणि पान) आणि कल्टिजेन्स (जसे नारळ, चंदन, केळी आणि ऊस); तसेच भारत आणि चीनच्या भौतिक संस्कृतींना जोडणे. इंडोनेशियन, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मसाल्यांचा (प्रामुख्याने दालचिनी आणि कॅसिया) व्यापार करत होते कॅटामरन आणि आउटरिगर बोटी वापरून आणि हिंद महासागरातील वेस्टरलीजच्या मदतीने प्रवास करत होते. हे व्यापार नेटवर्क आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारले, परिणामी पहिल्या सहस्राब्दीच्या पहिल्या सहामाहीत मेडागास्करचे ऑस्ट्रोनेशियन वसाहतीकरण झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13380.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13380.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b6ec27d8206ce4eb92ab91a8a9c3251d07b9f8d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13380.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय दोन विभाग चालवते, वाणिज्य व उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (पूर्वीचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग) प्रशासित करते. मंत्रालयाचा प्रमुख हा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो.
+वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे प्रमुख आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी होते. सध्याचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे पीयूष गोयल आहेत. गोयल यांनी 31 मे 2019 रोजी सुरेश प्रभू यांच्याकडून पदभार स्वीकारला. [१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13388.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13388.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a7b5f299e6529672dfd98157c7d5af1af89d94a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13388.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13399.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88ff411fd78f31e4daa6f747490a7c7359481d94
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13399.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाणोजा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13412.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c588191cce3bba69c3caa416260a61eb0a0110e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13412.txt
@@ -0,0 +1 @@
+वातवेग हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13425.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13425.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dcbfe09cc600ceee1c0b831370e6425796cf667e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13425.txt
@@ -0,0 +1 @@
+वातावरणाचा दाब म्हणजे मोजणी-बिंदूवरील असणारा वातावरणाचा दाब.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13453.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13453.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..659ee70dba13222f6d91475dd2e1a20c15338bd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13453.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वादाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1348.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1348.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6010ae7892965c3550f0b55be0afd9827305b297
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1348.txt
@@ -0,0 +1,33 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५३८९३५ असलेले रांगी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १२९०.३७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ५२२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २२०६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४५ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-४. माध्यमिक शाळा-३. उच्च माध्यमिक शाळा -२. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धानोरा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे.
+असलेल्या सुविधा-
+प्राथमिक आरोग्य केन्द्र, -१प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, -१क्षयरोग रुग्णालय, -१अॅलोपॅथिक रुग्णालय, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१फिरते दवाखाने, -१कुटुंब कल्याण केन्द्र, -१
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय,
+असलेल्या सुविधा-
+पदवी नसलेले डॉक्टर, -१
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा-
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे,
+नसलेल्या सुविधा -
+न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13483.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13483.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..560dd614436abab93bc5f21cb1d6c55c476418ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13483.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वानखेडे स्टेडियम हे मुंबई, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या नूतनीकरणानंतर आता स्टेडियमची क्षमता ३३,१०८ आहे. क्षमतावाढ करण्यापूर्वी, क्षमता अंदाजे ४५,००० होती.[१]
+यापूर्वी हे स्टेडियममध्ये असंख्य महत्त्वाचे क्रिकेट सामने होत असत, विशेष म्हणजे २०११ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला आणि घरच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. सचिन तेंडुलकरने त्यांचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या सामना याच स्टेडियम मध्ये खेळला. याव्यतिरिक्त, १९९६ आणि २०११ क्रिकेट विश्वचषकात या स्टेडियम मध्ये बरेच सामने झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13508.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6042f3008ea3fa5893acc0c5f62b522215f7bba7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13508.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वानोळातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13551.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1a5b1da7fb6dc41c34a98b03e4b112cc2ce7484
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13551.txt
@@ -0,0 +1 @@
+वामन कृष्ण परांजपे हे संस्कृत भाषा पारंगत असलेले एक मराठी लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या शि.म. परांजपे यांच्या चरित्रासाठी ते ओळखले जातात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13555.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13555.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13555.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13562.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13562.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d5077cdeb6249a0085732d28b04a8c7f8acff927
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13562.txt
@@ -0,0 +1,18 @@
+वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.[१]
+वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. 'यथार्थ दीपिका'कार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारे वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
+वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो[२]. मूळ विजापूरचे रहिवासी.[१] यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. [१] उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरुपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
+वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होत. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली. तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडितांनी काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामन पंडितांनी शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. आपल्या पत्नीस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. [१]
+विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
+विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना
+दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही
+नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥
+अलंकार सृष्टीमधें काय आहे
+सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. चित्सुधा
+सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी वामन पंडितांच्या मिळतील तेवढ्या जुन्या हस्तलिखित पोथ्या गोळ्या केल्या व त्यातून वामन पंडितांची 'स्फुट रचना' व 'यथार्थ दीपिका' हे ग्रंथ सिद्ध झाले. हे ग्रंथ त्यानी त्यांच्या 'वामनग्रंथ' नावाच्या मासिकातून क्रमश: प्रसिद्ध केले.
+संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा "पंत काव्या"चा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितांपासून होते. संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल, नागेश, सामराज या पंडित कवींनी संस्कृत साहित्याप्रमाणे अभिजातवादाची देणगी मराठी भाषेस व साहित्यास दिली. [३]
+[२] महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंदीनुसार वामन पंडितांचे निधन शके १६१७ च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले.[१]. एका नोंदीनुसार त्यांचे निधन चैत्र शु. चतुर्थी इ.स. १६९५ या दिवशी झाले, अशी नोंद मिळते[४][२].
+वामन पंडितांची समाधी सातारा जिल्ह्यातील वाईपासून ४.५ कि.मी. अंतरावर मेणवलीच्या पुढे कृृष्णातीरावर भोगांव नावाच्या खेड्यात आहे[१]. ही समाधी पूर्वीच्या दक्षिण सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यात व कोरेगाव तालुक्यात येते. समाधी शेष नारायण मंदिराच्या प्रांगणात असून या मंदिराचा जीर्णोद्धार इ.. स. २००४-५ मधे कोरेगाववासीयांनी केला. याठिकाणी त्यांच्या घराण्याची देवता शेषनारायणाची मूर्ती आहे.
+वामन पंडितांची चरित्रे अनेकांनी लिहिली आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६ साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
+शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडितांकडे आला.
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13572.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13572.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3bf502dace8bcacbf0f9f9495bb7f898b09bb2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13572.txt
@@ -0,0 +1,26 @@
+वामन लक्ष्मण कुलकर्णी (१९११ - ) हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे आहेत.
+कुलकर्णी यांचा जन्म पूर्वीच्या खानदेश जिल्ह्यातील चोपडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्य (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्सन हायस्कूल, मुंबई येथे शिक्षकी पेशा केल्यानंतर विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य. नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत झाले. येथे त्यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्यानंतर १९७४ ते १९७६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख अध्ययन-अध्यापनाचे कार्य व १९७६ मध्ये निवृत्त.[नियतकालिक संदर्भ १]
+[१]
+१) वामन मल्हार : वाङ्मयदर्शन (१९४४)
+२) वाङ्मयातील वादस्थळे (१९४६)
+३) वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९)
+४) वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी (१९५३)
+५) वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टिकोन (१९५९)
+६) श्रीपाद कृष्ण : वाङ्मयदर्शन (१९५९)
+७) साहित्य आणि समीक्षा (१९६३) (स्फुट निबंध संग्रह)
+८) मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५)
+९) साहित्य : शोध आणि बोध’ (१९६७),
+१२) न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३)
+१३) हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३)
+१४) साहित्य : स्वरूप आणि समीक्षा (१९७५)
+१५) विविधज्ञानविस्तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६)
+१६) मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०)
+१७) नाटककार खाडिलकर : एक अभ्यास[२]
+१८) तुकारामाची कविता [३]
+१) मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०)
+२) हरिभाऊंच्या कादंबरीतील व्यक्ती (१९६२)
+३) मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३)
+४) काव्यातील दुर्बोधता (१९६६)
+५) मराठी समीक्षा (१९७२)
+६) एका पिढीचे आत्मकथन (१९७५)
+चुका उधृत करा: "नियतकालिक संदर्भ" नावाच्या गटाकरिता [खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13576.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13576.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8073d78f40d2f050f1ad3598aad079f2db3db250
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13576.txt
@@ -0,0 +1,6 @@
+वामन शिवराम आपटे (जन्म : असोलोपोल (सावंतवाडी संस्थान), इ.स. १८५८; - पुणे (महाराष्ट्र, ९ ऑगस्ट इ. स. १८९२) हे संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकार व मराठी लेखक होते. त्यांनी संपादलेला इंग्लिश-संस्कृत शब्दकोश इ.स. १८८४ साली प्रकाशित झाला, तर संस्कृत-इंग्लिश शब्दकोश इ.स. १८९० साली प्रकाशित झाला.
+आपट्यांचा वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांच्या आईने मुलांना घेऊन कोल्हापूर गाठले व तेथे मुलांना शाळेत घातले. परंतु लवकरच (अंदाजे इ.स. १८६९ साली) आपट्यांच्या आईचे व थोरल्या भावाचेदेखील निधन झाले. राजाराम हायस्कुलाचे मुख्याध्यापक एम.एम. कुंटे यांनी देऊ केलेल्या मदतीच्या आधारावर आपटे इ.स. १८७३ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास आले. पुण्यातील डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी.ए. (इ.स. १८७७) व एम.ए. (इ.स. १८७९) पदव्या मिळवल्या.
+शिक्षणानंतर इ.स. १८८० साली सहाध्यायी असलेल्या बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या पर्यवेक्षकपदावर ते रुजू झाले. पुढे ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्येही शिकवत होते.
+शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांची भाषांतरे त्यांनी केली. हा संपूर्ण शेक्सपिअर एकूण ५ खंडांत प्रसिद्ध झाला..
+ऑगस्ट ९, इ.स. १८९२ रोजी टायफॉइडामुळे आपट्यांचा पुण्यात मृत्यू झाला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13585.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f24ab4beb18c70516db874fc3b619e1392026c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13585.txt
@@ -0,0 +1,5 @@
+१९° २०′ ४२″ N, ७५° ३४′ ५५″ E
+धारवाडी हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते.
+
+धारवाडी गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13626.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13626.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d87cafb536991f2760aff749f5b74fab8274ba9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13626.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (तेलुगू: వై యస్ ఆర్ కాంగ్రెస్ పార్టీ) तथा युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पक्ष हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ह्या पक्षाची स्थापना २००९ मध्ये शिवकुमारने केली होती. २०११ साली आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचा मुलगा वाय.एस. जगनमोहन रेड्डीने हा पक्ष अंगिकारला व त्याचे सर्वेसर्वा पद धारण केले. वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष प्रामुख्याने आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत आहे.
+भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेत वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे ९ खासदार आहेत. तसेच ६७ आमदारसंख्या असलेला वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13627.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d87cafb536991f2760aff749f5b74fab8274ba9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13627.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (तेलुगू: వై యస్ ఆర్ కాంగ్రెస్ పార్టీ) तथा युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पक्ष हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ह्या पक्षाची स्थापना २००९ मध्ये शिवकुमारने केली होती. २०११ साली आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचा मुलगा वाय.एस. जगनमोहन रेड्डीने हा पक्ष अंगिकारला व त्याचे सर्वेसर्वा पद धारण केले. वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष प्रामुख्याने आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत आहे.
+भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेत वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे ९ खासदार आहेत. तसेच ६७ आमदारसंख्या असलेला वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13646.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13646.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a641114cef91ff11035ce543d8c8e4dd12252edc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13646.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+वायनाड जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कल्पेट्टा येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13655.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13655.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc515ba7faf686d169600cbdd43e6cdd71cc4660
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13655.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वायनोना रायडर तथा वायनोना लॉरा होरोवित्झ (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७१:वायनोना, मिनेसोटा, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे.
+हिला द एज ऑफ इनोसन्स आणि लिटल विमेन या चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकन मिळाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13664.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13664.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3c18a298d6c021534d677a30abc97f131d21e42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13664.txt
@@ -0,0 +1,8 @@
+'व्हॉयलन्स ऑफ डेव्हलपमेंट' हे करीन कपाडिया संपादित पुस्तक काली फॉर वुमेन, नवी दिल्ली यांनी २००२ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या होणाऱ्या आर्थिक विकासामुळे स्त्रियांची परिस्थिती सुधारलेली आहे या नवउदारमतवादी गृहीतकाला प्रस्तुत पुस्तकामधून छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
+समकालीन भारतातील स्त्रियांची परिस्थितीचे/ स्त्री प्रश्नाचे आकलन करण्यासाठी भारतातील महत्त्वाच्या स्त्रीवादी अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकीय विश्लेषक, मानववंशशास्त्रज्ञ यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन प्रस्तुत पुस्तकामध्ये केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक या चार क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. या सर्वच लेखांमधून सामान्यतः भारतामध्ये सद्य परिस्थितीत सर्वच जाती आणि वर्गामध्ये पुरुषसत्ताक मूल्य आणि नियम अधिकाधिक घट्ट होत आहे हा मुद्दा पुढे येतो.
+या पुस्तकामधून समकालीन भारतातील विकास प्रक्रियांवर चिकित्सक भाष्य केलेले आहे. सद्य परिस्थितीमध्ये भारत विकासाकडे वाटचाल करत आहे असे म्हटले जात आहे परंतु या पुस्तकातील लेख आणि विभाग यांचा विचार केला तर असे लक्षात येते की - सद्य परिस्थितीमध्ये भारताचा विकास होत असला तरी या विकास प्रक्रियांमधून लिंगभाव असमानता, वर्गीय असमानता, जातीय किंवा धार्मिक असमानता आणि त्याचबरोबर या सर्वामधून स्त्रियांवर होणारी हिंसा तीव्र होत आहे. या पुस्तकातील लेखांमधून आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक या क्षेत्रांत वेगवेगळ्या घटकांमध्ये कशाप्रकारे असमानता स्थिरावत आहे यावर भर देण्यात आलेला आहे. पुस्तकातील जर विभागांचाच विचार केला तर या चारही विभागातील लेखांमधून सद्य परिस्थितीतील विकास हा स्त्रियांच्या बाबतीत वेगवेगळ्या संदर्भात कशाप्रकारे हिंसात्मक ठरतो हा महत्त्वाचा मुद्दा पुढे येताना दिसतो.
+पहिल्या विभागामधून विकासाच्या प्रक्रियेतील विरोधाभास पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण आणि उच्च वेतन असणाऱ्या स्त्री-पुरुष संख्या यांमध्ये असणारी तफावत, घटते लिंग गुणोत्तर, आजच्या आधुनिक काळामध्ये कुटुंबाचा दर्जा उंचावा म्हणून स्त्रियांचे कमी वेतनाच्या रोजगारामध्ये वाढते प्रमाण या प्रकारची परिस्थिती एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला समकालीन परिस्थितीमध्ये विकासाच्या नवउदारमतवादी धोरणांमुळे भारतीय स्त्रियांचा दर्जा उंचावतो आहे या प्रकारचा जो आभास निर्माण केला जात आहे यातील विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न निर्मला बॅनर्जी, पद्मिनी स्वामिनाथन आणि करीन कपाडिया त्यांच्या लेखामधून करतात. उदा. निर्मला बॅनर्जी त्यांच्या लेखामध्ये नमूद करतात की, दक्षिण भारतामध्ये आधीच्या काळात अशिक्षित स्त्री आणि पुरुष घरच्या शेतीवर एकत्र काम करत असत परंतु समकालीन परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील पुरुषांचे शिक्षणातील प्रमाण वाढलेले दिसते. तसेच ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये रोजगार ही उपलब्ध होतो. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणावरील खर्चाची भरपाई म्हणून विवाहाच्या वेळी मुलींच्या घरच्यांकडून हुंड्याच्या प्रथेला मागील तीस वर्षांपासून दक्षिण भारतात सुरुवात झालेली दिसते. हाच मुद्दा पुढे करीन कपाडिया त्यांच्या लेखामध्ये विस्तृत पद्धतीने मांडतात. विकासाच्या या प्रक्रियेमुळे येणारी आधुनिकतेची कल्पना आणि त्याच दृष्टिकोनातून बदलत चाललेली हुंड्याची संकल्पना. या हुंड्याच्या बदलत्या संकल्पनेमुळे नव्या प्रकारची वर्गाधारित उतरंड आणि लिंगाधारित उतरंड निर्माण होत आहेत.
+भारताचा आर्थिक विकास होतो आहे याचाच अर्थ भारतातील स्त्रियांचे सक्षमीकरण झाले आहे व त्यामुळे जन्मदरातही घट होत आहे. या गृहीतकाची पद्मिनी स्वामिनाथन यांनी चिकित्सा केलेली आहे. आधुनिकतेमुळे स्त्रियांच्या शिक्षण आणि रोजगार यामध्ये वाढ होत आहे आणि त्याचबरोबर ही आधुनिकता स्त्रियांना त्यांच्या प्रजननक्षमतेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवते. रोजगारातील स्त्रियांचे वाढते प्रमाण आणि कमी जननता दर हे स्त्रियांचा दर्जा उच्च असण्याचे द्योतक मानले जाते. पद्मिनी स्वामिनाथन यांच्या तामिळनाडू मधील ग्रामीण स्त्रियांविषयक विश्लेषण या मुद्द्यामधील गुंतागुंत समजून घेण्यास मदत करते. त्यांना असे आढळून आले की, कमी शिक्षित आणि गरीब स्त्रियांमधील जननता दर हा उच्च आर्थिक परिस्थिती असणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत कमी आहे. कारण या स्त्रिया त्यांच्या घरातील कर्त्या स्त्रिया असल्याकारणाने नको असलेल्या बाळंतपणापासून वाचण्यासाठी सरकारच्या या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा लाभ घेतात. त्यामुळे स्वामिनाथन यांच्या मते स्त्रियांची ती निवड किंवा कुटुंब नियोजनासंदर्भात निर्णय घेण्यातील स्वायत्तता नसून त्याचा लाभ घेणे ही त्यांची गरज बनते. मुख्यतः पद्मिनी स्वामिनाथन यांनी या लेखामध्ये राज्य सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाचे चिकित्सक परीक्षण केले आहे.
+दुसऱ्या विभागातील लेखांमधून मुख्यतः स्त्रियांविरुद्ध होणारी हिंसा आणि स्त्री चळवळी याविषयक मांडणी दिसते. या विभागातील लेखांमधून सद्यपरिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या जातीय, धार्मिक अस्मिता त्यातून होणाऱ्या हिंसा, स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसेसंदर्भात स्त्री चळवळीच्या असलेल्या प्रतिक्रिया याविषयक मांडणी येते. भारतीय समाजामध्ये निर्माण होत चाललेल्या जातीय भेदभाव, जमातवाद, वर्गाधारित असमानता आणि राज्याचे दडपण या संरचनांमुळे स्त्रियांचे दुय्यमत्व निर्माण होत आहे. यातून निर्माण होणारी हिंसा याविषयक मांडणी या विभागातील चारही प्रकरणामधून येते.
+निर्मला बॅनर्जी, पद्मिनी स्वामिनाथन आणि करीन कपाडिया यांनी स्त्रियांच्या अर्थकारणातील सहभागासंदर्भात असणारी गुंतागुंत यावर पहिल्या विभागामध्ये भाष्य केले आहे. आर्थिकतेमध्ये ही जी विसंगती दिसून येते त्याला प्रतिकार करण्यासाठी स्त्रियांचा राजकीय सहभाग हा महत्त्वाचा मार्ग म्हणून बघितले जाते. याचेच परीक्षण रेवती नारायणन, सीमंतिनी निरंजन, शेल मायाराम आणि आनंदी एस. यांनी चौथ्या विभागामध्ये केले आहे. अनेक स्त्रीवादी स्त्रीवादी महत्त्वाचा मुद्दा मांडतात की, विधानसभेमध्ये महिला निवडून येणे याचा अर्थ स्त्रियांचा दर्जा सुधारला आणि सक्षमीकरण झाले आहे असा होत नाही. १९९२ आणि १९९३ मध्ये कायदेशीर सुधारणांनुसार गावपातळीवर स्थानिक सरकार परिषदांमध्ये त्याचबरोब तेथील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांकरिता महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महिलांचे त्या पदांवरील टक्केवारीमध्ये वृद्धी झाली परंतु या महिलांकडे प्रस्थापित लिंगभाव आणि जातीचे सत्तासंबंध बदलण्यासाठीची निर्णय क्षमता किंवा सत्ता ही फारच कमी प्रमाणात असलेली दिसते. या अपयशाचा संबंध या चार ही विचारवंतानी पुरुषसत्ता आणि जातीचे प्रभुत्व याच्याशी जोडला आहे. या चार ही प्रकरणामधून कनिष्ठ जातीय स्त्रियांचा विधानसभा, पंचायती राज, मंत्रिमंडळातील सहभाग हा कशाप्रकारे नाममात्र, कठीण आणि गुंतागुंतीचा अशा स्वरूपाचा आहे यावर मांडणी केली आहे.
+थोडक्यात हे पुस्तक शिक्षण किंवा रोजगार विषयक सांख्यिकीय माहितीच्या पलीकडे जाऊन वास्तव परिस्थितीचे आकलन करते. उदारमतवादी आर्थिक धोरणांचा गरीब आणि कनिष्ठ जातीय स्त्रियांवर वाईट परिणाम होतो यावर या पुस्तकामध्ये चर्चा केलेली आहे. सध्याची विकासाची धोरणे ही गरीब, दलित आणि स्त्रिया यांच्या विरोधी आहे हा मुख्य मुद्दा या पुस्तकातून मांडला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13683.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13683.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03dc3a3ee4f9990d5a3dd7961e2bedd527136564
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13683.txt
@@ -0,0 +1 @@
+वायव्य किंवा उत्तर-पश्चिम ही उत्तर व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13706.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13706.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab9e2557ec9620dc1d81e0da7182645f7af4a915
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13706.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प हा वीजनिर्मितीचा व्यवहार्य पर्याय आहे असे मानले जाते. या ऊर्जा प्रकल्पामध्ये नैसर्गिक वायूच्या उच्चदाबावरील ज्वलनांतून उष्णतेची निर्मिती केली जाते. वायुजनित्रांत (इंग्लिश: Gas Turbo Generator) घडणाऱ्या या प्रक्रियेतून वीजेची निर्मिती होते. याच प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित वायूंचा पुनर्वापर करून त्याद्वारे बाष्पधारित जनित्रांतून (इंग्लिश: Steam Generator) अतिरिक्त वीजनिर्मिती केली जाते. अशा प्रकारे वापरल्या जाणाऱ्या एकंदरीत वायूच्या ८५% पर्यंतचे वस्तुमानाचे उष्मात आणि पर्यायाने विजेत रूपांतर केले जाते.
+या प्रकल्पासाठी लागणारा नैसर्गिक वायूचे द्रवरूपात रूपांतर करून वायुक्षेत्रापासून वीजप्रकल्पापर्यंतची वाहतूक आणि हाताळणी सोईस्करपणे करता येते.
+महानिर्मिती (इंग्लिश: MahaGenco)चा उरण प्रकल्प, रत्नागिरी गॅस आणि पॉवरचा दाभोळ प्रकल्प असे मोठे वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13713.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13713.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..401e5a45f2288b41817e4abf8144e754c78673ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13713.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वायोमिंग काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉर्सॉ येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,५३१ इतकी होती.[२]
+वायोमिंग काउंटीची रचना १८४१ मध्ये झाली. या काउंटीला स्थानिक लेनापे भाषेतील पसरलेले उथळ खोरे या साठीच्या शब्दावरून नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13721.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13721.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8cedfcc183ea8cfac1c8a738d549757ec560427
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13721.txt
@@ -0,0 +1,20 @@
+हिंदू पंचांगानुसार सूर्य पूर्वेस उगवल्यावर पश्चिमेस मावळून परत दुसऱ्या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास वार असे म्हणतात. मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते.
+एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या असे एक मत मांडले जाते.[ संदर्भ हवा ] हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती असे निरीक्षण केल्याने हा विचार मांडला जात असावा. आर्यभट्ट (इसवी सनाचे चौथे किंवा सहावे शतक) या विद्वान ज्योतिर्विद व खगोलशास्त्रज्ञाने वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]
+भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी १८९६ साली
+लिहिलेल्या ग्रंथात पृष्ठ १०८ (वरदा बुक्स आवृत्ती १९८९) मध्ये ते म्हणत्तात," सर्व भारत (महाभारत)
+मी स्वतः ज्योतिषदृष्टीने वाचले आहे, त्यात मला सात वार आणि मेषादि राशी कोठे आढळ्ल्या
+नाहीत." "शकापूर्वी ५०० च्या सुमारास मेषादि संज्ञा आमच्या देशात प्रचारत आल्या आणि
+त्यापूर्वी सुमरे ५०० वर्षे वार आले असावेत" वार आणि राशी या खाल्डियन, इजिप्शियन वा ग्रीक
+संस्कृतींकडून आपल्याकडे आल्या असे त्यांचे मत आहे.
+आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:
+अर्थ - मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरू असतात.
+मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र.
+एका दिवसाचे २४ होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाला दिलेला असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.
+वारांची रचना कशी झाली याचे उत्तर भारतीय ज्योतिष शास्त्रात वराहमिहिर याने नोंदवलेले पाहावयास मिळते. शनिवारनंतर रविवार का येतो हे पाहण्यासाठी होरे कसे मोजले जातात हे पाहिले जाते. उदा. शनिवारी पहिला होरा शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा असे पुढील होरे येत जातात. याप्रमाणे रांगेने २४वा होरा मंगळाचा येतो. येथे एका दिवसाचे २४ तास पूर्ण होतात. पुढील दिवस सुरू होतो तो त्यापुढील होऱ्याने म्हणजे रवीच्या होऱ्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो.
+थोडक्यात असे की --
+सूर्याला मध्यभागी ठेवून चंद्र आणि इतर ग्रहांपैकी त्याकाळी माहीत असलेल्या पाच ग्रहांचा, सूर्य प्रदक्षणेला सर्वात जास्त वेळ लागणाऱ्या ग्रहापासून सर्वात कमी वेळ लागणाऱ्या ग्रहापर्यंत अनुक्रम लावला की तो शनी, गुरू, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र(सोम) असा येईल. कोणत्याही वारापासून सुरुवात करून पुढचे दोन वार गाळून जो वार येईल तो त्या ग्रहाचा वार. म्हणून शनीवारनंतर दोन नावे गाळून रविवार येतो आणि असेच सोमवार, मंगळवार वगैरे.
+यावरून लक्षात यावे की वारांचा क्रम भारतीयांनी ठरवला.
+सूर्य, चंद्र व आकाशातील डोळ्यांना दिसणारे प्रमुख ग्रह यांच्या नावांवरून वारांना संस्कृत नावे दिली आहेत.
+संस्कृत नावे आकाशस्थ गोलांच्या नावांवरून आली असली तरी, सर्व इंग्रजी नावे तशी नाहीत. उदा० ट्यूजडे ते फ्रायडे या वारांची नावे अनुक्रमे टिऊ (जरमॅनिक देवत्ता), वोडन( अँग्लो-सॅक्सन देवता), थॉर (नॉर्स देव) आणि फ़िग (नॉर्स स्त्रीदेवता) यांच्या नावांवरून ठेवली गेली.
+१. http://mr.upakram.org/node/170 Archived 2009-09-21 at the Wayback Machine.
+२. http://mr.upakram.org/node/191 Archived 2009-08-21 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13732.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13732.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf7590c6bf6773f56914467a1e8ca209cdda42b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13732.txt
@@ -0,0 +1,10 @@
+गुणक: 18°0′0″N 79°34′48″E / 18.00000°N 79.58000°E / 18.00000; 79.58000
+
+वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१]
+वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे.
+२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६,१५,९९८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३०८,५०९ पुरुष आणि ३०७,४८९ स्त्रिया आहेत. वारंगळ शहराची लोकसंख्या ६१५,९९८ असली तरी; त्याची शहरी/महानगरी लोकसंख्या ७५३,४३८ आहे ज्यापैकी ३७७,९४३ पुरुष आणि ३७५,४९५ महिला आहेत. लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५९,१९५ मुले आहेत, त्यात ३०,३८० मुले तर 2८,८१५ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९४८ मुली आहे. ४,६३,८०१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८३.३०% होता.८३.४१% लोक हिंदू आणि (१४.३९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.६५ %), शीख (०.१५%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०३%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.३५ %) यांचा समावेश होतो.[३]
+
+तेलुगू वरंगलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
+हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे, राष्ट्रीय महामार्ग १६३, हैदराबाद आणि भोपालपट्टणमला जोडणारा; रामागुंडम आणि खम्मम यांना जोडणारा NH ५६३ आहेत. वरंगल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ) हे सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[४][५]
+वारंगलमध्ये भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या नवी दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर काझीपेट आणि वारंगल ही दोन रेल्वे स्थानके आहेत. ती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात.[६]
+वरंगलमध्ये निजामांनी १९३० मध्ये ममनूर येथे विमानतळ बांधले आहे. १,८७५ एकर जमीन, ६.६ किमी धावपट्टी, पायलट आणि स्टाफ क्वार्टर, पायलट प्रशिक्षण केंद्र आणि एकापेक्षा जास्त टर्मिनल असलेले हे अविभाजित भारतातील सर्वात मोठे विमानतळ होते. परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.[७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13736.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13736.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..21d78a24610d4eeae126cccbf56db4a69d76da57
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13736.txt
@@ -0,0 +1,206 @@
+वारंगळ विमानतळ (आहसंवि: WGC, आप्रविको: VOWA) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील वारंगळ येथे असलेला विमानतळ आहे. १९८१ साली ह्या विमानतळाचा वापर बंद करण्यात आला.
+येथे कोणतीही नियोजित विमानसेवा नाही.
+
+
+आग्रा •
+अराक्कोणम •
+अंबाला •
+बागडोगरा •
+भूज रुद्रमाता •
+कार निकोबार •
+चबुआ •
+छत्तीसगढ •
+दिमापूर •
+दुंडिगुल •
+गुवाहाटी •
+हलवारा •
+कानपूर •
+लोहगांव •
+कुंभिरग्राम •
+पालम •
+सफदरजंग •
+तंजावर •
+येलहंका
+
+
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
+
+
+जोगबनी विमानतळ •
+मुझफ्फरपूर विमानतळ •
+पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
+पूर्णिया विमानतळ •
+रक्सौल विमानतळ
+
+
+बिलासपूर विमानतळ •
+जगदलपूर विमानतळ •
+Raipur: विमानतळ
+
+
+चकुलिया विमानतळ •
+जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
+
+
+बारवानी विमानतळ •
+भोपाळ: राजा भोज विमानतळ •
+ग्वाल्हेर विमानतळ •
+इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
+जबलपूर विमानतळ •
+खजुराहो विमानतळ •
+ललितपूर विमानतळ •
+पन्ना विमानतळ •
+सतना विमानतळ
+
+
+भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
+हिराकुद विमानतळ •
+झरसुगुडा विमानतळ •
+रूरकेला विमानतळ
+
+
+आग्रा: खेरीया विमानतळ •
+अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
+गोरखपूर विमानतळ •
+झांसी विमानतळ •
+कानपूर: चकेरी विमानतळ •
+ललितपूर विमानतळ
+
+
+अलाँग विमानतळ •
+दापोरिजो विमानतळ •
+पासीघाट विमानतळ •
+तेझू विमानतळ •
+झिरो विमानतळ
+
+
+दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
+जोरहाट: रौरिया विमानतळ •
+उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
+सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
+तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
+
+
+इंफाल: तुलिहाल विमानतळ
+
+
+रुपसी विमानतळ •
+शेला विमानतळ •
+शिलाँग: उमरोई विमानतळ
+
+
+ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
+
+
+दिमापूर विमानतळ
+
+
+पाकयाँग विमानतळ
+
+
+अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
+कैलाशहर विमानतळ •
+कमलपूर विमानतळ •
+खोवै विमानतळ
+
+
+बालुरघाट विमानतळ •
+बेहाला विमानतळ •
+कूच बिहार विमानतळ •
+इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
+
+
+चंदिगढ विमानतळ
+
+
+धरमशाला: गग्गल विमानतळ •
+कुलू: भुंतार विमानतळ •
+शिमला विमानतळ
+
+
+जम्मू: सतवारी विमानतळ •
+कारगिल विमानतळ •
+लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
+
+
+लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
+पठाणकोट विमानतळ
+
+
+अजमेर विमानतळ •
+बिकानेर: नाल विमानतळ •
+जेसलमेर विमानतळ •
+जोधपूर विमानतळ •
+कोटा विमानतळ •
+उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
+
+
+देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
+पंतनगर विमानतळ
+
+
+पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
+
+
+कडप्पा विमानतळ •
+दोनाकोंडा विमानतळ •
+काकिनाडा विमानतळ •
+नादिरगुल विमानतळ •
+पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
+राजमुंद्री विमानतळ •
+तिरुपती विमानतळ •
+विजयवाडा विमानतळ •
+विशाखापट्टणम विमानतळ •
+वारंगळ विमानतळ
+
+
+बेळगाव: सांबरे विमानतळ •
+बेळ्ळारी विमानतळ •
+विजापूर विमानतळ •
+हंपी विमानतळ •
+हस्सन विमानतळ •
+हुबळी विमानतळ •
+मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
+विद्यानगर विमानतळ
+
+
+अगत्ती विमानतळ
+
+
+पाँडिचेरी विमानतळ
+
+
+मदुरै विमानतळ •
+सेलम विमानतळ •
+तुतिकोरिन विमानतळ •
+वेल्लोर विमानतळ
+
+
+दमण विमानतळ •
+दीव विमानतळ
+
+
+भावनगर विमानतळ •
+भूज: रुद्र माता विमानतळ •
+जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
+कंडला विमानतळ •
+केशोद विमानतळ •
+पालनपूर विमानतळ •
+पोरबंदर विमानतळ •
+राजकोट विमानतळ •
+सुरत विमानतळ •
+उत्तरलाई विमानतळ •
+वडोदरा: हरणी विमानतळ
+
+
+अकोला विमानतळ •
+औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
+हडपसर विमानतळ •
+कोल्हापूर विमानतळ •
+लातूर विमानतळ •
+मुंबई: जुहू विमानतळ •
+नांदेड विमानतळ •
+नाशिक: गांधीनगर विमानतळ •
+रत्नागिरी विमानतळ •
+शिर्डी विमानतळ •
+सोलापूर विमानतळ
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13756.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13756.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1de47a847b10a0f2cabb09813f0faab6278838e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13756.txt
@@ -0,0 +1,3 @@
+संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवले जाते.
+
+पहा : साहित्य संमेलने
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13773.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a24afcfe7e0be280ae574167737bd103349cb5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13773.txt
@@ -0,0 +1 @@
+वारजाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13801.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13801.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2dd2543fdfb0301e4db25e470eb425a0fe1a0ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13801.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वारदोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13811.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13811.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c18d74ae30e6effb7f97b64a890cc2e5fb2361f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13811.txt
@@ -0,0 +1,9 @@
+वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे.[१]
+डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत.[२]
+महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकाराकडे पाहिले जाते.
+गेरूने सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते.वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम, सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात.[३]
+त्रिकोण,गोल आणि आयत या भौमितिक आकृृतींचा प्रामुख्याने वापर वारली चित्रकलेत केलेला पहायला मिळतो.[४] तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरूष मध्यभागी उभा असून त्याच्याभोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्री पुरूष अशी चित्रे वारली पद्धतीत विशेष करून आढळतात.
+याखेरीज वारली जनजातीच्या देवदेवता,शेती, घर,धान्याचे कोठार,पशु,पक्षी, विविध कामे करणारे स्री पुरूष,बैलगाडी अशी वारली जीवनाशी संबंधित चित्रे यामधे पहायला मिळतात.[५]
+वारली जमातीत विवाह प्रसंगी विशेष प्रकारची चित्रे काढण्याची पद्धती रूढ असल्याचे दिसते. विवाह विधीचा महत्त्वाचा भाग म्हणून ही चित्रे शुभ मानली जातात.[६]
+जिव्या सोमा म्हशे या वारली चित्रकाराने सदर कला जगभरात पोहोचविली आहे. म्हशे यांना या कलेसाठी भारत सरकारचा गौरव प्राप्त झाला आहे. त्यांच्याकडून ही कला शिकून अनेक नवनवीन वारली कलाकार आपली कला पोहोचवीत आहेत.कपडे,पिशव्या,भिंती,फुलदाणी,घरे अशा विविध ठिकाणी वारली चित्रकला जगभरात काढली जाते.
+भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त २०२२ साली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे वारली कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण घडविले आहे. वारली लोकसंस्कृतीचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आधुनिक काळापर्यंतचा प्रवास या कलाकारांनी ५ भित्तीचित्रांच्या द्वारे घडविला आहे.[७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13821.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..21588ade76b2f0503994d6d447ee611f5aaa55ae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13821.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वारवटणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13836.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13836.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60e0822d297f5171fd7e6726985d558ca1e42815
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13836.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारसविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13891.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13891.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9cb0afbe4847ac360ee690293864d2f0c7148d1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13891.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारूळ तर्फे एस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13893.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13893.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..424539f356b220578948502d88d24f2baca40d7a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13893.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारूळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13905.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13905.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0056d87ee916be314c728baeaec0db1626138907
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13905.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वॉरेन केनेथ लीस (मार्च १९, इ.स. १९५३:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून १९७६ व १९८३ दरम्यान २१ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
+लीस यष्टिरक्षक होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13908.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13908.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e2aff16b21988862ef9e7791009a6a3d2d19ec2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13908.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारोटी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13917.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13917.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4f9dc24f8853bc6c39617c04fbb15d3b94365af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13917.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वार्ता हा एक भारतीय दूरदर्शन कार्यक्रम आहे, ज्यामध्ये संस्कृतमध्ये बातम्या प्रसारित केल्या जातात.[१][२] भारतातील सार्वजनिक प्रसारक असलेल्या डीडी न्यूझवर हा कार्यक्रम रोज सकाळी प्रसारित होतो.[३]
+सुरुवातीला हा कार्यक्रम ५ मिनिटांचा होता, जो आता १० मिनिटांंचा आहे. कार्यक्रम पूर्णपणे संस्कृत भाषेत तयार केला जातो. २०१५ पासून डीडी न्यूझवर "वार्तावली" नावाचा दुसरा संस्कृत कार्यक्रम प्रसारित केला जातो, जो अल्पावधीत लोकप्रिय झाला. यामध्ये बातम्यांबरोबर चर्चा, गीतांचे भाषांतर, इतर माहिती दाखवली जाते.[२]
+अनेक वर्षांपासून डीडी न्यूझवर रोज सकाळी ६.५५ वाजता 'वार्ता' नावाचे संस्कृतमधील न्यूझ बुलेटिन प्रसारित होते. तथापि, नंतर हा कालावधी दहा मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला. पाच मिनिटांचे बुलेटिन खूप लहान कालावधीचे असल्याने हे करण्यात आले.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13924.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13924.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1cca53930b9853565f9d180c99bbab8b8dfaea77
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13924.txt
@@ -0,0 +1,18 @@
+वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत (पोलिश: Województwo warmińsko-mazurskie) हा पोलंड देशाच्या ईशान्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या उत्तरेला रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्त स्थित आहे.
+
+ओपोल्स्का ·
+कुयास्को-पोमोर्स्का ·
+झाखोज्ञोपोमोर्स्का ·
+डॉल्नोश्लोंस्का ·
+पोट्कर्पाट्स्का ·
+पोडाल्स्का ·
+पोमोर्स्का ·
+माझोव्येत्स्का ·
+मावोपोल्स्का ·
+लुबुस्का ·
+लुबेल्स्का ·
+वार्मिन्स्को-माझुर्स्का ·
+वूत्श्का ·
+व्यील्कोपाल्स्का ·
+श्लोंस्का ·
+श्वेंतोकशिस्का प्रांत
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13929.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13929.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09a9d2e6b04300e2041436d2b97dd8cae9f1f2fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13929.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+व्हारवरा लेपचेन्को (इंग्लिश: Varvara Lepchenko; रशियन: Варвара Петровна Лепченко; २१ मे १९८६) ही एक उझबेक-अमेरिकन टेनिसपटू आहे. ती सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरी क्रमवारीत २५व्या क्रमांकावर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13939.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13939.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d9590dd3290168ac53f22f763263d21424b32c2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13939.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वाऱ्याने हलते रान हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पाचवा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २००८ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
+या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेत "तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय" असे लेखकाने म्हटलेले आहे. तारखेची नोंद असणारी ग्रेस यांची ही पहिलीच अर्पणपत्रिका ठरते. या तारखेखालीही 'अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी...' असे सूचक शब्द आहेत.
+या संग्रहात एकूण २५ ललित लेख समाविष्ट आहेत. "कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष राहणारच, पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी परिपूर्णतेकडे झुकणारा असेल...पूर्णाकृती पुनर्निर्माणाच्यासाठी, कलावंताला जीवनाची समग्र सामग्री, कृतज्ञतापूर्वक उचलूनही, जीवनाशीच कायमचे ताटातुटीने, हेतुपूर्ण क्रूर अनुसंधान जुळवावे लागते," असे निर्मिती आणि निर्मितिप्रक्रियेच्या संदर्भातील तत्त्व कवी ग्रेस यांनी या संग्रहात मांडले आहे, असे वीणा आलासे यांनी मलपृष्ठावर म्हटलेले आहे. "परमेश्वराने विश्वाची निर्मिती करताना काही चुका केलेल्या आहेत. त्या सुधारून पुनर्निर्मिती करणे हे कलावंताचे कार्य आहे, म्हणून कलावंताला चुका करण्याचा अधिकार नाही," अशी आपली काव्यभूमिका ग्रेस यांनी वेळोवेळी मांडली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13957.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13957.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ebe95c97091b89caabc530d83792d696a0799bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13957.txt
@@ -0,0 +1 @@
+श्रीक्षेत्र वालझिरी हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ असणारे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र वालझिरी येथे प्राचीन शिवमंदिर आहे तसेच महर्षी वाल्मिकींचे देखील समाधी मंदिर आहे. याबरोबरच विठ्ठल मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, दत्त मंदिर आणि राम मंदिर देखील आहे. श्रीक्षेत्र वालझिरी येथील प्राचीन शिवालयाच्या समोर जलाशय देखील आहे. या जलाशयात पर्वणी काळात स्नान केल्यास अपत्यप्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. दरवर्षी महाशिवरात्र आणि ऋषिपंचमी तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13964.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13964.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b374b9fd8256ad1b43930056bf483d8053c2c77
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_13964.txt
@@ -0,0 +1,20 @@
+वाळवंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
+जव्हार बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर समरवीर फार्मस् आणि रिसॉर्टनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४०० कुटुंबे राहतात. एकूण २०११ लोकसंख्येपैकी ९८९ पुरुष तर १०२२ महिला आहेत. गावाची साक्षरता ५३.३१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६४.५८ आहे तर स्त्री साक्षरता ४२.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३३४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.६१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
+येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.
+भिकल्या लाडक्या धिंडा
+धानोशी, जुनी जव्हार, काशिवळी तर्फे देंगाचीमेट, शिरोशी, विजयनगर, कडाचीमेट, साकुर, आखर, कौलाळे, शिरसगाव, श्रीरामपूर ही जवळपासची गावे आहेत.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1398.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1398.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db916087783f58e03425ec77a37578aac258b8b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1398.txt
@@ -0,0 +1,4 @@
+खगोलीय विषुववृत्तावर[श १] वसंतसंपात[श २] बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे[श ३] कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.[१]
+ज्याप्रमाणे पृथ्वीवरील ठिकाणाचे निश्चित भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात; त्याचप्रमाणे खगोलीय पदार्थांचे खगोलावरील (इतर ताऱ्यांच्या संदर्भातील) स्थान अथवा दिशा दर्शविण्यासाठी विषुवांश किंवा होरा आणि क्रांती हे दोन खगोलीय निर्देशक वापरतात. यांपैकी विषुवांश रेखांशाशी व क्रांती अक्षांशाशी समतुल्य आहे.[१]
+खगोलीय विषुववृत्त व क्रांतिवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतीचा मार्ग) ही एकमेकांना वसंतसंपात व शरदसंपात या बिंदूंमध्ये छेदतात; खगोलीय उत्तर व दक्षिण ध्रुवबिंदूंमधून जाणारी वर्तुळे म्हणजे होरावृत्ते ही विषुववृत्ताला लंब असतात. अशा प्रकारे एखाद्या स्वस्थ पदार्थाचे होरावृत्त खगोलीय विषुववृत्ताला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे वसंतसंपात या संदर्भबिंदूपासून पूर्वेकडे असलेले कोनीय अंतर म्हणजे विषुवांश होय. म्हणजे वसंतसंपात व खगोलीय पदार्थ यांच्यातून जाणाऱ्या दोन होरावृत्तांमधील कोनीय अंतर विषुवांशाने मोजले जाते. विषुवांश बहुधा अंशांऐवजी तास, मिनिटे व सेकंद या एककात देतात. हे अंतर ० ते २४ तास एवढे असू शकते. याचा अर्थ ० ते ३६० अंशांचे २४ भाग (वा एकके) करून त्यांना तास म्हणतात. अशा तऱ्हेने १ तासात १५ अंश येतात व १ अंशाची ४ मिनिटे होतात. पृथ्वीचे एक अक्षीय भ्रमण पूर्ण होताना २४ तासांत तारे एक फेरी पूर्ण करताना दिसतात. म्हणून अंशांऐवजी तास हे एकक निवडण्यात आले आहे. विषुवांश व क्रांती हे सहनिर्देशक बव्हंशी स्थलनिरपेक्ष व कालनिरपेक्ष आहेत. म्हणजे ते निरीक्षकाचे स्थान आणि पृथ्वीचे स्थान यांवर अवलंबून नसतात. अर्थात संपात बिंदूंच्या विलोम (उलट्या) गतीमुळे कालांतराने विषुवांशात किंचित फरक पडत जातो. म्हणून विषुवांश देताना त्यासाठी कोणत्या वर्षाचा संपात बिंदू हा संदर्भबिंदू मानला होता, ते नमूद करावे लागते.[१]
+अगस्त्य ताऱ्याचा विषुवांश ६ ता. २०मि. आहे. याचा अर्थ या ताऱ्यांतून जाणारे होरावृत्त हे खगोलीय विषुववृत्ताला वसंतसंपाताच्या पूर्वेस ६ तास २० मि. (म्हणजे ९५ अंश) अंतरावर असलेल्या बिंदूमध्ये छेदते.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14023.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14023.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..85f9c11f1f36b93280acc05e377f5c6c78ac50d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14023.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाल्थर इडलिट्झ (१८९२ - १९७६), हे वामन दास म्हणूनही ओळखले जातात. हे ऑस्ट्रियन लेखक, कवी, भारतशास्त्रज्ञ आणि धर्माचे इतिहासकार होते.
+ईडलिट्झचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. आपल्या धार्मिक आणि तात्विक आवडीनुसार त्यांनी १९३८ मध्ये ऑस्ट्रियातील आपले कुटुंब सोडले आणि भारतात प्रवास केला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी भारतातील एका नजरबंदी शिबिरात वेळ घालवला. जिथे जर्मन भक्त सदानंद स्वामी यांनी त्यांना हिंदू धर्मात स्वीकारले. ईडलिट्झची सुरुवात भक्ती हृदय बोन स्वामी यांनी गौडीया वैष्णव धर्मात केली होती. १९४६ मध्ये ते स्वीडनला गेले. १९७५ मध्ये त्यांना लुंड विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी लिहिले आहे.[१] परंतु त्यांचे मुख्य कार्य म्हणजे कृष्ण-चैतन्य, द हिडन ट्रेझर ऑफ इंडिया: हिज लाइफ अँड हिज टीचिंग्ज (मूळतः जर्मन कृष्ण-चैतन्य, सेन लेबेन अंड सीन लेहरे ). वॅक्सहोम येथे त्यांचे निधन झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14025.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14025.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b68429f19fd7422c121f9a113e24d7b0483026b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14025.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वाल्दिव्या भूकंप (स्पॅनिश: Terremoto de Valdivia) हा जगातील सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक असा भूकंप मानला जातो.
+हा भूकंप चिली देशात बिओ-बिओ येथे झाला, जो रिश्टर मापावर ९.४ ते ९.६ इतका विविध संशोधकांनी मोजला गेला आहे.[१]
+२२ मे, १९६० रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजून ११ मिनीटाला चालू झालेला हा भूकंप १० मिनीटे चालला.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14026.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14026.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d201dc2eb135a18d07d9044288bb87919f3000e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14026.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन (रशियन: Мордехай-Вольф Хавкин) (१५ मार्च, इ.स. १८६०:बेर्डीन्स्क, रशियन साम्राज्य - २६ ऑक्टोबर, इ.स. १९३०:लुझान, स्वित्झर्लंड) हे एक रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धर्मीय होते. पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते पटकी आणि ब्युबॉनिक प्लेग (गाठीचा प्लेग) वरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.
+मुंबईत परळ येथील सूक्षजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या आणि विविध लसींचे उत्पादन करणाऱ्या संस्थेला हाफकिन इन्स्टिट्यूट असे नाव दिले आहे.
+डॉ. वाल्देमार हाफकीन हे लुई पाश्चरचे विद्यार्थी होते. ते मार्च १८९३ मध्ये हिंदुस्थानात आले आणि कलकत्त्यातील कॉलऱ्याच्या साथीविरुद्ध त्यांनी जणू एकाकी युद्ध पुकारले. पॅरीसमध्ये असताना त्यांनी विकसित केलेली कॉलऱ्याची लस ते लोकांना टोचू लागले. या लसीचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर, मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबईत आणि पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलावले. १८९६ मध्ये मुंबईत आल्यावर तेथील गव्हर्नरने हाफकीन यांना जेजे इस्पितळाच्या परिसरात एक प्रयोगशाळा उभारून दिली. हाफकीनने प्लेगच्या लसीचा शोध लावण्याचे आव्हान स्वीकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली. या लशीचा पहिला प्रयोग हाफकीनने १० जानेवारी १८९७ रोजी स्वतःवरच केला. लशीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास सुरुवात केली. आणि खरोखरच पुण्या-मुंबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली. या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या.
+पुढे १० ऑगस्ट १८९९ रोजी गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईच्या गव्हर्नरांचा एकेकाळचा राहण्याचा परळ येथे असलेला महाल डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन यांच्या स्वाधीन केला. तेथे डॉ. हाफकीनने ’प्लेग रिसर्च लॅबॉरेटरी’ स्थापन केली व स्वतः हाफकीन त्या संस्थेचे प्रमुख संचालक झाले. त्यांनी १९०४ मध्ये हिंदुस्थान सोडल्यानंतर, १९०६ मध्ये त्या संस्थेचे नाव बाँबे बॅक्टेरिऑलॉजी लॅबॉरेटरी झाले आणि १९२५ मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14042.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14042.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08ed070fba04fd18a34d244130bfe8c26db53fc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14042.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेड बुल अरेना (जर्मन: Wörthersee Stadion) हे ऑस्ट्रिया देशाच्या जाल्त्सबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. मार्च २००३ रोजी खुले करण्यात आलेले हे स्टेडियम युएफा यूरो २००८ स्पर्धेसाठी वापरले गेले. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले.
+गुणक: 47°48′58.55″N 12°59′53.62″E / 47.8162639°N 12.9982278°E / 47.8162639; 12.9982278
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1405.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1405.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..057d687b8985f9addbed43c91569fc7864fea8dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1405.txt
@@ -0,0 +1,5 @@
+राइनहार्ड ट्रिस्टन युजेन हेड्रिक ( /ˈhaɪdrɪk/ HEYE -drik ; जर्मन: [ˈʁaɪnhaʁt ˈtʁɪstan ˈʔɔʏɡn̩ ˈhaɪdʁɪç] (७ मार्च, १९०४ – ४ जून, १९४२) हा नाझी जर्मनीचा उच्चाधिकारी होता. हा एसएसचा मुख्याधिकारी आणि ज्यूंच्या शिरकाणाचा मुख्य रचनाकार होता.
+याशिवाय हेड्रिक गेस्टापोचाही मुख्याधिकारी होता. हा १९४२मध्ये आत्ताच्या इंटरपोलचाही मुख्याधिकारी होता. जानेवारी १९४२ च्या वॅन्सी परिषदेत त्याने" ज्यूंच्या प्रश्नाचे अंतिम समाधान " ही सर्व ज्यूंची हद्दपारी आणि नरसंहार करण्याच्या योजनांचे सूतोवाच केले.
+अनेक इतिहासकार हेड्रिकला नाझी राजवटीतील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक मानतात; [१] [२] [३] अॅडॉल्फ हिटलरने त्याचे वर्णन "लोखंडी हृदय असलेला माणूस" असे केले. [४] हेड्रिकने अटक, हद्दपारी आणि खून याद्वारे नाझी पक्षाला विरोध करण्याऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ९-१० नोव्हेंबर १९३८ मधल्या रात्रीत त्याने संपूर्ण नाझी जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या काही भागांमध्ये ज्यूंच्या विरुद्ध समन्वित हल्ल्यांची मालिका, क्रिस्टलनाख्टचे आयोजन करण्यास मदत केली. हे हल्ले एसएस स्टॉर्मट्रूपर्स द्वारे करविले गेले. प्रागमध्ये आल्यावर, हेड्रिचने चेक संस्कृतीची दडपशाही करून आणि झेक प्रतिकारातील सदस्यांना तडीपार करून किंवा मृत्युदंड देऊन नाझींना होणारा विरोध दूर केला.
+२७ मे, १९४२ रोजी ऑपरेशन अँथ्रोपॉइड मध्ये त्याच्यावर झेक आणि स्लोव्हाक सैनिकांच्या तुकडीने हल्ला केला ज्यात हेड्रिक प्राणांतिक जखमी झाला. ४ जून रोजी हेड्रिक मरण पावला. नाझी हेरांनी हेड्रिकचे मारेकरी लिडिस आणि लेझाकी या गावांतून आल्याचे खोटेचे दाखवले आणि दोन्ही गावे उद्ध्वस्त केली. या गावांतील १३ वर्षांवरील सगळ्या पुरुष आणि मुलांना गोळ्या घालून ठार केले आणि बहुतेक महिला आणि मुलांना नाझी छळ छावण्यांमध्ये हद्दपार करून त्यांची हत्या करण्यात आली.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14050.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14050.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6fb008d1bd4d2679247665f95c2a5a76507817f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14050.txt
@@ -0,0 +1,19 @@
+वाल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
+"वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी"
+जेजुरी पासून जरा पुढे गेलं की वाल्हे गावात जरा थोडंसं आत महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे...
+येथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या रामायणकार वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली आहे...याठिकाणी एक छानसं छोटंसं मंदिर आहे...
+वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी हा अदभुत प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहेच...
+ज्यांना कोणाला आयुष्यात आता सगळं संपलं , आता आपले सगळे मार्ग बंद आहेत असे नैराश्य आहे त्यांनी या गोष्टीचा आदर्श घ्यावा...
+एक माणूस शून्यातून कसं प्रचंड मोठं विश्व निर्माण करू शकतो ही सकारात्मक बाब घेण्यासारखी आहे...
+या मंदिराच्या बाजूला ज्या डोंगर रांगा आहेत त्यातल्याचं एका डोंगरावर वाल्याचे सात दगडी रांजण आहेत...
+आता काळानुसार बरीच पाडझड झालीय पण ते अजूनही वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याची साक्ष देत उभे आहेत...
+तिथे जायला रस्ता नाही, चार पाच किमी पायवाट तुडवत उंच डोंगर चढत जावं लागतं...
+या मंदिराच्या बाहेर पिंपळाचे झाड आहे, याचं ठिकाणी वाल्याने श्री नारद मुनींना एका अडवून त्यांना लुटायचा प्रयत्न केला आणि तेथेच नारद मुनींनी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करून दिले म्हणून त्या झाडाला पवित्र मानून ते पूजले जाते...
+या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वाल्या, महर्षी वाल्मिकी ऋषी ते रामायण अशी सगळी कथा पेंटिंगच्या रुपात भिंतीवर फ्रेमच्या माध्यमातून बघायला मिळते. या पेंटिंग इतक्या अप्रतिम आणि जिवंत वाटतात की तो प्रसंग प्रत्यक्षात समोर उभा आहे असे जाणवते. या चित्रकाराला खरोखरच मानाचा मुजरा...
+जेजुरीला गेलात जरा वाट वाकडी करून या मंदिराला अवश्य भेट द्या. विशेषतः लहान मुलांना हे या पेंटिंग आणि कथा प्रत्यक्ष दाखल्यास आपसूकचं एक संस्कार त्यांच्यावर होईल आणि आपली संस्कृती आपला इतिहास पुढच्या पिढीत जाईल...
+संधी प्रत्येकाला मिळतेचं आणि ती संधी योग्य वेळी ओळखून, त्या संधीचा यथायोग्य प्रकारे वापर करून आपलं आयुष्य हे शून्यातून देवत्वापर्यंत कसे नेऊ शकतो याचं हे मूर्तिमंत आदर्श प्रतीक आहे...
+( छायाचित्र : गुगलवरून )
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
+जेजुरी - निरा - गुळुंचे - नावळी
+कोळविहीरे - मांडकी
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14054.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14054.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1bab3bd710e5d953348de199fcef72da1f8953b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14054.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाळंकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14061.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14061.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa99d480604edc6963133798147aab49cd107f4f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14061.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाळकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14098.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14098.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..924d8c731f96ccf7a53792aa0484c2eea5e392eb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14098.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाळसा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_141.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_141.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc96fd28dd1fcc76340d24c051810862dbe7010a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_141.txt
@@ -0,0 +1,11 @@
+रखमाबाई जनार्दन सावे (२२ नोव्हेंबर १८६४ - २५ सप्टेंबर १९५५) या एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. त्या ब्रिटिश भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टरांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. तसेच १८८४ ते १८८८ या काळात बालवधू म्हणून त्यांच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाने अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या घटनांचा परिणाम म्हणून शेवटी १८९१ मध्ये संमतीवयाचा कायदा लागू करण्यात आला.
+हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेले सापत्यविधवेसोबतचे लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचेही धाडसाचे पाऊल होते.
+रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेले असते तर असा - सासरी जाणे हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (इ.स. १८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणे धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ॲलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.
+त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ एडिंबरा अँड ग्लासगो' (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या. 'लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स' (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झाले.
+रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.
+त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बऱ्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निऱ्या शिवून ठेवत.)
+एक डॉक्टर म्हणून त्यांचे काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामेही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानड्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या इ.स. १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केले, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचे कार्य लक्षात घेऊन इ.स. १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आले.
+स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकेच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचे गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणे, तिला लिहायला वाचायला शिकवणे, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचे महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.
+जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणाऱ्या होत्या, तसेच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्त्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.
+रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचे मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणे अगदीच कमी झाले तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवाने रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.
+पती दादाजी भिकाजी ठाकूर त्यांनी बालपणी झालेल्या स्वतःच्या अयोग्य विवाह बंधनाद्दल लढा दिला. त्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांनी निकाल रखमाबाईच्या बाजूला दिला. त्यांचे वकील न्या. तेलंग होते. त्यावर लोकमान्य टिळक व केळकर यांनी टीका केल्या. टिळकांनी आपल्या केसरी मध्ये " रखमाबाईचा खटला " नावाने लेख लिहिला. तर आगरकर व पंडिता रमाबाई यांनी रखमाबाई यांना समर्थन दिले. नंतर १८८७ मध्ये वरील कोर्टात दादोजी यांनी याचिका केली असता निकाल रखमाबाई यांचे विरोधात लागला. तेव्हा त्यांचे वकील फिरोजशाह मेहता होते. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये तेव्हा रखमाबाई वर ५ लेख दिले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14104.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14104.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fdf472d265fe2e1fbc6790ca5d9329a98396a338
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14104.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1418.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1418.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7928a3881bea31c88c3436dcac78dbf2ca351a78
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1418.txt
@@ -0,0 +1,27 @@
+राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस हे शर्मिला रेगे लिखित पुस्तक झुबान दिल्ली यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. लिंगभाव आणि जातींचा अभ्यास करणाऱ्या हे महत्त्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकात दलित साहित्याची लिंगभावाच्या दृष्टीकोनातून सैद्धांतिक मीमांसा केली आहे.
+समाजशास्राच्या आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना दलित चळवळ आणि साहित्य आणि साहित्याविषयी पडलेल्या ज्ञानात्मक आव्हानांना प्रश्न करून या प्रश्नांची सुरुवात होते. ब्राम्हणांनी शूद्रांचा अभ्यास करायचा आणि दलित सिद्धांकने मांडायची या पद्धतीमुळे ज्ञानात्मक संरचना आणि जातितील संरचना यांमधील फारकत लक्ष्यात येते. मंडल काळानंतर नागरिकत्व किंवा गुणवत्तेच्या व्याख्येच्या आधारे जातींचे पुनरुत्पादन मांडणे हे जातिविषयक अभ्यासापुढील आव्हान होते. लिंगभाव विहित जात किंवा जातीविहीत लिंगभाव या संकल्पनांना दलित स्त्रीवाद्यांनी आव्हान दिले. डरबन परिषदेमध्ये दलितांच्या मानवी हक्कांविषयी केली गेलेली मांडणी हे ही जातिविषयक अभ्यासाला आव्हान होते.
+भारतातील स्त्रीवादी अभ्यासाने लिंगभाव हे अभ्यासाचे एक मुल्य म्हणुन मान्यता मिळविण्यासाठी लढा दिला. जात समजावून घेण्याच्या अभिजन संरचनांमुळे स्त्री अभ्यासाला धक्का पोहचला. काही मोजक्या स्त्री अभ्यासकांनी दलित स्त्रीवादाला हात घातला. जात हा केवळ दलित स्त्रियांचा प्रश्न आहे, हा या दोषात गुरफटलेल्या, गोठलेल्या सवर्ण स्त्रियांच्या प्रतीवादाला न्याय म्हणता येणार नाही. जात आणि लिंगभावावर आधारित शोषणाचे गुंतागुंतीचे इतिहास या प्रक्रियेत हरवले. सवर्ण स्त्रिया या ब्राम्हणी असतात असे काही दलित स्त्रीवाद्यांचे म्हणणे ही खरे नाही. ब्राम्हणांचे ब्राम्हणी असणे आणि ब्राम्हणेत्तरांचे अब्राम्हनी असणे यात निसरडे अंतर आहे. सवर्ण स्त्रियांचे जातीविषयक एकसूत्री आकलनामुळे विविध संस्कृतीतील छुपे हिंसाचार नजरेआड होतात. जातीअंताच्या लढयात " खाजगी अनुभव" आणि सार्वजनिक वागणुक ही जात आणि लिंगभावाच्या आधारे कशी तपासता येईल हा या पुस्तकातील मुख्य प्रश्न आहे. लिंगभाव आणि दलित अभ्यास यांतील गुंता तपासणे हा या पुस्तकाचा ज्ञानात्मक हेतू/पवित्रा आहे. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रातील किंवा लेखिकेच्या भाषेत साक्षी किंवा जबानीतून जातीविषयक अनुभव हे पुस्तक बोलते करते.
+प्रस्तावनेनंतरच्या पहिल्या विभागात दलित आत्मकथनांचे महत्त्व आणि उपयोगाविषयी लिहिले आहे. दलित आत्मकथने इंग्रजीमध्ये भाषांतरीत करण्याला जरी लोकप्रियता लाभली असली तरी यातुन उद्धभवणारे दोन धोके लक्षात घेतले पाहिजेत.
+नव-उदारमतवादी बाजारपेठेने दलित चळवळीला दुबळे करण्यासाठी किंवा गिळंकृत करण्याचा डाव आणि दलित आत्मकथनांची अचानक झालेली गर्दी यांचा संबंध आनंद तेलतुंबडे आणि गेल ऑम्वेट यांसारखे लेखक आणि इतिहासतज्ञ लावतात. आंबेडकरवादाशी आणि दलित राजकारणाशी सुतनाम संबंध न लावता वेदनांच्या कहाण्या अशा स्वरूपात दलित आत्मकथने वाचल्यामुळे ती लोकप्रिय झाली असे आपण म्हणु शकतो. अभ्यासक्रमामध्ये दलित लिखाणानांचा प्रतिकात्मक समावेश हा एक दुसरा मुद्दा आहे. या विषयावर दलित साहित्य वर्तुळात कोणत्या मुद्द्यावर चर्चा घडतात हे रेगे यांनी नमूद केले आहे. अशा चर्चांमध्ये या साहित्याला विद्रोही साहित्य म्हणणे हे १९६० नंतर घडले.
+१९२८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मध्ये दलित ही संज्ञा वापरली. काही दलित अभ्यासकांना ही आत्मकथने म्हणजे मेलेली मढी उकरून काढणे/ उकरणे असे वाटते. तर समाजाची ही महत्त्वपूर्ण लक्षणे अधोरेखित करण्यासाठी ही आत्मकथने उपयुक्त आहेत असे काहींचे म्हणणे आहे. गंगाधर पानतावणे आणि इतर साहित्यिक दलित आत्माकथनांचे राजकीय महत्त्व अधोरेखित करतात. अप्रिय भूतकाळाची उजळणी करण्याचा आरोप जरी असला तरी या आत्मकथनांतुन दलित जगण्यातील अंधकार आणि अनेक अपसमजांविषयी हा प्रत्यक्ष मार्ग आहे. दलित आत्मकथने या साक्षी/ जबान्या असून त्या माणसाबद्दल आणि माणसापल्याड पाहतात. जाती आधारित शोषणाच्या इतिहासाला "अधिकृतपणे" विसरण्याला ही आत्मकथने आव्हान देतात. भूतकाळात दडलेल्या सत्याला ही आत्मकथने पुन्हा वर आणतात. बेवर्ली यांचा दाखला देत रेगे मांडणी करतात की, वैयक्तिक आत्मकथने ही खरे तर त्या समूहाची शोषणे आणि लढे सांगण्यासाठी केलेली असतात. सांगणारा वाचणाऱ्याच्या प्रतिसादासाठी आवाहन करतो. एका बाजूला या जबान्या किंवा आत्मकथने सामुहिक मान्यतेची अपेक्षा करतात. तर दुसऱ्या बाजूला व्यक्तींवर असलेल्या समूहाच्या दबावाचे अनुभव ते उघडपणे सांगतात.
+एकॉनोमिक एंड पोलिटीकल विकली या नियतकालिकात करीन कपाडिया[१] या पुस्तकाचे परीक्षण केले आहे. त्या म्हणतात, या पुस्तकात महाराष्ट्रातील आठ दलित महिलांच्या आत्मकथनपर मौखिक इतिहासाची मांडणी केली आहे. अशाप्रकारे भाषांतर केलेले हे पहिलेच पुस्तक आहे. असे असले तरी ब्राम्हणेतर दृष्टिकोन हा दलित दृष्टीकोनापेक्षा वेगळा असतो असे ही त्या नमूद करतात.
+स्त्रीवादी इतिहासलेखनाच्या प्रवाहामध्ये हे लिखाण महत्त्वाची भर घालते असे जानकी नय्यर[२] यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात की, “ रेगे आत्मकथनांना साक्ष अशी संज्ञा वापरतात. दलित स्त्री ही जातीचे वर्चस्व आणि गरजा या अवकाशात जगात असते त्यामुळे तिच्या दमनाची तुलना इतर कोणत्याही बुर्ज्वा कथनाशी करता येत नाही. सर्वसाधारण उच्चजातीय मध्यमवर्गीय स्त्रियांच्या राष्ट्रवादी चळवळीच्या एकसुरी अनुभवांना नाकारण्यासाठी ही संज्ञा मदत करते...त्यांचे (रेगे) पुनःकथन दलित अत्याचारांच्या विशिष्ट अनुभवांवर लक्ष केंद्रित करते. परंपरागत इतिहासलेखनामध्ये जात हा सामाजिक प्रश्न नसून राजकीय मुद्दा आहे असे सांगणाऱ्या पर्यायी दलित अवकाशाच्या उदयावर लेखिका प्रकाश झोत टाकते.
+जातीच्या अभ्यास
+लिंगभाव अभ्यास
+दलित साहित्य
+दलित चळवळ
+लिंगभाव विहित जात
+जातीविहीत लिंगभाव
+डरबन परिषद
+स्त्री अभ्यास
+दलित स्त्रीवाद
+साक्षी
+आनंद तेलतुंबडे
+गेल ऑंमव्हेट
+आंबेडकरवाद
+Kapadia Karin, Economic and Political Weekly, Vol. 42, No. 50 (Dec. 15 - 21, 2007), pp. 27-29]
+Nair Janaki, The Lateral Spread of Indian Feminist Historiography, Journal of Women's History, Volume 20, Number 4, Winter 2008, pp.177-184 (Review)
+लिंगभाव अभ्यास
+दलित वाङ्मय
+स्त्री अभ्यास
+दलित स्त्रीवाद
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14181.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14181.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5763019afec751ea23f9d9670d574f2e4e069368
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14181.txt
@@ -0,0 +1,17 @@
+वाशिंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९१ कुटुंबे राहतात. एकूण ४३३ लोकसंख्येपैकी २१९ पुरुष तर २१४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.
+खोडाळा, जोगळवाडी, सायडे, वाकडपाडा, उधाळे,आमाळे, सावर्डे, काष्टी,किणीस्ते, कोचाळे, कडुचीवाडी ही जवळपासची गावे आहेत.गोमघर ग्रामपंचायतीमध्ये धुडगाव,गोमघर, आणि वाशिंद ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14182.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14182.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f2cecc87ce9d4ac3d17db15ef49a61f59fba0cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14182.txt
@@ -0,0 +1 @@
+वाशिंद ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीकाठी वसलेले शहर आहे. हे शहर मुंबईपासून रेल्वेमार्गाने ८० किमी, तर महामार्गाने ७८ किमी तसेच नाशिकपासून १०५ किमी अंतरावर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14185.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14185.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..582207c8a930779d5ef1ceefcc15ae0b3981db98
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14185.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वाशिटा काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+वाशिटा काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1419.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1419.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a9288406b698bcd20509fe0a0264f69d933f899a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1419.txt
@@ -0,0 +1 @@
+राइनहार्ड मेसनर हा इटालियन गिर्यारोहक आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध गिर्यारोहकांमध्ये गणला जातात. जगातील सर्व सर्वोच्च १४ शिखरे सर करणारी राइनहार्ड मेसनर हे पहिले मानव ठरले. यातील काही शिखरे त्याने अधिक प्राणवायूशिवाय शिवाय सर केली आहेत.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14196.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14196.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14196.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+ सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन ·
+चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14203.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14203.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d333f7147c6c973d33abcde22efa7718efd390e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14203.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14218.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14218.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..164189e5ae0feb9b9cae36841cfb4b75aac859f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14218.txt
@@ -0,0 +1,115 @@
+वासंती विनायक घोरपडे -सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२२; हयात) या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या.
+
+
+प्रिय विकिसदस्य,
+विषयः प्रताधिकार संदर्भात
+आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
+
+विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
+वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+
+
+आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.
+मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .
+महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
+
+साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.
+आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
+आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
+
+काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:
+१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?)
+२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.
+३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.
+४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"
+
+५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.
+
+असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.
+विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.
+सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते
+
+
+
+
+खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा.
+पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.
+एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या
+[[चित्र:File.jpg]],
+[[चित्र:File.png|alt text]] किंवा
+[[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.
+आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
+
+आपले विनीत,
+साहाय्य चमू
+ता.क.:
+
+१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खान साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
+१ जून १९२९ रोजी विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्टू’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.
+प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.
+'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दुःखाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.
+'धर्मात्मा' पाठोपाठ 'अमर ज्योती' (दुर्गा खोटे, चंद्रमोहन यांच्यासह), कुंकू (शांता आपटे, केशवराव दाते, राजा नेने, विमला वसिष्ठ यांच्यासह) (हिंदीत 'दुनिया न माने') हे चित्रपट आले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचे मानक स्थापित केले. 'अमर ज्योती'मधील भूमिकेसाठी वासंती 'गौहर सुवर्ण पदका'ची मानकरी झाली. ही भूमिका खास वासंतीसाठी निर्माण केली होती. वासंतीने तिचे चीज केले.
+'अमरज्योती' या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही 'प्रभात'ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.
+रणजीत स्टुडिओचा ‘अछूत’ (१९४०) हा सरदार चंदुलाल शहा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. यामध्ये राजकुमारी, सितारादेवी या पट्टीच्या गायिका असूनही वासंतीच्या वाट्याला पाच गाणी होती. खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिवाली’मधील बहुतेक गाणी वासंती आणि इंदुबालांनी गायली होती. वासंतीचे ‘जल दीपक दिवाली आयी’ खूप लोकप्रिय झाले होते.
+इ.स. १९३९मध्ये सर्वोत्तम बदामीच्या ‘आप की मरजी’ (इंग्रजीत ‘अॅज यू प्लीज’) चित्रपटात वासंती केकीच्या भूमिकेत होती. खुर्शीद यामध्ये दुय्यम नायिका होती. संगीतकार ज्ञानदत्त यांनी वासंतीकडून या चित्रपटात तीन गाणी गाऊन घेतली.
+प्रभातचा ‘अमर ज्योती’ हा व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवला गेला होता.
+'रणजित मूव्हीटोन' या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतले. घोरपड्यांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता.. 'संत तुलसीदास' हा 'रणजित'चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' असा किताबही वासंतीला मिळाला.
+जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. वामनराव सडोलीकर हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.
+अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. दत्ता डावजेकर, मास्टर कृष्णराव, खेमचंद प्रकाश, सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची खूप गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात दुर्गा खोटे, शांता आपटे, विष्णूपंत पागनीस, खुर्शीद, कांतिलाल, सी. रामचंद्र हे सहगायक कलाकार होते. कुंदनलाल सैगल, बेगम अख्तर यांनी वासंतीच्या गाण्याचे मनापासून कौतुक केले.
+‘संत तुलसीदास’मध्ये स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली वासंतीची पाच गाणी होती. या चित्रपटाने ऑपेरा हाऊसमध्ये रजत जयंती साजरी केली. संगीत निर्देशन पागनीस व ज्ञानदत्त यांनी केले होते. याच्या ध्वनिमुद्रिकांची तडाखेबंद विक्री झाली होती. मराठी 'संत तुलसीदास'मधील ‘माझ्या मामाच्या घरी’ हे वासंती व राम मराठे यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
+वासंतीने आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ २०० गाणी गायली. संगीतकार अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सुधीर फडके, स्नेहल भाटकर, जी.एन. जोशी आदींनी वासंतीकडून गैरफिल्मी गीते आणि भावगीते गाणी गाऊन घेतली आहेत.
+
+
+प्रिय विकिसदस्य,
+विषयः प्रताधिकार संदर्भात
+आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
+
+विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
+वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+
+
+आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.
+मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .
+महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.
+
+साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.
+आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
+आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
+
+काही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:
+१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा?)
+२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.
+३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.
+४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"
+
+५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.
+
+असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.
+विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.
+सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते
+
+
+
+
+खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा.
+पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.
+एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या
+[[चित्र:File.jpg]],
+[[चित्र:File.png|alt text]] किंवा
+[[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.
+आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
+
+आपले विनीत,
+साहाय्य चमू
+ता.क.:
+
+
+चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाट्य महोत्सवात 'संगीत शारदा' हे नाटक करायचे ठरले. वासंतीला शारदेचे काम दिले गेले. कोदंड-गंगाधरपंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपंत गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका पं. वामनराव सडोलीकर (वासंतीच्या बहिणीचे पती) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदे आणि संवाद-अभिनय शिकवताना सडोलीकर (भाऊ) अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. पोरी, तू रडवलंस आम्हाला असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.
+इ.स. १९४४मध्ये प्रकाशित झालेला 'भाग्यलक्ष्मी' हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर हैदराबादच्या इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या.
+आधुनिक विचारांच्या वासंतीने आपल्या मुलांनी संगीत शिकावे म्हणून प्रोत्साहन दिले. त्यांचा मोठा मुलगा चांगला तबला वाजवतो. त्यांच्या भाचीचे- श्रुती सडोलीकरांचे नाव शास्त्रीय संगीताची एक नामवंत गायिका म्हणून सर्वश्रुत आहे. वासंतीच्या नातवंडांनाही संगीतात रुची आहे. १९८३ मध्ये वासंतीबाईंच्या पतीचे निधन झाले. वासंतींना तीन मुलगे, एक कन्या आणि नातवंडे आहेत.
+शेवटच्या एक-दोन चित्रपटांत वासंती साडीमध्ये दिसली. बाकी चित्रपटांत परकर-पोलक्यातील गोड, निरागस चिमुरडी म्हणूनच वावरली. फणी मुजुमदारच्या अप्रकाशित मीना ऊर्फ वनराणी या चित्रपटात मध्ये देव आनंदचा भाऊ चेतन आनंद तिचा नायक होता.
+सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर बेबी राणी ([[नर्गिस), बेबी मुमताज (मधुबाला), बेबी नाझ, डेझी इराणी अशा अनेक बालतारका चमकल्या, पण त्यांत अभिनय, नृत्य आणि गायन या तिन्ही कलांची ईश्वरी देणगी लाभलेली फक्त एकच बालतारका होती, ती म्हणजे वासंती विनायकराव घोरपडे ऊर्फ वासंती इंदुभाई पटेल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14225.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14225.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84d039c6a700826d7bb0b1eb625192537bc135ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14225.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांसदा राष्ट्रीय उद्यान भारत देश मधिल गुजरात राज्यचा नवसारी जिल्हा मधिल 1979 मध्ये स्थापन करण्यात आले राष्ट्रीय उद्यान आहे. राष्ट्रीय उद्यान या प्रदेशातील स्थापन करण्यापूर्वी वांसदा महाराजाचा खाजगी क्षेत्र होता. या कारणास्तव, पार्क नाव वांसदा राष्ट्रीय उद्यान होते.
+पार्क गुजरातमध्ये दक्षिण मधिल जिल्हा नवसारी पूर्व सीमा येथे स्थित आहे. दक्षिण मध्ये बलसाड जिल्ह्यातील वन क्षेत्र सतत निर्माण करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14254.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14254.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14254.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14262.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14262.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b39a43c0e7fd394c9c0ed3de081c28e0ee951540
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14262.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.
+याच्या कारकिर्दीत क्षत्रपांनी उठाव करून नर्मदेच्या उत्तरेकडील भूप्रदेश व उत्तर कोकण जिंकून घेतले. वासिष्ठीपुत्र पुलुमावी आणि रूद्रदामन (उज्जैनचा क्षत्रप राजा) यांच्यात दोनदा युद्ध झाले. या दोन्ही युद्धांत रूद्रदामनाने वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा पराभव केला. परंतु त्याची कन्या वासिष्ठीपुत्र सातकर्णीस (पुलुमावीचा धाकटा भाऊ) दिलेली असल्याने क्षत्रपांनी तडजोड करून घेतली. वासिष्ठीपुत्र पुलुमावीने स्वतःचा मुखवटा असलेली चांदीची नाणी प्रचारात आणली.
+टॉलेमी या ग्रीक प्रवाशाने प्रतिष्ठानचा सम्राट म्हणून वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा (ग्रीकः सिरिस्तोलेमयोस, अर्थात श्री पुलुमायी) उल्लेख केलेला आहे[ संदर्भ हवा ].
+ सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन ·
+चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14272.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14272.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..822dcb5f7ba5c94edb1b1f991b53641aede37146
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14272.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वासुंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14273.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14273.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..093ceb726022e4e9ba03ad3aeaa751a99618e98c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14273.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वासुदेव गणेश जोशी (एप्रिल २८, इ.स. १८५६; धोम, महाराष्ट्र - जानेवारी १२, इ.स. १९४४) (ऊर्फ वासुकाका जोशी) हे एक स्वातंत्र्यसैनिक होते.
+ते लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व विष्णूशास्त्री चिपळूणकरांनंतर चित्रशाळेचे विश्वस्त होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14346.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14346.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89952b7df674e1113736fb3a4de32722e3053f56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14346.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 15°23′53″N 73°48′40″E / 15.39806°N 73.81111°E / 15.39806; 73.81111
+
+वास्को द गामा (स्थानिक वापर: वास्को) हे गोव्यामधील एक शहर व मुरगांव तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहराला प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को द गामा ह्याचे नाव दिले आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व झुआरी नदीच्या मुखाजवळ, राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे.
+गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ५ किमी अंतरावर आहे. वास्को द गामा रेल्वे स्थानक हे मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून सुरू होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14368.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14368.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2e595cea56aa7b7fa55807105e0688482eed872
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14368.txt
@@ -0,0 +1,4 @@
+द वॅस्प (जेनेट व्हॅन डायन) हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारे एक पात्र आहे. स्टॅन ली, एर्नी हार्ट आणि जॅक किर्बी यांनी तयार केलेले हे पात्र पहिल्यांदा टेल्स टू अॅस्टनिश #४४ (जून १९६३) मध्ये दिसले.
+जेनेट व्हॅन डायनकडे आकाराने लहान होण्याची क्षमता, पंखांच्या सहाय्याने उडण्याची आणि बायोइलेक्ट्रिक ऊर्जा स्फोटांना आग लावण्याची क्षमता आहे. ती अॅव्हेंजर्सची संस्थापक सदस्य आहे.
+या पात्राचे वर्णन मार्वलच्या सर्वात उल्लेखनीय आणि शक्तिशाली महिला नायकांपैकी एक म्हणून केले गेले आहे. [१] [२] [३] [४] [५]
+हे पात्र मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट अँट-मॅन (२०१५) मध्ये हेली लोविटने चित्रित केलेल्या अल्प भूमिकेत दिसते. तसेच मिशेल फिफरने अँट-मॅन अँड द वास्प (२०१८), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) आणि अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया (2023) या चित्रपटांमध्ये ही भूमिका केली आहे . मूळ एमसीयू वास्प, जेनेटची मुलगी होप व्हॅन डायन इव्हेंजेलिन लिलीने प्रत्येक चित्रपटात चित्रित केली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14372.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14372.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14372.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14397.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14397.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef5610ab933bccb998a78591f8c4e19876af3c4f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14397.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वाह्कियाकम काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+वाह्कियाकम काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14399.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7f6f75ae4efc206991c737bccafd34d04bf00f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14399.txt
@@ -0,0 +1,10 @@
+
+अमेरिकेमध्येच एकूण ३१ परगणे, आणि ७१ नागरी वसाहती :
+
+
+
+
+
+
+(अपूर्ण)
+0
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14403.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14403.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..822be578ed9f1195f7c75ae07227cede1351266f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14403.txt
@@ -0,0 +1,10 @@
+विष्णू घनश्याम देशपांडे, अर्थात वि. घ. (जानेवारी १५, इ.स. १९१२ - डिसेंबर ७, इ.स. १९७५) हे लोकप्रिय मराठी खासदार, आमदार आणि हिंदू महासभेचे सरचिटणीस होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्ट्रकार्याला समर्पित केले होते. त्याग, तपस्या, धैर्य राष्ट्रनिष्ठा याची त्यांनी आयुष्यभर आत्यंतिक कष्ट व हालअपेष्टा सोसून जपणूक केली. राष्ट्रीय धार्मिक व सामाजिक लढय़ात आयुष्याची अनेक वर्षे त्यांनी कारावासात घालवली.
+वि.घ. देशपांडे(विष्णूपंत देशपांडे) यांना लहानपणी ‘टिल्या’ म्हणत. बुलढाणा जिल्ह्य़ातील साखरखेर्डा येथील सुप्रसिद्ध देशपांडे घराण्यात त्यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध कवी ना.घ. देशपांडे हे त्यांचे वडील बंधू होत. साखरखेर्डा हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. तो काळ म्हणजे स्वदेशीच्या चळवळीचा व बाळ गंगाधर टिळकांच्या राजकीय जीवनाच्या पूर्वाधारींचा काळ होता. त्याच काळात, बंगाल, पंजाब व महाराष्ट्रातही क्रांतिकारक चळवळींचा प्रारंभ झाला होता. स्वातंत्र्यार्थ सुरू झालेल्या या विविधस्वरूपी आंदोलनात मागील पिढी वावरत होती. देशपांडे साखरखेर्डेकर घराण्यातील अनेकांनी त्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्याच वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर सतत होत होते. त्यांचे बालमन या स्वातंत्र्याच्या लढय़ाकडे ओढ घेत होते. विष्णूपंतांचे वडील घनश्यामपंत ऊर्फ देसाई यांनी स्वदेशीच्या चळवळीत शालेय शिक्षण सोडले होते. त्यांचे मामा, रा.व्य. तथा भाऊसाहेब देशमुख शेंदरजनकर यांनी तर सुरत काँग्रेससाठी शिक्षणाला रामराम ठोकला व स्वातंत्र्यलढय़ात उडी घेऊन युवकांचे नेतृत्व केले. देशभक्तीने व प्रेमाने, भारावलेल्या या अशा वातावरणात त्यांचे बालपण तारुण्याकडे वाटचाल करीत होते. त्याकाळी राष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षणाची शाळा गावोगाव सुरू झाली होती. मेहकरलाही राष्ट्रीय शाळा निघाली होती. महाराजांना इंग्रजी शाळेत घालण्यासाठी आमचे काका घेऊन गेले. शाळेत जाऊन हेडमास्तरांच्या खोलीत पाहतात तो काय महाराज कुठे दिसेनात, म्हणून परत घरी यायला लागले. तर गावातील राष्ट्रीय शाळेत ते जाऊन बसलेले त्यांना आढळले. इंग्रजी शाळेत जाणारच नाही, असा हट्ट त्यांनी धरला. ते राष्ट्रीय शाळेतच गेले. लहानपणापासूनच त्यांची महत्त्वाकांक्षेची झेप फार उंच होती. वक्तृत्वाची चमकही बालवयापासूनच दिसत होती.
+केवळ अभ्यास हाच विष्णूपंतांचा मार्ग नव्हता, तर धाडस, धडाडी, उडय़ा मारणे, मुले गोळा करून शेतात हिंडणे वगैरे त्यांचे खेळ असत. सर्वसाधारण मुले खेळतात त्याहून वेगळेच खेळ करणाऱ्या या मुलाच्या खेळाबद्दल, हा त्याचा व्रात्यपणाच होय, असे मोठय़ा माणसांना वाटे. भीती, घाबरणे व फार विचार करणे हे लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांनी आपल्या जीवनात वेदांपासून ते अनेक शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यास केला.
+खामगावच्या मिडलस्कूलमध्ये विष्णूपंतांचे पुढील शिक्षण सुरू झाले. नागपूरच्या पटवर्धन विद्यालयातून ते मॅट्रिक झाले. नंतर मॉरिस कॉलेजमध्ये ते शिकत होते. तेथेही केवळ शिक्षण हे त्यांचे ध्येय नव्हते, तर कॉलेजच्या विविध विद्यार्थी-कार्यक्रमात ते अग्रेसर होते. तेथे त्यांनी मराठी शारदा मंडळाची भरीव कामगिरी केली व मॉरिस कॉलेज विद्यार्थी युनियनद्वारा विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. कॉलेज जीवनात दरवर्षी त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा वगैरेमध्ये भाग घेऊन पारितोषिके पटकावली होती. एवढेच नव्हे तर पु.भा. भावेंसारखे मित्रवर्यही त्यांना या वक्तृत्व स्पर्धेतूनच लाभले होते. त्यावेळचे मॉरिसचे प्रिन्सिपॉल गांगुली यांनी विष्णूपंतांना दिलेल्या प्रशस्तिपत्रकात ‘लीडर ऑफ स्ट्यूडन्ट्स’ म्हणून त्यांचा गौरव केला होता.
+नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘युथ लीग’ या संस्थेचे विष्णूपंत सचिव होते. त्याच काळात राजकारणात आवश्यक अशी पत्रकारिताही त्यांनी ‘स्वच्छंद’ नावाचे साप्ताहिक काढून चालवली. कॉलेज जीवनात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. गुप्त रीतीने बुलेटिन छापणे व वाटणे हे त्यांचे काम असे. यात त्यांना पोलिसांनी पकडलेही होते, पण अत्यंत कौशल्याने ते बुलेटिनसह त्यातून निसटले. १९३५ साली धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या प्रचारासाठी ते बैतुल भागात गेले होते. त्यावेळी एका भागाचे पूर्ण काम त्यांच्याकडे सोपवले गेले होते. डॉ. मुंजे व बॅ. अभ्यंकरांच्या निवडणुकीत या तरुणाने बॅ. अभ्यंकरांना प्रचंड मोठय़ा भरसभेत अनेक प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडले होते. नागपूरला नानकचंद नावाचे एक व्यापारी राहत असत. त्यांनी डय़ुटी न भरता आगपेटय़ांचा भरपूर स्टॉक आपल्याजवळ ठेवला, असा प्रवाद होता. आपल्याला काही शिक्षा होऊ नये म्हणून त्या वेळच्या इंग्रज स्टेन्ट नावाच्या साहेबाच्या बायकोला एक मोठा सोन्याचा हार त्याने प्रेझेंट केला होता, असे लोक बोलत असत. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, महाराजांनी आपल्या ‘स्वच्छंद’ साप्ताहिकात अक्कडबाज मिशांचा फक्कड नानकचंद’ या शीर्षकाखाली एक व्यंगोक्तिपूर्ण लेख लिहिला होता. अशा अनेक चळवळीत सक्रिय असतानाही त्यांनी विद्यार्जन यशस्वीपणे पार पाडले. बी.ए.च्या परीक्षेत नागपूरच्या विश्वविद्यालयातर्फे त्यांना दोन पारितोषिके मिळाली. एक मराठीत पहिले आल्याबद्दल व दुसरे सर्व भाषांतून पहिले आल्याबद्दल! एम.ए.च्या परीक्षेत पहिले आल्याबद्दल त्यांना ‘सुवर्णपदक’ मिळाले होते. नंतर शासनातर्फे त्यांना ‘मॉरिस मेमोरियल’ फेलोशिपही मिळाली होती. प्रा. बनहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली "origin of marathi Language" या विषयावर महाराजांनी संशोधन केले. मॉरिस महाविद्यालयात व हिस्लॉप कॉलेजमध्येही ते काही काळ प्राध्यापक होते. एक अत्यंत मेधावी, कर्तव्यदक्ष व प्रज्ञावंत अशा आमच्या या ‘महाराजांना’ नागपूरच्या शासकीय मुद्रणालयातील एक वरिष्ठ जागा सहजासहजी मिळाली होती. पण, अशा महत्त्वाच्या गौरवास्पद व पगारदार जागेवर लाथ मारून ते सरकारी नोकरीतून बाहेर पडले. त्यावेळच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचे दुःख झाले व त्यांनी विष्णूपंतांना या विचारापासून परावृत्त करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
+१९३५ साली मेहकर येथील भाऊराव पांडे यांची सुकन्या ‘शांता’ हिच्याशी वि. घ. देशपांडे यांचे लग्न झाले. शांता पांडे - सौ. विभावरी देशपांडे झाली. त्यांना एक मुलगा झाल्यावर लगेच त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन भागानगरच्या सत्याग्रहांत उडी घेतली. भागानगर सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. आपल्या घणाघाती वक्तृत्वाने त्यांनी अनेक तरुण गोळा केले. १०० तरुण सत्याग्रहींसह ते भागानगरला सत्याग्रहासाठी गेले होते. हैद्राबाद शहराच्या मध्यवस्तीत सभा घेऊन त्यांनी सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले व अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. रझाकार चळवळीच्या वेळेस, हैद्राबाद संस्थानातील अनेक तरुणांनी ‘वंदेमातरम्’ चळवळीचे आंदोलन केले, त्यामुळे त्यांना विद्यापीठातून काढण्यात आले, अशा हजारो तरुणांना नागपुरात आणले गेले. त्या सर्व तरुणांना नागपूरला आणून नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेस बसू देण्याची व्यवस्था करण्यास वि.घ.नी नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. केदार यांना प्रवृत्त करून मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देण्याची खबरदारी घेतली. १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनात त्यांनी फार मोलाची व भरीव कामगिरी केली. नागपूरचे त्या काळचे सुप्रसिद्ध कामगार पुढारी रामभाऊ रुईकर आणि प्रा. वि.घ. देशपांडे ते याच नावाने समाजात लोकात ज्ञात होते. यांनी चिटणीसपार्कात प्रचंड सभा घेऊन लोकांमध्ये जागृती आणली. विष्णूपंतांनी भूमिगत चळवळ सुसूत्रपणे चालवली होती. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून नाशिकच्या जेलमध्ये ठेवले होते. खामगावला "Prince of Berar"च्या विरुद्ध केलेल्या आंदोलनातही त्यांच्यावर बंदूक रोखून त्यांना पकडण्यात आले. १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पं. कानडेशास्त्री यांच्या विरोधात हिंदूमहासभेकडून ते अकोल्याहून उभे राहिले होते व फार मोठय़ा प्रमाणात त्यांनी मतेही मिळवली होती. १९४४ साली त्यांनी संपूर्ण भारताचा विस्तृत दौरा केला. कराचीला तर त्यांची प्रचंड मोठी सभा झाली. कराची महानगरपालिकेने त्यांचा बहुमान करून त्यांना मानपत्र बहाल केले. ‘स्वच्छंद’ साप्ताहिक बंद झाल्यावर ते ‘सावधान’च्या संपादनात सहभागी झाले. त्या ‘सावधान’च्या समुदायातील मावकर, वासुदेवराव फडणीस, जगन्नाथप्रसाद वर्मा, पु.भा. भावे, बाळशास्त्री हरदास, अॅड. चलपे आणि शंकरराव बूट या सर्वानी मिळून ‘सावधान’ साप्ताहिक चालविले. त्यातील लिखाण अत्यंत ज्वलज्जहाल व तेजस्वी असे. ही सारी तरुण मंडळी त्यावेळेस हिंदुमहासभेचे कार्य जोमाने करीत असत. धर्मवीर डॉ. मुंजे यांना वि.घ. गुरुस्थानी मानीत. डॉ. परांजपे, विश्वनाथराव केळकर, बाबुराव वाघ, बळवंतराव मंडलेकर, बाळासाहेब घटाटे यांचाही विष्णूपंतांना सक्रिय पाठिंबा होता. ‘सावधान नंतर त्यांनी ‘आदेश’ वर्तमानपत्र काढले. समाजातील व राजकारणातील अनेक दुष्कृत्ये ‘आदेश’द्वारे त्यांनी चव्हाटय़ावर आणली. आदेशमधील पु.भा. भावे आणि फडणीस यांचे लेख आजही संस्मरणीय आहेत.
+वि.घ. देशपांडे त्यावेळेस हिंदुमहासभेचे जनरल सेक्रेटरी झाल्यामुळे त्यांना दिल्लीस राहण्यास जावे लागले. कुटुंबाचा व्याप वाढता होता, उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. विभावरीबाई अतिशय कौशल्याने व हिंमतीने संसाराचा गाडा रेटीत होत्या. देशपांड्यांचे जीवन भिंगरीसारखे फिरणारे होते. म्हणून त्या मेहकरला स्थायिक झाल्या. विष्णूपंत दिल्लीला गेल्यावर भाई परमानंद, डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी, आशुतोष लहिरी सारख्या महान पुढाऱ्यांसोबत त्यांनी काम केले. स्वातंत्र्य मिळतेय पण, ते खंडित होऊन याची लक्षणे दिसू लागल्याबरोबर त्यांनी अखंड भारत रहावा व देशाची फाळणी टळावी म्हणून जीवाचे रान केले. साऱ्या भारतभर त्यांचा झंझावाती संचार, लोकांना झड्झडून जागे करण्यासाठी सुरू होता. फाळणीच्या धामधुमीत ते लाहोर शहरातच होते. त्यावेळेस हिंदूंना वाचवण्याचे त्यांनी आत्यान्तिक प्रयत्न केले. १४ ऑगस्ट १९४७ला त्यांना लाहोरला अटक करण्यात आली. नौखालीचाही त्यांनी पुष्कळ प्रवास केला. १९४८ साली गांधी हत्येनंतर त्यांना ३-४ वर्ष कारावास भोगावा लागला. हत्येच्या कटात गोवण्यासाठी तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ झाला. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गुणा व ग्वाल्हेर या दोन मतदारसंघातून प्रचंड मतांनी जिंकून येण्याचा विक्रम केला, आणि ग्वाल्हेर लोकसभेच्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. ना.भा. खरे हे तेथून पुढे निवडून आले. गोवा, मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेणारे ते पहिलेच लोकसभा सदस्य होते. त्यांची लोकसभेची कारकीर्द अविस्मरणीय झाली. त्यांची भाषणे अतिशय अभ्यासपूर्ण, विनोदप्रचुर ओजस्वी व श्रवणीय अशी असत. त्या काळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे विष्णूपंतांचे अत्यंत चाहते होते. पुढील निवडणुकीत जेव्हा विष्णूपंत लोकसभेवर निवडून आले नाहीत, तेव्हा पहिल्या सत्रांत नेहरूंनी उद्गार काढले की, ‘आता मला पार्लमेंटमध्ये फार अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. एक अभ्यासू व खळखळणारे वक्तृत्व यानंतर ऐकावयास मिळणार नाही.’ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत वायुसेनेचा उपयोग अंतर्गत सुरक्षेसाठी करण्यात येऊ नये, ही त्यांची उपसूचना सरकारला मान्य करावी लागली.
+स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही या देशात झालेल्या राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक लढय़ात वि.घ. सदैव अग्रेसर असत. काश्मीरचा सत्याग्रह, भागानगर सत्याग्रह, काशी- विश्वेश्वर मुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, विदर्भ कृषी विद्यापीठ आंदोलन, कच्छ कराराच्या सत्याग्रहापासून ते थेट आणीबाणीपर्यंत ते सतत संघर्षरत राहिले. वादळवाऱ्यासारखे झंझावाती जीवन होते विष्णूपंतांचे! आपले व्यक्तिमत्त्व जोपासण्याची किंवा आपल्या शरीराची वा संसाराची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. १९६२ साली ते शिमोग्यात अखिल भारतीय हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून गेले तत्पूर्वी त्यांना हृदयविकाराचा अतिशय जोरदार झटका आला होता. पण, ते स्ट्रेचरहून प्रवास करून शिमोग्याला अधिवेशनाला गेले. नेणाऱ्यांचीही व जाणाऱ्यांचीही धन्यच होती! त्यांचे ते अध्यक्षीय भाषण अतिशय प्रभावी झाले.
+१९६७ साली त्यांनी जनसंघात प्रवेश केला व पक्षात एका हिंदुत्वनिष्ठ नेत्याची अनमोल भर पडली. हिंदुमहासभा व जनसंघाचे एकत्रीकरण व्हावे यासाठी विष्णूपंत अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. याच उदात्त भावनेने त्यांनी जनसंघात प्रवेश केला. त्यावेळेस त्यांची कुठलीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यानंतरच्या अल्पमुदतीच्या काळातही पक्षात त्यांनी फार मोलाची कामगिरी केली. १९६८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. विधान परिषदेतील त्यांची भाषणे ऐकण्यास इतर पक्षातील लोक मुद्दाम हजर राहात असत. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा व विद्वत्तेचा आपल्यालाही लाभ व्हावा म्हणून विविध पक्षातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरिता जात. त्यांच्या मनमिळावू व विनोदप्रचुर, निगर्वी बोलण्यामुळे राजकारणाच्या क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. लहानातल्या लहान माणसालासुद्धा त्यांच्याजवळ आपले मनोगत व्यक्त करता येत असे. छोटय़ा मोठय़ा कामांसाठी महाराज लोकांना सतत मदत करीत असत. साऱ्या देशाचे राजकारण जरी त्यांनी केले, तरी आपला गाव, आपले नातेवाईक, आपले गावकरी, देव, धर्म, साधूसंत याचा त्यांना कधीच विसर पडला नाही. हिंदूसमाजवादाचा एक नवा विचार त्यांनी राष्ट्राला दिला. हुंडाबंदी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा यावर विष्णूपंत कडाडून हल्ले करीत व ते दूर करण्यासाठी प्रयत्नशील असत.
+आणीबाणीच्या काळात ते २५ व्यांदा तुरुंगात गेले होते. तुरुंगातून सुटल्यावर ७-८ दिवसांनी ते मेहकरला गेले. गेल्याबरोबर सत्याग्रहींची तुकडी पकडली गेल्याचे विष्णूपंतांना कळले. ते प्रवासातून आलेले पण, क्षणाचीही उसंत न घेता ते टेकडी चढून पोलीस चौकीत सत्याग्रहींना भेटायला गेले. घरी परत आल्यावर त्यांनी विश्रांतीसाठी अंग टाकले, अन् खरोखरीच त्यांनी ७ डिसेंबर १९७५ रोजी चिरविश्रांती घेतली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14431.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14431.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8068058c37cda163fa63d31e7a950541eae61d50
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14431.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. विष्णू भिकाजी कोलते (जून २२, १९०८ - एप्रिल ८, १९९८) हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.[ संदर्भ हवा ]
+विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नरवेल नावाच्या गावी झाला.[ संदर्भ हवा ] त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात नागपुरातील मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला.[ संदर्भ हवा ] इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.[ संदर्भ हवा ] त्यांनी काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या ललित साहित्य प्रकारांच्या क्षेत्रात आपली लेखणी चालविली. सोबतच अनेक ललित साहित्य कृतींचा आस्वाद घेऊन समीक्षालेखनही केले. संपादन आणि संशोधन कार्यात तर त्यांचे योगदान लक्षणीय आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपटांचे तसेच मध्ययुगीन मराठी साहित्याचे संपादन , संशोधन करून साहित्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे.[१]
+त्यांचे आत्मचरित्र अजुनी चालतोच वाट या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14432.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14432.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8068058c37cda163fa63d31e7a950541eae61d50
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14432.txt
@@ -0,0 +1,3 @@
+डॉ. विष्णू भिकाजी कोलते (जून २२, १९०८ - एप्रिल ८, १९९८) हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.[ संदर्भ हवा ]
+विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नरवेल नावाच्या गावी झाला.[ संदर्भ हवा ] त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात नागपुरातील मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला.[ संदर्भ हवा ] इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.[ संदर्भ हवा ] त्यांनी काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या ललित साहित्य प्रकारांच्या क्षेत्रात आपली लेखणी चालविली. सोबतच अनेक ललित साहित्य कृतींचा आस्वाद घेऊन समीक्षालेखनही केले. संपादन आणि संशोधन कार्यात तर त्यांचे योगदान लक्षणीय आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपटांचे तसेच मध्ययुगीन मराठी साहित्याचे संपादन , संशोधन करून साहित्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे.[१]
+त्यांचे आत्मचरित्र अजुनी चालतोच वाट या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14434.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14434.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..859792e1be02ace7cdbfcf0ecd258d0708e071e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14434.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. वि.म. दांडेकर, पूर्ण नाव : विनायक महादेव दांडेकर (जन्म :६ जुलै, इ.स. १९२० - - इ.स. ३१ ऑगस्ट, १९९५) हे महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म सातारा येथे झाला. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.
+वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
+दांडेकरांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले. भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक समस्यांविषयीही त्यांनी सखोल संशोधन केले.[१]
+शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर दांडेकरांनी लिहिलेले पुस्तक हे या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा आहे.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14436.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14436.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..859792e1be02ace7cdbfcf0ecd258d0708e071e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14436.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. वि.म. दांडेकर, पूर्ण नाव : विनायक महादेव दांडेकर (जन्म :६ जुलै, इ.स. १९२० - - इ.स. ३१ ऑगस्ट, १९९५) हे महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म सातारा येथे झाला. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.
+वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
+दांडेकरांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले. भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक समस्यांविषयीही त्यांनी सखोल संशोधन केले.[१]
+शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले. 'पॉव्हर्टी इन इंडिया' हे डॉ. नीळकंठ रथ यांच्याबरोबर दांडेकरांनी लिहिलेले पुस्तक हे या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा आहे.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14444.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14444.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8a2074dc2f09b3a449686bc8ec2ddc91cabc711
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14444.txt
@@ -0,0 +1,47 @@
+विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.)
+कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
+कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले.[१] कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.[२] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[३][४] १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
+पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
+१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
+वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
+त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे.
+सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.
+प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[५][६]
+कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
+प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
+कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
+"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."
+कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. या शोधनिबंधात त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे केलेला नाही.
+कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.
+ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणाऱ्या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)
+या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)
+यानंतर कुसुमाग्रज कलेच्या आविर्भाव या तत्त्वाचे विवेचन करतात. ते म्हणतात, साहित्याचे साहित्यत्व सिद्ध होते ते आविर्भाव व अनुभव या तत्त्वांमुळे. “आविर्भाव म्हणजे जे अरूप आहे किंवा विरूप आहे त्याला परिणामकारक, सौंदर्यबुद्धीला आवाहन करील असा आकार देण्याची प्रवृत्ती होय. अनुभव मुळात निराकार व निरामय असतो. आविर्भाववृती त्याला शब्दांच्या साह्याने आकार देते, रूप देते. शब्द हे या वाङ्मयीन आविर्भावाचे साधन आहे. कुसुमाग्रजांच्या मते, साहित्यप्रकारांचा जन्मही या वृत्तीतूनच होतो. ही वृत्ती मनोगताची रहदारी सुलभ करण्यासाठी साहित्यप्रकार जन्माला घालते. वाङ्मयप्रकारात जे काळानुसार बदल होतात त्याचेही कारण कुसुमाग्रज ही वृत्तीच मानतात. त्यांच्या मते, आविर्भावाच्या प्रयोगशीलतेमुळे व नवीनतेच्या आग्रहामुळेच हे बदल होतात. काळाची गरज भागवण्यासाठी आविर्भाववृत्ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे साहित्यप्रकार जन्मास घालते.
+कुसुमाग्रजांच्या मते, आविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. “आविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे...लेखकांमध्ये अहंकाराची प्रेरणा प्रबळ आहे, अविर्भावाचे सामर्थ्यही प्रभावी आहे; परंतु त्याची अनुभव घेण्याची शक्ती जर संकुचित, बोथट आणि केवळ वरच्या थरालाच स्पर्श करणारी असेल तर त्याचे साहित्य उथळ आणि घायपाताच्या रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते.”[७]
+म्हणजे, जे स्थान मर्ढेकर आत्मनिष्ठेला देतात तेच कुसुमाग्रज अनुभवाला देतात. या अनुभवाचे अधिक विश्लेषण करताना ते म्हणतात, अनुभव प्रत्येक माणसागणिक वेगळा असल्यामुळे एकाच विषयाबाबतही सारखेपणा येत नाही. माणसे संपत नाही, माणसाचे अनुभव संपत नाही, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज, अनुभव आणि आविर्भाव यांचा परस्पर संबंध असा स्पष्ट करतात: आविर्भाव-सामर्थ्य प्रभावी असूनसुद्धा योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही. आशय आणि आकार यांत सुसंवाद असतो मात्र त्यांच्यात अभिन्नता नसते. समाजाने दिलेला शब्द, साहित्यक्षेत्रातील प्रचलित परंपरा, त्या सांभाळण्याची अथवा तोडण्याची प्रवृत्ती आणि आवश्यकता, परिसरातील बदलती परिस्थिती इत्यादी गोष्टी आविर्भावाचे नियमन करतात. “साहित्यासारख्या कलेत हे जे पारंपरिक असते, आवाहनात्मक असते, समाजाच्या जवळ जाणारे असते ते आविर्भावातून उत्पन्न होते. आणि याच्या पलीकडचे, साहित्यकृतीच्या अंतरंगातील गर्भागार सिद्ध करणारे, त्या ठिकाणी एका नवीन जीवनाची आपल्याला देणगी देऊन आपले व्यक्तिगत जीवन परमेश्वराच्या साहाय्याशिवाय द्विगुणित करणारे, साहित्याला अजरामरता देणारे, जे काही असते ते या अनुभवामुळेच आपल्याला लाभते.” (रूपरेषा, पृ.३०)
+म्हणजे कलाकृतीत नाविन्य अनुभवामुळेच येते. कलेचे कलारूप याचठिकाणी पूर्ण होते, किंबहुना याचमुळे पूर्ण होते. आविर्भावाच्या म्हणजे आकाराच्या पलीकडे असलेली कलाकृतीची खास नवीनता, तिची खास स्वतंत्रता या अनुभवातच समाविष्ट असते. एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता व केवलता प्राप्त होते. “अपार आणि अनंत अशा जीवनाचा एक तुकडा, म्हणजेच एक जाणीव, लेखक-कवीच्या मनात प्रवेश करते. जागृत वा सुप्त अवस्थेत असलेल्या इतर संबंधित जाणिवांचे या जाणिवेवर काही संस्कार होतात, आणि या संस्कारामुळेच पूर्णरूप पावलेला त्याचा अनुभव कथा, नाट्य, अथवा काव्य अशा कलाकृतींच्या द्वारा व्यक्त होतो.” (रूपरेषा, पृ.३०) अशी लेखकाची निर्मितिप्रक्रिया घडून येते.
+कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचतो तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. कवी काव्याच्या साह्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशाप्रकारे काव्य म्हणजे अखेरत: कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित, प्रतिमामय संबंध होय.
+काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे होय. यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच काव्यातील आविष्कारात कल्पना आणि रचना यांचेही पदर विणले जातात.
+शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण ते करतात: “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.”
+शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरणआहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात
+इथे कुसुमाग्रजांनी लेखकाची निर्मितिप्रक्रिया सांगितली असून तिचे आलंबन लेखकाचे व्यक्तित्व, संस्कार आणि सामाजिक परिस्थिती हे मानले आहे.
+कुसुमाग्रज हे नाटककार होते त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक ‘मी’च असतात. इतर वाङ्मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वतःच्या नाटकांची उदाहरणे दिली आहेत.
+कुसुमाग्रजांच्या मते, नाट्यप्रगती लेखकाच्या तत्त्वज्ञानात्मक समृद्धीनेच होते. नाटक हे मूलत: वाङ्मय असते. नाटकाची परिणती प्रेक्षकांच्या रसास्वादात होत असली तरी त्याचा उगम नाटकाच्या प्रतिभेत होत असल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचे शुद्ध, अविकृत स्वरूप शोधायला हवे. वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. नाटक म्हणजे प्रेक्षकाचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक वा तांत्रिक बांधकाम नव्हे.
+नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले.
+संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक अमोल वारसा आहे. संगीतकाराच्या सुप्रमाण, कल्पक व प्रयोगशील योजनेने तो अधिक संपन्न करता येईल. शब्दार्थाचे फारसे साहाय्य न घेता, केवळ स्वररचनेच्या प्रभावाने संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते, असे ते म्हणत.
+कुसुमाग्रजांच्या काळात, मर्ढेकरांच्या अनुकरणातून आलेल्या दुर्बोधता, अश्लीलता, लैंगिकता या प्रवृत्ती फोफावल्या होत्या. त्याबद्दलची तीव्र नापसंती ते व्यक्त करतात. काव्य दुर्बोध, कथा विश्लेषणात्मक, कादंबरी लैंगिक, नाटक काव्यशून्य आणि त्रोटक असायला हवे, या आग्रहाच्या मुळाशी, ‘लौकिक आहे त्यापासून दूर जाण्याची आणि अलिप्ततेच्या अंधाऱ्या अरुंद गुहेमध्ये स्वतःला कोंडून घेण्याची’ एक समान प्रवृत्ती आहे, असे ते म्हणतात.
+“आपल्या अंगावरील लक्तरे स्वतःपासून लपवत धुळीने माखलेल्या स्वतःच्या पायांचा शरमिंद्या नजरेने धिक्क्कार करत ही उच्चभ्रू कलावंतांची सारी यात्रा असामान्यतेच्या शोधासाठी वाटचाल करीत आहे...साहित्य हे मुळातच असामान्य असते आणि साहित्यिक हा साहित्याची निर्मिती करीत असताना असामान्याच्या कक्षेबाहेर जात असतो. परंतु प्रतिभेची असामान्यता वेगळी आणि प्रवृत्तीची वेगळी.” (रूपरेषा, पृ.५०)
+येथे कुसुमाग्रजांनी लेखकांच्या मध्यमवर्गीय, समाजापासून अलिप्त राहण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे. दुर्बोधतेला नकार दिला असून सामाजिकतेचा स्वीकार केला आहे. साहित्यिक स्वतःला दुर्बोधतेच्या, अतिरेकी विश्लेषणाच्या, विकृत आत्मनिष्ठेच्या आणि पढिक पांडित्याच्या कैदखान्यात स्वतःला बांधून ठेवत आहे. जुनी समाजरचना ढासळली आणि नव्याची रूपरेषा नीट ठरली नाही या परिस्थितीमुळे ते असे करीत आहेत. ‘हजारो वर्षे अज्ञानाच्या, जातिभेदाच्या आणि दारिद्र्याच्या खाईत बेशुद्धावस्थेत पडलेला समाज आपले हातपाय हालवू लागला आहे.. नव्या जाणिवांनी, आकांक्षांनी आणि अहंकारांनी निपचित पडलेल्या मनात चैतन्य निर्माण केले आहे’ असे हे जग मध्यमवर्गाच्या पलीकडचे असून; या घडामोडींची वार्ता न ठेवत मध्यमवर्गीय लेखक, ‘कोणत्याही सामाजिक प्रतिक्रिया वैफल्याच्या स्वरूपातच हवी’ असा आग्रह धरतो आहे, ‘तिरसट, कडवट आणि सहानुभूतिशून्य उद्गार तेच उस्फूर्त व प्रामाणिक काव्य’ असे मानतो आहे. आणि कोणी लेखनात प्रागतिक, राष्ट्रीय अथवा दलितांसंदर्भात सहानुभूती मांडली तर ते प्रचारी, आक्रस्ताळी, कृत्रिम आहे असे मानतो आहे.. यावर कुसुमाग्रजांनी, ‘साहित्यात ही नवी पुरोहितशाही अवतीर्ण होत आहे’ अशी टीका केली आहे.
+कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात. त्यांचा साहित्यविचार लौकिकतावादी आहे. जीवनवादी आहे. मानवी संसाराच्या समग्र नकाशात साहित्याचे स्थान असते; तर मानवी जीवनाच्या आराखड्यातच साहित्यशास्त्राचे स्थान असते, असे सांगून कुसुमाग्रजांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे. ते म्हणतात, साहित्यिकाची प्रतिभा कितीही आकाशमार्गी असली तरी त्याचे पाय-नव्हे सारे जीवन पृथ्वीवरती टेकलेले असते. लेखकाचे व्यक्तित्व स्वयंभू आणि स्वतंत्र असत नाही. परिसरातील परिस्थितीचे नानाविध संस्कार त्याच्यावर होत असतात व त्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट रंग प्राप्त होतो. लेखकाच्या अलिप्ततेतून निर्माण होणारे साहित्य आणि साहित्यशास्त्र केव्हाही निरामय आणि विकसनशील असू शकणार नाही. साहित्यविचाराबाबत निर्विकल्पतेचा आव खरा नसतो, असे ते म्हणतात.
+कुसुमाग्रज साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि जातीयतेचा निषेध करतात. त्यांच्या मते, साहित्य आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे साहित्याचा जीवननिरपेक्ष अथवा संस्कृतिनिरपेक्ष असा विचार करता येत नाही. ज्या समाजातील जीवन समृद्ध आणि विशाल आहे तेथेच साहित्याचा निरामय आणि निर्वेध विकास होऊ शकेल. जातिभेदामुळे आमच्या सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक विकासाचाही मार्ग कुंठित केला आहे. “आमच्या लेखकाच्या सभोवार जन्मापासून असलेल्या जातीयतेचा तट इतका अभेद्य असतो की आपल्या जागेवरून समग्र समाजजीवनाचे यथार्थ दर्शन त्याला कधी घेताच यायचे नाही.” (रूपरेषा, पृ.६८) असे ते म्हणतात.
+त्यांच्या मते, श्रेष्ठ लेखनाच्या मागे अप्रत्यक्ष अनुभूती असते; तरी तिचा धागा प्रत्यक्षाशी जुळलेला असल्यामुळेच अप्रत्यक्ष अनुभूती ही अनुभूती होते. त्यासाठी लेखकाजवळ प्रतिभाबळ असावे लागते. ‘मराठी वाङ्मयाची उंची आपणा सर्वाना अभिमान वाटावी अशीच आहे. परंतु आपले साहित्य आणि साहित्यामागे असलेली आपली जीवनदृष्टी प्रगतिशील असल्यामुळे ज्या तळावर आपण आलो आहोत त्यापुढील तळ कोणते हे पाहणे आवश्यक ठरते.’ त्यामुळे आपले साहित्य संपूर्ण आणि समृद्ध होण्यासाठी जातीयतेची बंधने नष्ट होणे आवश्यक आहे.
+इथे कुसुमाग्रज, मराठी साहित्य, सकस समृद्ध आणि परपुष्ट नसण्याचे कारण आपली समाजरचना मानतात. आचार्य धर्माधिकारी यांचा दाखला देऊन कुसुमाग्रज सांगतात, हिंदू समाजात हिंदू कोणीच नाही; जे आहेत ते तेली, वंजारी, मराठा असे आहेत. या सर्व भिंती ओलांडून सर्वत्र संचार करण्याचे सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत येणे कठीण आहे. त्यामुळे विविध जातींतील लेखक लिहू लागल्यावर वाङ्मयाचे क्षितिज खूप रुंदावेल यात शंका नाही. म्हणजे साहित्य समृद्धीसाठी सर्व जातिसमूहांचा समावेश त्यांना महत्त्वाचा वाटतो.
+सामाजिकतेलाच कुसुमाग्रज साहित्याचे परतत्त्व मानतात. काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील कवित्वाने आणि रसिकत्वाने सिद्ध होते. त्याला परतत्त्वाचा स्पर्श झाल्यास अधिक श्रेयस्कर होय. पण परतत्त्वाचा अर्थ सध्याच्या सामाजिक संदर्भात, जे दलित पतित व व्यथित आहेत त्यांच्या हिताहिताची जाणीव ठेवणे होय. ते म्हणतात, जातिभेदाप्रमाणेच दारिद्र्य्, अज्ञान आणि ऐहिकनिष्ठेचा अभाव यांचाही समाजजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. औदासिन्य आणि निवृत्तीची छाया समाजावर शतकानुशतके पडली आहे. सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या नावाखाली आध्यात्मिक धुके पुन्हा लादले जात आहे. या काळोखातून मार्ग काढण्याची प्रतिभा, प्रज्ञा आणि सहानुभूती असलेल्या साहित्यिकाला, कलावंताला साहाय्य करायला हवे. अशाप्रकारे त्यांनी वंचितांच्या साहित्याचे स्वागतच केले आहे.
+कुसुमाग्रज बांधिलकीपेक्षा सामिलकीला मानतात. “एखाद्या विचाराशी व अनुभूतीशी बांधलेल्या बांधिलकीपेक्षा, विचारशक्ती आणि अनुभवक्षमता मुक्त ठेवणाऱ्या ‘सामिलकी’चे महत्त्व मला अधिक वाटते. सामिलकीत बांधिलकी समाविष्ट असतेच, पण बांधिलकीची मर्यादा आणि कृपणता तीत असत नाही. बांधिलकी हा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग असतो, तो बाहेरून आणता येत नाही”(रूपरेषा, पृ.१०६)
+बांधिलकी ही विचाराच्या बाबतीत खरोखर संभवतच नाही. कारण बांधून घेणे हे जे स्थिर आहे त्याच्याबाबतीत शक्य आहे; पण विचार स्थिर नसून गतिमान असतात. ‘सामिलकी म्हणजे घटनांच्या प्रवाहात मनाने सामील होणे, आणि संस्कृतीच्या वरच्या बांधकामावर नव्हे तर तिच्या मुळाशी असलेल्या आधारभूत मूल्यांची जाण आणि त्यासाठी आग्रह असणे’ होय. अशाप्रकारे कुसुमाग्रज विचारांच्या प्रवाहीपणाला महत्त्व देतात.
+‘विचारांचे प्रवाहीपण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्वच नाकारणे आणि पर्यायाने संस्कृतीचा विकासही नाकारणे होय.’ असे ते मानतात. लेखक, कवी हा प्रथमत: विचारभावनांच्या आविष्काराने बांधलेला असतो. म्हणूनच त्याची जीवनविषयक जाणीव व्यापक आणि सर्वस्पर्शी असणे इष्ट असते. बांधिलकी, सामिलकी ही लेखकाच्या सामाजिक विचारभावनांशी संबधित असते. निसर्गसौंदर्याच्या बाबतीतही त्याची प्रतिक्रिया वेगळी असल्याचे दिसत नाही. ‘समाज आणि व्यक्ती यांच्यातील सबंधक्षेत्र हेच सामिलकीचे व बांधिलकीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे, असे ते मानतात.
+कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे होय. ही प्रेरणा सौंदर्यात्मक (बालकवी), भावनात्मक (खांडेकर), संशोधनात्मक (गाडगीळ-गोखले), तात्त्विक (खाडिलकर), पारमार्थिक (संतकाव्य) अशी जशी असू शकते तशी ती क्रांतिकारक असू शकते. त्यांच्या मते, “सृष्टीतील सौंदर्य खरे तेवढेच सामाजिक जीवनातील प्रक्षोभही खरे आहेत. श्रद्धा प्रेमावर परमेश्वरावर जशी असू शकते तशी ती एखाद्या राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानावर असू शकते” (रूपरेषा, पृ.५३)
+कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाऱ्या शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. द.दि. पुंडे म्हणतात, कुसुमाग्रज, नीतीची उभारणी मध्ययुगीन पापपुण्यादि कल्पनांच्या आधारे न करता माणुसकीच्या तत्त्वावर, न्यायअन्यायाच्या मूलगामी विचारांवर करतात..(कुसुमाग्रज/ शिरवाडकर: एक शोध, पृ १४)
+कुसुमाग्रजांच्या मते, अश्लीलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे. “आधुनिक काळातील परिस्थितीने आणि ज्ञानाने संस्कारित झालेल्या जाणिवा म्हणजेच त्यांच्या पासून सिद्ध होणारा अनुभव, वाङ्मयात प्रामाणिकतेने यायचा असेल, आणि तो आल्याशिवाय राहणार नाही, तर श्लीलतेच्या सरहद्दी आपल्याला आणखी व्यापक करण्यावाचून गत्यंतर नाही.” (रूपरेषा, पृ.३६) असे त्यांनी म्हटले आहे. अशा रीतीने कुसुमाग्रजांनी केलेल्या वाङ्मयीन चिंतनातून त्यांचा साहित्यविचार शोधता येतो.
+त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्त्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असे असूनही यश साजरे करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
+मराठी साहित्यात अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रकाशित न झालेल्या साहित्यापैकी बरेच साहित्य दुर्लक्षित असल्याची बाब समोर आली आहे. हे दुर्लक्षित साहित्य नाशिक शहरात असतानाना रसिकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली,ना कुसुमाग्रजांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानला. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यातील सर्व प्रकारांमध्ये विपुल लेखन केले. यात कथा, कविता, नाटक, एकांकिका, बालसाहित्य अशा सर्व प्रकारांचा समावेश आहे. वि. वा. शिरवाडकर या नावाने लिखाण करण्याअगोदर कुसुमाग्रजांनी पूर्वाश्रमीच्या गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावानेदेखील मोठ्या प्रमाणात लेखन केले होते. मात्र त्यांचे पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्यच फक्त जनतेसमोर आले. त्यांनी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रणे, प्रवासवर्णने, बालकविता असा साहित्य प्रकार आजही दुर्लक्षित व असंग्रहित आहे. या साहित्यामध्ये १८९ कविता व १३ बाल कविता आहेत.
+कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1446.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1446.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1be854f8159b3d09a5191154c7467a88494c50c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1446.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राउल मोदेस्तो कास्त्रो रुझ (स्पॅनिश: Raúl Modesto Castro Ruz; जन्म: ३ जून १९३१) हा क्युबा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. फेब्रुवारी २००८ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला कास्त्रो २००६ ते २००८ दरम्यान कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष होता. राउल कास्त्रो क्युबा कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस देखील आहे.
+क्युबन क्रांतीकारी व प्रदीर्घ काळादरम्यानचा राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रो ह्याचा धाकटा भाऊ असलेला राउल कास्त्रो १९५० च्या दशकापासून क्युबामधील सर्वात बलाढ्य नेत्यांपैकी एक राहिला आहे. तो १९५९ ते २००८ दरम्यान क्युबाचा लष्करप्रमुख व संरक्षणमंत्री होता.
+डिसेंबर १९७६ पासून क्युबाचा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या फिदेल कास्त्रोला जुलै २००६ मध्ये आजारपणामुळे अचानक सत्ता सोडावी लागली. त्याने राउल कास्त्रोला कार्यवाहू राष्ट्राध्यक्षपदावर नेमले. फेब्रुवारी २००८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीने राउलची अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदावर निवड केली. त्याच्या कार्यकाळामध्ये डिसेंबर २०१४ मध्ये क्युबा व अमेरिका देशांनी १९६१ पासून बंद असलेले राजनैतिक संबंध पुनर्प्रस्थापित केले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14469.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14469.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..366c0f81cc51064c7e972360ba3d7679bbea2937
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14469.txt
@@ -0,0 +1 @@
+विंचुर्णी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14477.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14477.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24472979e8b843ac13b657f5a68e877acbeca630
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14477.txt
@@ -0,0 +1 @@
+विंटर पार्क स्की रिझॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिझॉर्ट आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14492.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14492.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ebbe1d59eda26c8502cc1fd32fd6813566ca18b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14492.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विंडसर पार्क हे डॉमिनिकामधील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
+६ जुलै २०११ रोजी वेस्ट इंडीज आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला कसोटी सामना खेळवला गेला. तर २६ जुलै २००९ रोजी वेस्ट इंडीज आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला कसोटी सामना खेळवला गेला. ५ जुलै २०१४ रोजी वेस्ट इंडीज आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14549.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14549.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69453d7ce1ad53c9b51e3f57fe7f6e49e92ebc5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14549.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विंडोज लाइव्ह व्यवस्थापन केंद्र (नोव्हेंबर, २००७ पूर्वीचे विंडोज लाइव कस्टम डोमेन्स) ही विंडोज लाइवची एक सेवा आहे.
+ही वापरून तुम्ही तुमच्या डोमेनचे एमएक्स रेकॉर्ड बदलू शकता. असे केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोमेनवर हॉटमेलच्या सगळ्या सुविधा वापरता येतात.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14580.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14580.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2edde78216e6e09f93d5e3a3b73812f2aab5f5aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14580.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+विंडोज ९८ (सांकेतिक नाव मेम्फिस) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची चित्रमय संगणक संचालन प्रणाली आहे. ती विंडोज ९क्ष मालिकेतील दुसरी महत्त्वाची प्रकाशित संचालन प्रणाली आहे. मे १५, १९९८ रोजी ती उत्पादनासाठी प्रकाशित झाली तर रिटेलसाठी जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ ही संचालन प्रणाली विंडोज ९५च्या अनुक्रमिक आहे. आपल्या पूर्वक्रमिकाप्रमाणेच विंडोज ९८ मध्ये एमएस-डॉस आधारित बूट लोडर होते तसेच विंडोज ९८ हायब्रिड १६-बिट/३२-बिट एकसंघ उत्पादन होते. विंडोज ९८ च्या नंतर विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती ही मे ५, १९९९ रोजी व त्यानंतर विंडोज एमई ही सप्टेंबर १४, २००० रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ साठीचे मायक्रोसॉफ्टचे समर्थन जुलै ११, २००६ रोजी समाप्त झाले.
+१९९० च्या दशकात विंडोज ९८चा विकास सुरू झाला. त्यावेळी या संचालनप्रणालीला "मेम्फिस" हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. अनेक विकासनप्रक्रियेतील विंडोज ९८ च्या आवृत्या प्रकाशित झाल्या किंवा त्यांची वाच्यता झाली. याची सुरुवात डिसेंबर १५, १९९६ रोजी बिल्ड १३५१ पासून ते शेवट विंडोज ९८ द्वितीय आवृत्तीबरोबर झाला.
+विंडोज ९८ मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर ४.०१ अंतर्भूत आहे. इंटरनेट एक्सप्लोरर वगळता इतर अनेक आंतरजालसंबंधित प्रोग्राम विंडोज ९८ मध्ये होते, जसे की आउटलूक एक्सप्रेस, विंडोज ॲड्रेस बुक, फ्रंटपेज एक्सप्रेस, मायक्रोसॉफ्ट चॅट, पर्सनल वेब सर्व्हर व आंतरजालावर प्रकाशित करण्यासाठी एक प्रोग्राम, नेटमीटिंग व नेटशो प्लेयर (विंडोज ९८ च्या मूळ आवृत्तीत), ज्याची जागा विंडोज ९८ द्वितीय आवृत्तीत विंडोज मीडिया प्लेयर ६.२ ने घेतली.
+विंडोज ९८ च्या बाह्यावरणातील सुधारणांमध्ये सर्व सुधारणा विंडोज डेस्कटॉप अपडेट मधून येतात. जलद सुरुवात साधनपट्टी, डेस्कबँड, ॲक्टिव्ह डेस्कटॉप, चॅनेल्स, अग्रभूमीवरील खिडक्या मिनिमाइझ करणे, एकदाच टिचकी मारल्यावर प्रोग्राम उघडण्याची सुविधा, विंडोज एक्सप्लोररमध्ये मागे व पुढे जाण्यासाठी कळा, आवडी (फेवरेट्स) व पत्त्याची पट्टी तसेच फोल्डरमध्ये इमेज थंबनेल्स, फोल्डर माहितीटिपा व आंतरजाल दर्शन तसेच एचटीएमएल आधारित साचांद्वारे फोल्डर अनुकुलीकरण ही त्याची उदाहरणे आहेत.
+विंडोज ९८ मध्ये बाह्यावरण सुधारणा, थीम्स तसेच इतर सुविधा मायक्रोसॉफ्ट प्लस! मधूनही येतात. ड्राइव्हस्पेस ३, कंप्रेशन एजंट, डायल-अप नेटवर्किंग सर्व्हर, डायल-अप स्क्रिप्टिंग टूल व कार्य अनुसूचक ही त्याची उदाहरणे आहेत. त्रिमितीय पिनबॉल स्थापक सीडीमध्ये असला तरी तो वापरकर्त्याला स्थापन करून घ्यावा लागतो. विंडोज ९८ मध्ये स्वतंत्र विकत घेण्याजोगा प्लस! पॅक होता व त्यास प्लस! ९८ असे नाव दिले गेले होते.
+विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (इंग्रजी: Windows 98 Second Edition, लघुरुप: SE) ही विंडोज ९८ची अद्ययावत केलेली आव्व्र्त्ती असून ती मे ५, १९९९ रोजी प्रकाशित झाली. तिच्यात अनेक लहान चुका दुरुस्त केल्या होत्या तसेच सुधारलेले डब्ल्युडीएम ऑडियो व मॉडेम समर्थन, इंटरनेट एक्सप्लोरर ४च्या जागी नवीन इंटरनेट एक्सप्लोरर ५, वेब फोल्डर्स (विंडोज एक्सप्लोररसाठी वेबडीएव्ही नामविश्व विस्तारक) तसेच बाह्यावरणात थोड्या सुधारणादेखील होत्या.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14593.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14593.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd31ef17290052a5017f983471319e09445287c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14593.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विंध्यासेना (किंवा विंध्याशक्ती दुसरा; राज्यकाल: इ.स. ३५५ - इ.स. ४००) वाटाकाट घराण्याचे राजे आणि वत्सगुल्मा शाखेत सर्वसेनेचे उत्तराधिकारी होते. त्यांच्या पश्चात प्रवरसेन द्वितीयाने राज्य केले.
+मराठवाडा प्रांताचा समावेश आधुनिक महाराष्ट्रात विंध्यसेनाच्या साम्राज्याने केला आहे असे मानले जाते. अजिंठा येथे एका पुढच्या वाकाटक राजा हरिसेनच्या काळातील एका शिलालेखात, कुंतला (उत्तर कर्नाटक)चे राजकर्ते वनवासीच्या कदम्बांवरच्या विंध्यसेनच्या विजयाची नोंद आहे. [१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14612.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14612.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8aa1c7a119e093ca0dc45c1c893b29203713b6dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14612.txt
@@ -0,0 +1,15 @@
+
+पेब (विकटगड) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.
+या किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.
+मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म व घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणाऱ्या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.
+१) धबधब्याला लागून असलेली वाट.
+२) मधून गेलेली मुख्य वाट.
+३) टॉवर्सला लागून असलेली वाट
+.
+या तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झऱ्यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे लागते. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच या किल्ल्यावर जाणाऱ्यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे.
+नेरळ रेल्वे स्टेशनपासून पासून कार ने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.
+किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहेच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.
+पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते.
+किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेले पाण्याचे टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय.
+जेवणाची सोय स्वतःच करावी लागते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14623.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14623.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cd9241e03d2b1e5d801a6ee19521cc184f904337
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14623.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत.
+
+विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. यात त्यांची पत्नी, मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी तसेच मुलगी शीतल व जावई गौतम यांचा समावेश आहे. आमटे यांच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगणारे आणि त्यांनी कसे व किती कार्यकर्ते घडवले याची साद्यंत माहिती देणारे आनंदवन प्रयोगवन नावाचे पुस्तक डॉ. विकास आमटे यांनी लिहिले आहे. शब्दांकन गौरी कानेटकर यांचे आहे. सौ. चित्रलेखा पुरंदरे यांनी 'विकास आनंदवनाचा' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
+लोकसत्ता मध्ये बाबा आमटे आणि आनंदवन याबद्दलच्या आठवणींवर संचिताचे कवडसे [१] नावाची एक लेखमालिका त्यांनी लिहिली. त्यातील काही लेखांचे दुवे खालीलप्रमाणे:
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14641.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14641.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80ca14ef26cd05052620febfe1257cf3a0320371
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14641.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विकासपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.
+हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14646.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14646.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a15e781742999d8db84bd1bc70b264716eaa7f3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14646.txt
@@ -0,0 +1,18 @@
+विकिडाटा हे विकिमिडिया फाउंडेशनद्वारा चालित एक पायाभूत माहिती आहे.
+
+
+It is intended to provide a common source of data which can be used by Wikimedia projects such as Wikipedia,[२][३] and by anyone else, under a public domain licence. This is similar to the way Wikimedia Commons provides storage for media files and access to those files for all Wikimedia projects, and which are also freely available for reuse. Wikidata is powered by the software Wikibase.[४]
+Wikidata is a document-oriented database, focused on items. Each item represents a topic (or an administrative page used to maintain Wikipedia) and is identified by a unique number, prefixed with the letter Q—for example, the item for the topic Politics is Q7163. This enables the basic information required to identify the topic the item covers to be translated without favouring any language.
+Information is added to items by creating statements. Statements take the form of key-value pairs, with each statement consisting of a property (the key) and a value linked to the property.
+The creation of the project was funded by donations from the Allen Institute for Artificial Intelligence, the Gordon and Betty Moore Foundation, and Google, Inc., totaling €1.3 million.[५][६] Initial development of the project is being overseen by Wikimedia Deutschland and has been split into three phases:[७]
+Wikidata was launched on 30 October 2012 and was the first new project of the Wikimedia Foundation since 2006.[२][८][९] At this time, only the first phase was available. This enabled items to be created and filled with basic information: a label – a name or शीर्षक, aliases – alternative terms for the label, a description, and links to articles about the topic in all the various language editions of Wikipedia.
+Historically, a Wikipedia article would include a list of interlanguage links, being links to articles on the same topic in other editions of Wikipedia, if present. Initially, Wikidata was a self-contained repository of interlanguage links. No Wikipedia language editions were able to access Wikidata, so they needed to continue to maintain their own lists of interlanguage links. On 14 January 2013, the Hungarian Wikipedia became the first to enable the provision of interlanguage links via Wikidata.[१०] This functionality was extended to the Hebrew and Italian Wikipedias on 30 January, to the English Wikipedia on 13 February and to all other Wikipedias on 6 March.[११][१२][१३][१४] After no consensus was reached over a proposal to restrict the removal of language links from the English Wikipedia,[१५] the power to delete them from the English Wikipedia was granted to automatic editors (bots). On 23 September 2013, phase 1 went live on Wikimedia Commons.[१६]
+The initial features of the second phase were deployed on 4 February 2013, introducing statements to Wikidata entries. The values were initially limited to two data types (items and images on Wikimedia Commons), with more data types (such as coordinates and dates) to follow later. The first new type, string, was deployed on 6 March.[१७]
+The ability for the various language editions of Wikipedia to access data from Wikidata was rolled out progressively between 27 March and 25 April 2013.[१८][१९]
+On 16 September 2015, Wikidata began allowing so-called arbitrary access, or access from a given Wikidata item to the properties of items not directly connected to it. For example, it became possible to read data about Germany from the Berlin article, which was not feasible before.[२०] On 27 April 2016 arbitrary access was activated on Wikimedia Commons.[२१]
+Phase 3 will involve database querying and the creation of lists based on data stored on Wikidata.[७] As of October 2016 two tools for querying Wikidata (Wikidata:List of queries) were available: AutoList[२२] and PetScan,[२३] additionally to a public SPARQL endpoint.[२४]
+There is concern that the project is being influenced by lobbying companies, PR professionals and search engine optimizers.[२५]
+As of December 2015[अद्यतन करा][[Category:Articles containing potentially dated statements from अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२"]], according to Wikimedia statistics, half of the information in Wikidata is unsourced.[२५] Another 30% is labeled as having come from Wikipedia, but with no indication as to which article.[२५]
+The bars on the logo contain the word "WIKI" encoded in Morse code.[२६]
+साचा:Wikimedia Foundation
+साचा:Computable knowledge
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14654.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14654.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf612c6e70eba49a47170a41ecc127cb8a5baa4e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14654.txt
@@ -0,0 +1,10 @@
+विकिपीडिया (Wikipedia) हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला मुक्त ज्ञानकोशांचा समूह आहे.[१]
+विकिपीडिया ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत[२] ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
+विकिपीडियाचे संकेतस्थळ विकी ही आज्ञावली (सॉफ्टवेर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रितरीत्या महाजालावर काम करू शकतात.
+विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. मराठी विकिपीडिया), सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो.
+विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचा निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना, ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.[३]
+विकिमीडिया फाउंडेशन ही ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
+आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.[४][५] विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषा यातील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.
+मराठी विकिपीडियावर सध्या ९७,०८२ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत, जगातील विविध भाषांत मिळून, आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख लिहीले गेले आहेत.
+विकिपीडियाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपीडिया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्र वापरून शोधता येतो.
+जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्लिश भाषेत केली.[६]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14674.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14674.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3bf3b617b3053beb132d0dca77525c6881688752
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14674.txt
@@ -0,0 +1,124 @@
+
+(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार:
+प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा
+स्थापना___
+काही निवडक चर्चा
+जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --
+
+
+विकिपीडिया:चावडी(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+
+विक्शनरी:चावडी
+प्रस्तावित प्रकल्प
+विकिबुक्स चावडी
+विकिक्वोट्स चावडी
+Talk:मुखपृष्ठ
+प्रस्तावित प्रकल्प
+Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
+मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प
+कृपया, साचे निर्मितीबद्दल मला कोणी सांगेल का? मला माझ्या लेखासाठी साचे बनवायचे आहेत. साचे निर्मितीत हातभार लावायला मला आनंद वाटेल.-- अनिरुद्ध परांजपे
+[[Template:साच्याचे नाव]] असे करता येते.
+साचापानांत मुख्यत्वे सारणी किंवा टेबल बनवले जाते किंवा सूचना लिहिल्या जातात. त्याबद्दल आपणास इतरत्र साहाय्य पानांवर माहिती मिळेलच; काही अडचण आल्यास मदतकेंद्र येथे जरूर लिहावे.
+
+Mahitgar 05:44, 22 जानेवारी 2007 (UTC)
+
+can someone write a template for "महाराष्ट्रातील किल्ले" वर्गातील लेख?
+I liked the template by Natu saheb, "हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग"
+and the template shown on right navigation on the pages related to marathi cinema.
+Shantanuo ०५:४८, ३० जानेवारी २००७ (UTC)
+नमस्कार,
+विकिपीडियाच्या प्रसिद्धिसाठी स्वत:च्या इमेल sig मधे 'मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे' ही चौकट टाकण्याची आयडिया चांगली आहे. पण somehow i could not add this in my email sig in yahoomail. As per procedure
+1)at the screen of 'Signatures' do select 'Color and Graphics' tab
+2)Then click select View HTML source and then copy paste following
+But I do not find color & graphics tab in my signature page. Also I clicked page-->view source. Then a notepad opened in which some text (html?) is stuffed. (I am not a techie person so really dont know html and all, forgive!)
+
+Am i supposed to paste there? if yes, where exactly in that entire notepad?
+Is there any other way to add this choukat in our signature..?
+Marathipremi 20:22, 24 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi
+विजय ०९:२२, २८ जानेवारी २००७ (UTC)
+नमस्कार विजय आणि महाराष्ट्र_एक्सप्रेस,
+विजय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे yahoo.co.in मध्ये तसे फ़िचर नाहिये. (माझा co.in असाच आयडी आहे!)
+महाराष्ट्र_एक्सप्रेस, तुम्ही सांगितल्यानुसार कृती केली आणि मी ती चौकट add करु शकले.
+प्रतिसादासाठी दोघांचेही आभार!
+Marathipremi ००:२६, २९ जानेवारी २००७ (UTC)Marathipremi
+अखेर विकिमिडीयावरील शासकांनी मराठी विकिपिडीयासाठीचे आकडे बदलून देवनागरी केले तर!!! याची विनंती मी तब्बल ८-१० महिन्यांपूर्वी केली असल्याचे मला आठवते.
+मुखपृष्ठावर त्यामुळे गडबड झाली होती. मी ती सुधारली आहे. पण त्यामुळे आता रोजचे दिनविशेष बदलावे लागणार असे दिसते.
+हर्षलने काही महिन्यांपूर्वी जादू केली होती. तशीच काही परत करता येईल का?
+अभय नातू १६:२६, २६ जानेवारी २००७ (UTC)
+Mahitgar ०४:५८, २९ जानेवारी २००७ (UTC)
+You can add to each day. Try to keep the same format as the other दिनविशेष pages, i.e., a list (1-4 lines) of major incidents on this day and one picture to the right. Mention the picture in the line it's related to. Also add links for that day at the top and last three days at the bottom.
+Best approach is to copy a previous दिनविशेष article and make necessary changes to it.
+You have to be logged in to add/modify these pages.
+अभय नातू ०५:४३, २९ जानेवारी २००७ (UTC)
+Abhay is a resourcefull person and a majoir player in our team.Right now mostly Abhay is only working on दिनविशेष project, leaving दिनविशेष Only to Abhay is like tieing up a majior player to goal post. Under utilising talent of a very resourcefull wikipedian.
+दिनविशेष project needs minimum 4-5 experienced marathi wikipedians. If 4-5 of us take responsibility of finishing of 2 months entries, each, in दिनविशेष can reduce pressure from Abhay and may be he can spare more time on bots and developing articles.
+This my personal openion.I request Abhay to alot me any 2 months and I will complete that work
+Thanks and regards
+Mahitgar १२:२८, २९ जानेवारी २००७ (UTC)
+फेब्रुवारी २००७चे मुखपृष्ठ सदर, महाराष्ट्र आता तयार आहे. सध्या त्यात बदल करण्यासाठी प्रवेश न केलेल्यांना बंदी करण्यात आली आहे. ३१ तारखेनंतर ते फक्त प्रबंधकानाच बदलता येईल.
+तरी आपण एकदा हा लेख नजरेखालून घालावा व चुका आढळल्यास त्या दुरुस्त कराव्यात ही विनंती.
+त्याचबरोबर मार्च २००७च्या मुखपृष्ठ सदरासाठी लेखांचे नामनिर्देशन करा किंवा उमेदवार लेखांसाठी कौलपानावर आपला कौल द्या.
+अभय नातू ०१:१७, ३० जानेवारी २००७ (UTC)
+Till today I was using word Template: to create a template.Today , while making a संक्षिप्त शीर्षक साचा याया instead of welcome I faced a new problem because I used word साचा and sign : and created article साचाःयाया thinking that it is a template but subsequently I realised it is just an article not a template because : sign has become visarga chinha so intended साचा:याया is still blank at marathi wiktionary.
+I think we may face simmiller problems here also because in number of Marathi input systems : is used to create visarga. Any solutions ?
+Mahitgar १४:३३, ३० जानेवारी २००७ (UTC)
+Best approach is to type name of category, then use the {{}} button above to create the template.
+अभय नातू १५:३७, ३० जानेवारी २००७ (UTC)
+मराठी विकिपीडियावरील समस्त भाषांतरकार,
+आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाबद्दल, विशेषतः भाषांतरणांच्या माध्यमाने मराठी भाषेत समृद्धता आणण्याचे जे अमूल्य कार्य केले आहे त्या योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपीडियन्सतर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
+क.लो.अ.
+Mahitgar २२:४५, ३० जानेवारी २००७ (UTC)
+नमस्कार,
+सभासद झाल्यापासून आतापर्यंत मी शुद्धलेखनाच्या सुधारणा आणि थोड्याफ़ार मराठी चित्रपटांची माहिती चढवणे याव्यतिरिक्त काहीही केले नाहिये.
+तर,याव्यतिरिक्त इतरही प्रकारची मदत करायची इच्छा आहे. तर मी मदत करण्याचा एक मार्ग म्हणून
+"२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्ही भर घालू शकता." हे वाचले.
+तर म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलची इतर भाषांत असलेली माहिती एखाद्या वेबसाईटवरुन (की फ़क्त इंग्रजी विकीवरुन?) मराठीमध्ये भाषांतरीत करुन इथे चढवावी का?
+मग माहितीचा स्रोत हा वेबसाईट, पुस्तके अशापैकी असला तर तेव्हा भाषांतर करताना कॉपीराईटचा मुद्दा आड येत नाही का?
+धन्यवाद.
+Marathipremi ०६:४५, ३१ जानेवारी २००७ (UTC)marathipremi
+Mahitgar ०८:०७, ३१ जानेवारी २००७ (UTC)
+Mahitgar ०९:४४, ३१ जानेवारी २००७ (UTC)
+धन्यवाद अभय, माहितगार,महाराष्ट्र एक्सप्रेस!
+Marathipremi १७:०४, ३१ जानेवारी २००७ (UTC)marathipremi
+Dear Indian friend,
+The leading Indian National Daily Times Of India has praised improtance of simple still user friendly ideas like Wikipedia, an online free encyclopedia, in T.o.I.'s editorial Dated 31st January 2007.
+Wikipedia is a non profit activity very usefull in benefitting all Indian languages. Please read on the linked editorial and forward it to all proud Indian friends you know by email.
+Thanks,
+Mahitgar ११:३३, ३१ जनवरी २००७ (UTC)
+Please click on the link below to go to the page. If you think someone you know would like to read it too, do mail it to them.
+Check This Out!!!
+मी en:Help:Templateया लेखाचे अंशतः भाषांतर विकिपीडिया:साचे या लेखाकरिता करत आहे. ट्रान्सक्लूजनen:transclusion या शब्दाकरिता मराठी पारिभाषिक शब्द हवा आहे.
+Mahitgar ०८:४३, २ फेब्रुवारी २००७ (UTC)
+transclusion या शब्दाकरिता मराठी पारिभाषिक शब्द हवा आहे.
+"ट्रांन्स' म्हणजे-अंतर् नव्हे तर आंतर(र पूर्ण).म्हणजे (between).
+'अंतर्' म्हणजे within उदाहरणार्थ अंतर्देशीय पत्र.
+त्यामुळे अंतरने सुरू होणारा शब्द चालणार नाही. 'आंतरन्यास' सर्वात योग्य.--J
+एक सुधारणा:-आंतरन्यास नाही तर न्यासांतर(ण) जास्त योग्य.J १७:४१, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Thanks and Regards
+Mahitgar १५:१६, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Dear Mahitgar, It is your modesty that you write in that way; but what you people are doing has no match.J १७:४५, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Mahitgar ०४:४०, ५ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Manogat has a list of shuddha words. They also had a shuddhichikitsak(on the line of 'spell-check'), which they lost last month, due to a failure in their Vidagaar. While using that shuddhichikitsak, it used to ask "Do you mean पाणी, i.e. water or पाणि, i.e. hand?", or at least something of that sort. This shows that, it is possible to write a bot to check shuddhalekhan and suggest alternate words.--J १४:०६, ५ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मराठीत बॉटचा वापर खरच मोठ चॅलेंज आहे. माझ्या सारखे लेखक अशी चॅलेंजेस उभी करण्याच काम चांगल करतो. :)
+बॉट ऑपरेटर्सना तत्काळ मदत होवू शकेल इतपत मराठी व्याकरणावरील लेख आणि मराठी विक्शनरी अद्ययावत ठेवण खूप गरजेच आहे अस वाटत. पण त्या करिता थांबून रहाणही बरोबर वाटत नाही.
+संशयीत अशुद्धलेखनाला "ग्रे" रंग देण्यास, विभागवार साचा लावून वर्गीकरण करणेस काही हरकत नसावी.अभयच्या म्हणण्याशी पण मी सहमत आहे. आणि एक एक शब्द निवडून त्यावर साधक बाधक चर्चा करून बॉट वापरावयास हरकत नाही. बॉट ऑपरेटरनी कोणता शब्द ते दूरूस्त करण्याचा प्र्स्ताव ठेवत आहेत याची पूर्वसूचना देवून काम केलं आणि नंतर कोणते शब्द/पद दुरुस्त केलं याची यादी केली तर छान होईल.
+अर्थात मनोगत सारख्या शुद्धी चिकिसत्सकाचा ही उपयोग करायला हवा . असे काही प्लग इन्स बद्दल शंतनू ओक यांनी माहिती मनोगत वर दिली होती अस आठवत.
+मनोगत चिकित्सक बंद असल्यामुळे माझी पंचाईत होत आहे. मी सध्या विक्शनरीतील काम त्यामूळे तात्पुरत स्थगित ठेवलं आहे.
+Mahitgar ०६:५१, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+माहीतगार,
+मी समजलो नाही. विक्षनरी आणि मनोगतावरील हरवलेला शुद्धिचिकित्सक यांचा काय संबंध? तुम्ही शुद्धिचिकित्सकाचा वापर करून विक्षनरीसाठी शब्द जमवीत होतात की जमलेल्या शब्दांचे चिकित्सकाच्या मदतीने शुद्धीकरण करीत होतात ? आपण सर्वांनी प्रयत्न केला तर शुद्ध शब्द सहज जमवता येतील. अनेक मनोगती मराठीचे उत्तम जाणकार आहेत, त्यांची मदत जरूर मिळेल. आपणही त्यांचा शुद्धिचिकित्सक उभारायला त्यांना मदत करायला हवी. शब्द जमवायला तसेच चुकीचे दुरुस्त करायला मी थोडीफार मदत करू शकेन.-J १७:५३, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+The second thing I have done is copied a list of शुद्ध शब्द from Manogat for my personal ref at my wiktionary discussion page; and this would help me in creation of new pages in शुद्ध शब्द .:)
+Mahitgar १९:३२, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+You can also use Molesworth Dictonary [२] for "Shuddha words". Manogat Shuddhichikitsak was good, although I think it will take lot of time to re-do the database and Manogat Prashasak himself is not sure about it.
+priyambhashini १९:५८, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Just now I was just searching out what search results are produced by google image search for word विकिपीडिया.It returned some thing like 16 pages a complete photo gallery of range of photographs.I wuld not have been surprised if majority results from hindi wikipedia because there name space for wikipedia is already in hindi unlike ours; but I was still surprised that even not a single result was from Marathi wikipedia ; what might be the reason ?
+Mahitgar १७:२४, २ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Projects like Marathi wikibooks gets less attention from our side, but spamsters are trying to take benefit of the situation very professionally. They do not seem to be intersted in in content spaming but they are interested in "Shirshak " spamming which is difficult for deletion without having a local sysop/admin . Some thing like " MediaWiki talk:Ipb expiry invalid/w/w/index.php" shirshak we ordianrily think that once content delted is enough. But these spamsters might be trying to use them in some way otherwise they wont do that in repeated fashion across wikis in simmiller and proffessional manner.Google search for this term shows this has been spammed atleast in dozen of small wiki projects." MediaWiki talk:Ipb expiry invalid/w/w/index.php" [३]
+Mahitgar १६:३३, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
+
+Coming out of a wikibreak to post this. Jimbo is visiting Chennai to attend a Wikicamp, an unconference to discuss Wikipedia and Wikis in general. The event is scheduled for the 25th of February, and will take place at the Tidel Park, in Chennai. Kiruba Shankar is behind organizing this one. Here is his blog post about it. I am on a vacation to India around that time and am planning to attend this one. I was thinking it would be a good chance to have a wiki-meetup. Interested? Please do register as a participant. Regards, Ganeshk (talk) 19:51, 3 February 2007 (UTC)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14675.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14675.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc02a0e9cf95122d09e667e585f7f73f12a989cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14675.txt
@@ -0,0 +1,188 @@
+
+(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार:
+प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा
+स्थापना___
+काही निवडक चर्चा
+जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --
+
+
+विकिपीडिया:चावडी(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+
+विक्शनरी:चावडी
+प्रस्तावित प्रकल्प
+विकिबुक्स चावडी
+विकिक्वोट्स चावडी
+Talk:मुखपृष्ठ
+प्रस्तावित प्रकल्प
+Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
+मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प
+माझ्या मते आता मुखपृष्ठावरील 'मराठी विकिपीडियाची प्रगती अपेक्षेपेक्षा...' हे निवेदन बदलण्यास हरकत नाही. तेथे काय असले पाहिजे ते येथे कळवा. मजकूर ४-७ ओळींचा असावा.
+अभय नातू २०:१४, ५ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Regards
+Mahitgar ०७:३२, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+नमस्कार,
+अनेक सदस्यांनी मार्च २००७च्या मुखपृष्ठ सदरासाठी 'दुसरे महायुद्ध' लेखाला पसंती दिली आहे. हा लेख सादर करण्यास काही अडचणी आहेत.
+तरी मी असा प्रस्ताव करतो की आधी आपण हा लेख व अनुषंगित कामे पूर्ण करू या व नंतर त्यास मुखपृष्ठ सदराचा दर्जा देऊ यात. यासाठी मी सध्या जुलै १ ही तारीख मांडतो.
+आपले मत कळवावे.
+अभय नातू १६:४७, १ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Regards
+Mahitgar ०७:३२, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+नमस्कार
+डॉ.िकरण परांजपे यांच्या ब्लॉगवर मर्यादित शब्दांचे मराठीत किंवा संस्कृतात भाषांतर करून मिळते. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा .
+धन्यवाद.
+विजय
+नवीन निवेदन छान आहे परंतु त्याच्या शेजारील कॉलममध्ये कमी माहिती असल्यामुळे विचित्र दिसत आहे. माझे असे मत आहे की ह्या दोन्ही स्तंभात 'Todays featured picture' व 'In the news' हे सदर घालावेत. तसेच लेखांची सूचिपट्टी वर हलवावी आणि संकल्पने बनवलेला search box देखील (वर) include करावा.--→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०५:३६, ९ फेब्रुवारी २००७ (UTC)
+
+येथे पहा
+मी Wikipedia:धूळपाटी/मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? या नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नाबाबतच्या लेखास सुरूवात केली आहे. सर्वांनी हा लेख पूर्णकरण्यास व शुद्धीकरणास हातभार लावावा ही नम्र विनंती.
+विजय ०७:३३, ११ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मराठी/देवनागरी टंकन करताना, विशेषतः विकिपीडियावर र्य आणि र्ह कसे टंकित करावे हे अनेक जणांना माहिती नसते. ही जोडाक्षरे आता संपादन खिडकीखालील यादीतून टंकित करता येतील. अधिक विवरणासाठी शेजारील चित्र पहा.
+तुमच्या संपादन खिडकीत ही अक्षरे दिसत नसतील तर ctrl-F5 (इंटरनेट एक्स्प्लोरर) किंवा तत्सम कळ दाबून तुमची जावास्क्रिप्ट व सी.एस.एस. पुनः चढवा.
+अभय नातू ००:५०, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
+असाच डोक्यावर चंद्र घेतलेला 'अ' मिळेल का?--J १७:०२, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Thank you,
+क.लो.अ.वि.
+विजय ०७:००, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मला मदत हवी आहे!
+मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
+
+Wikipedia:नामविश्व येथे भाषांतर करताना मूळ इंग्लिश उतार्याचा अन्वयार्थ न लागल्यामुळे भाषांतरणास थोडी अडचण येत आहे.
+m:Help:Namespace येथील मूळ उतारा
+यातील each of the two चा संदर्भ लागला नाही.each of the two चा संदर्भ Special:Allpages शी असेल तर तेथे Recent changes प्रमाणे invert option दिसत नाही. आणि मराठी विकिपीडियाची मिडियाविकि आवृत्तीसुद्धा अद्ययावत आहे.
+मी सध्या उतार्याचे भाषांतर Wikipedia:नामविश्व येथे खालीलप्रमाणे केले आहे.:
+विजय, मला मूळ उतारा असा आढळला.(each of the two हे शब्द सापडले नाहीत.):--
+Special:Allpages can be applied to a namespace of choice
+From MediaWiki 1.5 Recent changes ditto.
+Searching can be restricted to any subset of namespaces
+User contributions can only show all or be restricted to a namespace of choice.
+It is possible to customize the visual appearance of pages by namespace (see e.g. [1]); also enabling the subpage feature can be done for selected namespaces.
+याचे भाषांतर अवघड नाही.---J १८:०९, २५ फेब्रुवारी २००७ (UTC)
+नमस्कार,दोन प्रश्न:
+१) माहितीचौकट अभिनेता साच्यामध्ये 'भाषा' असा एक point दिसतो. तेथे काय माहिती अपेक्षित आहे? त्या अभिनेत्याची मातृभाषा की त्याला अवगत असणार्या भाषा की त्याने ज्या ज्या भाषांमध्ये कामे केली आहेत त्या भाषांची नावे?
+२) मराठी नाटकांसाठी माहितीचौकट साचा उपलब्ध आहे का?
+धन्यवाद!
+Marathipremi २३:१३, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+धन्यवाद अभय!
+ok i ll soon make साचा for marathi natake.
+Query डिलीट कशी करायची ते मला माहित नाही. पण माझं शंकानिरसन आता झालं आहे त्यामुळे ही Query उडविली तरी चालेल.
+Marathipremi २३:२३, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+
+नमस्कार,
+I changed टीव्ही --> दूरचित्रवाणी in माहितीचौकट अभिनेता साचा.
+पण आता त्यामधील 'प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम' या रकान्यात value/info भरुन सुद्धा तो रकाना display होत नाहिये. It can be viewed in 'संपादन' mode. (eg. प्रशांत दामले पेज)
+Is it because I changed टीव्ही --> दूरचित्रवाणी in साचा itself.. may be I am not entitled to do changes in existing साचे?? If we see दिलीप प्रभावळकर पेज, तो रकाना दिसतो but as 'प्रमुख टीव्ही कार्यक्रम'.
+My purpose is to replace the word टीव्ही with दूरचित्रवाणी in the साचा which will be used frequently.
+धन्यवाद.
+Marathipremi २३:१९, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+
+Oh! Lol :D
+Thanks Abhay!
+Marathipremi ०४:०२, १६ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+आत्ताच जपान संबंधित लेखांवर नजर टाकली. तर त्यातील नावांच्या spelling संबंधित काही:
+जपानी भाषेत 'ट' ('T' sound), 'ड' ('D' sound), 'ल' ('L' sound)नाही. त्याऐवजी अनुक्रमे 'त', 'द' आणि 'र' आहे. त्यामुळे Tokyo, Yorimoto, Uda, Takakura, Daigo, Lemon अशासारखे शब्द अनुक्रमे तोक्यो, योरीमोतो, उदा,ताकाकुरा, दाइगो, रेमोन असे उच्चारले जातात. (जसं 'Komatsu' किंवा 'Mitsubishi' हे शब्द 'कोमात्सु' आणि 'मित्सुबिशी' असे बरोबर लिहिले/उच्चारले जातात and not as 'कोमाट्सु' किंवा 'मिट्सुबिशी'.)
+तसेच, 'Shogun' चा उच्चार 'शोगन' नसून 'शोगुन' असा आहे.
+शुद्धलेखन related वरील changes एडमिनची परवानगी असल्यास करता येतीलच पण जे सदस्य पुढेमागे जपान संबंधित लेखांत भर टाकतील त्यांनी वरील काळजी घेतली तर परत शुद्धलेखन correct करण्याची आवशकता भासणार नाही.
+This is just my suggestion abt Japanese spellings.
+Marathipremi ०६:४०, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+Yes, it is a good idea to mention Japanese as well as western pronounciation. I ll follow that. Thanks for the reply.
+Marathipremi २३:१७, १४ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+इ-सकाळने http://www.namami.org येथे १० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला झाल्याची बातमी दिली आहे.दैनिक सकाळ म्हणते "भारताने आज १० लाख हस्तलिखितांचा "कीर्तिसंपदा' हा इलेक्ट्रॉनिक डाटाबेस तयार करून विश्वविक्रम नोंदविला आहे. या डाटाबेसमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र, गीतगोविंद व बाबरनामा यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही समावेश आहे." ......
+पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री अंबिका सोनी यांनी, "ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखी घटना आहे,' असे या डाटाबेसच्या उद्घाटन प्रसंगी येथे सांगितल्याचे दैनिक सकाळ म्हणते, त्यामध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील पाच हस्तलिखितांचा समावेश असल्याचेही दैनिक सकाळ नमुद करते.
+"नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट' या संस्थेने तयार केलेला हा डाटाबेस http://www.namami.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
+[javascript:openWindow( "/esakal/02152007/71F7322A6D.htm") सौजन्य दैनिक इ-सकाळ]
+विजय ०७:५८, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मॅन्युस्क्रिप्ट्स मिळाली नाहीत, पण चित्रे फार देखणी आहेत.--J १८:१४, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)
+http://hindini.com/hindini/?p=138
+The above link (Hindi) has a nice tutorial to learn how to edit and update wikipedia.
+नमस्कार,
+मराठी अभिनेत्यांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची माहिती मी लवकरच चढविणार आहे.
+त्यांच्यासंदर्भात माहिती मिळवत असताना त्यांच्या जन्मतारखेविषयी माहितीत तफावत आढळली आहे.
+१)http://www.marathinayak.com/
+मराठीनायक डॉट कॉम या संकेतस्थळानुसार त्यांची जन्मतारीख २६ ऑक्टोबर १९५४ आहे तर
+२)इंग्रजी विकी http://en.wikipedia.org/wiki/Laxmikant_Berde
+आणि http://www.imdb.com/name/nm0073426/
+या संकेतस्थळांनुसार त्यांची जन्मतारीख ३ नोव्हेंबर १९५४ आहे.
+अशावेळेस काय करावे?
+दुसरी गोष्ट,
+बेर्डे यांच्या existing पेजवर त्यांची इमेज already चढविलेली दिसते आहे. ती copyright free आहे की नाही हे मला ठाऊक नाही.
+I have not uploaded it. So keeping it as it is, I ll upload other info abt Berde. Is it OK?
+धन्यवाद!
+Marathipremi २३:३९, २० फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+Mahitgar १५:०१, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)
+>>>then add a note saying this information is in question and cite the other references.
+Thanks Abhay!
+However I am not getting proper words to describe 'this information is in question' in Marathi. What should be written for that? And how will I fit this along with mention of other conflicting reference in small rakana of birthdate in mahitichoukat abhineta sacha?
+Thank you.
+Marathipremi ०३:१३, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)Marathipremi
+However I am not getting proper words to describe 'this information is in question' in Marathi.
+नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि
+समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन!!!
+Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मार्च २००७चे मुखपृष्ठ सदर, पुणे या लेखाला मुख्य चित्र(leader picture) नाही. कृपया एखादे प्रताधिकारमुक्त व पुण्याचे दर्शन घडविणारे चित्र येथे द्यावे. यात प्रताधिकारमुक्त नकाशे (गूगल, नासा, इ.), पुण्यातील रोजचे दृष्य (लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी, सिंहगड/पर्वती/चतुःश्रृंगी वरून दिसणारे पुण्याचे विहंगम दृष्य, इ. मिळाल्यास अतिउपयुक्त ठरेल.
+अभय नातू २१:५२, २४ फेब्रुवारी २००७ (UTC)
+A visiting user seems to have created two usefull pages which list Articles with more than 10 external links and Sites linked more than 10 times.
+Since Marathi WIkipedia is in developing stage most of us are using internet resources and using external links for references is quite natural and usefull to dvelopment of Marathi Wikipedia.Also note that ReyBrujo's lists are just an indication and may not be fully correct.One of his page shows Possible spambot pages
+Possible pages created by spambots ending with /. are in reality not created by spam bots मराठी kiswahili शब्द्संहिता/ is a perefectly valid page and page Wikipedia:Broken/ is not usefull but from its content does not seem to be a spambot creation.
+
+
+I belive there are some free online free resoureces which help in identifying dead external links, May be our own Marathi bots can help in removing dead external links from time to time.
+
+Thanks for your prompt reply.
+Regards
+विजय ०६:०१, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+Please do refer interview of Mr. Jimmy Wales, founder of Wikipedia with News Today during his recent visit to chennai.
+विजय १४:५५, २६ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मराठी विकिपीडियात चर्चा:संगणक टंक येथे Font शब्दास टंक शब्द आणि "Computer Font" करिता "संगणक टंक" शब्द समुह वापरावा किंवा नाही या बद्दल परस्पर विरोधी मते नोंदवली गेल्या नंतर मी तत्संबधी काही संज्ञांच्या व्याख्यांची भाषांतरे करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि चर्चा पुढे चालूच नाही तर रोचकही होत आहे.तेव्हा ज्यांनी आपले आधी मत नोंदवले आहे त्यांनी आपापली मते कृपया पुन्हा नोंदवावीत तसेच ज्यांनी अद्यापि आपले मत नोंदवले नाही त्यांनी सुद्धा मते चर्चा:संगणक टंक येथे नोंदवावीत म्हणजे संगणक टंक या लेखास योग्य सुधारणा करणे सोपे जाईल ही नम्र विनंती
+क.लो.अ.वि.
+विजय १६:३१, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
+मंडळी,
+हा वर्ग तयार करताना प्रश्न पुढे आला - टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष बरोबर की टेक्सासचे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष?
+टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष हे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध दिसते आहे (संकल्प द्रविडांनी मांडलेल्या विवेचनानुसार).
+पण सध्या आपण येथे (आणि व्यवहारातसुद्धा) इराकचे राष्ट्राध्यक्ष, विलासची खुर्ची, इ. शब्द सर्रास वापरतो. त्याच वेळी भारताचे पंतप्रधानही म्हणतो.
+तर कोणते रूप बरोबर मानावे?
+अभय नातू ०५:३१, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
+येथील प्रजासत्ताक हे टेक्सासचे विशेषण नसून टेक्सासचे प्रजासत्ताक हे विशेषनाम आहे.
+मेक्सिकोपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टेक्सासला काही वर्षांसाठी स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्त्व होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सामील झाले. या दरम्यान टेक्सासच्या प्रजासत्ताकला स्वतःचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रध्वज, सैन्य, संविधान, इ. होते.
+असो, तर मूळ प्रश्नाप्रमाणे टेक्सासचे राज्यपाल कि टेक्सासाचे राज्यपाल? :-P
+अभय नातू ०१:४०, १ मार्च २००७ (UTC)
+मराठी व्याकरणाच्या नियमांनुसार अतिशय परिचयाच्या विशेष नामाला प्रत्यय लावताना त्या नामाचे सामान्य रूप करावे. अन्यथा नाही. उदाहरणार्थ: सीतेला, सुमित्रेने, कौसल्याचे, शूर्पणखेपासून वगैरे. नामे अकारान्त नसतील तर सामान्य रूप करावे. उदा: पुण्यात(पुणेत नाही). अल्पपरिचय असेल तर दोन्ही प्रकार. उदा:- नागपूरला, नागपुराला. अत्यंत कमी परिचय असेल तर सामान्य रूप करायचे नाही. उदा: सीतेला परंतु गीताला, कुलकर्ण्यांच्या सुमित्राला(सुमित्रेला नाही), हिन्दुस्थानात परंतु लंडनला(लंडनाला नाही). या नियमाप्रमाणे टेक्सासला- टेक्सासाला नाही. प्रजासत्ताक हे विशेष नाम नाही. त्यामुळे सामान्य रूप करायचे. टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे(प्रजासत्ताकचे नाही); प्रजासत्ताकला पण योग्य नाही.--J २०:२०, १० मार्च २००७ (UTC)
+
+'टेक्सासचे प्रजासत्ताक 'हे विशेष नाम असेल तर 'प्रजासत्ताकचे' चालेल. 'प्रजासत्ताकाचे' असे लिहिण्याची गरज नाही.--J ०९:०५, ११ मार्च २००७ (UTC)
+अमेरिकापासून अमेरिकन हे विशेषण तयार होते, तसे टेक्सासपासून काही होते का? टेक्सासी, टेक्सासीय वगैरे. तसे असल्यास टेक्सासी प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष करता येईल. नाहीतर नुसतेच टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष असे म्हणता येईल. टेक्सासच्या प्रजासत्ताकचे म्हणण्याची गरज भासणार नाही. येथे टेक्सास प्रजासत्ताक हा 'शब्द न जोडता केलेला समास' समजला जाईल. उदाहरणार्थ समाज मंदिर, बाजार समिती, पाकिस्तान क्रिकेट संघ हे 'शब्द न जोडता केलेले समास' आहेत. वाचण्याच्या आणि उच्चाराच्या सोईसाठी कधीकधी असे करावे लागते.---J १८:१५, ११ मार्च २००७ (UTC)
+J, तुम्ही लिहिलेल्या 'अतिशय परिचयाच्या विशेष नामाला प्रत्यय लावताना त्या नामाचे सामान्य रूप करावे. अन्यथा नाही.' या विधानातील 'अन्यथा नाही' वाचून आश्चर्य वाटले. मराठी व्याकरणाच्या नियमांप्रमाणे सर्व नामे (मग ती सर्वनामे असोत किंवा सामान्यनामे किंवा विशेषनामे!) विभक्तीरूपे घेताना मूळ रूपे बदलतात .. म्हणजेच 'व्यय पावतात'(आणि म्हणूनच सर्व नामे व्याकरणदृष्ट्या 'व्यय' शब्दांच्या वर्गात गणली जातात.). तुम्ही लिहिलेल्या 'सीतेला, सुमित्रेने, कौसल्याचे, शूर्पणखेपासून, पुण्यात' या उदाहरणांत (आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने म्हणा किंवा मराठी भाषेच्या सुदैवाने :) ) व्याकरणाचा हा मूलभूत नियम पाळला जातो. :) परंतु 'अत्यंत कमी परिचय असेल तर सामान्य रूप करायचे नाही. उदा: सीतेला परंतु गीताला, कुलकर्ण्यांच्या सुमित्राला(सुमित्रेला नाही)' या विधानातील 'लॉजिक' हल्ली सख्ख्या भावा-बहिणींच्या नावांबाबतही लावले जाते. पण तिथे अल्पपरिचयाचा प्रश्नच उद्भवत नाही. मलातरी व्याकरणाचे नियम धाब्यावर बसवण्याचा सध्याचा कल मराठीभाषिकांच्या हिंदी, इंग्लिश वगैरे परभाषांचे अंधानुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून, आणि स्वभाषेच्या अभ्यासाबाबत अनास्थेतून उद्भवलाय असे वाटते. हिंदी भाषेत नामांची विभक्तीरूपे एकवचनाततरी सहसा 'व्यय पावत' नाहीत.उदा.: 'पुणे में रेव पार्टी का आयोजन'/'सीता का हरण' वगैरे हिंदीत चालते. पण मराठी भाषेचे तसे नाही; सर्व प्रकारांची नामे व्यय पावण्याची मराठीची मूळ प्रवृत्ती आहे. असाच प्रकार इंग्लिशमुळे! 'Award winner' या शब्दांचे मराठीत 'पारितोषिक विजेते' असे सरळसरळ भाषांतर.. :D! मराठीत (आणि हिंदीसह इतर संस्कृतोद्भव भारतीय भाषांत) 'समास' नावाचा एक छान प्रकार असतो; जो इंग्लिश भाषेत नाही. ही जाणीव विसरून व्याकरणनियमांची (=व्याकरणाच्या नियमांची :)) मस्तपैकी (त्या 'पारितोषिक विजेते' शब्दांप्रमाणेच) मोडतोड केली जाताना दिसते. आणि या प्रकाराला 'वाचनाच्या आणि उच्चाराच्या सुलभतेचे' छानसे 'sugar coating' पुढे केले जाते (आपणा भारतीयांची ही एक दांभिकता मला खरोखर बुचकळ्यात पाडते.. आपल्या भाषेतले जिभेला व्यायाम देणारे शब्द आम्हाला नकोत, पण साहेबांच्या भाषेतली toungue twister उच्चारांची शब्दसंपदा मात्र आम्ही घोटवून घोटवून कंठी रुजवणार! LOL). आपल्याकडची प्रसारमाध्यमेदेखील वाक्यरचना, शुद्धलेखन, व्याकरण या गोष्टींचा नकळत कित्येकदा चुथडा करतात.. कारण अर्थातच पत्रकारांपैकी बर्याच जणांचा तोकडा, वरवरचा भाषाभ्यास. तुलनेने इंग्लिश भाषा खूप सुदैवी.. आपल्यापेक्षा दर्जाने, प्रमाणाच्या दृष्टीने भाषेच्या अभ्यासाची त्यांची परंपरा वाखाणण्याजोगी वाटते.
+असो.. गाडी पुन्हा रुळावर घेतो. :) व्याकरणाच्या नियमांची माझी माहिती मी मांडली. या नियमांना 'अपवाद' करणारे संकेत सांगणारा तुम्ही म्हणताय तसा नियम संदर्भासह मांडलात तर बरे होईल. 'टेक्सास प्रजासत्ताक' हे विशेषनाम धरून त्याची विभक्तीरूपे विस्तारण्यासंदर्भात 'भारतीय संघराज्य' या शब्दांचे समांतर उदाहरण घेऊ. 'Federation of India' या अर्थाने वापरल्या जाणार्या या शब्दसमूहाची विभक्तीरूपे त्यातील 'संघराज्य' या अंत्य शब्दाप्रमाणे चालतात; म्हणजे 'भारतीय संघराज्याला'(द्वितीया विभक्ती), 'भारतीय संघराज्याने'(तृतीया), 'भारतीय संघराज्याला'(चतुर्थी), 'भारतीय संघराज्याहून'(पंचमी), 'भारतीय संघराज्याचे/चा/ची'(षष्ठी), 'भारतीय संघराज्यात'(सप्तमी) इत्यादी. या न्यायाने 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष' असे शीर्षक होईल असे माझे मत आहे.
+मराठी विकिपीडियावरील एकंदरीतच शीर्षकलिखाणात, मजकूरलिखाणात मराठी भाषेच्या व्याकरणनियमांशी बांधिलकी जपली गेली पाहिजे असे माझे मत आहे. कारण, हे नियम कित्येक शतकांच्या भाषिक मंथनातून घडले आहेत, त्यावर अभ्यास, संशोधन करण्यात बर्याच वैयाकरणी विद्वानांनी त्यांची प्रज्ञा लावली असेल.. त्यामुळे व्याकरणनियम दुर्लक्षून त्या प्रयत्नांना, परंपरेला मातीमोल ठरवणे अयोग्य आहे.
+--संकल्प द्रविड ०५:५२, १२ मार्च २००७ (UTC)
+---संकल्पद्रविड यांना---तुमची माहिती मला योग्य वाटत नाही. फक्त अतिपरिचयाच्या विशेषनामांचेच सामान्यरूप होते. रामायणातल्या रामाला परंतु विलास पासवानांच्या रामला. रामपत्नी सीतेला परंतु शेजारी राहण्यार्या सीताला. व्याकरणात या बाबतीत स्पष्ट नियम आहेत. अरण्य हे विशेष नाम नाही; म्हणून अरण्याला. 'भारतीय प्रजासत्ताकाचा' यात प्रजासत्ताक हे सामान्य नाम आहे म्हणून सत्ताकाचा लिहिता येते, नव्हे तसेच लिहायला पाहिजे. भारतीय प्रजासत्ताक हे कुठल्याही देशाचे (विशेष)नाम नाही. देशाचे नाव भारत आहे. इथे टेक्सासचे प्रजासत्ताक हे देशाचे (विशेष)नाम आहे. अभयचे घड्याळ, इराणचे अध्यक्ष हे शब्दप्रयोग आपण हिंदीच्या प्रभावाने करीत नाही आहोत. हिंदी भाषा आत्ताआत्ता जन्माला आली आहे. मराठी फार जुनी आहे. (हिंदीतील पहिले कवी नामदेव आहेत. त्यापूर्वी व्रजभाषा, अवधी, भोजपुरी वगैरे भाषा होत्या). जयंताची सायकल जर जयंत अतिपरिचयाचा असेल तर बरोबर आहे, नसेल तर जयंतची सायकल असेच म्हणावयास पाहिजे. लताने गायलेले गीत, लतेने म्हणणारा मार खाईल. आता टेक्साससंबंधी. चीनपासून चिनी, मारवाडपासून मारवाडी, अमेरिकापासून अमेरिकन किंवा अमेरिकी अशी विशेषणे होतात. तसे टेक्सासपासून केले तर ते टेक्सासी होईल. तसे केल्यास 'टेक्सासी प्रजासत्ताक'चे हेच बरोबर रूप होईल. "पूर्वी टेक्सास हा एक प्रजासत्ताक देश होता. या प्रजासत्ताकाची(सामान्य नाम) राजधानी वगैरे वगैरे" हे बरोबर आहे.. 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे' म्हटले तर प्रजासत्ताक हे देशाच्या नावाचा भाग होत नाही. पण व्याकरणदृष्ट्या बरोबर. लंडनाच्या म्हणणे जितके बरोबर तितकेच टेक्सासी प्रजासत्ताकाचे. सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे 'शिवण यंत्र'सारखा समास करणे. 'टेक्सास प्रजासत्ताक'चे अध्यक्ष वगैरे.--J २०:०८, १२ मार्च २००७ (UTC)
+संकल्प द्रविड यांना--तुमचा मुद्दा तुम्ही छान मांडलात, तरीही मी सहमत नाही. प्रत्येक नामाचे(विशेषनामाचेसुद्धा) सामान्य रूप होते हे पटण्यासारखे नाही. औरंगजेबाने शिवाजीला कैदेत टाकले, शिवाज्याला नाही. पण प्राण्याची शिकार करतात, प्राणीची नाही. परिचय आणि अतिपरिचय या सापेक्ष संज्ञा आहेत. लताची आई/बहीण/जिवलग मैत्रीण तिच्यासंबंधी बोलताना लताचा, लतेचा, लतीचा, लतुकलीचा असे काहीही म्हणू शकतात. आपण अल्पपरिचितांनी 'लताचा' असेच म्हणणे शिष्टसंमत आहे.
+दुसरे असे की टेक्सासपासून टेक्सन हे विशेषण होते ते ब्रिटिश किंवा अमेरिकन इंग्रजीत. मराठीत टेक्सासी होईल. इंग्रजीत इंडियन परंतु मराठीत भारतीय, अरेबियन परंतु मराठीत अरबी. देशाचे अधिकृत नाव Republic of Texas आहे, त्याचे मराठी रूपांतर आपण आपल्या व्याकरणाप्रमाणे(समास करून किंवा विशेषण वापरून) करावयाचे. --J १०:१०, १३ मार्च २००७ (UTC)
+एप्रिल २००७च्या मुखपृष्ठ सदर लेखासाठी नामनिर्देशन कौलपानावर करा.
+अभय नातू १८:१३, १ मार्च २००७ (UTC)
+नमस्कार. मराठी विकिपीडियाचे सदस्य वाढत आहेत व प्रगती देखिल होत आहे.आज मी जेव्हा सर्वभाषीक विकिपीडियांची सूची पाहिली तेव्हा हिंदी विकिपीशिया आपल्याला जवळजवळ गाठ्त चालली आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. आपल्यातील अनेकजण काही लेखांवर काम करुन ते विस्तृत करतात. हे चागले आहे पण विकिवरील लेखांची संख्या देखिल वाढली पाहिजे.त्यामुळे मध्यम मार्ग म्हणजे एका लेखांवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा सर्व लेख एका समाधानकारक length पर्यंतच वाढवावा. त्यामुळे लेखांची संख्या वाढेल व विकिफीडियाची depth वाढेत्ल (सध्या=९). उदा- ब्रिटानिकावरील बेळगांवविषयक लेख केवळ १५-१६ ओळींचा आहे. सांगायचा मुद्दा हा की काही लेख पानभर व बाकी सर्व कोरे असे न करता सर्व लेख विषयानुसार ५-१० ओळीत लिहावेत (मासिक सदर वगळून). माहिती गोळा करुन नेमक्या उपयुक्त १० ओळी घेऊन लेख बनवण्यात संपादकांची खरी परीक्षा असेल. आशा आहे तुम्हाला माझा मुद्दा कळला व नंतर पटला असेल! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:२५, २ मार्च २००७ (UTC)
+नमस्कार बेळगांव लेख पूर्ण झाला आहे व सम-समीक्षा अपेक्षित आहे. आशा आहे पुढील महिन्याचा मासिक लेख म्हणून बेळगांवाची निवड होईल. या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे हा लेख इंग्रजी लेखाचे भाषांतर नसून विकिनियमांनुसार स्त्रोत देऊन लिहिलेला लेख आहे. सर्व माहिती विविध संकेतस्थळांतून जमा केली आहे व इंग्रजी विकिचा कमीत कमी वापर केला आहे. इतर संपादकांना विनंती की त्यांनी स्त्रोत या साच्याचा वापर करावा व मराठीतील ओरिजिनल लेखांची निर्मिती करावी. पुढील महिन्यातच सर्वोच्च न्यायालयार बेळगांवाचा निकाल लागणार आहे त्यामुळे पुढील मासिक लेख बेळगांव असल्यास बरे होईल.
+→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ११:२४, ४ मार्च २००७ (UTC)
+'मराठी विकिपीडियाचे सहप्रकल्प आणि कोणती माहिती विकिपीडियाच्या ऐवजी विकिपीडियाच्या कोणत्या सहप्रकल्पात असणे श्रेयस्कर असेल' बद्दल नवीन साहाय्य लेख लिहीणे एक मराठी विकिपीडियाची साहाय्य विषयक लेखातील् प्राथमिकता आहे असे मला वाटते. असा लेख लिहून कुणी मदत करू शकल्यास पहावे हि नम्र विनंती.
+विजय १२:४५, ४ मार्च २००७ (UTC)
+नवीन माहिती (युरो) स्त्रोत-इंग्रजी विकि (en:European union)
+आमाआका चे मागील अंक एकाच पानावर ठेवले आहेत.
+→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०७:२७, ९ मार्च २००७ (UTC)
+
+If you have blogger.com account, you can type in devnagari, directly into the blogger post and save it as draft or publish it on your blogspot.
+http://help.blogger.com/bin/answer.py?answer=58226
+To enable this feature, go to the Settings | Basics page and select "Yes" for the transliteration option.
+Now you don't need to install Baraha or any other software. Just login to blogger account and start typing.
+--Shantanuo १६:१६, ९ मार्च २००७ (UTC)
+C-DAC Gist ब Modular श्रीलिपी या नावाजलेल्या संगणक प्रणाली आहेत. या निर्मात्या पैकी एका कडून एक Bi-Lingual (English + Devnagari) EOT व PFR FONT घ्यावा. तसेच on-line लिहण्याकरता Inscript Keyboard Handle घ्यावे. त्या बदल्यात त्याना १०० रुपया पर्यंतच्या on-line software sale ची परवानगी द्यावी. या योगे विकिपीडियावर लिहणे सोपे होईल ब शुद्धलेखनाच्या चुका Spell Checker च्या सहाय्याने तपासता येतील.
+जनहितवादी १७:५२, ११ मार्च २००७ (UTC)
+Dear Friends,
+Personaly I am interested in sending introductory letters by post to various universities and colleges to seek contribution to Marathi Wiktionary and Marathi Wikipedia.
+Specialy I feel developing Wiktionary is strategicaly important to us. Simmillarly contributions from legal experts is needed in respect of 'copy right' related help pages. So I was thinking to send letters to HOD's of Marathi Departments of colleges and universities and similleraly to Law colleges in Maharashtra.So may be few of those HODs would support in putting up our letter on their notice board.
+I request your assistance in formatting and corrections at
+विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१ this link.
+Thanks and regards
+Mahitgar ०५:४१, १२ मार्च २००७ (UTC)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14713.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14713.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad09ff3b96eb441402b3327d3e794af5488cb9ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14713.txt
@@ -0,0 +1,18 @@
+
+दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणाऱ्या चुका
+(Common Mistakes while writing South Indian words in Devnagari Script)
+१) जे लेखक किंवा वाचक द्राविडीभाषांशी अपरिचित आहेत किंवा ज्यांना त्यांविषयी पुरेशी माहिती नाही असे सर्वजण.
+२) ज्यांना द्राविडी लिप्या वाचता येत नाहीत किंवा समजत नाहीत ते सर्वजण.
+३) ज्यांना रोमन लिपीतील दाक्षिणात्यभाषिक मजकूर समरूप देवनागरीत लिहावयाचा आहेत असे सर्वजण.
+४) हा लेख द्राविडी भाषा शिकण्यासाठी किंवा त्यां भाषांतील मजकुरांचे मराठीत भाषांतर करणे ह्यावर विशेष मार्गदर्शन करीत नाही.
+५) लेखाचा मूळ उद्देशच "अपरिचित/अनोळखी दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहितांना नेहमी होणाऱ्या चुका" असा आहे त्यामुळे तो साधारणपणे द्राविडी अक्षरांशी ओळख झाल्यावर त्यांच्या भाषेतील शब्दांचे लिखाण देवनागरी मराठीत कसे करावे ह्याचेच केवळ मार्गदर्शन करतो.
+६) ज्यांना तमिळ किंवा तत्सम भाषेची तोंडओळख करून हवी असेल त्यांच्यासाठी हा लेख उपयोगी ठरू शकतो.
+७) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इथे देवनागरी म्हणजे मराठी देवनागरी ह्या अर्थाने लिहिले आहे.हिंदी, संस्कृत, कोकणी, भिल्ली, भोजपुरी, कुरुख, सिंधी किंवा नेपाळी भाषांतील समानार्थी, समानोच्चारी व सारखेच भासणारे शब्द भिन्न असू शकतात.
+८) इतर सर्व देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषांमध्ये इथे दिलेल्या द्राविडी शब्दांची समरूपे मांडण्याची पद्धत सारखी असेलच असे नाही.
+मराठी विकिपीडियावर लिखाण करीत असतांना अनेकदा आपल्याला इतर भाषांतील विकिपीडियांच्या माहितीचा संदर्भ घ्यावा लागतो. विशेषेकरून, रोमन लिपीत लिहिलेले दाक्षिणात्य भाषेतील शब्द जेव्हा आपल्या वाचनात येतात, तेव्हा, जर त्या शब्दांच्या मांडणी विषयी थोडी माहिती असेल तरच ते उतरवून घेणे माणसाला शक्य असते. दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहितांना मुळात दोन अडचणी येतात. एक म्हणजे, त्यांच्या शब्दाशी लेखकाची ओळख नसल्याने तो शब्द कसा लिहिला आहे हे त्याला नेमके माहीत नसते. त्यामुळे तो त्याच्या भाषेनुसार त्यात बदल करून तो त्याला परिचित असलेल्या शब्दाप्रमाणे लिहितो. दक्षिणेकडे त्यांच्या लिपीतील शब्द रोमन समरूपात लिहिण्याची पद्धत ही मराठी पद्धतीपेक्षा थोडीफार वेगळी असू शकते. ह्या दोन आणि अश्या सर्वच गोष्टी विचारात घेऊन, सर्व हौशी मराठी वाचकांसाठी व लेखकांसाठी उपयोगी ठरू शकेल असा ह्या विषयावर हा लेख लिहिण्यात आला आहे. हा वाचून त्या भाषांशी मराठी भाषकाची जवळीक साधण्यास मदतही होईल व द्राविडी शब्दांच्या लेखनात होणाऱ्या चुकाही कमी होतील.
+ज्यांना दक्षिणेतील लेख किंवा माहिती इंग्रजी माध्यमाद्वारे घेऊन ती मराठी देवनागरीत आणावयाची आहे त्यांच्यासाठी हा लेख मार्गदर्शक ठरावा.
+महाराष्ट्र ,महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा ह्यांचा दक्षिणेशी पूर्वापार संबंध आहे. इतिहासात महाराष्ट्राची ओळख दक्षिणेचे राज्य अशीच होती. ज्यास "डेक्कन" म्हणतात ते दक्षिण ह्या संस्कृत शब्दाचे अपभ्रंश रूप आहे.वास्तविक जिच्या पासून इतर सर्व द्रविड भाषांची निर्मिती होत गेली त्या दक्षिणेतील द्रविडी भाषा(सध्याची तमिळ) अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रोजच्या व्यवहारात उपयोगात आणली जात होती. तिला दक्षिणगंगा म्हणतात, त्या गोदावरी नदीच्या दक्षिणेच्या सर्व त्रिभुज प्रदेशांत, म्हणजेच सध्याचे नाशिक व त्याच्या दक्षिणेकडील महाराष्ट्रात आणि जवळपासच्या इतर भागांत ही भाषा प्रचलित होती, असा उल्लेख इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकाच्या इतिहासात आढळतो. भाषेच्या काही जाणकारांच्या मते, काळाच्या ओघात हळू हळू बदल होत होत त्या भाषेपासून व त्या काळात प्रचलित असणाऱ्या संस्कृतपासून अपभ्रंश होऊन आजची मराठी भाषा तयार झाली. ज्या काळापर्यंत मराठी भाषेवर दक्षिणेकडील भाषाभगिनी सोडता इतर भाषांचा परिणाम जाणवत नव्हता, त्या काळातल्या ज्ञानेश्वर महाराज आणि तत्कालीन इतर संतांनी जिची गोडवी गायली, ती मराठीदेखील आज नीटशी समजत नाही. मध्यंतरीच्या काळात मराठी भाषेत खूप बदल झाले. विशेषकरून जेव्हा तिचा संपर्क गेल्या काही शतकात उत्तरेतील हिंदीच्या/उर्दूच्या ह्या भाषांशी अधिक प्रमाणात होऊ लागला तसेच त्या भाषांच्या अधिक परिचयामुळे व दैनंदिन वापरामुळे (उदा.माहितीप्रसारण, मनोरंजन, कला, व्यवसाय इ.ठिकाणी) देखील अनेक हिंदी शब्द जसेच्या तसे घेऊन बऱ्याचदा ते मराठी म्हणूनच वापरात घेण्यात येऊ लागले व त्यांची रोमन समरूपे देखील त्याचप्रकारे मांडण्याचा प्रकार अस्तित्वात आला.
+त्यामुळेच आजची मराठी ही हिंदीसदृश किंवा उर्दूसदृश्य भासते, ह्याविषयी देखील ह्याच लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
+मराठी माणसास परिचित आणि सध्या अपरिचित झालेले असे अनेक शब्द आहेत, जे दक्षिणेत आजही व्यवहारात आहेत, फक्त त्यांची लिहिण्याची पद्धत वेगळी भासत असल्याकारणाने ते भिन्न वाटतात. या लेखात त्याविषयीचे थोडे मार्गदर्शन आहे.
+संदर्भ:http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language
+Marathi is actually a language combining the old Dravidian vernacular of the region which would have been close to Kannada and Telugu and the actual Maharashtri Prakrit and Sanskrit.The more recent influence of Persian, Arabic or Urdu has also made this language seem close to mainstream Hindi
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14730.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14730.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6b175fdf38d665d9dbf9b3b679730f1890b6ec0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14730.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी महाराष्ट्रावर रचलेल्या या गीतात शुभेच्छा व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मराठी विकिपीडिआ जो की मराठी भाषिकांनी निर्वाहलेला मुक्त ज्ञानकोश आहे, हे ज्ञानभांडार अधिक मोठे, उत्तमोत्तम
+बनत जावे आणि मराठी लोकांचे सक्षम प्रतिनिधित्व विकिपीडिआ प्रकल्पामध्ये व्हावे यासाठी सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा आणि धन्यवाद.
+छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान आहे. तीनशे वर्षांपेक्षाही पूर्वी त्यांनी स्थापन केलेले राज्य आजही अभिमानाने स्वराज्य आणि सुराज्य म्हणून सर्वत्र गौरविले जाते. महाराष्ट्राच्या आणि जगाचा इतिहासातील एका उत्कृष्ट राज्यशासनाची घडी त्यांनी नेटकेपणाने बसविली. स्वकीय/मित्रांना सोबत घेऊन तसेच स्वराज्य मजबूत करित, शत्रूवर विजय मिळवित, वचक बसवित, त्यांनी जाणता राजा हे लोकप्रदान बिरूद सार्थकी ठरविले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14737.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14737.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f13483cc27ab3504dcc6ac041214afed8efbc8c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14737.txt
@@ -0,0 +1,67 @@
+
+
+(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार:
+प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा
+स्थापना___
+काही निवडक चर्चा
+जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --
+
+
+विकिपीडिया:चावडी(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+
+विक्शनरी:चावडी
+प्रस्तावित प्रकल्प
+विकिबुक्स चावडी
+विकिक्वोट्स चावडी
+Talk:मुखपृष्ठ
+प्रस्तावित प्रकल्प
+Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
+मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प
+मागील चर्चा
+
+मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे.
+चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी. मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात. जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.
+विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.
+विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर
+वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
+
+
+
+नमस्कार ,
+मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.
+वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.
+चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.
+आपला नम्र
+माहितगार (चर्चा) ०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST)[reply]
+अभिनंदन @Vikrantkorde, संतोष गोरे, Tiven2240, आणि Sandesh9822: तुम्ही सर्वांनी समर्पण आणि सातत्याने तयार केलेल्या प्रत्येक लेखासाठी. आपण विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१ साठी तब्बल ८० लेख तयार केले आहेत. या मोहिमेचा मुख्य हेतू दक्षिण आशियातील विकिपीडियांवरील महिलांचे लेख वाढवणे हा होता... ही स्पर्धा यशस्वी झाली! मला आशा आहे की याद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवला आहे आणि विकिपीडियावर स्त्रियांच्या लेखांचे प्रमाण वाढले आहे. ही स्पर्धा १ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली आणि ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपली. आपल्या मराठी विकिपीडियावरील निकाल जाहीर आहे (खालील तक्ता बघा). जागतिक स्तरावरील अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
+ज्या सदस्याने या स्पर्धेत योगदान दिले आहे आणि त्यांच्या तयार केलेल्या लेखांची संख्या खाली दिली आहे.
+Rockpeterson (चर्चा) २२:०१, १ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]
+नमस्कार विकिपीडिया संपादकांनो, विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान सुरू झाली आहे. या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जमेल तेवढे योगदान द्या.
+या मोहिमेसंबंधीचे सर्व नियम व माहिती येथून वाचता येईल. - Rockpeterson (चर्चा) १३:०३, ७ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]
+मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया युझर्स ग्रुप, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान ज्ञानमंडळ, महाराष्टराज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संगणक विभाग बामू यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे "कोशीय लिखाण कार्य शाळा" सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला आयोजित करण्यात येत आहे.
+कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
+धन्यवाद
+Shraddhajadhav (चर्चा) १६:२९, २७ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]
+
+प्रिय समूह सदस्य
+सस्नेह नमस्कार!
+विकी काॅन्फरन्स भारत २०२३ संदर्भात माहिती देणारा आणि शिष्यवृत्तीसाठी आवेदने देण्याची सूचना देणारा हा संदेश आहे.
+WikiConference India 2023
+या काॅन्फरन्सविषयी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.काही दिवसांपासून आपण या परिषदेची रचना आणि समायोजन करीत आहोत त्याला हळूहळू निश्चित आकार येऊ लागला आहे.
+शिष्यवृत्तीसाठी आपण १४ डिसेंबरपर्यंत आवेदने सादर करण्याची मुदतवाढ जाहीर केली आहे.या परिषदेत आपणाला काही सत्रे घ्यायची इच्छा असल्यास त्याविषयी निवेदनही आपण सादर करू शकता.आपण यात निश्चितपणे सहभागी व्हाल अशी आशा आहे.
+program and scholarships
+conference talk page
+निवेदने पाठविण्यात तुम्हाला काही मदत आवश्यक असल्यास येथे संदेश पाठवू शकता.संयोजक समिती सदस्य आपणाला मदत करण्यास उत्सुक आहे.
+आपल्या अमूल्य वेळेसाठी आभार!
+आपले विनित,
+विकी काॅन्फरन्स संयोजक समिती २०२३
+
+मराठी भाषा पंधरवाडा २०२४च्या निमित्याने मराठी विकिपीडियावर योगदान देवू इच्छित असलेल्या सम्पादकांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भाषा सल्लागार समिति, महाराष्ट्र शासन, ह्यांच्या संयुक्त विद्यमानने एक दिवसीय मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बुधवार, दिनक २४ जानेवारी २०२४ ला करण्यात आले आहे.
+कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
+धन्यवाद
+Shraddhajadhav (चर्चा) १५:३८, २३ जानेवारी २०२४ (IST)[reply]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14743.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14743.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f08da9cab06cfdf630ca2d380ddb9128a1fe6918
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14743.txt
@@ -0,0 +1,3 @@
+मराठी विकिबुक्स ही मराठी भाषेतील एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा आहे.
+सध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा आहे. वस्तुतः कालांतराने ज्ञानेश्वरी आणि तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्त्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतरित केले जाणे अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे विकि विश्वविद्यापीठाची सुद्धा संकल्पना आहे. विकिस्रोत व विकि विश्वविद्यापीठाची या सहप्रकल्पांची सुरुवात होईपर्यंत हा भार 'विकिबुक्स' हा प्रकल्प मोठा अभिमानाने सांभाळत आहे. विकिबुक्स प्रकल्पामध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
+सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या १४९ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिबुक्स लवकरच प्रगती करेल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1475.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1475.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2d270420cdb5d0f1a4db72bed4d5a57ae96e11f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1475.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राकेश चंद्र शुक्ल.
+जुलै १५, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14771.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa2638703f28090310db25f910b3985bd6ac87ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14771.txt
@@ -0,0 +1 @@
+विकिपीडिया:लेखनभाषा संकेत
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14774.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14774.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..563d0674df5b4870ec38f0f25afbbad6673660eb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14774.txt
@@ -0,0 +1,12 @@
+विकिपीडियाचे बोधचिह्न ही विकीपिडिया व्यासपीठाची जागतिक ओळख आहे. पृथ्वीच्या गोलाच्या संकल्पनेवर आधारित आहे.जिगसाॅ पझल या खेळामधे असलेले तुकडे जोडण्यासारखी संकल्पना या चिह्नात आहे.बोधचिह्नात वरच्या बाजूला ही तुकड्यांची जोडणी अपूर्ण दाखविली आहे.विकिपीडिया असा इंग्रजी कॅपिटल अक्षरात लिहिलेला शब्द या पृथ्वीच्या गोलाच्या खाली नोदविलेला आहे.त्याखाली फ्री एनसायक्लोपिडिया म्हणजे मुक्त ज्ञानकोश असेही नोंदविलेले आहे.[१]
+
+या बोधचिह्नावर असलेल्या पझलच्या प्रत्येक तुकड्यावर एकेक अक्षर नोंदवलेले आहे.विकिपीडियाचे बहुभाषिकत्व याद्वारे प्रातिनिधिकरूपात दाखविलेले आहे.
+अर्मेनिअन⟨Վ⟩ v, कंबोडिअन⟨វិ⟩, बंगाली⟨উ⟩ जाॅर्जिअन ⟨ვ⟩
+मध्यभागी डावीकडे ग्रीक ⟨Ω⟩ चायनीज ⟨維⟩ ,कन्नड ⟨ವಿ⟩ तिबेटिअन⟨ཝི⟩ अशी भाषिक चिह्ने असून मध्यभागी उजवीकडे लॅटिन Latin ⟨W⟩ तसेच वरच्या बाजूला जपानी⟨ウィ⟩ सिरिलिक ⟨И⟩ हिब्रू ⟨ו⟩ तमिळ ⟨வி⟩ अशी भाषिक चिह्ने आहेत.सर्वात उजवीकडे इथियोपिक⟨ው⟩, अरेबिक ⟨و⟩ कोरिअन⟨위⟩ आणि थाई Thai ⟨วิ⟩ अशी चिह्ने आहेत.[२]
+वरच्या बाजूचा अपूर्ण तुकडा प्रकल्पाचे अपुरे राहिलेले काम दाखविणारा आहे.अद्याप जागतिक बोलीभाषांपैकी काही भाषांचे विकिपीडिया तयार होणे हे काम अपेक्षित आहे.त्याचे हे निदर्शक आहे.
+या बोधचिह्नाचे प्राथमिक स्वरूप पाॅल स्टॅन्सिफर यांनी २००३ साली बोधचिह्न स्पर्धेसाठीतयार केले होते.त्यावेळी ते १७ वर्षाचे होते.डेव्हिड फ्रेंडलँड यांनी या बोधचिह्नात काही सुधारणा केल्या आहेत.याप्रक्रियेत काही भाषिक त्रुटीही लक्षात आल्या.देवनागरी आणि जपानी भाषेतील लेखनाच्या या चुका होत्या.
+२००९ साली विकिमीडिया फाउंडेशनने काही धोरणे निर्धारित करून काही त्रुटी सुधारल्या. या चिहणाची परिमाणे सदोष होती त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि काही विखुरलेल्या अक्षरांवर काम करण्यात आले. या चिन्हाचे संगणकीय त्रिमितीय प्रतिकृती तयार करण्यात आली.[३]अशाप्रकारचा अर्धाकृती आकार विकिमीडिया कार्यालयात लावण्यात आलेला आहे.
+२०१० साली अक्षराची खूण असलेलया विकिपीडिया या शब्दाची सुधारणाही करण्यात आली. उभ्या आडव्या रेषांमध्ये जोडल्या गेलेल्या वी आणि डब्ल्यू या अक्षराच्या स्थानात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.
+२००७ साली एक सुधारित त्रिमितीय चिह्न तैवान येथील तैवानी विकिमीडियाने तयार केले.यात शिल्लक असलेल्या जागेत काही अक्षरांच्या जोडीने विकीपिडियाच्या बंधुप्रकल्पाची माहिती थोडक्यात नोंदविण्यात आली.मानवी खेळाच्या आकाराचा हा चेंडू तयार करून तो प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवला गेला.यातूनच पुढे त्रिमिती स्वरूपाचा चेंडू तयार करण्याला चालना मिळाली.
+
+आधीची मुद्रा ही युरोपीय समुदायाचे बोधचिहन म्हणून विकिमीडिया फाउंडेशन ने निर्धारित केले होते. २० जानेवारी २००९ रोजी त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14821.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa7dc0fd83b0cacfdf640133ba906ce8d6d7a384
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14821.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल १६, इ.स. २००७
+दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14828.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14828.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96f4e4906202f8a894e9efebd466ce1b3104507a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14828.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+विक्रम शंकर पंडित (१४ जानेवारी, इ.स. १९५७; नागपूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.
+यांनी कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.एस. व एम.एस. असे अभ्यासक्रम पुरे केले. त्यानंतर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल येथून वित्त विषयात एम.बी.ए. व पीएच.डी. केले.
+इ.स. २००८ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14834.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14834.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cab136ab73579462cdb39f9f72133b26dd229f35
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14834.txt
@@ -0,0 +1 @@
+विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (हिंदी: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र; मल्याळम: വിക്രം സാരാഭായ് ബഹിരാകാശകേന്ദ്രം) हे भारताच्या इस्रो संस्थेचे मोठे संशोधन केन्द्र आहे. येथे अग्निबाण आणि अंतराळयानांबद्दलचे संशोधन होते. हे केरळ राज्याची राजधानी तिरुवअनंतपुरम येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14836.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14836.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa7dc0fd83b0cacfdf640133ba906ce8d6d7a384
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14836.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल १६, इ.स. २००७
+दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14892.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14892.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..32f3172057f430d82c0e32f244c3850ad4dab88b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14892.txt
@@ -0,0 +1,25 @@
+
+
+आंतरजालावर मुशाफिरी करण्यासाठी लागणारी संगणक आधारीत प्रणाली
+न्याहाळक [विशिष्ट अर्थ पहा] (वेब न्याहाळक) हा एक software application for retrieving, presenting, and traversing information resources on the World Wide Web. An information resource is identified by a Uniform Resource Identifier (URI) and may be a web page, image, video, or other piece of content.[१] Hyperlinks present in resources enable users to easily navigate their browsers to related resources.
+Although browsers are primarily intended to access the World Wide Web, they can also be used to access information provided by web servers in private networks or files in file systems.
+मुख्य न्याहाळक आहेत इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, सफारी, गुगल क्रोम व ओपेरा.
+The history of the web browser dates back to the late 1980s, when a variety of technologies laid the foundation for the first web browser, WorldWideWeb, by Tim Berners-Lee in 1991. That browser brought together a variety of existing and new software and hardware technologies.
+The introduction of the NCSA Mosaic web browser in 1993 – one of the first graphical web browsers – led to an explosion in web use. Marc Andreessen, the leader of the Mosaic team at NCSA, soon started his own company, named Netscape, and released the Mosaic-influenced Netscape Navigator in 1994, which quickly became the world's most popular browser, accounting for 90% of all web use at its peak (see usage share of web browsers).
+मायक्रोसॉफ्टनेही इंटरनेट एक्सप्लोरर हा वेब न्याहाळक १९९५ मधे काढला. (also heavily influenced by Mosaic), initiating the industry's first browser war. By bundling Internet Explorer with Windows, Microsoft was able to leverage its dominance in the operating system market to take over the web browser market; Internet Explorer usage share peaked at over 95% by 2002.[३]
+ओपेरा हा वेब न्याहाळक १९९६ मधे सुरू झाला. although it has never achieved widespread use, having 2% browser usage share as of August 2009 according to Net Applications,[४] it has a substantial share of the fast-growing mobile phone web browser market, being preinstalled on over 40 million phones. It is also available on several other embedded systems, including Nintendo's Wii video game console.
+In 1998, Netscape launched what was to become the Mozilla Foundation in an attempt to produce a competitive browser using the open source software model. That browser would eventually evolve into Firefox, which developed a respectable following while still in the beta stage of development; shortly after the release of Firefox 1.0 in late 2004, Firefox (all versions) accounted for 7.4% of browser use.[३] As of August 2009, Firefox has a 23% usage share.
+Apple's Safari had its first beta release in January 2003; as of July 2009, it has a dominant share of Apple-based web browsing, accounting for just over 4% of the entire browser market.[४] Its rendering engine, called WebKit, is also running in the standard browsers of several mobile phone platforms, including Google Android, Nokia S60 and Palm WebOS.
+The most recent major entrant to the browser market is Google's WebKit-based Chrome, first released in September 2008. As of August 2009, it has a 3% usage share.
+The primary purpose of a web browser is to bring information resources to the user. This process begins when the user inputs a Uniform Resource Identifier (URI) , into the browser. The prefix of the URI determines how the URI will be interpreted. The most commonly used kind of URI starts with http: and identifies a resource to be retrieved over the Hypertext Transfer Protocol (HTTP). Many browsers also support a variety of other prefixes, such as https: for HTTPS, ftp: for the File Transfer Protocol, and file: for local files. Prefixes that the web browser cannot directly handle are often handed off to another application entirely. For example, mailto: URIs are usually passed to the user's default e-mail application, and news: URIs are passed to the user's default newsgroup reader.
+In the case of http, https, file, and others, once the resource has been retrieved the web browser will display it. HTML is passed to the browser's layout engine to be transformed from markup to an interactive document. Aside from HTML, web browsers can generally display any kind of content that can be part of a web page. Most browsers can display images, audio, video, and XML files, and often have plug-ins to support Flash applications and Java applets. Upon encountering a file of an unsupported type or a file that is set up to be downloaded rather than displayed, the browser prompts the user to save the file to disk.
+Information resources may contain hyperlinks to other information resources. Each link contains the URI of a resource to go to. When a link is clicked, the browser navigates to the resource indicated by the link's target URI, and the process of bringing content to the user begins again.
+
+Available web browsers range in features from minimal, text-based user interfaces with bare-bones support for HTML to rich user interfaces supporting a wide variety of file formats and protocols. Browsers which include additional components to support e-mail, Usenet news, and Internet Relay Chat (IRC), are sometimes referred to as "Internet suites" rather than merely "web browsers".[५][६]
+All major web browsers allow the user to open multiple information resources at the same time, either in different browser windows or in different tabs of the same window. Major browsers also include pop-up blockers to prevent unwanted windows from "popping up" without the user's consent.[७][८][९]
+Most web browsers can display a list of web pages that the user has bookmarked so that the user can quickly return to them. Bookmarks are also called "Favorites" in Internet Explorer. In addition, all major web browsers have some form of built-in web feed aggregator. In Mozilla Firefox, web feeds are formatted as "live bookmarks" and behave like a folder of bookmarks corresponding to recent entries in the feed.[१०] In Opera, a more traditional feed reader is included which stores and displays the contents of the feed.[११]
+Furthermore, most browsers can be extended via plug-ins, downloadable components that provide additional features.
+Most major web browsers have these user interface elements in common:
+Major browsers also possess incremental find features to search within a web page.
+Most browsers support HTTP Secure and offer quick and easy ways to delete the web cache, cookies, and browsing history. For a comparison of the current security vulnerabilities of browsers, see comparison of web browsers.
+Early web browsers supported only a very simple version of HTML. The rapid development of proprietary web browsers led to the development of non-standard dialects of HTML, leading to problems with interoperability. Modern web browsers support a combination of standards-based and de facto HTML and XHTML, which should be rendered in the same way by all browsers.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14897.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14897.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c700a97bf4a312b9b02f9d399def826fdc482275
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14897.txt
@@ -0,0 +1,11 @@
+विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
+आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारांचे संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. विचारवेध संमेलन २००७मध्ये काही करणा मुळे बंद झाले होते. २०१५ मध्ये ते पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि इच्छेने सुरू झाले आहे. पुन्हा सुरू झालेल्या पुन्हा सुरू झालेल्या विचारवेध संमेलनाचा उद्देश जास्ती जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे आहे. त्यासाठी विचारवेधने युट्युब चानेल सुरू केले आहे. त्याच बरोबर विचारवेधची स्वतःची वेबसाईट देखील आहे. २० ते २२ जानेवारी २०१७ मध्ये पुण्यातील एस.एम,जोशी सभागृहात विचारवेध संमेलन पार पडले. नवीन विचारवेधने आणखी एक नवा पायंडा पाडला आहे. संमेलनाला अध्यक्ष न नेमण्याचा सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खाली प्रमाने आहे. त्याचा बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.
+नवीन सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खालीलप्रमाणे आहे.
+१९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात येत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावांत हे संमेलन स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने भरवीत असत. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत धर्म आणि राजकारण यांच्या संबंधांची सखोल चिकित्सा करण्यासाठी पहिले विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात आले. ‘विसाव्या शतकाचे एकविसाव्या शतकाला योगदान’ हे या संमेलनाचे प्रमुख सूत्र होते. विसाव्या शतकाचा आढावा संपला आणि एकविसावे शतक नुकतेच सुरू झाले होते, त्याचा आढावा घेणे तेव्हा शक्य नव्हते, तेंव्हा ही संमेलने थांबवण्याचा निर्णय आंबेडकर अकादेमीने घेतला, आणि २००७ नंतर ही संमेलने आयोजित करण्यात खंड पडला.
+त्यानंतर असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली.
+'भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हा विचार-वेध मंच हक्काने उपलब्ध आहे.
+'वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी 'विचारवेध'तर्फे अनेक उपक्रम राबविले जातील. वार्षिक संमेलने हा तर या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असेलच पण त्याच बरोबर (अ) अनेक विचारवंतांची ‘विचार वेचे’ ही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे (ब) गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे (क) वक्तृत्वस्पर्धा भरवणे (ड) लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे (ए) परिसंवाद आयोजित करणे इत्यादी उपक्रमांचाही 'विचारवेध'मधे समावेश असेल.
+'विचार- वेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडित असावेत असा प्रयत्न असेल. वक्ते त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असेल. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील राहील. सामेलानातील वक्ते आणि विषय ठरवण्याची पद्धती ही ‘लोकशाही’ आणि‘पारदर्शी’असेल. संमेलनातील वक्ते हे वैचारिक मासिकांच्या वाचकांनी, लेखकांनी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे ठरवावेतअशी निर्णय प्रक्रिया उभारण्यात येईल. 'विचार-वेध'मध्ये माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून; विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न राहील. विचारवेधला राजकीय पक्षांची आवश्यकता आणि सक्रिय राजकारण करण्यची गरज पूर्णतः मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मध्ये सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी. पण विचारवेध हा राजकीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये या साठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचावेधची भूमिका आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे. पण विचारवेध हे निव्वळ वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वतः दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही, विचार-वेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल. परदेशी संस्थांकडून विचार-वेध आर्थिक साहाय्य स्वीकारू शकणार नाही पण त्यांनी विचार-वेधचा प्रचार आणि व्याप वाढविण्यास (वक्ते, श्रोते, चर्चेतील सहभाग, स्थानिक संमेलने, इत्यादि) केलेल्या सहकाराचे विचारवेध स्वागतच करेल.'
+पूर्वी झालेल्या काही विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. ’विचारवेध’ याच नावाने अनेक संमेलने भरत असल्याने ते तपशील वर दिलेल्या माहितीशी जुळतीलच असे नाही.
+पहा : मराठी साहित्य संमेलने
+विचारवेध वेबसाईट लिंक :- http://www.vicharvedh.org/ Archived 2016-12-18 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14899.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14899.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c6e36c65424a9a36dd4ea8bf5d208f711932d74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14899.txt
@@ -0,0 +1,4 @@
+विचारशलाका हे लातूर लातुरहुन प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे. याचे संस्थापक, संपादक डॉ. नागोराव कुंभार हे आहेत. या नियतकालिकाची सुरुवात इ.स. जुलै १९८७ला झाली. सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूरचे मुखपत्र म्हणुन ‘विचारशलाका’ प्रकाशित होऊ लागले ते आज तागायत.
+सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूर यांच्या भूमिका सांभाळत स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचे काम 'विचारशलाका' या नियतकालिकाने केले आहे. समाज प्रबोधनाच्या आणि नवविचार आणि नवमूल्यांच्या अभिसरणाच्या प्रेरणेने सातत्य व गुणवत्ता सांभाळून काम केले. विचारसंघर्ष आणि विचारकलह यातून वैचारिक जागृती होते हे तत्त्व स्वीकारून त्यांनी 'विचारशलाका' मध्ये सर्व प्रागतिक आणि पुरोगामी विचारांना आदराचे स्थान दिले. आपल्या समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक सत्तेपासून शतकानुशतके वंचित असलेल्या समूहांच्या समस्यांची चिकित्सा करावी, राष्ट्रीय आणि सामाजिक चळवळी व कार्यकर्त्यांना वैचारिक आधार व दृष्टि द्यावी, सामाजिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पना व सिद्धांतांची मिमांसा करावी आणि वैचारिक साहित्य वाचणारा जाणकार व चोखंदळ वाचकवर्ग निर्माण करावा, लेखकाला व्यासपीठ मिळावे या हेतूने गेली एकतीस वर्षापासून 'विचारशलाका' काम करीत आहे.
+ ‘विचारशलाका’ मध्ये महाराष्ट्रातील तर्कतीर्थांपासून तर ते महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातले संशोधक, अभ्यासक, वैचारिक साहित्य लिहिणाऱ्या लेखकांचे लेखन प्रकाशित केले. यात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. ना.य.डोळे, डॉ. ज.रा.शिंदे, डॉ. स.रा.गाडगीळ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. र.ल. चौधरी या मराठवाडा परिसरातील लेखकांन बरोबरच डॉ. भास्कर भोळे, प्रा. एफ.एच. बेन्नूर, प्रा. देवदत्त दाभोलकर, श्री. स.मा.गर्गे यासारख्या लेखकांनी 'विचारशलाका' मध्ये आपले लेखन प्रकाशित करून वाचकांची वैचारिक बैठक निर्माण केली. तसेच 'विचारशलाका' ने वैचारिक साहित्य लिहिणारा एक लेखकवर्ग ही निर्माण केला. सामाजिक शास्त्र विचारविश्वातील जुन्या पिढीतले जेष्ठ विचारवंत आणि नवीन पिढीतले विचारवंत या दोघांना एकत्र प्रकाशित करण्याचे काम 'विचारशलाका' ने केले.
+ ‘विचारशलाका’चा प्रत्येक अंक हा विशेषांकच असावा ह्या संपादकीच्या भूमिकेमुळे अनेक विषयांवर विशेषांक प्रकाशित करून आपले वाड्.मयीनमूल्य जपण्याचा प्रयत्न केला. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत जो मूल्यांचा आकृत्रिबंध आहे. त्या मूल्यांचा आशय लोकांना समजावा या हेतूने घटनेतील मूल्य आणि तत्त्व यावर भर देऊन लेखन केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14916.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14916.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a6a2def5242937f5794acd8926f35e5772ec722
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14916.txt
@@ -0,0 +1,11 @@
+
+रोहिडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
+सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’ होय. रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला 'विचित्रगड' किंवा 'बिनीचा किल्ला' असे देखील संबोधले जाते.
+या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहने ह्या गडाची दुरूस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी "३०च होन का" अशी जेव्हा विचारणा केली, तर राजे त्यावर म्हणाले की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे.[ संदर्भ हवा ]
+पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.
+या गडावर जाण्यासाठी दोन बाजूंनी मार्ग आहेत: एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडे कडून जाताना दोन मार्ग आहेत हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेक साठी या मार्गाचा उपयोग करता येईल.
+दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात.
+चिखलावडे खुर्द येथून टप्याचे नाकाड मार्गे किवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडा कठीण आहे. चिखलावडे येथे जाण्यासाठी पुढील मार्ग आहे.
+भोर -चौपाटी (महाड रोड)-वेनवडी-शिरवली-आंबेघर-चिखलावडे फाटा-चिखलावडे.
+पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजूबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. ह्यातील एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयेला शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहेत.
+किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14917.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14917.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19faf787472b4af4a496a132af104389cf7cd680
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14917.txt
@@ -0,0 +1 @@
+विचित्र वीणा एक तंतुवाद्य आहे. हे सहसा हिंदुस्तानी संगीतात वापरले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14919.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14919.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c6650df51d4c1230624e6a6c32a531f7d9da653
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14919.txt
@@ -0,0 +1 @@
+विशी फ्रान्स किंवा नाझी फ्रान्स हे नाव जुलै १९४० ते ऑगस्ट १९४४ दरम्यान नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्रान्सचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. दुसऱ्या महायुद्धामध्ये ऍडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने १० मे १९४० रोजी फ्रान्ससोबत युद्ध पुकारून लष्करी आक्रमण केले व २५ जून १९४० रोजी फ्रान्सने शरणागती पत्कारली. त्यानंतर फ्रान्सचे ३ तुकडे पाडण्यात आले. उत्तरेकडील मोठा भाग जर्मनीने बळकावला, पूर्वेकडील छोट्या भागावर इटलीने कब्जा मिळवला तर दक्षिणेकडील भाग स्वतंत्र राहिला. ह्या तिन्ही भागांवर विशी फ्रान्सची सत्ता होती. फेलिप पेतें हा विशी फ्रान्सचा प्रमुख होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14926.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14926.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e11b5e1e8f238e32945410c534c9b0741f8771c9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14926.txt
@@ -0,0 +1,12 @@
+
+
+साचा:Unreferenced
+साचा:Original research
+विजय (यश संपादन करणे,किंवा करणारा)हे एक सर्वनाम तसेच नाम आहे.विजयी असे त्याचे विशेषण आहे.
+Victory (from Latin victoria) is a term, originally in applied to warfare, given to success achieved in personal combat, after military operations in general or, by extension, in any competition. Success in a military campaign is considered a strategic victory, while the success in a military engagement is a tactical victory.
+In terms of human emotion, victory is accompanied with strong feelings of elation, and in human behaviour is often accompanied with movements and poses paralleling threat display preceding the combat, associated with the excess endorphin built up preceding and during combat.
+Victory dances and victory cries similarly parallel war dances and war cries performed before the outbreak of physical violence.
+Examples of victory behaviour reported in Roman antiquity, where the term originates, are the victory songs of the Batavi mercenaries serving under Gaius Julius Civilis after the victory over Quintus Petillius Cerialis in the Batavian rebellion of 69 (according to Tacitus), and also the "abominable song" to Wodan, sung by the Langobards at their victory celebration in 579. The sacrificial animal was a goat, around whose head the Langobard danced in a circle while singing their victory hymn (see also Oslac).
+In the Roman Republic, victories were celebrated by triumph ceremonies and monuments such as victory columns (e.g. Trajan's Column). A trophy is a token of victory taken from the defeated party, such as the enemy's weapons (spolia), or body parts (as in the case of head hunters).
+In mythology, victory is often deified, as in Greek Nike or Roman Victoria. Archetypical victories of good over evil, or of light over dark etc. are a recurring theme in mythology and fairy tales. The victorious agent is a hero, often portrayed as engaging in hand-to-hand combat with a monster (as Saint George slaying the dragon, Indra slaying Ahi, Thor slaying the Midgard Serpent etc.). Sol invictus ("Sun invincible") of Roman mythology became an epithet of Christ in Christian mythology. The resurrection of Christ is presented as a victory over Death and Sin by Paul of Tarsus (1 Corinthians 15:55; see also Jesus Christ in comparative mythology).
+Latinate victory from the 14th century replaces Old English sige (Gothic sigis, Old High German sigu), a frequent element in Germanic names (as in Sigibert, Sigurd etc.), cognate to Celtic sego- and Sanskrit sahas.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14934.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14934.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14934.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14963.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14963.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..14670ceda1ccdf85a5cf9bc0bc215cbbbd227af1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14963.txt
@@ -0,0 +1,6 @@
+विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केलेली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला.[ संदर्भ हवा ][१]
+विजय चव्हाण यांचे बालपण करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाल्यावर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.[ संदर्भ हवा ]
+कॉलेजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितले गेलेादस आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर त्यांनी रंगमंचावर अभिनय केला. नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले नव्हते. कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केले होते. कॉलेजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून हे नाटक बसविले होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी कलाक्षेत्र गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला.[ संदर्भ हवा ]
+अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र होते. विजय कदम, चव्हाण आणि अन्य एक मित्र या तिघांनी मिळून "रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे "टुरटूर' नाटक बसवत होते. लक्ष्याने त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला. या नाटकातूनच त्यांना "हयवदन' हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी'साठी निमंत्रण आले. त्या वेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी विक्रम केला.[ संदर्भ हवा ]
+चव्हाण यांचे शुक्रवार दिनांक २४ अॉगष्ट २०१८ रोजी दीर्घ आजाराने आजाराने निधन झाले.[ संदर्भ हवा ] त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
+==उल्लेखनीय== त्यांची भरत जाधव,रविंद्र बेर्डे, विजय पाटकर संजय नार्वेकर आणि अशोक सराफांबरोबर जोडी प्रसिद्ध होती. त्यांचं डोळा मारतेलं विनोदी दृश्य प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14966.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3e8a8af5bc24e1c6543f0c557b53f2ec1c6373d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14966.txt
@@ -0,0 +1,18 @@
+[१]
+विजय तेंडुलकर (जन्म: मुंबई, ६ जानेवारी १९२८; - पुणे, १९ मे २००८)[२] हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.
+विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी मुंबई येथील मुगभाट , गिरगांव येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे. लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर या त्यांच्या कन्या होत.
+तेंडुलकर, विजय : (६ जानेवारी १९२८– ). एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथालेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. १९४३ मध्ये शालेय शिक्षणात खंड पडला. शालेय शिक्षणापेक्षा घरातील वाङ्मयप्रेमी वातावरणाचे संस्कार प्रेरक ठरले. त्यांचे वडील प्रकाशक, लेखक, हौशी नट–दिग्दर्शक होते. वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादींमधून वाङ्मयग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. प्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील हे त्यांना पुण्यास शिक्षक म्हणून लाभले. बोकिलांप्रमाणेच दि. बा मोकाशी ह्यांच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर ह्यांच्या संवादलेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वावर झालेले आहेत. १९५७ पर्यंत त्यांचे वास्तव्य पुण्यात होते पुढे काही काळ मुंबईत. पुणे–मुंबई, मुंबई–पुणे असा अनिश्चित भ्रमंतीचा काही काळ लोटल्यानंतर १९६६ पासून मुंबई हेच वास्तव्याचे व कामाचे कायम स्थान बनले. मुंबईतील वास्तव्यामुळेच तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी व ‘रंगायन’, ‘आविष्कार’, ‘भारतीय विद्या भवन कला केंद्र’, ‘अनिकेत’ यांसारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यांतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला. रंगभूमीशी आंरभापासूनच आत्मीयतेने निगडित असूनही तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन. कोवळी उन्हे (१९७१), रातराणी (१९७१), फुगे साबणाचे (१९७४) यांसारखे त्यांचे स्फुट ललितनिबंधसंग्रह यातूनच जन्माला आले. तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडित राहिल्याने त्यांनी लघुकथास्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्माक पद्धतीचेही बरेच लेखन केलेले आहे. त्यातील काही काचपात्रे (१९५८), द्वंद्व (१९६१), मेषपात्रे (१९६५), गाणे (१९६६), फुलपाखरू (१९७०) इ. नावांनी संकलित केले गेले आहे. दिवाकरांच्या नाट्यछटाही त्यांनी संपादिल्या आहेत.
+तेंडुलकरांचे प्रधान कार्यक्षेत्र रंगभूमी हेच. १९५५ पासून आजतगायत ते नाट्यलेखन करीत आहेत. त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रारंभ एकांकिकालेखनाने झाला. नभोवाणीकरिता लिहिलेली ‘रात्र’ ही त्यांची पहिली एकांकिका. ती बरीच लोकप्रिय ठरली. ध्वनिमाध्यमाचे तीत चातुर्याने उपयोजन केले आहे. रात्र आणि इतर एकांकिका हा त्यांचा पहिला एकांकिकासंग्रह (१९५७). नंतर अजगर आणि गंधर्व (१९६६) व भेकड आणि इतर एकांकिका (१९६९) हे दोन एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झाले. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन (१९६५), चिमणा बांधतो बंगला (१९६६), चांभारचौकशीचे नाटक (१९७०), मुलांसाठी तीन नाटिका (१९७३) इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिला आहेत. तेंडुलकरांनी काही अनुवादापर नाट्यलेखनही केलेले आहे. त्यात टेनेसी विल्यम्सच्या स्ट्रीट कार नेम्ड डिझायरचा वासनाचक्र या नावाने केलेला अनुवाद विशेष लक्षणीय आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरेचा व गिरीश कार्नांड यांच्या तुघलखचाही त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. सामना, निशांत, शांतता कोर्ट चालू आहे यांसारख्या बोलपटांची कथानकेही त्यांनी अलीकडेच लिहिली आहेत. त्यांच्या ह्या तिन्ही चित्रपटकथांना पारितोषिके लाभलेली आहेत. सध्या यूनेस्कोने सोपविलेल्या दूरचित्रवाणीविषयक कार्यात ते मग्न आहेत.
+तेंडुलकरांचे प्रसिद्धी दृष्ट्या पहिले नाटक श्रीमंत (१९५५) हे बरेच गाजले. त्यानंतर त्यांची माणूस नावाचे बेट (१९५६), मधल्या भिंती (१९५८), चिमणीचं घऱ होतं मेणाचं (१९६०), मी जिंकलो–मी हरलो (१९६३), कावळ्यांची शाळा (१९६४), सरी ग सरी (१९६४), एक हट्टी मुलगी (१९६७) ही नाटके रंगभूमीवर आली. त्यांतील माणूस नावाचे बेट हे रंगभूमीवरील स्थित्यंतराचे निदर्शक मानावे लागेल. यात तेंडुलकरांनी वास्तवतेचा संपूर्ण पुरस्कार केलेला आहे. चिमणीचं घर होतं मेणाचं हे प्रयोगशीलतेच्या दृष्टीने व एक हट्टी मुलगी हे व्यक्तिदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तेंडुलकरांना अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक १९६८ साली रंगभूमीवर आले. या नाटकाला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळाले आहे. भारतीय भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ अशी पाखरे येती (१९७०), गिधाडे (१९७१) ही नाटके पुढे आली. गिधाडेतील उग्रकठोर वास्तववादी चित्रणाने बरीच खळबळ उडवून दिली. अशी पाखरे येती हे गिधाडेच्या उलट प्रकृतीचे नाटक. तेंडुलकर एकाच वेळी भिन्नभिन्न प्रकृतीची नाटके निर्माण करू शकतात याचेच हे निदर्शक. गिधाडेपेक्षाही तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर (१९७२) व घाशीराम कोतवाल (१९७३) या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला. सखाराम बाइंडर तर काही काळ सेन्सॉरच्या अवकृपेस पात्र ठरले. घाशीराम कोतवाल हे नाना फडणीसांच्या जीवनावर आधारलेले नाटक. ऐतिहासिक दृष्ट्या हे चित्रण विवाद्य ठरले पण या नाटकात केला गेलेला लोकनाट्यातील घटकांचा अवलंब प्रशंसनीय ठरला. दंबद्वीपचा मुकाबला (१९७४), मल्याकाका (१९७४) व बेबी (१९७६) ही त्यांची अलीकडेच प्रसिद्ध झालेली नाटके. त्यांच्या नाट्यकृतींची एकूण संख्या विसांहून अधिक भरेल.
+आशय–अभिव्यक्ती दृष्ट्या तेंडुलकरी नाटकात बरीच स्थित्यंतरे झालेली आहेत. तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार आहेत. प्रसंगवशात त्यांनी कल्पनारम्यतेचा आश्रय केलेला असतो पण तो वास्तवाचा पाया बळकट करण्यासाठीच. सामान्य स्तरातील पांढरपेशा वर्ग आणि त्याची सुखदुःखे-विशेषतः दुःखेच–हा त्यांच्या चित्रणाचा व चिंतनाचा मुख्य विषय. साध्या दैनंदिन घटनेतील नाट्य समर्थपणे पेलणे हा त्यांच्या नाट्यलेखनाचा धर्म. त्यांच्या प्रारंभकालीन नाटकांत जी हळवी भावविवशता दिसते ती उत्तरोत्तर कमी होत जाऊन चित्रणात उग्र, कठोर वास्तवता अधिक प्रमाणात येऊ लागल्याचे जाणवते. मानवी मनातील व जीवनातील हिंस्त्रता, विकृती, कुरूपता यांचे निडर दर्शन त्यांची आजची नाटके घडवितात (गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल इ.) त्यात काव्य आणि कारुण्य यांच्या छटाही अधूनमधून मिसळलेल्या दिसतील, तंत्रदृष्ट्याही ते नवेनवे प्रयोग करीत असतात.
+या तेंडुलकरी नाटकाचे सारे विशेष शांतता कोर्ट चालू आहे मध्ये कलात्मक रीत्या एकत्र आलेले आहेत. व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे बाह्य आचार–उच्चार व त्याच्या अंतर्मनातील प्रवाह यांतील विरोध, विसंगती, उपरोध परिणामकारक रीत्या या नाटकात चित्रित झाले आहेत.
+भारतीय समाजातील हिंसाचार ह्या विषयावरील संशोधनार्थ त्यांना नेहरू अभ्यासवृत्ती देण्यात आली होती (१९७४–७५)
+लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता! कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.
+'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
+तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.
+मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.
+"देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता.
+तेंडुलकरांच्या 'झाला अनंत हनुमंत' या नाटकावर चित्रपट बनला आहे. मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘झाला अनंत हनुमंत’ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे.
+कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णूदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. इ.स. १९९८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती.
+तेंडुलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल असे जळजळीत उद्गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले अशी खंतही तितक्याच सहजपणे व्यक्त झाली.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14974.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14974.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab4cd6dc35134ade5373c75d83c598c8be2aef14
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14974.txt
@@ -0,0 +1 @@
+विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख मराठी राजकारणी आहेत. हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14982.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14982.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..01eee5727f862a97fd1af280818b72eb3542ebf9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14982.txt
@@ -0,0 +1 @@
+विजय बहुगुणा ( २८ फेब्रुवारी १९४७) हे भारत देशाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. स्वातंत्र्यसैनिक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा ह्यांचे पुत्र असलेले विजय बहुगुणा मार्च २०१२ सालापासून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यापूर्वी ते १४व्या व १५व्या लोकसभेचे सदस्य होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14983.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14983.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dac198206f8eddc89cf5caa3c72be557c8a24e3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14983.txt
@@ -0,0 +1 @@
+विजय बाघेल हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14984.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14984.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..503dc6dfdca8f649bae1a42ef8e45701eebd120b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_14984.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विजय बारसे (जन्म १९४६) हे नागपूर, भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत.[१] त्यांनी स्लम सॉकर ही संस्था स्थापन केली जी फुटबॉलच्या माध्यमातून वंचित मुलांचे उत्थान करते.[२]
+बारसे यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम केले. २००१ मध्ये, त्याने स्लम सॉकर संस्थेची स्थापना केली आणि काही वंचित मुलांना तात्पुरते फुटबॉल खेळताना पाहिल्यानंतर, त्यांना सॉकर क्लब सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांची पत्नी रंजना बारसे आणि मुलगा अभिजीत बारसे यांच्यासोबत क्रीडा विकास संस्था नागपूर (के.एस.वि.एन) ची स्थापना केली.[३]
+अभिनेता आमिर खानने होस्ट केलेल्या सत्यमेव जयते या टीव्ही शोच्या सीझन ३ च्या पहिल्या भागामध्ये विजय बारसे यांच्या कथेचे अनावरणही करण्यात आले. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि लिखित झुंड या बॉलीवूड चित्रपटात बारसे यांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. बरसे यांची भूमिका बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली होती.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15001.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15001.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa4a10f74e0967ac8a24bfc32667473c9dac5236
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15001.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विजय रामकृष्ण खातू (इ.स. १९५४ - २६ जुलै, इ.स. २०१७) हे गणपतीच्या मूर्ती बनवणारे मूर्तिकार होते. त्यांनी ४० वर्षांमध्ये गणपतीच्या २५ फुटापर्यंत उंची असलेल्या सुमारे २५० मूर्ती बनवल्या. मुंबईतील परळ भागात रेल्वे वर्कशॉपजवळ त्यांचा मूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे.
+विजय खातू यांचे वडील पोदार कापड गिरणीत सुमारे ३० वर्षे नोकरीला होते. स्वतः विजय खातूंनीही स्वदेशी कापड गिरणीत, ती बंद होईपर्यंत, सुमारे ६ वर्षे काम काम केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15013.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15013.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be19099d08408274e48593c0c7872e0e6deaac87
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15013.txt
@@ -0,0 +1,6 @@
+विजय सरदेशमुख (जन्म : पुणे, २३ जून १९५२; - ५ ऑक्टोबर २०१९) रा. हे पुण्यात राहणारे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते.
+विजय सरदेशमुख हे विठ्ठलराव सरदेशमुख यांचे धाकटे चिरंजीव होत.
+ग्वाल्हेर घराण्याचे गायक असलेल्या विजय सरदेशमुखांनी आयुष्यभर कुमार गंधर्व यांच्या गायकीचा प्रसार केला. कुमार गंधर्व यांचा दीर्घ काळ सहवास त्यांना लाभला होता. कुमार गंधर्व यांची गायकी आत्मसात केलेल्या सरदेशमुख यांनी कुमार गंधर्वांची गायकी युवा पिढीपर्यंत पोहोचवून त्यांनी अनेक शिष्य घडविले.
+पुण्यातील स्वरसाधना महोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन महोत्सवासह त्यांनी देशभरांतील विविध संगीत संमेलनांमध्ये त्यांनी बहारदार गायन केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलाकार होते.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15025.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15025.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..736b0d826b19e50fbf616539bb463d470594fc9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15025.txt
@@ -0,0 +1 @@
+विजयंत थापर (२६ डिसेंबर, इ.स. १९७६ - २९ जून, इ.स. १९९९) हे भारतीय सैन्यातील २ राजपुताना रायफल्स या पथकातील सैनिक होते. कारगिल युद्धात २९ जून १९९९ रोजी ते शहीद झाले .त्यांच्या कारगिलच्या युद्धातील कामगिरीबद्दल वीरचक्र देण्यातआले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1506.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1506.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6121ce2a084789d51039b1a15f5053d0c177f9ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1506.txt
@@ -0,0 +1,5 @@
+तपकिरी फटाकडी किंवा राखी फटाकडी (इंग्रजी: Brown crake, हिंदी: भुरी कुकडी) दक्षिण आशियातील एक पक्षी आहे.
+हा पक्षी आकाराने गावा तीत्तीरापेक्षा लहान असतो. त्याची चोच हिरवट असते, वरील भागाचा रंग तपकिरी, पांढरखा गळा, छाती, डोक्याची बाजू आणि मान उदी. पोटाखालून शेपटीपर्यंतचा रंग तपकिरी. डोके तांबडे, पायाचा रंग तपकिरी, जांभळा किंवा तांबडा.
+तपकिरी फटाकडी भारतात काश्मीर - जम्मूपासून संबार सरोवर, आसाम व आजूबाजूचा प्रांत, मणिपूर बांगला देश, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांत आढळतो.
+प्रामुख्याने मे ते ऑगस्ट आणि मार्च ते ऑक्टोबर (पुणे) या काळात वीण असतात.
+हा पक्षी दलदली प्रदेशात आढळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15081.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2a1d48f0f54af859d3db7560083589b9abe7f08
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15081.txt
@@ -0,0 +1,8 @@
+विजयसिंह मोहिते-पाटील (१२ जून १९४४) हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील एक राजकारणी आहेत. विजयदादा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. २००३-०४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ६ वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मोहिते-पाटील हे महाराष्ट्र विधानसभेवर १९८० ते २००९ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले होते. त्यांनी २५ वर्षे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री म्हणून काम केले आहे.
+सहकारमहर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे मोहिते पाटील घराणे हे राजकीयदृष्ट्या खूप प्रभावी मानले जाते.[१][२][३]
+२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील ह्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत ह्यांचा सुमारे २५,००० मतांनी पराभव केला.
+शंकरराव मोहिते पाटील आणि रत्नाप्रभादेवी यांच्या पोटी १२ जून १९४४ रोजी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे विजयसिंह यांचा जन्म झाला. अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयातून १९६२ मध्ये ते दहावी उत्तीर्ण झाले.
+विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी यांना एक मुलगा रणजितसिंह आणि एक मुलगी रेणुका कर्णिक आहे. अकलूजमधील शिवरत्न बंगला हे त्यांचे निवासस्थान आहे.
+विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे सरपंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९७१ ते १९७९ या काळात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८० ते २००९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत माळशिरसचे आमदार होते. या काळात त्यांनी साखर कारखाने, दूध डेअरी आणि प्रक्रिया उद्योग, पोल्ट्री फार्म, शाळा, नर्सिंग, अभियांत्रिकी आणि डी. एड. कॉलेज सुरू केले.
+२५ डिसेंबर २००३ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मोहिते पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा माळशिरस मतदारसंघ राखीव बनला, ज्यामुळे त्यांना शेजारच्या पंढरपूरच्या जागेवर जाण्यास भाग पाडले. भारत भालके यांच्याविरोधात झालेल्या या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नंतर त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली. [४]
+२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले. देशात मोदी लाट असतानादेखील ते निवडून आल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले. स्वाभिमानी पक्षाच्याच्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात त्यांनी २५,००० मताधिक्य घेतले. [५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15095.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15095.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cc558efa6ac43cd2d0fc41a52b7d6412d47e1979
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15095.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डॉ. विजया राजाध्यक्ष (५ ऑगस्ट इ.स. १९३३ - हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.
+विजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर ‘विदेही’, ‘अनोळखी’, ‘अकल्पित’, ‘हुंकार’, ‘अखेरचे पर्व’, ‘उत्तरार्ध’, ‘आधी...नंतर’ असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात ‘कवितारती’, ‘जिव्हार’ ‘स्वानंदाचे आदिमाया’, ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, ‘संवाद’ ही पुस्तके प्रख्यात आहेत. ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. इ.स. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी भूषविले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15107.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15107.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7132fd4fd26f4f3a5aed1d90cbaa6ae745716e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15107.txt
@@ -0,0 +1 @@
+विजयाश्री (८ जानेवारी, १९५३:मनकौड, तिरुवअनंतपुरम, भारत - १७ मार्च, १९७४:चेन्नई, तमिळ नाडू, भारत) ही मलयालम, तेलुगू व हिंदी चित्रपटांतून अभिनय केलेली अभिनेत्री होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1511.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1511.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac1a428428f7ab0cb942454aeb3eea0101cce980
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1511.txt
@@ -0,0 +1,10 @@
+राखी मजुमदार ( १५ ऑगस्ट १९४७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या राखीने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. राखीला तिच्या कारकिर्दीमध्ये १६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले ज्यांपैकी ३ पुरस्कार तिला मिळाले. तिला २००३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. ह्याच वर्षी भरत सरकारने राखीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
+प्रमुख चित्रपट :-1989 राम लखन
+1990 जीवन एक संघर्ष
+1991 सौगंध
+1993 रुदाली,खलनायक, क्षत्रिय, दिल की बाजी, अनाडी, बाजीगर
+1999 बादशाह , दिल क्या करे , खलनायक , क्षत्रिय
+1994 फिरिये दाव,विवेकानंद,
+1995 करण अर्जुन,किस्मत
+1998 सैनिक
+2003 तलाश,दिल का रिश्ता
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15111.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15111.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5106a4a2925f6d775e42f4eeae3739d41ede8b39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15111.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ विजविहीर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15120.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15120.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..108cac08457664458f782cbf2a32dc942e775a7b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15120.txt
@@ -0,0 +1 @@
+विजापूर शहर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ विजापूर लोकसभा मतदारसंघात असून विजापूर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15153.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15153.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d66219cfc34168558b37a1e182b4b9cae4de4f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15153.txt
@@ -0,0 +1,2 @@
+साचा:Infobox university
+युनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे दोहा, कतार येथील विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15159.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15159.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb773eaf98fbb64bb29c0898172322dd351950ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15159.txt
@@ -0,0 +1,18 @@
+सामान्य जनता आणि विद्यार्थी यांच्यात विज्ञा्नाविषय़ी कुतूहल निर्माण करणारी महाराष्ट्रात काही विज्ञान केंद्रे आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांच्यापैकी काही ही :-
+मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर ठाण्यात एक सायन्स सेंटर उभारले गेले आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने (एनसीएसएम) मंजुरी नंतर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर उभारणीची झाली. हे सेंटर, ठाणे आणि सभोवतालच्या शहरातील शाळकरी मुलांचे कुतूहल शमविण्याबरोबर त्यांच्या ज्ञानात भर टाकणारे असून ठाणे शहराच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक चळवळीतला महत्त्वाचा टप्पा आहे.[१]
+सायन्स सेंटरमध्ये अंतराळ विज्ञान, कम्प्युटर्स आदी विविध विज्ञान शाखांची सखोल माहिती देणाऱ्या दालनांसोबतच ५० बदलत्या प्रदर्शनाची सोय असलेली विज्ञान वाटिका प्रस्तावित आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने नुकताच या केंद्राला हिरवा कंदील दाखवला. अंतराळ विज्ञान, सूर्यमालिका तसेच सौर, अणु, पारंपरिक ऊर्जेचा अभ्यास, पूरविज्ञान, चक्रीवादळ, ओझोनचा ऱ्हास, पृथ्वीचे तापमान, पृथ्वीचे संरक्षण, तसेच संगणक शास्त्राची सखोल माहिती, २५ जणांची आसनक्षमता असलेले तारकामंडळ, ५० बदलत्या प्रदर्शनाचा समावेश असलेली विज्ञान वाटिका, जगभरातील वैज्ञानिक संस्थांची माहिती, भारतीय वैज्ञानिकांचा कार्यपरिचय असा प्रचंड माहितीचा खजिना या सायन्स सेंटरमध्ये असेल. दुसऱ्या टप्प्यात थ्रीडी डोम थिएटर, नोबेल म्युझियम, फिरते विज्ञान प्रदर्शन यांसारख्या योजनाही सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.[ संदर्भ हवा ]
+बाळकुम येथील पिरॅमल इंडस्ट्रीजकडून मिळणाऱ्या ३२ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर हे सायन्स सेंटर आहे.[ संदर्भ हवा ]
+महाराष्ट्रात चिंचवड येथे ’ऑटो क्लस्ट”समोर एक रीजनल सायन्स सेंटर आहे. हे सेंटर स्थापन करण्यासाठी एनसीएसएमने काही निकष ठरवून दिले होते. त्यांची पूर्तता करून शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सेंटरसाठी मंजुरी मिळवली. हे सेंटर सध्या चार हेक्टर जागेवर उभे आहे. भविष्यात आणखी १० हेक्टर जागा इथे उपलब्ध होणार आहे.[२]
+तारे, ग्रह, नक्षत्र, दीर्घिका, तेजोमेघ, आकाशगंगा, धुमकेतू अशा अवकाशातील भव्य विश्वाविषयी शास्त्रीय पद्धतीने व्यापक माहिती देण्याचे कार्य कल्याणातील आकाश मित्र मंडळ गेल्या इसवी सन १९८६पासून करते आहे. आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम, व्याख्याने, खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम, सौर कॅलेण्डरचा प्रसार, तसेच ग्रह, चंद्र, तेजोमेघ इत्यादींची फोटोग्राफी केली जाते. ॲस्ट्रोनॉमी ऑलिम्पियाड असे असंख्य उपक्रम या संस्थेतर्फे सातत्याने घेतले जातात. 'आकाशमित्र'तर्फे एमकेसीएलच्या era.mkcl.org/oer वेबसाइटवर खगोलशास्त्राची संकल्पना स्पष्ट करणारा १२ भागांचा इंटरॅक्टिव्ह बेसिक कोर्स मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]
+केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरता खगोलशास्त्राचा अभ्यास मर्यादीत न ठेवता, 'आकाशमित्र'तर्फे सर्वांसाठी खगोलशास्त्राचा १२ रविवारचा अभ्यासक्रम घेतला जातो. तो पूर्ण झाल्यावर मामनोली येथे संस्थेतर्फे प्रत्यक्ष आकाशदर्शनाचा कार्यक्रम केला जातो.[ संदर्भ हवा ]
+सौर कॅलेंडर ही भारताची राष्ट्रीय ओळख असली तरी तिचा वापर फारसा होत नाही. त्यामुळे या कॅलेंडडरचा प्रसार करण्याचे कार्यही संस्था आणि तिचे एक प्रमुख सदस्य हेमंत मोने करतात.. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पार्ले येथील ग्राहक पंचायत, चतुरंगची संदर्भ डायरी यांमध्ये सौर कॅलेंडरचा समावेश झाला आहे. अगदी चेकवरदेखील सौर दिनांकाचा उल्लेख केला तरी बँकेला तो चेक स्वीकारावा लागतो, ही बहुतांश जणांना माहिती नसलेली वस्तुस्थिती या संस्थेमार्फत उजेडात आणली जाते.[ संदर्भ हवा ]
+आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी देशभरातून सुमारे ४० ते ५० विद्यार्थी निवडले जातात. होमी भाभा शिक्षण केंद्रात त्यांच्यासाठी होणाऱ्या खगोलशास्त्रावरील शिबिरात मोने यांच्या व्याख्यानाचा समावेश असतो. मुंबई विद्यापीठाचा खगोलशास्त्रावरच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात अभय पुराणिक, शिशिर देशमुख आणि हेमंत मोने हे आकाशमित्र अनेक वर्षांपासून व्याख्यानं देत आहेत. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या संस्थेतर्फे दरवर्षी विज्ञान दिनानिमित्त होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात आकाशमित्र संस्थेचा स्टॉल असतो. या उपक्रमातून अधिकाधिक जणांपर्यंत विज्ञानाची माहिती पोहोचावी, यादृष्टीने संस्थेचे प्रभाकर गोखले पुढाकार घेतात. शिशिर देशमुख आणि हेमंत मोने यांनी ॲस्ट्रॉनॉमी ऑफ एक्लिप्स या पुस्तकाचे लिखाणदेखील केले आहे.[ संदर्भ हवा ]
+विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विज्ञानाची माहिती कॉलेजांमध्ये सायन्स असोसिएशनच्या माध्यमातून दिली जाते. या असोसिएशनतर्फे तज्ज्ञ शास्त्रज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, डिबेट, प्रोजेक्ट, निबंध, पोस्टर स्पर्धा, पॉवर पॉइण्ट प्रेझेंटेशन आदी विविध उपक्रम राबवले जातात. कल्याणातील बिर्ला कॉलेजात जी. डी. यादव आणि डॉ. राजेश वत्स आदी आघाडीच्या शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजांना भेटी देतात.[ संदर्भ हवा ]
+याखेरीज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, नेहरू तारांगणला भेटदेखील असोसिएशनतर्फे आयोजित केली जाते. स्टार प्रवाह हा विज्ञानावर आधारित फेस्टिव्हल, प्रयोगातून विज्ञान, फन विथ सायन्स, इको फ्रेंडली कॅम्पस आणि विज्ञानातील संकल्पनेवर आधारित रांगोळी अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांची विज्ञानातील गोडी वाढवण्याचा प्रयत्न ही चळवळ करते. दरवर्षी कॉलेजमध्ये इको फ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शनदेखील भरवले जाते.[ संदर्भ हवा ]
+विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेकडून भरीव कार्य करण्यात आले आहे. विज्ञानाचे जीवनातले महत्त्व वाढावे आणि सर्वसामान्यांमधील वैज्ञानिक साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर या विभागाचा भर असतो. त्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम केले जातात. दरवर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात विज्ञान व्याख्यानमाला तसेच आरोग्य विज्ञान व्याख्यानमाला आयोजित करून लोकांमधील शंकांचे निसरन केले जाते. मध्यवर्ती संस्थेच्या धोरणानुसार, शास्त्रज्ञांशी मुक्त संवाद साधण्याची संधी देऊन मोलाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली जाते.. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी तालुका स्तरावरही विज्ञान संमेलन आयोजित केले जाते. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, दीपक फाटक, प्रभाकर देवधर आदी आघाडीच्या शास्त्रज्ञांनी या संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून खेळणी तयार करण्याच्या कार्यशाळा ठाणे, कल्याण आदी ठिकाणी संस्थेतर्फे घेण्यात येतात. विज्ञान सहलींमध्ये लोणार सरोवर, चोंडा येथील वीज प्रकल्पांना भेटी, विविध स्थळांवरून आकाशदर्शन शालेय विद्यार्थ्यांना घडवले जाते. खगोलशास्त्रावर आधारित प्रदर्शन भरवताना केवळ त्या शाळेपुरते मर्यादीत न राहता आजूबाजूच्या परिसरात किमान ८ ते १० शाळांमधील विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होऊ शकतील, अशा शाळेची निवड प्रदर्शनासाठी केली जाते. सन २००९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष म्हणून साजरे झाले होते. त्यानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याच वर्षी खगोल संमेलनात इस्त्रो, आयुका, टीआयएफआर, आयआयटी या आघाडीच्या संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी झाले होते. तसेच खास प्रदर्शनात इस्त्रोतर्फे प्रदर्शन मांडण्यात आले होते. परिषदेतर्फेही स्वतंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला ३५ ते ४० हजार विद्यार्थी व नागरिकांनी प्रतिसाद दिला होता.[ संदर्भ हवा ]
+मुलांना विज्ञानाची गोडी लागण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजे प्रयत्न करीत असतात. डोंबिवलीतील स. गो. बर्वे क्लासेस, चैतन्य वझे यांच्याद्वारे होमी भाभा परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन करण्यात येते, विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे प्रात्याक्षिक ज्ञान दिले जाते. यामुळेच होमीभाभा मधील गोल्ड मेडलिस्ट डोंबिवली शहरात पुढे येताना दिसत आहेत. डोंबिवलीतील जोशी हायस्कूल, टिळकनगर विद्यामंदिर, चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर या शाळा वेगवेगळे प्रयोग लोकांसमोर घेऊन येत आहेत. जोशी हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते.[ संदर्भ हवा ]
+कॉलेज तरुणांची विज्ञानाची आवड जोपासण्यात डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या पेंढरकर कॉलेजचे मोठे योगदान आहे. कॉलेजातील नॅनो विज्ञान संशोधन केंद्रातील सुसज्ज प्रयोगशाळेचे उद्घाटन अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाने मेक्सिकोतील तबास्को येथील जुआरेज स्वायत्त विद्यापीठाशीही सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि नॅनो तंत्रज्ञान या तीन विषयांत परस्परांना सहकार्य करणार आहेत. यामुळे शिक्षणपद्धतीतील देवाणघेवाण करणे शक्य होणार असून, याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. जुआरेज स्वायत्त विद्यापीठाचे डॉ. होसे मॅन्युल पिनिया गुटिअरेज व महाविद्यालयाच्या प्राचार्या रानडे यांनी हा करार केला. सायन्स शाखेतील अनेक पदव्युत्तर विद्यार्थी आणि शिक्षकांना याचा फायदा होत आहे. या प्रयोगशाळेत सुपर कपॅसिटर्स, सौरऊर्जेसाठी लागणारे सेल्स, पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान, हायड्रोन साठवण्यासाठीचे तंत्रज्ञान यांविषयी संशोधन केले जाते. या संशोधनासाठी कार्बन व धातूंचे नॅनो कण यांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ]
+याशिवाय विज्ञान शाखेसंदर्भात इतरही उपक्रम पेंढरकर कॉलेजद्वारे राबवले जातात. कॉलेजच्या सर्वच सुसज्ज प्रयोगशाळा आणि सुविधांमुळे संशोधनाकडे विद्यार्थी वळत आहेत. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींचे विचार ऐकायला मिळावेत आणि त्यांच्या संशोधनाबद्दल माहिती मिळावी यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन कॉलेजतर्फे करण्यात येते. मध्यंतरी कॉलेजमध्ये nanomaterials for sustainable greentechnology या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या देशांतील प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी हजेरी लावली होती. कॉलेजद्वारे नेहमीच संशोधनाला प्राधान्य दिले जाते. कॉलेजमधील सर्वच शिक्षक कल्पक आणि विज्ञानाविषयी आस्था असलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा होतो.[ संदर्भ हवा ]
+
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15170.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15170.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..344a8ec393cbad6efd68af29a47cfe41e5b56fc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15170.txt
@@ -0,0 +1 @@
+विझियानगरम विधानसभा मतदारसंघ - १८ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. विझियानगरम हा विधानसभा मतदारसंघ विजयनगरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15173.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15173.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8530a35484d4b641c94f5a740d803f4229ee9285
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15173.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विझोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15201.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1704484c468db2da275ba8600af4a6995fe6604
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15201.txt
@@ -0,0 +1,13 @@
+
+
+विठे हे गाव महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये आहे.
+विठे हे निसर्गसंपन्न गाव सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमधून वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले आहे. गावात सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे. गावाचे ग्रामदैवत कळंबा माता असून दर वर्षी तिची यात्रा होते. विठे गावात वेगवेगळ्या जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावात गाव सोडून एकूण ४ वाड्या आहेत, ठाकरवाडी, चिंचमाळी, भोजदारी आणि निरगुडेवाडी अशी त्यांची नावे आहेत. ४ वाड्या आणि विठे गावठाण मिळून विठे गाव बनते. गावात ग्रामपंचायत आहे.
+विठे गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सॊय असून १० ते १५ खाटांचा अद्ययावत दवाखाना आहे. ह्या ठिकाणी विठ्यातील आजूबाजूच्या गावांतील रुग्णांना अत्यंत अल्प दरात प्राथमिक आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणार अाली आहे. गरीब गरजू लोकांपर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा अल्प दारात पोहचाव्यात यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध प्रकारचे कॅम्पांचे आयोजन केले जाते. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ॲम्ब्युलन्सही उपलब्ध आहे.
+विठे गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी सावित्रीआई हायस्कूल आहे. विठे गाव, विठे गावच्या वाड्या तसेच चिंतळवेढे गाव या ठिकाणावरून मुले शिक्षणासाठी येतात.
+विठे गावाच्या उत्तरेला दीड किमी अंतरावर निब्रळ हे गाव असून पूर्वेला आंबड आणि रुंभोडी ही गावे आहेत. पश्चिमेला चिंतळवेढा आणि जामगाव आहे तर दक्षिणेला पाडाळणे गाव आहे.
+अकोलेपासून विठे १३ किलोमीटरवर आहे, तर राजूर पासून ७ किलोमीटरवर. विठे गाव हे कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर असून, अकोले आणि राजूर ह्या दोन्ही ठिकाणांवरून विठे येथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस आहेत.
+निसर्गाने भरभरून दिलेल्या विठे गावच्या शिवारात चोहंडी धबधबा आहे.
+मान्सूनच्या पावसात ह्या धबधब्याला पाणी असते. जवळपास २०० ते २५० फूट उंची असलेला हा धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे.
+जवळ भंडारदरा धरण असल्याने भंडारदराला जाणाऱ्या पर्यटकांसाठी पहिले आकर्षण म्हणजे चोहंडी धबधबा आहे.
+पर्यटकांच्या कुतूहलाचे आणखी एक ठिकाण म्हणजे विठेघाट. कोल्हार-घोटी महामार्गावर असणारा विठे घाट हा निसर्गसौदर्याने नटलेला आहे विविध प्रकारची गर्द झाडी आणि त्यामधून फिरणारे मोर पाहणे म्हणजे पर्यटकांची पर्वणीच. कधी रात्रीच्या वेळी बिबट्या, तरस किंवा वाघोबाचे दर्शनपण होऊ शकते. विविध प्रकारचे प्राणी तसेच पक्षी या परिसरातये सहज पाहायला मिळतात.
+विठे गावचे आणखी एक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे प्रवरा नदी. प्रवरा नदी विठे गावात उत्तर दिशेला आहे. डोंगरदऱ्यांमधून खळखळाट करत वाहणाऱ्या प्रवरा नदीचा प्रवाह विठे गावात येऊन स्थिरावतो. प्रवरेचा सुंदर असा हिरवागार किनारा आणि एका स्थिर उंचीवर वाहणारे पाणी पाहून सगळ्यांना पोहण्याचा मोह होतो. प्रवरा नदीवर ठाकर लोक मासेमारी करताना नजरेस पडतात.. विठे गावाचे वैभव असलेली प्रवरा नदी पुढे जाऊन नगर जिल्ह्याची जीवनदायिनी बनते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15207.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15207.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..59ecd3e774bbe0e29424a817039a751c672481bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15207.txt
@@ -0,0 +1,81 @@
+विठ्ठल (विठोबा (IAST: Viṭhobā), ज्याला विठ्ठल (IAST: Viṭṭhala), आणि पांडुरंग (IAST: Pāṇḍuraṅga) म्हणूनही ओळखले जाते, हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळा रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते, कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलत: एकेश्वरवादी, गैर-विधीवादी भक्ती-चालित[१][२] महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर, पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी-संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते. वारकरी कवी-संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तीगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहासलेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते १३ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.[३]
+
+हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते.[४][३] विठोबा, विठुराया, पांडुरंग, किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते. विठोबा, ज्याला वि(त) थल(अ) आणि पांडुरंगा म्हणूनही ओळखले जाते. त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार, कृष्णाचे रूप मानले जाते.[५]कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो, कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[४][६]
+विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[३]
+विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे.
+गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात.
+त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील
+संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[९] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.
+पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.[१०]आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार जन्म द्वापार युगात बुधवार दि. १३ जून इ.स.पु. -३२२८ श्रावण वद्य अष्टमी, श्रीमुख नाम संवत्सर ला पहाटे झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
+पुराणातील श्लोकाप्रमाणे:-
+वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
+ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
+अर्थ-
+याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.
+दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.[११]
+श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊन समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.
+द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
+श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येऊन दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.
+पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.
+पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात || पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||
+महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते.[१२]
+दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते.[३] प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[१३]
+दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
+‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
+कालविला दहीभात आले मिरे लवणा,
+साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
+उद्धवचिद्घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’
+हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.
+नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.
+विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[१५] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[१५]
+संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे.
+'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[१५]
+देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात[३]. आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची मुक्ताईनगरहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर तर संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[३] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१६]
+विठोबा हा देव भक्त भक्तांच्या भेटीला आलेला आहे व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. श्रीहरी विठ्ठल नामे अवतार घेऊन परमभक्तांना भेटून स्वरूप दाखविले होते आणि भक्तांची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.
+आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[१७]
+मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५ चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे.
+अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत.
+पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे.[१८][१९]
+पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते. त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ]
+याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनाचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.[ संदर्भ हवा ]
+२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[२०]
+विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -
+(अपूर्ण यादी)
+१) युगे अठ्ठावीस
+युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
+वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
+पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
+चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
+जय देव जय देव जय पांडुरंगा ।
+रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
+तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
+कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
+देव सुरवर नित्य येती भेटी ।
+गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
+जय देव ।। 2।।
+धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
+सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
+राई रखुमाबाई राणीया सकळा ।
+ओवळिती राजा विठोबा सावळा।।
+जय देव ।।3।।
+ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
+चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
+दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
+पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
+जय देव ।।4।।
+आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
+चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
+दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
+केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
+जय देव जय देव ||5||
+२) येई हो विठ्ठले
+येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
+निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
+आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
+पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
+पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
+गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
+विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
+विष्णूदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15242.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15242.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..67d1f31a9d73030396b6eec79d8759c92403afda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15242.txt
@@ -0,0 +1,5 @@
+विठ्ठल सखाराम पारसनीस (१७xx–१८xx) हे १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्रातील संस्कृत, वैदिक आणि पर्शियन विद्वान होते. सामान्यतः "आबा" म्हणून ओळखले जात होते. त्यांना सामान्यतः आबा पारसनीस म्हणून संबोधले जात होते.[१][२][३][४] ते मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते.[५]
+आबा हे तीन विद्वानांपैकी एक होते जे ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रँट डफ यांचे विषेश सल्लागार होते. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पर्शियन स्त्रोतांनुसार इतर दोन विद्वान बाळाजीपंत नातू आणि बळवंतराव चिटणीस होते. डफ सातत्याने अधिक माहितीसाठी आणि अटी आणि धोरणांचे स्पष्टीकरण आणि त्याच्या ताब्यात असलेल्या सामग्रीमधील घटनांचे स्पष्टीकरण याबद्दल त्यांचा सल्ला घ्यायचा. त्याचे प्रश्न विशिष्ट धोरणे आणि संकल्पनांची उत्पत्ती, चौथ आणि सरदेशमुखी सारखे कर आणि औचित्य यावर निर्देशित होते. विद्वानांना डफच्या "आग्रही उलट तपासणी" वर नाराजी होती. डफला "विसंगत उत्तरे" वाटल्यामुळे तो निराश होत असे. [३][४]
+सातारा येथे झालेल्या अनोख्या "ब्राह्मण वर्ण विरुद्ध क्षत्रिय वर्ण" वादासाठी आबा पारसनीस हे सर्वात उल्लेखनीय आहेत. त्यात हिंदू शास्त्रे, वेद आणि पुराणांच्या गुंतागुंतीशी संबंधित चर्चा आणि विवादांचा समावेश होता. क्षत्रिय वर्णाचे प्रतिनिधित्व पारसनीस आणि ब्राह्मण वर्णाचे प्रतिनिधित्व राघवाचार्य गजेंद्रगडकर यांनी केले. हा ऐतिहासिक वाद १९व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात झाला. त्यात महाराष्ट्रातील शेकडो नामवंत ब्राह्मण उपस्थित होते. इतिहासकारांनी पारसनीस यांना प्रभावीपणे वादविवाद करण्याचे आणि "स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याचे" श्रेय दिले जाते.[१][३][६][७]
+"कर्मकल्पद्रुम" आणि "सिद्धांतविजय" ही दोन संस्कृत पुस्तके पारसनीस यांनी लिहिली. ती पुस्तके प्रतापसिंह यांनी प्रकाशित केली. "सिद्धांतविजय" हा महत्त्वाचा मानला जातो कारण तो मराठा कूळ पद्धतीचा तपशील देतो. ते मराठीत काही आशयासह संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. त्यांनी लिहिलेला दुसरा संस्कृत ग्रंथ म्हणजे "कर्मकल्पद्रुम". हे हिंदू विधींसाठी एक माहिती पुस्तक आहे आणि म्हणून त्याला संस्कार माहिती पुस्तक म्हणतात. महादेव गणेश डोंगरे यांनी २० व्या शतकाच्या पूर्वार्धात सिद्धान्तविजयचा अनुवाद आणि काही भाष्य लिहिले होते.[३]
+प्रतापसिंह यांना संस्कृतच्या ज्ञानाचे महत्त्व कळले होते. त्यांनी मराठा जातीतील मुलांना संस्कृत शिकवण्यासाठी "पाठशाळा" उघडण्याचा निर्णय घेतला. आबा पारसनीस हे या शाळेचे पहिले प्रमुख होते.[३][५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1526.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c826a4f5beca9d088aafa79d8dbe59f650007e53
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1526.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राग ओडव आसावरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15262.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15262.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4d30a82cc7c50b0d56e978456fa7b504f6ebdd8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15262.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विठ्ठलवाडी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15264.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15264.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..344c730a627e422f33db37ec5dae65120eeabfb3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15264.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विठ्ठलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15272.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15272.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba4a74d89b452e0c9a62e3f7aa8763fb8fded962
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15272.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विठ्ठलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15288.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15288.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d80e966f63d70d99b5cb73c001f626ccf185862
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15288.txt
@@ -0,0 +1,6 @@
+नांदेड जिल्ह्यात व नांदेड तालुका येथे विणकर वसाहत ही आहे. नांदेड जवळच 9 किलोमीटर अंतरावर ही वसाहत आहे .
+विणकर वसाहत येथे 120 घरे आहेत .येथील लोकसंख्या 850 आहे. येथील मतदार संख्या 750 आहे.
+येथे दक्षिणेला यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा आहे . ही शाळा सातवी पर्यंत आहे . शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 232 आहे . वसाहतीसमोर वसंतराव नाईक महाविद्यालय आहे . वसाहतीच्या समोर एक पांढरे इन्फोटेक आहे .
+जवळच एक शासकीय दुधडेअरी आहे. शाळेसमोर एक दर्गा आहे . व एक मस्जिद आहे . उत्तरेला मारोती मंदिर व महादेव मंदिर आहे.
+वसाहतीमध्ये एक सार्वजनिक बोर आहे. येथे पद्मशाली , मराठा , वाणी , रजपूत या जाती वास्तव्यास आहेत .
+दक्षिणेला गोदावरी नदी आहे व त्याच्यावर नावाघाट पूल आहे .
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15293.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15293.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8e2915dd85b4645a8d40164f5f2e00e156787b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15293.txt
@@ -0,0 +1 @@
+चित्रपट वितरक हे चित्रपट निर्मात्याच्या वतीने चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठीचे काम करतात. यासाठी ते चित्रपटगृहे, दूरचित्रवाणीवाहिन्या व इतर वितरणप्रकारांतील कंपन्यांशी संपर्क साधतात व त्यांच्याशी करार करतात. मुंबईतील नाझ टाॅकीजच्या इमारतीमध्ये अनेक चित्रपट वितरकांची कार्यालये आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15296.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15296.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70133689b9f2ab958204e2d5a4b7eae1601a0913
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15296.txt
@@ -0,0 +1 @@
+वितांतोन्यो लिउझ्झी (इटालियन: Vitantonio Liuzzi) (ऑगस्ट ६, १९८१ - हयात) ह फॉर्म्युला वन शर्यतींमधील एक चालक असून सध्या फोर्स इंडिया संघासाठी गाडी चालवतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15297.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15297.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..828e94cb6e197fad3113cad384aaef22ba33977c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15297.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+विताशोक मौर्य हा सम्राट बिंदुसार आणि महाराणी धर्मा यांचा कनिष्ठ पुत्र होता. तो सम्राट अशोक याचा सख्खा भाऊ होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15298.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15298.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..602ecbcc8213f9d2822e787117eeacf004b93ad7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15298.txt
@@ -0,0 +1,11 @@
+वित्त आयोग हा दर पाच वर्षांनी भारताच्या राष्ट्रपती द्वारे नेमला जाणारा, एक आर्थिक नियोजन करणारा आयोग आहे. या आयोगाची सर्वप्रथम स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये केली होती. त्याच्या स्थापनेचा उद्देश केंद्र सरकार आणि भारतातील राज्य सरकारांमधील आर्थिक संबंध प्रसारित करणे हा आहे. वित्त आयोगाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. वित्त आयोगाची स्थापना कलम २८० अन्वये घटनात्मक संस्था म्हणून करण्यात आली आहे, ती अर्ध-न्यायिक संस्था आहे. या संदर्भात चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. पी.व्ही.राजा मन्ना यांनी बरोबरच म्हटले आहे की, वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी अर्ध-न्यायिक कार्य करते आणि तिचा सल्ला अधिकृत कारण असल्याशिवाय स्वीकारण्यास भारत सरकार बाध्य नाही.[१][२][३][४]
+इ.स. १९५१ पासून ते २०१७ पर्यंत १५ वित्त आयोग नेमण्यात आले आहेत. इ.स. २०१७ मध्ये एन.के. सिंग (भारतीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य) यांच्या अध्यक्षतेखाली नवीनतम वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. 1993 मध्ये, भारतातील सर्व राज्यांमध्ये राज्य वित्त आयोग देखील स्थापन करण्यात आले होते. वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात. त्यापैकी दोन सदस्य पूर्णवेळ म्हणून, तर दोन अर्धवेळ सदस्य आहेत.[१][२][३][४]
+एक संघीय राष्ट्र म्हणून, भारताला विविध प्रकारच्या आर्थिक असमतोलांचा सामना करावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारांमधील उभ्या असमतोलाचा परिणाम म्हणजे राज्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या महसुलाच्या स्त्रोतांच्या तुलनेत असमान्य खर्च केलेला असतो. तथापि, राज्ये त्यांच्या नागरिकांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेण्यास अधिक सक्षम आहेत आणि त्यामुळे ते आपल्या नागरिकांच्या सदर समस्यांचे निराकरण करण्यात अधिक कार्यक्षम असू शकतात. राज्य सरकारांमधील क्षैतिज असमतोल वेगवेगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा संसाधनांच्या देयकांमुळे उद्भवतात आणि कालांतराने हा असमतोल वाढू पण शकतो.
+या असमतोलांना दूर करण्यासाठी तत्कालीन कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इस १९५१ मध्ये वित्त आयोगाची स्थापना केली होती. केंद्र आणि राज्यांमधील आर्थिक अंतर भरून काढण्यासाठी अनेक तरतुदी आधीच भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केल्या होत्या. यात कलम २६८ देखील आहे, जे केंद्राकडून राज्यांना शुल्क आकारणे सुलभ करते तसेच राज्यांना ते गोळा करण्यासाठी आणि परतावा मिळवण्यात सुलभता आणते. त्याचप्रमाणे कलम २६९, २७०, २७५, २८२ आणि २९३, इतर कलमांसह, केंद्र आणि राज्यांमध्ये संसाधने वाटण्याचे मार्ग आणि माध्यम निर्दिष्ट करतात. वरील तरतुदींव्यतिरिक्त, वित्त आयोग केंद्र-राज्य हस्तांतरण सुलभ करण्यासाठी संस्थात्मक फ्रेमवर्क म्हणून काम करते.
+भारतीय राज्यघटनेचे कलम 280 द्वारे आयोगाच्या कार्यक्षेत्राची व्याख्या पुढील प्रमाणे आहे:
+आयोगाच्या सदस्यांच्या पात्रता आणि अपात्रतेचे निकष आणि त्यांच्या नियुक्तीसाठीचे नियम घालून देण्यासाठी, जसे की त्यांची मुदत, पात्रता आणि अधिकार; वित्त आयोगाला संरचित स्वरूप देण्यासाठी आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने आणण्यासाठी वित्त आयोग (विविध तरतुदी) कायदा, १९५१ मध्ये पारित करण्यात आला.[५][६]
+सार्वजनिक कामकाजाचा अनुभव असलेल्या लोकांमधून वित्त आयोगाचा अध्यक्ष निवडला जातो. इतर चार सदस्य अशा लोकांमधून निवडले जातात जे:
+वित्त आयोगाच्या सदस्यास अपात्र ठरवले जाऊ शकते जर:
+प्रत्येक सदस्य राष्ट्रपतींच्या आदेशात निर्दिष्ट केलेल्या कालावधीसाठी पदावर असेल, परंतु त्याने अध्यक्षांना उद्देशून पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तर तो पुनर्नियुक्तीसाठी पात्र असेल.
+अध्यक्षांनी त्यांच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे आयोगाचे सदस्य आयोगाला पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सेवा प्रदान करतील. केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या तरतुदींनुसार सदस्यांना वेतन आणि भत्ते दिले जातील.
+इस २०१७ पर्यंत एकूण १५ वित्त आयोग नेमण्यात आले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत:[७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15307.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15307.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3cf8a122b1059f02545b172da663b58278e211c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15307.txt
@@ -0,0 +1,45 @@
+२१° ०९′ ००″ N, ७९° ०५′ २४″ E
+विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.[१]
+विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते.
+विदर्भ ही मराठी सातवाहन,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव राजवटीतील वीर पुत्रांची भूमी आहे.
+
+महाराष्ट्रापासून काही बाबतीत सांस्कृतिक वेगळेपणा विदर्भात आहे. विदर्भाचे संदर्भ महाभारतात आढळतात. महाभारतातील कथेप्रमाणे विदर्भ हा आर्यावर्तातला[२] देश होता. ज्याची राजधानी अमरावतीजवळील कुंडिनपूर - सध्याचे कौंडिण्यपुर- येथे होती. वैदिक काळानंतरच्या महा-जनपदात विदर्भाचा समावेश होता. पुराणातील अनेक कथा विदर्भाशी निगडित आहेत त्या खालीलप्रमाणे-
+विदर्भ हा प्रदेश गोंड या राजवटीखाली हाती होता.
+नागपूर ही गोंडवाना राज्यसंघातील गोंड घराण्याची राजधानी होती. गोंडवाना राज्य हे पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसरे इंग्रज-गोंड युद्ध पराभवानंतर गोंड प्रभाव फक्त चंद्रपूर - नागपूर विभागातच मर्यादित झाला. नंतर गोंड राजांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).
+महाराष्ट्राला विदर्भातून आजवर चार मुख्यमंत्री व देशाला एक राष्ट्रपती देखील लाभले. हरितक्रांती व पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक , जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक हे लोकप्रिय मुुुख्यमंत्री विदर्भाने दिले.
+विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून नागपूर येथे दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला. या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही.हा एक प्रकारचा समझोताच होता. त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात (एक मराठी भाषिक प्रदेश म्हणून) सामील करून घेण्यात आले. राज्य पुनर्रचना आयोगाचे मत हे वेगळे होते, त्यांना मराठी भाषी प्रदेश एकत्र यायला नको होता..[३]
+गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरून स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे. स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या अनेक आर्थिक सोयीसुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुंटेल.
+भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण पुननिर्माण योजनेच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा केला व या क्षेत्रासाठी पुनर्वसन मदतीची घोषणा केली..[४]
+विदर्भ हा वनसंपत्तीने आणि खनिजसंपत्तीने संपन्न प्रदेश आहे. येथील गर्द हिरव्या वनराईमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि अनेक वन्य पशु-पक्षी नैसर्गिकपणे आढळतात.
+महाराष्ट्रातील सर्व व्याघ्रप्रकल्प विदर्भातच आहेत. अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्रप्रकल्प हे विदर्भातले व्याघ्रप्रकल्प आहेत. दरवर्षी जंगल पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. विदर्भाच्या पूर्व भागात दाट जंगले तसेच कोळसा आणि मँगनीजच्या खाणी आहेत.
+महाराष्ट्रातील सर्वांत जुने राष्ट्रीय अभयारण्य हे १९५५ मध्ये घोषित झालेले ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प[५] विदर्भाच्या पूर्व भागात आहे. हा प्रकल्प भारतातल्या २५ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.[६]
+हा प्रकल्प ६२३ चौ.किमी. येवढा असून ह्यात ताडोबा आणि अंधारी हे दोन चौकोनी प्रदेश आहेत.
+ताडोबा व्याघ्रप्रकल्पात ५० वाघांशिवाय लांडगे, अस्वल, रानगवा, रान कुत्रे, तरस, उदमांजर, रानमांजर तसेच सांबर, चितळ, नीलगाय आणि भेकर, सारख्या भारतीय हरिणांचे प्रकार आहेत. येथील ताडोबा तलावात महाराष्ट्रात एकेकाळी सामान्यपणे आढळणाऱ्या मगरींचे प्रजनन केंद्र होते. निरनिराळ्या प्रकारच्या जलचर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे ताडोबा हे पक्षीतज्ञांचे नंदनवन आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तर आणि पश्चिमेला दाट माळराने आणि वनराईंनी आच्छादित टेकड्या आहेत. नैऋत्य दिशेला एक प्रचंड तलाव आहे. तो पलीकडच्या इरई तलावापर्यंतच्या शेतांपासून प्रकल्पाच्या वनराईंचे रक्षण करतो. दाट माळरानांना लागूनच चिचघाट खोऱ्यात फॉरेस्ट लॉज आहे. ताडोबा टायगर रिझर्व एक अबाधित अरण्य असून येथे फारसे पर्यटक येत नाहीत. ताडोबा टायगर रिझर्व तसेच फ़ॉरेस्ट लॉज वर्षभरासाठी खुले असतात. ताडोबा कँप नागपूरपासून, अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे. मात्र दर मंगळवारी पार्क पर्यटकांसाठी बंद असतो.
+२०११ च्या जनगणनेनुसार विदर्भामध्ये २,३०,०३,१७९ लोकसंख्या आहे. या प्रदेशात हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे.[७] बौद्ध धर्म दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. तर इस्लाम तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.
+गेल्या काही वर्षात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे विदर्भ राष्ट्रीयस्तरावर झोतात आलेला आहे. मुख्य कारण म्हणजे येथील प्रमुख पीक कापसाला खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी बाजारभाव. ह्या घटना गुंतागुंतीच्या असून या आत्महत्यांना अनेक कारणे आहेत. सावकारांकडून घेतल्या गेलेल्या कर्जाची परतफेड न करता येणे हे एक प्रमुख कारण आहे.
+भारत सरकारने कापसाचा किमान आधारभाव अंदाजे १०० रुपयांनी($1.33) वाढवून देण्याबद्द्ल हमी दिलेली आहे. परंतु, पुढे आपल्या हमीपासून माघार घेत किमान आधारभाव कमी केला. याचा परिणाम म्हणून आत्महत्या आणखी वाढल्या. सन २००६ मध्ये फक्त विदर्भात १,०४४ आत्महत्यांची नोंद केली गेली आहे. म्हणजे दर ८ तासाला एक आत्महत्या.."[८]
+१ जुलै २००६ला भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भासाठी ३,७५० कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली. या निधीद्वारे, या क्षेत्रातील ६ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. परंतु, जेथे हवी तेथे मदत पोचेलच की नाही याबद्दल सर्व आश्वस्त नाहीत. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वाटते की अजून पुष्कळ काम करणे बाकी आहे.
+विर्भातील साहित्य क्षेत्रात विठ्ठल वाघ , यशवंत मनोहर , बाबाराव मुसळे , श्रीपाद भालचंद्र जोशी, सुधाकर गायधनी , कवी ग्रेस, सुरेश भट , अशोक पवार , सदानंद देशमुख , आशा बगे ,वसंत आबाजी डहाके , नामदेव कांबळे, नारायण कुलकर्णी कवठेकर, एकनाथ पवार , राजा धर्माधिकारी, शेषराव धांडे , किरण शिवहरी डोंगरदिवे, विलास अंभोरे, सुनील अभिमान अवचार अशा अनेक दिग्गज आणि युवा लेखकांच्या नामावली मुळे विदर्भातील साहित्य क्षेत्र समृद्ध होत आहे.
+विदर्भात जन्म झालेले व विदर्भ कर्मभूमी असलेल्या वैदर्भीय समाजसुधारक ,विदर्भ भूषण, स्वातंत्र्यसेनानी, थोर पुरुषांची सूची
+•विनोबा भावे
+•संत गाडगे महाराज
+•संत तुकडोजी महाराज
+•महानायक वसंतराव नाईक
+•पंजाबराव देशमुख
+•बाबा आमटे
+•लोकनायक बापूजी अणे
+•जलनायक सुधाकरराव नाईक
+•फुलसिंग नाईक
+•रामजी रामसिंग नाईक
+•जमनालाल बजाज
+1)अमरावती
+2)अकोला
+3)भंडारा
+4)बुलढाणा
+5)चंद्रपूर
+6)गडचिरोली
+7)गोंदिया
+8)नागपूर (विदर्भाची राजधानी)
+9)वर्धा
+10)वाशिम
+11)यवतमाळ
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15339.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15339.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b09e548e151a6a3ce11d5b7f1823a8b31ffa7a62
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15339.txt
@@ -0,0 +1,5 @@
+विदिशा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर विदिशा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
+विदिशा हे सांचीपासून ९ किलोमीटरवर व भोपाळपासून ५४ किलोमीटरवर आहे. या गावात इंडो-ग्रीक राजा अॅन्टिअल्किडास याचा राजदूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे. हेलिओडोरस हा शुंग राजा भागभद्र याच्या दरबारात होता. तो विष्णूभक्त होता असे समजले जाते. भारतात मंदिर स्थापत्य हे गुप्त काळापासून म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून पाहायला मिळते. परंतु या स्तंभावर असलेल्या उल्लेखानुसार इ.स.पूर्व पहिल्या शतकातदेखील इथे विष्णूमंदिर होते असे सिद्ध होते. या स्तंभाला इथले लोक खंबाबाबा असे म्हणतात.
+विदिशाहून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी उदयगिरी लेणी आहेत. त्या गुंफांत असलेली शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इसवी सनाच्या पाचव्या शतकात, गुप्तकाळात या गुंफा खोदल्या गेल्या. इथे असलेले भूवराहाचे शिल्प अतिशय देखणे आहे. भूदेवीला पाताळातून बाहेर आणणारा हा विष्णूचा वराह अवतार इथे अतिशय ठसठशीतपणे आणि रेखीव असा कोरलेला आहे. डावा पाय किंचित दुमडून शेषावर ठेवलेला आणि उजवा पाय ताठ असलेल्या अशा आसनात हा वराह उभा असून डाव्या खांद्यावर भूदेवी दिसते. पाठीमागील भिंतीवर या वराहाचे अभिवादन करणाऱ्या विविध देवदेवता कोरलेल्या आहेत.
+या गुंफांजवळच गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15348.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15348.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b2bf9866d12f59f794a3a30e50d7e40f9d1f61e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15348.txt
@@ -0,0 +1,4 @@
+विदुर हा महाभारतात उल्लेखलेला धृतराष्ट्राचा व पंडूचा सावत्रभाऊ होता. त्याचा जन्म हस्तिनापुराच्या राण्या अंबिका व अंबालिका यांच्या एका दासीच्या पोटी झाला.
+अंबिका व अंबालिका यांचा विवाह हस्तिनापुराचा राजा विचित्रवीर्य याच्याशी झाला. विचित्रवीर्य निस्संतान असतानाच निधन पावला. वंश चालू ठेवण्यासाठी विचित्रवीर्याची आई सत्यवती हिने तिचा दुसरा पुत्र ऋषी व्यास पाराशरास विचित्रवीर्याच्या राण्यांस नियोग देण्यासाठी पाचारले. तपस्येतून उठून आलेल्या व्यासाचे उग्र रूप पाहताच अंबिकेने डोळे झाकून घेतले, तर अंबालिकेचा चेहरा पांढराफटक पडला. यातून कालांतराने अंबिका व अंबालिकेस व्यासाच्या प्रभावाने आंधळा असलेला धृतराष्ट्र व पंडुरोगी असलेला पंडु हे पुत्र झाले.
+उपरोल्लेखित प्रसंगानंतर सत्यवतीने व्यासास पुन्हा एकदा अंबिकेकडे धाडले. त्यावेळेसही अंबिकेने स्वतःऐवजी आपल्या दासीला प्रासादात ठेवले. व्यासाचे रूप पाहून ती कर्तव्यनिष्ठ दासी मात्र घाबरली नाही. व्यासामुळे या दासीला राहिलेला गर्भ राण्यांना राहिलेल्या गर्भांप्रमाणे दोषयुक्त न राहता निर्दोष राहिला. तोच विदुर या नावाने ओळखला गेला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15367.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15367.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b00438e08b227ca34c43ece91052923b19c152c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15367.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विद्यादेवी भंडारी (जन्म १९ जून १९६१) या नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा होत्या. या नेपाळच्या दुसऱ्या अध्यक्ष असून पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
+इ.स. १९७९ मध्ये ‘वाम’ आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आहेत. याआधी त्या नेपाळच्या संरक्षण मंत्री होत्या. त्यांचे वडील भोजपूर येथे एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे आजोबा सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कम्युनिस्ट नेते मदनकुमार भंडारी हे त्यांचे पती होते. इ.स. १९९३ साली त्यांच्या पतीचे निधन झाले. १९९४ आणि १९९९ या दोन्ही वेळी त्यांनी संसदीय निवडणुकीत विजय मिळविला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15370.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15370.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b59bfe9d1b1a69a983b95f7f0fbac801dc29352
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15370.txt
@@ -0,0 +1,5 @@
+ डॉ.विद्या बाळ (जन्म : १२ जानेवारी १९३७; - ३० जानेवारी २०२०) या मराठी लेखिका व संपादक होत्या. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.[१]
+लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चिं. केळकर हे विद्या बाळ यांचे आजोबा होते. त्यामुळे बालपणी केसरीतील विचार, हिंदू महासभा यांचा प्रभाव मनावर पडला. त्यांचे मोठे बंधू व पती हे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी १९७४ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणूक जनसंघातर्फे लढवली त्यात त्या पराभूत झाल्या. १९६० साली वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्राच्या नोकरीचा राजीनामा देऊन किर्लोस्कर समूहाच्या 'स्त्री' मासिकाचे संपादकपद स्वीकारले. १९८६ पर्यंत त्यांनी यासाठी काम केले. [२]
+पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, सन १९६४ ते १९८३ या काळात 'स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक म्हणून काम केले. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी १९८९ सालच्या ऑगस्टमध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकात पहिल्या २० वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक ४५ लेखांच्या संग्रहाचे 'स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक २०१२ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या संपादिका डॉ. नीलिमा गुंडी होत्या. स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था आहे. १९८१ साली त्यांनी नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि दोन रूपांतरित अश्या चार कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या लेखणीतून अनेक स्फुट लेख उतरले आहेत.
+१९८२ साली दोन स्त्रियांचे खून झाले. त्या वेळी विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचे प्रदर्शन भरवले होते. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी, म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून २००८ साली ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू झाले. बलात्कारित मुलीला बलात्कारानंतर मिळालेला पती, कुटुंब आणि गावचा पाठिंबा हे एक समाजासाठी उदाहरण होते. त्यामुळे संघटनेने संबंधितांचा केलेला सत्कार, रात्रीच्या काळोखात अन्याय-अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रात्रीच हातात टॉर्च घेऊन जनजागृतीसाठी काढलेली ‘प्रकाशफेरी’, सुशिक्षितांमध्येही अन्याय वाढत होते, म्हणून सुशिक्षितांसाठीही पथनाट्य, वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येविरोधात निदर्शनं-मोर्चा-परिसंवाद, एकट्या स्त्रियांसाठी परिषदा, विवाह परिषदा, ग्रामीण-शहरी स्त्रियांची एकत्र परिषद, युनोने फॅमिली इयर जाहीर केले तेव्हा कौटुंबिक समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद, अॅसिड हल्ल्यांविरोधात जागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’, असे अनेक कार्यक्रम विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ने केले. याशिवाय, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या गोष्टींद्वारे विद्या बाळ यांच्या संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करीत असत. महिला मंडळांना सामील करून घेण्यासाठी ‘सखी साऱ्याजणी’च्या आज गावोगावी शाखा आहेत.
+विद्या बाळ यांच्या मार्गदशनाखाली, पुण्यात खालील संस्था व केंद्रे स्थापन झाली. ह्या संस्था चालविण्यामध्ये विद्या बाळ यांचा सक्रिय सहभाग होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15379.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15379.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40433711af11b18419344b591c524fc47fc4fe96
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15379.txt
@@ -0,0 +1,5 @@
+विद्या अय्यर (जन्म २ सप्टेंबर १९९०), तिच्या स्टेज नावााने विद्या वोक्सने अधिक ओळखल्या गेलेल्या, एक अमेरिकन यू ट्यूबर आणि गायिका आहेत. [१] तिचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता आणि वयाच्या आठव्या वर्षी कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिचे संगीत शास्त्रीय रॅपर्स, इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचे मिश्रण आहे. एप्रिल २०१५ मध्ये तिच्या चॅनेलची सुरुवात केल्यापासून, तिच्या व्हिडिओंना ८४६ कोटीहूनही जास्त प्रेक्षक मिळाले आहेत आणि तिच्या चॅनेलमध्ये ७ कोटीहूनही जास्त ग्राहक जमा झाले आहेत. [२]
+विद्या अय्यरचा जन्म भारतातल्या चेन्नई येथे झाला होता. ती घरी तमिळ बोलते, वयाच्या ५ व्या वर्षापासूनच कर्नाटक संगीत शिकली आणि इंग्रजी संगीत ऐकण्यातही तिला मजा आली. तिने स्वतःची भारतीय म्हणून ओळख देणे हे संकटासारखे वाटत असल्याची कबुली दिली आहे, भारतीय असल्याने आपला छळ केला जात होता आणि म्हणून तिने मोठी होत असताना तिची संस्कृती लपवून ठेवली होती. पण तिने पुढे सांगितले आहे की तिला आता तिच्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. [३] [१] भारतीय शास्त्रीय संगीतासाठी आजीने तिला प्रेरित केले. तिला महाविद्यालयातल्या भारतीय मुळांचा विश्वास वाटू लागला, भारतीय विद्यार्थी संघात सामील झाला आणि भारतीय लोकनृत्य संघात सामील झाला. तिने जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र आणि बायोमेडिकल सायन्सचे शिक्षण घेतले आणि बायोलॉजिकल सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी घेतली. संगीत शिकण्यासाठी ती दोन वर्षे भारतात गेली.
+तिने तिची बहीण वंदना अय्यर आणि तिचा प्रियकर शंकर टक्कर यांच्याबरोबर ज्यांना तिची महाविद्यालयात भेट झाली, त्यांनी संगीत तयार करण्यासाठी सहकार्य केले. [१] २०१७ मध्ये तिने तिच्या संगीताची जाहिरात केली, भांगडा आणि हिप-हॉप डान्सचे रिहर्सल केले .
+विद्या अय्यर शंकर टुकरने आयोजित केलेल्या बँडमध्ये नियमितपणे गात असतात. व्हाईट हाऊस, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (इंडिया) आणि वेबस्टर हॉल यासह तिने जगातील विविध ठिकाणी काम केले आहे. तिने रियुनियन आयलँडमधील फेस्टिव्हल डेस आर्टिस, आयएनके वूमेन, सुरिनाम, दुबई आणि नेदरलँड्समधील मेरु कॉन्सर्ट मालिका येथेही कामगिरी केली आहे. [४]
+तिचा सर्वात लोकप्रिय मॅशअप "क्लोजर / कबीरा" होता, ज्याने ७ महिन्यांत ५५ दशलक्षाहून अधिक दृश्यांमध्ये प्रवेश केला. तिचा एक मॅशअप म्हणजे " लीन ऑन " आणि "जींद माही", ज्यासाठी तिचे रिकी जट्ट, राशी कुलकर्णी आणि रोगिंदर "व्हायोलिंडर" मोमी यासह इतर अनेक संगीतकारांशी सहयोग आहे. [५] केरळमधील श्रीनधी आणि श्रीदेवी यांनी सादर केलेल्या मोहिनीअट्टम या चित्रपटाच्या चित्रीकरणाद्वारे केरळमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या इंग्रजी गाण्याबरोबरच तिने केरळातील प्रसिद्ध नाव असलेल्या "कुट्टानंदन पुंजयिले" प्रसिद्ध केले. २०१६ मध्ये, तिने तिचा ईपी, कुथू फायर सोडला, जो शंकर टुकर निर्मित आणि शंकर टक्कर आणि विद्या अय्यर यांनी लिहिलेले होते. [६] [७] [८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15391.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15391.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99b8789074b85ff6eb6c7290eb6c291b0f8c3f8b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15391.txt
@@ -0,0 +1,6 @@
+मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.
+पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दुःख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.
+रागिणी पुंडलिक या विद्याधर पुंडलिकांच्या पत्नी. त्याही लेखिका होत्या. त्यांचे निधन ६ मे २०१९ रोजी झाले.
+साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला.
+आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.
+विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वतः पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु. भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15402.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de8cc3e8e61975486ad9ccd78d717c546a7703c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15402.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विद्यानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15433.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15433.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..073b0b12cf60f0de10bec5b1a96eac4c2e6e1852
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_15433.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वीज (इंग्रजी: Electricity, Electric) म्हणजे विजाणूंच्या (इंग्रजी: Electrons) (विद्युत प्रभाराच्या) प्रवाहामुळे तयार होणारी कोणतीही क्रिया.
+विद्युत प्रभाराची उपस्थिती इलेक्ट्रोस्टॅटिक शक्तीला जन्म देते. विद्युत प्रभार एकमेकावर बल लावतात, ज्याचा परिणाम प्राचीन काळामध्ये ज्ञात होता, पण तो तेव्हा समजला नव्हता.एका काचेच्या कांडीला कपड्याने घासून प्रभारित करून त्या काचेच्या कांडीचा स्पर्श एका हलक्या लटकवून ठेवलेल्या चेंडूला केला तर तो चेंडू प्रभारित होतो.जर समान चेंडू समान काचेच्या कांडीने प्रभारित केला असेल तर,तो पहिल्या चेंडूला विकर्षित करतो. विद्युत प्रभार दोन चेंडूवर बल लावून एकमेकांपासून दूर करतो.एम्बर कांडीने घासलेले दोन चेंडू सुद्धा एकमेकांना विकर्षित करतात. तथापि, जर एक चेंडू काचेच्या कांडीने प्रभारित केला आणि दुसरा एम्बर कांडीने तर, दोन चेंडू एकमेकांना आकर्षित करतात.या घटनेचा शोध अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चार्ल्स-अगस्टिन डी कुलोम्ब यांनी शोधला होता.
+प्रभार एकमेकांवर बल लावतात , म्हणूनच प्रभार स्वतःहून जास्तीत जास्त तितक्या समप्रमाणात प्रसारित करण्याची त्यांची प्रवृत्ती असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1556.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1556.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4a4c6a515feb7507bb78d90691c7a1d96ffa36a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1556.txt
@@ -0,0 +1 @@
+राग जलधर केदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1574.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1574.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30e475941e741d9b0826361189e5e9b02c1fa38d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1574.txt
@@ -0,0 +1 @@
+राग नंदकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1580.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1580.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc42f6cc505f3081ee213a561209cab31364a485
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1580.txt
@@ -0,0 +1 @@
+राग पटदीप हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1592.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1592.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cff2c8b45f4b335b29969bc46665a1b066e484e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1592.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग बसंतीकेदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
+हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग बसंत आणि राग केदार हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'अतर सुगंध' ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1624.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1624.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5905a318a709a59fb4c05ba1dc5389fa1cbdfb37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1624.txt
@@ -0,0 +1 @@
+राग रामदासी मल्हार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1639.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1639.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea0383ccfb58118cf499a6189a7f719f72d65fe3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1639.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग सावनी नट हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
+हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग सावनी आणि राग नट हे दोन राग अंतर्भूत आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1661.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1661.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2f77f3b2ac606527d104ee807701070ae556af9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1661.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राघटविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1683.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1683.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2651f56751c46b9f2056fcfa083fb7dd21e89f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1683.txt
@@ -0,0 +1,10 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (१६ डिसेंबर, १७२१ - ११ डिसेंबर, १७८३) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.
+रघुनाथराव हे शूर सेनापती आणि लष्करी डावपेचांत उजवे होते. त्यांनी उत्तर भारतात पराक्रमाची शर्थ केली होती. १७५७मध्ये त्यांनी खुद्द दिल्लीवर चाल करून शहर जिंकले होते.
+नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मधला मुलगा माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली कारण नानासाहेबांचा थोरला पूत्र पानिपतच्या युद्धात मारले गेले होते. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले.
+रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बऱ्याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1688.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1688.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9de5fb9758f9ee1c063b79633bbdb4af5d98dff3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1688.txt
@@ -0,0 +1 @@
+रेचेल शोल्स (३१ जानेवारी, इ.स. १९९२:मॅंचेस्टर, इंग्लंड - ) ही स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1699.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1699.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba328313cb13970356d12f6e577ba05d9a6b3149
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1699.txt
@@ -0,0 +1 @@
+राज कुमार (हरयाणा राजकारणी) ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1756.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1756.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e036573a87044461afbcd2ab5dab23f1b32ba620
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1756.txt
@@ -0,0 +1,9 @@
+राजकुमारी ॲन किंवा ॲन, प्रिन्सेस रॉयल (ॲनी एलिझाबेथ ॲलिस लुईस; जन्म १५ ऑगस्ट १९५०) ही ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य आहे. ती राणी एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची दुसरी मुलगी आणि एकुलती एक मुलगी आहे. ती राजा चार्ल्स तिसऱ्याची एकुलती एक बहीण आहे. ॲनचा जन्माच्या वेळी ब्रिटिश सिंहासनाच्या वारसाहक्कात तिसरा क्रमांक होता आणि आता ती १७ वी आहे.[१] १९८७ पासून ती "प्रिन्सेस रॉयल" अशी ओळखली जाते.[२][३][४]
+क्लेरेन्स हाऊस येथे जन्मलेल्या ॲनचे शिक्षण बेनेन्डेन स्कूलमध्ये झाले आणि प्रौढत्वात आल्यावर तिने शाही कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात केली. १९७१ मध्ये एक सुवर्ण पदक आणि १९७५ मध्ये युरोपियन इव्हेंटिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य पदके जिंकून ती एक प्रतिष्ठित अश्वारूढ बनली.[५] १९७६ मध्ये, ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणारी ती ब्रिटिश राजघराण्यातील पहिली सदस्य बनली. १९८८ मध्ये ती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची सदस्य झाली.[६]
+ॲन राजाच्या वतीने अधिकृत कर्तव्ये पार पाडते.[७] ती रायडर्स फॉर हेल्थ आणि केअरर्स ट्रस्टसह ३०० हून अधिक संस्थांच्या संरक्षक किंवा अध्यक्षा आहे. विकसनशील देशांमधील क्रीडा, विज्ञान, अपंग लोक आणि आरोग्य यावरील धर्मादाय केंद्रांमध्ये तिचे कार्य चालते. ती सेव्ह द चिल्ड्रेनशी पन्नास वर्षांहून अधिक काळ निगडीत आहे आणि तिच्या अनेक प्रकल्पांना भेट दिली आहे.[७]
+ॲनने १९७३ मध्ये कॅप्टन मार्क फिलिप्सशी लग्न केले; १९८९ मध्ये ते वेगळे झाले आणि १९९२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले आहेत, पीटर फिलिप्स आणि झारा टिंडल आणि पाच नातवंडे. १९९२ मध्ये तिच्या घटस्फोटाच्या काही महिन्यांतच, ॲनने कमांडर (नंतरचे व्हाईस ॲडमिरल) सर टिमोथी लॉरेन्स यांच्याशी लग्न केले.
+१९६९ मध्ये घोडेप्रेमींसाठी एका पार्टीत ॲनची भेट मार्क फिलिप्स या पहिल्या क्वीन्स ड्रॅनून गार्ड्समधील लेफ्टनंटशी झाली.[८] २९ मे १९७३ रोजी त्यांच्या विवाहाची घोषणा झाली.[९][१०] १४ नोव्हेंबर १९७३ रोजी, या जोडप्याने वेस्टमिन्स्टर अॅबी येथे समारंभात लग्न केले. टेलिव्हिजनवर दाखवलेल्या ह्या समारंभाचे अंदाजे १०० दशलक्ष प्रेक्षक होते.[११] त्यानंतर त्यांनी गॅटकॉम्बे पार्क येथे वास्तव्य केले. फिलिप्सला अर्ल बनवण्याचा प्रस्ताव करण्यात आला, जो त्याने नाकारला. परिणामी त्यांची मुले उपाधीविना जन्माला आली.[१२] ॲन आणि तिच्या पतीची दोन मुले होती: पीटर (जन्म १९७७) आणि झारा फिलिप्स (जन्म १९८१). ॲन आणि फिलिप्स यांना पाच नातवंडे आहेत.[१३] ३१ ऑगस्ट १९८९ रोजी, ॲन आणि फिलिप्स यांनी वेगळे होण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला.[८][१४][१५] या जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी क्वचितच एकत्र पाहिले गेले होते आणि दोघेही इतर लोकांशी प्रेमाने जोडलेले होते. त्यांनी त्यांच्या मुलांचा ताबा सामायिक केला आणि सुरुवातीला जाहीर केले की "घटस्फोटाची कोणतीही योजना नाही."[१६][१७] १३ एप्रिल १९९२ रोजी पॅलेसने घोषणा केली की ॲनने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, ज्याला दहा दिवसांनंतर अंतिम रूप देण्यात आले.[१८][१९]
+रॉयल नौदलातील कमांडर टिमोथी लॉरेन्सला ॲन भेटले जेव्हा ते रॉयल यॉट ब्रिटानियावर सेवा करत होते.[२०] १९८९ च्या सुरुवातीस, लॉरेन्सची राणीसाठी नियुक्ती झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांचे संबंध विकसित झाले. १९८९ मध्ये, लॉरेन्स व ॲन यांच्या खाजगी पत्रांची देवणघेवण द सन वृत्तपत्राने उघड केले. या जोडप्याने १२ डिसेंबर १९९२ रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलजवळ क्रॅथी कर्क येथे विवाह केला.[२१] ह्या खाजगी विवाह समारोहात सुमारे ३० पाहुण्यांना आमंत्रित केले होते.[२२] त्यावेळच्या चर्च ऑफ इंग्लंडच्या विपरीत, चर्च ऑफ स्कॉटलंडने विवाह हा संस्कार न मानता धर्माचा अध्यादेश मानत असे आणि काही विशिष्ट परिस्थितीत घटस्फोटित व्यक्तींच्या पुनर्विवाहाला परवानगी देत असे.[२३]
+२० मार्च १९७४ रोजी, प्रिन्सेस ॲन आणि मार्क फिलिप्स एका धर्मादाय कार्यक्रमातून बकिंगहॅम पॅलेसमध्ये परतत असताना एका फोर्ड एस्कॉर्टने त्यांच्या कारला थांबण्यास भाग पाडले. एस्कॉर्टचा ड्रायव्हर इयान बॉल याने बाहेर उडी मारली आणि पिस्तुलाने गोळीबार करण्यास सुरुवात केली. इन्स्पेक्टर जेम्स बीटन, ॲनचे वैयक्तिक पोलीस अधिकारी, तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बॉलला निःशस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कारमधून बाहेर पडले. बीटनचे बंदुक जाम झाले आणि त्याला बॉलने गोळी घातली[२४]. जवळ असलेले पत्रकार ब्रायन मॅककॉनेलने देखील हस्तक्षेप केला आणि त्याच्या छातीत गोळी लागली.[२५] बॉल ॲनच्या कारजवळ आला आणि तिला सांगितले की तिचे अपहरण करून तिला खंडणीसाठी रोखून धरण्याचा त्याचा इरादा आहे. बॉलने ॲनीला कारमधून बाहेर पडण्यास सांगितले.[२६]
+अखेरीस, ॲन लिमोझिनच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडली, सोबत तिची लेडी-इन-वेटिंग, रोवेना ब्रॅसी होती. पदचारी रॉन रसेल नावाच्या माजी बॉक्सरने बॉलला ठोसा मारला आणि ॲनला घटनास्थळापासून दूर नेले. त्या वेळी, पोलिस कॉन्स्टेबल मायकल हिल्स घटनास्थळी आले; त्यालाही बॉलने गोळी मारली होती, पण त्याने आधीच इतर पोलिसांना बोलावले होता.[२७] डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल पीटर एडमंड्सने पाठलाग केला आणि शेवटी बॉलला अटक केली. वेगवेगळ्या स्रोतांनी सांगीतले की बॉल २ ते ३ दशलक्ष पाउंडची रक्कम मागून ती राष्ट्रीय आरोग्य सेवेला देण्याचा हेतूने हे अपहरण करत होता
+[२८] बॉलने खुनाचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा कबूल केला. सप्टेंबर २०२२ मध्ये ब्रॉडमूर हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य कायद्याखाली त्याला अजूनही ताब्यात ठेवण्यात आले होते व त्याला छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनियाचे) निदान झाले होते.[२९]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1832.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1832.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dd49cb680da3bf2769f3233186d11db6f2ab8c2e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1832.txt
@@ -0,0 +1 @@
+राजनगरम विधानसभा मतदारसंघ - ४९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. राजनगरम हा विधानसभा मतदारसंघ राजमुंद्री लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1887.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1887.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a139952d5e5a92f28d666b36f2258adb8cad498
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1887.txt
@@ -0,0 +1,15 @@
+
+राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
+सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच 'उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे.या बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.जसा नाणेघाट तसा बोरघाट,त्यामुळे या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे.या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.यापैकी सर्वात प्रमुख' किल्ले राजमाची.किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन
+बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.
+
+राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणं आहे. यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.
+राजमाचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही.
+वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे.
+सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे.
+राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी राजमाची रुरल एड अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली.
+राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कॅंपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे.
+उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठा दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे.पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे.या परिसरात याला 'जिजाऊ कुंड 'म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रद्धेने सूर्यस्नान करतात.
+लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गडाच्या वेशीजवळ एक वीरशिल्प व स्मृतीशिळादिसते. जवळच तटबंदीचे व बुरुजांचे अवशेष तसेच गणपति आणि मारुतीचे लहान मंदिर आहे. तेथून पुढे मार्ग श्रीवर्धनगडाला वळसा घालून किल्ल्याच्या माचीवरील 'उधेवाडी' गावात येतो. गावात मारुतीचे मंदिर आहे. गावाच्या उत्तरेस असलेल्या खिडकीच्या वाटेने कोकणात कोंढाणे लेणी कडे उतरता येते. उधेवाडीच्या दक्षिणेस देवराई असून पलिकडे महादेवाचे जूने मंदिर व उदयसागर तलाव आहे. ह्या तलावावर एक शिलालेख असून तलावाशेजारी चुणा मळण्याचा घाणा व दगडी चाक आहे. महादेव मंदिरामागील पठारावर काही स्मृतीशिळा आहेत. पश्चिमे दिशेला कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या आहेत. मंदिरा समोरून श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते.
+ मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. या किल्ल्याला दोन दरवाजे असून दोनहक दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाहीत. मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू, एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज ह्ता तटात आहेत. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकर्यांच्या देवडा आहेत. किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहे. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदिचा म्हणजेच चिलखती बुरज आहेत. गडाच्या माथ्यावरून लोहगड , तुंग, मोरगिरी , कोरीगड , घनगड, बहिरान पठार , खंडाळा, सोनगिरी, माथेरान , ढाक हा परिसर दिसतो.
+पायी लोणावळ्याहून तुंगार्ली मार्गेः लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते. ही वाट एकदंर १५ कि.मी लांबीची आहे.वाटेने किल्ल्यावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात. पायी कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट उभ्या चढाची आहे. किल्यावर पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात. गाडी मार्ग : लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव - फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्चा मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1890.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1890.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..598645ea81fc54c528f18d4a1148470247902109
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1890.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजमार्तंड हा धारच्या परमार घराण्यातील भोज राजाने ’मुहूर्त’ या विषयावर लिहिलेला ग्रंथ आहे. अर्थात या विषयावरील अन्य ग्रंथांप्रमाणे हाही खुळचट गोष्टी असलेला एक भंपक ग्रंथ आहे.साचा:NPOV उदाहरणार्थ० ’घरात धार्मिक कार्य असताना, मातापित्यांच्या श्राद्धाचा दिवस असताना, ग्रहणाच्या दिवशी, आपल्या जन्ममहिन्यात, किंवा आपल्या जन्मनक्षत्राच्या दिवशी केस कापू नयेत.’ हे वाक्य. देवकार्ये पितु: श्राद्धेरवेरंशपरिक्ष्ये क्षौरकर्म न कुर्वीत जन्ममासेच जन्मभे ।
+भोजाच्या धारमधील राजवाड्याचे नावही राजमार्तंड होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1898.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5904be7e093c940c6e457330d5d7a21b402e9608
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1898.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजमोहीछोटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1916.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1916.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5574c22b7c74b92ad248a61794a3dae9780224d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1916.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजर्षी शाहू महाविद्यालय महाराष्ट्राच्या लातूर शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्था ही संस्था हे महाविद्यालय चालवते. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७० साली करण्यात आली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही विद्याशाखेचे शिक्षण दिले जाते. लातूर पॅटर्न मुळे हे महाविद्यालय कमी वेळेत नावाला आले. मुख्यतः विज्ञान शाखेसाठी हे महाविद्यालय निवडण्यात येते. राजर्षी शाहू लातूर हे मराठवाड्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे.[१] या महाविद्यालयात विविध सोयी सुविधा आहेत.[२]
+Tech Wiki Archived 2019-03-12 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1945.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1945.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e96d084cac5c72e639ab4357c916d4cf70626122
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1945.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राजशेखर हा नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1951.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1951.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a73cbeb35779c73d357e022424ada06b605c17da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1951.txt
@@ -0,0 +1 @@
+राजश्री मलिक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1955.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1955.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..546d1a4e491d3f86855b1fa916d358e2bb302102
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1955.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजसमंद हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ नंतर अस्तित्वात आला
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1986.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1986.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e3333a4a1dcdcc89e16c9b685a9b50a4d81a220
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1986.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजस्थान विधानसभा २०० मतदारसंघात विभागलेली आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी पाच वर्षांकरिता निवडला जातो.[१]
+राजस्थान विधानसभेच्या २०० मतदारसंघांची फेररचना शेवटी इ.स. २००८ मध्ये झाली होती. यांपैकी ३४ जागा अनुसूचित जातींसाठी तर २५ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1993.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1993.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..562a96dc32ff09f79b7521519c9db365098919c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1993.txt
@@ -0,0 +1,23 @@
+मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
+हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.
+तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.
+सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.
+वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
+मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.
+निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
+विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
+आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
+कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.
+
+राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग. माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.
+मोठे पुस्तकप्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडलेले आहे. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय पुण्याच्या सदाशिव पेठेत आहे, पण त्यांची विस्तार कार्यालये महाराष्ट्रभर पसरली आहेत. विक्रीचे असे भक्कम जाळे उभे करताना पुस्तकांचा दर्जा टिकवण्याकडेही संस्थेचा कल आहे. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळाले आहेत, त्यांपैकी शंभराहून अधिक पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून मिळालेले आहेत..
+’आकाशाशी जडले नाते’ (डॉ.जयंत नारळीकर), ’एक होता कार्व्हर’ (वीणा गव्हाणकर) ,’एका रानवेड्याची शोधयात्रा’ (कृष्णमेघ कुंटे), ऐसपैस गप्पा दुगाबाईंशी’ (प्रतिभा रानडे), ‘जगाच्या पाठीवर’ (सुधीर फडके), ’झाडाझडती’ (विश्वास पाटील), ’दीपस्तंभ’ ए.पी.जे. अब्दुल कलाम, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ (वि.ग. कानिटकर), ’नातिचरामि‘ (मेघना पेठे), ’पानिपत’ (विश्वास पाटील), ’बोक्या सातबंडे’ (दिलीप प्रभावळकर), ’बोलु कवतिके’ (अविनाश बिनीवाले), ’ब्र’ (कविता महाजन), ’महानायक (विश्वास पाटील), ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’ (डॉ.अभय बंग), ‘राजा शिवछत्रपती’ (बाबासाहेब पुरंदरे), लक्ष्मणरेषा’ (आर.के. लक्ष्मण), ‘सांगत्ये ऐका’ (हंसा वाडकर), वगैरे.
+आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे
+(अपूर्ण)
+राजहंस प्रकाशन
+१०२५, सदाशिव पेठ,
+पुणे ४११ ०३०
+फोन - +९१ २० २४४७३४५९
+ई-पत्ताः rajhans1@pn2.vsnl.net.in
+संकेतस्थळ :
+http://www.rajhansprakashan.com
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1994.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1994.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4e232ad3b87108661c9530d8e5ec1e1e1d89c5b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1994.txt
@@ -0,0 +1,3 @@
+एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस राजा/राजे म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात.
+राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2004.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2004.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0c1fc7c64162a0e4c6c06307061879b7bd46b30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2004.txt
@@ -0,0 +1 @@
+राजा अमरेश्वर नाइक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2011.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2011.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..795370bfbe07a9d52274ff7fde3ef1aa05be5803
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2011.txt
@@ -0,0 +1 @@
+पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान हे गर्न्सीच्या कॅसल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2036.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81bab3b99aa3b2a8eac18d2b6d1cc6e78ab4437b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2036.txt
@@ -0,0 +1 @@
+महाराजा रणजितसिंग (जन्म : १३ नोव्हेंबर १७८०; - २७ जून १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी.. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2044.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2044.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..86bfac2381dcddab7f84029ab40aeb27b405aa23
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2044.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2046.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b8c804c928125b503dc2e3efe08bd3deff2fcfa4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2046.txt
@@ -0,0 +1,9 @@
+आधुनिक भारताचे जनक.
+
+राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते.[१] त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
+पाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या बाराव्या वर्षी जिच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, त्या आपल्या आईच्या आग्रहामुळे, हिंदू धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.
+घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले.
+मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
+राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.[२] ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.
+राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.
+http://www.aisiakshare.com/node/328
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_205.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_205.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cdcab0c9cffd9d236cdf110846cb05cb76070125
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_205.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रघुवरन हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2055.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2055.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdfca56c29374861c7285e2d9be47db62cf060f7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2055.txt
@@ -0,0 +1,11 @@
+रामायणानुसार इक्ष्वाकु वंशात सागर नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. ते भगवान राम आणि भगीरथ यांचे पूर्वज होते. सागर राजाला केशिनी आणि सुमती या दोन राण्या होत्या. परंतु राजा सागराला मूलबाळ नव्हते, त्यामुळे तो खूप दुःखी असायचा. एके दिवशी राजा सागर राण्यांसह हिमालयात तपश्चर्या करायला गेला.
+१/५ला ६० हजार पुत्रांचे वरदान मिळाले
+ऋषींच्या उपदेशानुसार राजा सागर आपल्या दोन राण्यांसह हिमालय पर्वतावर गेला आणि पुत्राच्या इच्छेने तपश्चर्या करू लागला. भगवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महर्षि भृगु यांनी त्यांना वरदान दिले की एका राणीला साठ हजार अभिमानी पुत्र होतील आणि दुसऱ्या राणीला एक पुत्र होईल जो वंश चालवेल.
+घोड्याच्या संरक्षणात नियुक्ती केली
+वरदानानंतर काही दिवसांनी राणी सुमतीने ट्यूलिपच्या आकाराच्या गर्भाला जन्म दिला. तो फुटला तेव्हा साठ हजार पुत्र झाले. तर केशिनीला मुलगा झाला. सर्व पुत्र तरुण झाल्यावर सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला. त्याने आपल्या साठ हजार पुत्रांना अश्वमेध घोड्याच्या संरक्षणाखाली नेमले.
+3/5 देवराज इंद्राने युक्ती केली
+देवराज इंद्राने कपिल मुनींच्या आश्रमात तो घोडा चोरून नेला. गर्विष्ठ राजा सागर, साठ हजार पुत्र पृथ्वी खोदून अधोलोकात पोहोचले. कपिलमुनींच्या आश्रमात यज्ञाचा घोडा बांधलेला राजाच्या पुत्रांनी पाहिला. त्यांनी कपिलमुनींना चोर समजून त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली.
+4/5 साठ हजार पुत्र मिळून जन्मले
+राजपुत्रांच्या आवाजाने ऋषींचे लक्ष गेले आणि त्यांना राग आला. ऋषींनी सागरच्या पुत्रांना जाळून राख केली. जेव्हा सागर राजाला सर्व गोष्टी समजल्या तेव्हा त्याने कपिल मुनींकडे क्षमा मागितली आणि आपल्या पुत्रांच्या उद्धारासाठी उपाय विचारला. कपिल मुनींनी राजा सागरला सांगितले की गंगा, स्वर्गाची नदी, त्याच्या अवशेषांना स्पर्श करेल तेव्हा तो मुक्त होईल.
+5/5 अशा प्रकारे मोक्ष आला
+सागराचा वंशज दिलीपचा मुलगा भगीरथ याने गंगा मातेची तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेली माता गंगा भगीरथला प्रकट झाली आणि वरदान मागायला सांगितली. भगीरथने त्याला पृथ्वीवर उतरण्यासाठी वरदान मागितले. स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आली आणि कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली, जिथून राजा सगराच्या पुत्रांना मोक्ष मिळाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2076.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2076.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bbd2fee9c4c334d71dd9123bc489f5002dc838f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2076.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
+श्री जानुबाई मंदिर
+बुध, गारवडी, रणसिंगवाडी, कुळकजाई, बोथे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2081.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83f13fb54bbf9235c5f12af1cc00eacfa51c508c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2081.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2083.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2083.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..10aaba40dd48673492f9398e3ba6a71c44b32e5e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2083.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजापूर हा महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2095.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2095.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2495bbed977266ed60df54b8aabfd8ce470073aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2095.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राजाभाऊ नातू (जन्मदिनांक अज्ञात - जुलै १, इ.स. १९९४) हे मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार व पुण्यातील नाट्यचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.
+पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक या नाट्यसंस्थेमार्फत इ.स. १९६३ सालापासून आयोजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेच्या घडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता[१][२].
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2123.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2123.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b9cb291866260f557893eb1aceb01f7fc04dd91
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2123.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2135.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2135.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa7dc0fd83b0cacfdf640133ba906ce8d6d7a384
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2135.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल १६, इ.स. २००७
+दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2138.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2138.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..12409ef48d1b26fc388ac6b1c321f4309e9d080b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2138.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राजिंदर पाल.
+जुलै ११, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2139.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66f4c3e4ea138fdbb09b4d4d3e32ee2a9cb745f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2139.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजिंदर सिंग बेदी (१ सप्टेंबर १९१५ - ११ नोव्हेंबर १९८४) हे पुरोगामी लेखकांच्या चळवळीतील भारतीय उर्दू लेखक आणि नाटककार होते. त्यांनी नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून काम केले. ते रजत बेदी आणि मानेक बेदी यांचे आजोबा आहे.
+पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून ते हृषिकेश मुखर्जी यांच्या अभिमान, अनुपमा आणि सत्यकम या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच बिमल रॉय यांचा मधुमती देखील प्रसिद्ध आहेत. एक दिग्दर्शक म्हणून ते दस्तक (१९७०) व फागुन (१९७३) चित्रपटांसाठी ओळखला जातात. त्यावेळच्या इतर प्रख्यात पटकथालेखकांप्रमाणेच त्यांनी त्यांच्या पटकथा उर्दूमध्ये लिहिल्या.[१][२][३][४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2143.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2143.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53a2f9d48a317a0d704f57710fbdd20e5bf02cc7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2143.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजिवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2148.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2148.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5434ed3e6ac34fb219199376b3ec29247cb14267
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2148.txt
@@ -0,0 +1 @@
+राजीव रामचंद्र आगाशे (मे २४, १९६१ - हयात) हे पुणे, महाराष्ट्र, येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कोलाज-चित्रकार[मराठी शब्द सुचवा] आहेत. भारतात मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, गुलबर्गा अशा शहरातून त्यांची एकल-प्रदर्शने झाली आहेत. थायलॅन्ड, मलेशिया, इन्डोनेशिया, फिलिपिन्स, वियतनाम, श्रीलंका इत्यादी देशातील चित्रप्रदर्शनातही त्यांचा सहभाग आहे. कोलाज व्यतिरिक्त जलरंग, तैलरंग, रांगोळी, कोळसा-कांडी (Charcoal), रंग-कांडी (Crayons) या माध्यमातूनही त्यांनी चित्रे साकारली आहेत. कलासागर, टेल्को परिवार, फायरसाइड (FIRESIDE), न्यु इंडिया डायजेस्ट (NEW INDIA DIGEST) अशा अनेक नियतकालिकांची मुखपृष्ठे व चित्रांची सजावट त्यांनी केली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2186.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2186.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e8381fa06e952dde748f891a43292d49f3f665b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2186.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राजीव दीक्षित हे एक भारतीय समाजसेवक होते. त्यांनी "स्वदेशी चळवळ" बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांंबद्दल जनमानसांत प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते "भारतीय स्वाभिमान आंदोलन"चे संस्थापक म्हणून ओळखले जातात.
+दिक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ता होते.
+दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर इ.स. १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली, आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले.
+स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती.
+भारताचा काळा पैसा विदेशी बँकामध्ये अनधिकृतरीत्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले.
+भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौऱ्यावर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2187.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2187.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e8381fa06e952dde748f891a43292d49f3f665b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2187.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राजीव दीक्षित हे एक भारतीय समाजसेवक होते. त्यांनी "स्वदेशी चळवळ" बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांंबद्दल जनमानसांत प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते "भारतीय स्वाभिमान आंदोलन"चे संस्थापक म्हणून ओळखले जातात.
+दिक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. ते स्वदेशी जागरणकर्ता होते.
+दीक्षित यांचा जन्म ३० नोव्हेंबर इ.स. १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाह गावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एम.टेक.ची पदवी आय.आय.टी कानपूरमधून प्राप्त केली, आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले.
+स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती.
+भारताचा काळा पैसा विदेशी बँकामध्ये अनधिकृतरीत्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले.
+भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौऱ्यावर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2208.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2208.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c6b4c0ee57dd005f5680c7ab1c3018170570965
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2208.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राजूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील गाव आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील ही मुख्य बाजारपेठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2216.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2216.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bea5b00d9d5a9234cb97ef5f3e3bc9650eea8992
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2216.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजुरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2234.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2234.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cbbfa38c2fbf9a39222c89ceb0a7a745707999cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2234.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2249.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2249.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..542c388fae093305e1b267280766e30aedb400c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2249.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राजू शेट्टी (१ जून इ.स. १९६७;शिरोळ, कोल्हापूर) हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत.[१] [२] शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. [३]
+राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता.
+इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2256.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2256.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..346e9821ac94231123d9ba3af9fb26edfd1e7e9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2256.txt
@@ -0,0 +1 @@
+जेम्स पहिला (जून १९, इ.स. १५६६ - मार्च २७, इ.स. १६२५) हा इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडचा राजा होता. त्याने जेम्स पहिला या नावाने इंग्लंड आणि आयर्लंडवर व जेम्स चौथा या नावाने इ.स. १५६७ पासून स्कॉटलंडवर राज्य केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_227.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16cbb2a82bea137ca62c5f9fed07f115d8963eb0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_227.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रचनावाद (कन्स्ट्रक्टिव्हिझम). विसाव्या शतकाच्या प्रारंभी रशियामध्ये उगम पावलेला एक आधुनिक कलासंप्रदाय. निसर्गसृष्टीच्या वा कोणत्याही नैसर्गिक जैव घटकाच्या आविष्काराची कल्पना पूर्णपणे अव्हेरून, केवल अमूर्ततावादी रचनेचेच ठाम समर्थन करणारी भूमिका या पंथाने मांडली. विशुद्ध, केवल आकारवादी कला व त्यातून एक प्रकारची नवी वास्तवता निर्माण करण्याची या पंथाच्या कलावंतांची आकांक्षा होती. त्यांची प्रारंभीची निर्मिती सकृतदर्शनी यंत्रसदृश किंवा यांत्रिक उपकरणांशी साधर्म्य दर्शवणारी होती. धातू, तारा, प्लॅस्टिक, काच, ‘पर्स्पेक्स’ (ॲक्रिलिक प्लॅस्टिक) यांसारख्या यंत्रोद्योगांशी संबंधित साधनसामग्रीचा, तसेच वितळजोडीसारख्या (वेल्डिंग) यांत्रिक प्रक्रियांचा वापर करून या पंथाच्या शिल्पकारांनी आपली अमूर्त, भौमितिक आकारांची ‘रचनाशिल्पे’ (कन्स्ट्रक्शन) घडवली.
+रचनावादातील वरवरचा यांत्रिकपणा पुढे कमी होत गेला व विशुद्ध आकारनिर्मितीच्या दिशेने त्याची जडणघडण होत गेली. व्ह्लादिमीर टॅटलीन (१८८५-१९५३) हा या संप्रदायाचा मुख्य प्रर्वतक होय. हा मुळात चित्रकार होता पण पुढे तो शिल्पकलेकडे वळला. त्याने मॉस्कोमध्ये १९१३ मध्ये रचनावादी पंथाची स्थापना केली. घनवादी व नवकालवादी कलातत्त्वांचा त्याच्यावर प्रभाव होता. सुरुवातीला त्याने विविध अमूर्त आकारांची अधांतरी टांगती (हँगिंग) व उत्थित रचनाशिल्पे घडवली. नंतर तो वास्तू व स्थापत्य प्रकल्पांकडे वळला. उदा., ‘थर्ड इंटरनॅशनल’ प्रदर्शनातील स्मारकाचा प्रकल्प : हा सु. ३९६·२४ मी. (१,३०० फुट) उंच व प्रति-वलयी (काउंटर-रोटेटिंग) छेद असलेला एक कलता, नागमोडी स्तंभ होता. कझ्यीम्यीर मल्येव्ह्यिच (१८७८-१९३५) या चित्रकाराची अमूर्त भौमितिक आकारांतील अधिघनवादी (सुप्रमॅटिस्ट) चित्रे रचनावादी पंथातच गणली जातात. या संप्रदायातील प्रारंभीची मल्येव्ह्यिच आणि टॅटलीन यांची निर्मिती वास्तुकल्पांचा आभास निर्माण करणारी होती. या पंथाच्या शिल्पकारांची रचनाशिल्पे व वास्तुकारांच्या वास्तुरचना यांत एक घनिष्ठ जवळीक दिसून येते. त्यांत फरक इतकाच की, शिल्पकाराच्या रचना प्रत्यक्ष वास्तुरूपात साकार होण्याच्या-म्हणजेच व्यावहारिक उपयोजनाच्या-बंधनात जखडलेल्या नसल्याने त्या सौंदर्यदृष्ट्या अधिक विशुद्ध रूपात अवतरू शकतात. पुढे अँटवान प्येव्हस्न्यर (१८८६-१९६२) व त्याचा बंधू नायूम गाब (१८९० – ) हे चित्र-शिल्पकार त्यांच्या मॉस्कोमधील वास्तव्यात (१९१७) या पंथात सामील झाले. १९२० नंतर राजकीय कारणास्तव रशियामध्ये या पंथाचा प्रभाव ओसरला व त्याचे दोन गटांत विभाजन झाले : पहिल्या गटातील टॅटलीन, रोट्चिंको आणि त्यांच्या अनुयायांनी कनिष्ठ व व्यवहारोपयोगी कलाप्रकारांकडे आपला मोहरा वळवला. त्यांनी औद्योगिक आकृतिबंध, फर्निचर-प्रकार, वास्तुकला, चित्रपट, रंगभूमी, मुद्रणकला, भित्तिपत्रे आदी प्रकारांत निर्मिती केली. दुसरा गट गाब व प्येव्हस्न्यर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला. १९२० मध्ये रचनावादी पंथाच्या भव्य प्रदर्शनाच्या सुमारास त्यांनी आपला ‘वास्तववादी’ जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात आधीच्या रचनावाद्यांच्या कलेतील व्यावहारिक उद्दिष्टांवर त्यांनी टीका केली व विशुद्ध कलेचा पाठपुरावा केला. कलेमध्ये केवळ घनत्वाची (व्हॉल्यूम) नव्हे, तर अवकाशातील गतीची संकल्पना महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कालाचे यथार्थ रूप कलेमध्ये प्रकट करण्यासाठी, गतिशील घटकांचा आविष्कार कशा प्रकारे व्हावा, हे दर्शवण्यासाठी नायूम गाबने शुद्धगतिकी (कायनेटिक) शिल्पांची निर्मिती केली.
+गाब व प्येव्हस्न्यर यांनी १९२२ मध्ये रशिया सोडला. नंतर त्यांच्या प्रभावामुळे पश्चिम यूरोपमध्ये रचनावादाचा शिरकाव झाला. गाब, कंडयीन्स्कई व मोहॉइनॉड्य यांच्या मार्फत ⇨बौहाउस या जर्मनीतील कलाशिक्षणसंस्थेत रचनावादी तत्त्वे प्रसृत झाली व त्यामुळे विसाव्या शतकातील वास्तुकला व आकृतिबंध यांवर त्यांचा मोठाच प्रभाव पडला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक शिल्पकारांनी कमीअधिक प्रमाणात रचनावादाचा स्वीकार केला. या प्रणालीतील सर्वांत प्रभावी अमेरिकन शिल्पकार म्हणजे अलेक्झांडर कॉल्डर (१८९८ – ) आणि रिचर्ड लिपोल्ड. कॉल्डरची अमूर्त स्थिरशिल्पे व चलशिल्पे (मोबाइल्स) या संदर्भात उल्लेखनीय आहेत. तसेच लिपोल्डची सूर्य व चंद्र शिल्पे प्रभावी आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2295.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2295.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6e2bcad1255c3b3e660b0fdc8bab153cb1d787f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2295.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राजेंद्र सिंग पहल (जन्म २३ जानेवारी १९६९ - राजस्थान, भारत) हा भारतीय-अमेरिकन लेखक, शो निर्माता आणि स्टार प्रवर्तक आहे.[१] त्याने शाहरुखखान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, उदितनारायण, अलका याज्ञिक आणि इतर अनेक सेलिब्रिटींसह ह्यूस्टन, यूएसए येथे मेगा बॉलीवूड कार्यक्रम आयोजित केले आहे.[२][३] तो स्टार प्रोमोशन्स आयएनसि. चे अध्यक्ष आहे.
+राजेंद्रने जयपूरच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो यूएसएला गेला आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत स्टार प्रमोटरमध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली. कुछ भी हो सक्ता है, हिंदी नाटक मेरा वो मतलब नही था, अनुपम खेरसोबत, अमिताभ बच्चनसोबत अविस्मरणीय, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन आणि फराह खानसोबत स्लॅम द टूर या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.[४] आयफा पुरस्कार सोहळ्यात त्याने ह्यूस्टनचे प्रतिनिधित्व केले. वतन से दूर या पुस्तकाचे ते लेखक आहेत.[५][६] त्याने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अनुपम खेर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि इतर अनेकांसारख्या ए-लिस्टर्ससह यूएसमध्ये १२५ हून अधिक बॉलीवूड शो आणि कॉन्सर्ट आयोजित केले आहेत.
+वतन से दूर[७]
+राजेंद्र सिंग पहल आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_232.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_232.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_232.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2328.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2328.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9abd83b4a09aad54f480cf2c1303bf2630301591
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2328.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेन्द्रकुमारी वाजपेयी (फेब्रुवारी ८,इ.स. १९२५-जुलै १७,इ.स. १९९९) या भारतीय राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2353.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2353.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff537c478e18f5e00d2c72c3b5bfc0ac860cb89b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2353.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सोन्याची किरकोळ विक्रेता आहे ज्याचे मुख्यालय बंगलोर, कर्नाटक येथे आहे. कंपनी सोने आणि दागिने शुद्ध करते, डिझाइन करते आणि विकते. २०२२ मध्ये फॉर्च्युन इंडिया ५०० यादीत ७व्या क्रमांकावर होते, ₹ २.९० ट्रिलियनच्या कमाईसह, [१] आणि फॉर्च्यून ग्लोबल ५०० मध्ये ४६२ व्या स्थानावर होते. सध्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मेहता आहेत आणि कार्यकारी अध्यक्ष राजेश मेहता आहेत. [२]
+कंपनीची स्थापना १९८९ मध्ये राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणून राजेश मेहता आणि [३] भाऊ प्रशांत मेहता यांनी केली होती, दोघेही मध्यमवर्गीय जैन कुटुंबात जन्मलेले. [४] भाऊंनी बंगळुरूमध्ये त्यांच्या गॅरेजमध्ये असलेल्या दहा व्यक्तींच्या दुकानात उत्पादन सुरू केले. [४]
+१९९० पर्यंत, कंपनीने किरकोळ आघाडी उघडली आणि वेगाने विस्तार केला. [४]
+२००१ मध्ये, कंपनीने बंगळुरूमध्ये एक मोठी उत्पादन सुविधा बांधली. [४]
+२०११ मध्ये, कंपनीने २००७ मध्ये जारी केलेल्या परकीय चलन परिवर्तनीय बाँडचे रूपांतर करून $१३४.९ दशलक्ष जमा केले. [५]
+२०१५ मध्ये, कंपनीने ४०० दशलक्ष डॉलर्समध्ये, स्वित्झर्लंडच्या बालेरना येथील वाल्कम्बी, जगातील सर्वात मोठे सोने शुद्धीकरण विकत घेतले. [६] आता ते त्यांचे शुभ ज्वेलर्स रिटेल स्टोअर वाढवण्याचा विचार करत आहेत. [७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_237.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a0c4e9bf0771a900b13941af1209e596ea0a7cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_237.txt
@@ -0,0 +1,3 @@
+११ ऑक्टोबर, इ.स. २०११
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2387.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2387.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd490c67c3ca8fe40972eb0c8391fec175b4a600
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2387.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेश चुडासमा (१० एप्रिल, इ.स. १९८२:चोरवाड, जुनागढ जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जुनागढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2409.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2409.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..039fbd38f5e108688cbebadb4fcd02c335d7c386
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2409.txt
@@ -0,0 +1 @@
+राजोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_241.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_241.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc04056186de010b2bca4840ba8b9565451a3699
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_241.txt
@@ -0,0 +1 @@
+रौप्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदक व कांस्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2427.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6f894dacc5cf40bb06862667e2202d6b16857f5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2427.txt
@@ -0,0 +1,22 @@
+राज्य महामार्ग १० हा महाराष्ट्र राज्यातील एक महामार्ग आहे. हा महामार्ग धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा गावाला, पुणे जिल्ह्यातील दौंड गावासोबत जोडतो व धुळे, अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूून जातो. हा महामार्ग दोंडाईचा, शेवडे, मेहेरगाव, कुसुंबे, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, रहाता, राहूरी, अहमदनगर आणि दौंड ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो.
+In Nashik District this highway is known as "Malegaon-Manmad Road". Starting from Malegaon in Nashik district from it junction with National Highway 3, this highway terminates inside Manmad. Both sections of the highway run in a sourthward direction throughout their length. The highway runs a distance of XXX miles and traverses through Yeola, Nandgaon, Chandor and Malegaon talukas. The surface of the road is asphalted and is motorable throughout the year.[१]
+In Ahmednagar District This highway is known as "Manmad-Daund Road". Starting from Manmad in Nasik district the road enters the northern boundary of Ahmednagar district and leaves for Daund in Pune district. This road serves as a connecting link between the three districts and runs almost parallel to the Daund-Manmad railway line. The road runs from the north to south direction and passes through the middle of the district.
+This road crosses the Daund-Manmad broad-gauge railway line at numerous places during its course. It crosses river Godavari near Kopargaon, the Pravara near Kolhar, the Mula near Rahuri and the Bhima near the district border where there are bridges. It crosses a major nallah near Rahata where the construction of a bridge is in progress.
+Some part of the road surface is cement-concrete and the remaining length of the road is black-topped. It serves the traffic needs of many sugar factories and jaggery manufacturers. This road passes through the factory area and therefore it is always crowded by bullock-carts and lorries. It is motorable throughout the year except for some interruptions at small nallahs during heavy rains.[२]
+खालील लेखात या राज्यकीय महामार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे.
+हा महामार्ग धुळे जिल्ह्यातील, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा गावा पासून सुरू होतो व नैऋत्य दिशेने कुसुंबे गावकडे वळतो. तेथुनपुढे अजुन १८.८ कि.मी. (१२ मैल) अंतर धावल्यानंतर शेवडे गावाजवळ रा.म. ११ येउन मिळतो. रा.म. ११ येथून पुढे पूर्व दिशेकडे वळतो व हा महामार्ग दक्षिणेकडे धुळे तालुक्यातील लमकानी गावाकडे जातो. तेथुनपुढे अजुन ६.३ कि.मी. (४ मैल) अंतर धावल्यानंतर
+लमकानी गावाच्या आधी शिंदखेडा तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर धुळे तालुक्यात शिरतो.
+हा महामार्ग धुळे तालुक्याची हद्द ओलांडल्यावर, अजुन २.७ कि.मी. (२ मैल) धावतो व लमकानी गावात शिरतो. लमकानी गावात रा.म. १२ ह्या महामार्गाला येउन मिळतो, व पूर्व दिशेकडे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या खरडबारी गावकडे वळतो आणि हा महामार्ग दक्षिणकडे वळतो. तेथुनपुढे अजुन १५.३ कि.मी. (१० मैल) अंतर धावल्यानंतर हा महामार्ग मेहेरगाव गावात शिरतो. मेहेरगाव गावात रा.म. १४ सुरू होतो व तो महामार्ग आग्नेय दिशा दिशेला असलेल्या धुळे शहराकडे वळतो व हा महामार्ग नैऋत्य दिशेला वळतो. तेथुनपुढे अजुन ९.७ कि.मी. (६ मैल) अंतर धावल्यानंतर हा महामार्ग कुसुंबे शहरात शिरतो जेथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ह्या महामार्गाला जुळतो. तेथुनपुढे हा महामार्ग दक्षिणेकडे वळतो व १३ कि.मी. (८ मैल) अंतर धावल्यानंतर अजनाळे गाव येते व ते गाव ओलांडल्यावर धुळे तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर नाशिक जिल्ह्यातील, मालेगाव तालुक्यात शिरतो.
+This highway enters Malegaon taluka of Nashik district just before Dongrale village. After crossing Dongrale village, it continues for southwards another २७.२ कि.मी. (१७ मैल) where it enters Malegaon city. After enterting Malegaon city, this highway intersects the old alignment of National Highway 3 inside the city after travelling ३१ कि.मी. (१९ मैल) from Dongrale. It then travels internally inside Malegaon city for ३.७ कि.मी. (२ मैल) and exits the city on south-west side, where it intersects the new alignment of National Highway 3 and continues south-west. After travelling for another ५.७ कि.मी. (४ मैल), near Kaulane village the State Highway 16 starts off and proceeds south-east towards Nandgaon while this highway proceeds south-west for another १४.५ कि.मी. (९ मैल) where it exits Malegaon taluka just after Chondhi village and enters Chandwad taluka.
+हा महामार्ग चांदवड तालुक्यात कुंदलगावाच्या अलिकडे शिरतो. कुंदलगाव ओलांडल्यावर हा महामार्ग ५.६ कि.मी. (३ मैल) धावतो व दहेगाव (मनमाड) गाव ओलांडल्यानंतर चांदवड तालुक्याची हद्द ओलांडतो व येवला तालुक्यात शिरतो.
+हा महामार्ग चांदवड तालुक्यातील दहेगाव (मनमाड) गाव ओलांडल्यावर १ कि.मी. (१ मैल) अंतर धावतो व तालुक्यात येतो. तेथुनपुढे अजुन ०.६ कि.मी. (० मैल) अंतर धावल्यावर मनमाड शहरात शिरतो. मनमाड शहरात अजून ०.७ कि.मी. (० मैल) धावल्यानंतर रा.म. २४ येउन मिळतो. रा.म. २४ येथून पुढे ०.०९ कि.मी. (० मैल) ह्या महामार्गासोबत मनमाड शहरातून धावतो व नंतर पश्चिमकडे चांदवड शहराकडे वळतो, व हा महामार्ग दक्षिणेकडे येवला तालुक्यातील अनाकवाडे गावाकडे जातो. अनाकवाडे गाव ओलांडल्यानंतर ०.४ कि.मी. (० मैल) धावल्यावर नांदगाव तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर येवला तालुक्यात शिरतो.
+हा महामार्ग येवला तालुक्यातील अनाकवाडे गाव ओलांडल्यानंतर तालुक्यात येतो. मग पुढे सावरगांव ओलांडल्यानंतर दक्षिणेकडे ६ कि.मी. (४ मैल) धावल्यावर हा महामार्ग येवला शहरात शिरतो. येवला शहरात अजून ६ कि.मी. (४ मैल) धावल्यानंतर रा.म. ३० पश्चिमेकडून येउन मिळतो. तेथेच रा.म. २५ सुरू होतो व तो महामार्ग उत्तरपुर्वेला (इशान्येला) असलेले नांदगाव शहराकडे जातो. रा.म. ३० येथून पुढे ०.६ कि.मी. (० मैल) ह्या महामार्गासोबत धावतो व नंतर पुर्वेकडे वैजापूर शहराकडे वळतो, व हा महामार्ग दक्षिणेकडे अहमदनगर जिल्ह्यातील, कोपरगाव तालुक्यातील, येसगांव कडे जातो. तेथुनपुढे ८.२ कि.मी. (५ मैल) धावल्यावर पिंपळगाव जलाल गाव येते व ते गाव ओलांडल्यावर येवला तालुक्याची हद्द येते व ती ओलांडल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील, कोपरगाव तालुक्यात शिरतो.
+येसगाव येथे कोपरगाव तालुक्यात प्रवेश करून साधारण ५ किमी धावल्यानंतर महामार्ग कोपरगाव शहरात येतो आणि तेथून पुढे सावळी विहीर गावाजवळ राहता तालुक्यात प्रवेश करतो.
+महामार्गापासून सुरू होणारे / महामार्गाला छेदणारे प्रमुख रस्ते
+कोपरगाव - पढेगाव - वैजापूर
+कोपरगाव - वावी - सिन्नर - नाशिक
+कोपरगाव - तळेगाव दिघे - संगमनेर
+कोपरगाव - पुणतांबा - श्रीरामपूर
+हा महामार्ग सावळीविहीर गावात राहाता तालुक्यात प्रवेश करतो. सावळीविहीर गावातून राज्य महामार्ग ७ या महामार्गाच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि वायव्य दिशेला नाशिक जिल्ह्यातील लासलगावकडे जातो. तेथून पुढे महामार्ग दक्षिणेकडे आणखी २४ किमी (१५ मैल) पर्यंत धावतो जिथे तो बाभळेश्वर गावात राज्य महामार्ग ४४ ला छेदतो. त्यानंतर हा महामार्ग दक्षिणेकडे आणखी ७ किमी (४.३ मैल) कोल्हारपर्यंत जातो जिथे राज्य महामार्ग ४५ हा महामार्गाच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि वायव्येकडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरकडे जातो. कोल्हारजवळ प्रवरा नदी ओलांडल्यानंतर महामार्ग राहाता तालुक्यातून बाहेर पडतो आणि राहुरी तालुक्यात प्रवेश करतो.
+हा महामार्ग कोल्हारनंतर प्रवरा नदी ओलांडून राहुरी तालुक्यात प्रवेश करतो. २० किमी दक्षिणेकडे गेल्यावर राहुरी शहरात राज्य महामार्ग ४९ या महामार्गाला छेदतो. राहुरीहून पुढे हा महामार्ग दक्षिणेकडे जातो आणि नांदगाव गावाजवळ अहमदनगर तालुक्यात प्रवेश करतो.
+ह्या राजकीय महामार्गामुळे बऱ्याच जिल्ह्यातील बरेच शहर व गाव जुळले जातात. खालील यादीत त्या सर्व गाव व शहरांचा उल्लेख केलेला आहे, जे ह्या महामार्गामुळे जुळतात. ही यादी जिल्हा व तालुका प्रमाणे वेगळी करण्यात आलेली आहे व सर्व जुळणाऱ्या शहर व गावांचे, त्या त्या जिल्हा व तालुकातील मुख्य शहरांपासुनचे अंतर दर्शवण्यात आलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2440.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c61bf98fce2c3350d189d0750d4d11240715289
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2440.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राज्य वातावरणीय कृती कक्ष पर्यावरणातील वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासनाचा पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य करणार उपक्रम आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची अंमलबजावणी करणे, जैवविविधता आणि वातावरणाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे इत्यादी कार्य करीत आहे.[१]
+पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत मंत्रालयस्तरावर असलेल्या सध्याच्या यंत्रणेमार्फत पर्यावरण विषयक विविध अधिनियमांची अंमलबजावणी कालमर्यादेत करण्यात येत असून त्यासाठी विभागात उपलब्ध असेलेल्या मनुष्यबळाचा वापर करण्यात येत आहे. परंतु, विभागाचे नामबदल झाल्यानंतर वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र असा अधिकारी व कर्मचारीवृंद उपलब्ध नाही. तथापी, वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे, वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर “राज्य वातावरणीय कृती कक्ष (State Climate Action Cell (SCAC)) ” निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या सर्व बाबींचा विचार करून वातावरणीय बदल अनुकूल धोरणांची अमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत “राज्य वातावरणीय कृती कक्ष महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय, क्रमांक : वाकृक- २०२३ / प्र.क्र. ५४ /तां.क. १, दिनांक : ९ ऑगस्ट, २०२३ नुसार निर्माण करण्यास व त्याकक्षासाठी खाली नमूद केलेला अधिकारी व तज्ञ यांची पदे तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यास्तरावर निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली.[२][३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2502.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2502.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3fba6df40c86ca7284a7c16cebead24b1b49e346
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2502.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (३० ऑक्टोबर, १९७१ -) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आले असून महाराष्ट्रातील तुळजापूर येथील विद्यमान आमदार आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते पहिले आणि सर्वात तरुण मंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी एमएलसी केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा भाजपच्या तिकिटावर २४००० मतांनी पराभव केला.
+‘धाराशिव येथील कोल्हापूर बंधारे प्रकारातील सर्वात जास्त बंधारे ("के.टी.") बांधण्यासात त्यांचे योगदान आहे. उस्मानाबादला अन्य मागास व मोठ्या प्रमाणात कोरडवाहू मराठवाडा भागातील सर्वात सिंचित जिल्हा बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. उद्योग, महसूल, कृषी, सांस्कृतिक कार्य, रोजगार व रोजगार हमी योजना, संसदीय कार्य, जीएडी राज्यमंत्री होते. मंत्रीपदाच्या पहिल्या पदावर त्यांनी सहा विभागांची जबाबदारी सांभाळली आहे.
+त्यांच्या कुटुंबीयांनी १९७८ ते २०१९ या काळात महाराष्ट्र विधानसभेत धाराशिव विधानसभेचे १० वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील पद्मसिंह पाटील हे २० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र शासनात मंत्री होते. ते महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती, विरोधी पक्षनेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (एस) होते. तसेच ते गेल्या ४० वर्षांपासून धाराशिवचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची पत्नी धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.
+रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
+संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
+शहरासाठी महत्त्वाकांक्षी अशी उजनी धरणातून १०८ किमी अंतरावरून १८४ कोटी रुपयाची उजनी पाणी पुरवठा योजना सुरू केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2509.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2509.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb6e66018ebea5c92e015d997a7e6131d5ec4f9e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2509.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राणी किंवा वजीर हा बुद्धिबळातील एक मोहरा आहे. हा बुद्धिबळातील सर्वात शक्तिशाली मोहरा आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2511.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2511.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..73417a7a307545a1cac9bed668553e87c06e7941
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2511.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ राणी अमरावती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2516.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2516.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9667dac8a4797f028a318408f04ddd51b023be32
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2516.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+राणी कॅमिला (जन्मनाव: कॅमिला रोझमेरी शँड, नंतर पार्कर बोल्स; १७ जुलै, १९४७ - लंडन, इंग्लंड - ) ही इंग्लंडच्या तिसऱ्या चार्ल्सची पत्नी आहे. यायोगे ती युनायटेड किंग्डम आणि इतर १४ राष्ट्रकुलातील देशांची राणी आहे. [Note १]
+कॅमिला इंग्लंडमधील पूर्व ससेक्स आणि दक्षिण केन्सिंग्टन येथे वाढली. तिचे शिक्षण इंग्लंड, स्वित्झर्लंड आणि फ्रांसमध्ये झाले. १९७३मध्ये तिने ब्रिटिश लश्करातील अधिकारी अँड्रु पार्कर बोल्सशी लग्न केले. १९९५मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. कॅमिला आणि चार्ल्स त्यांच्या पहिल्या लग्नाच्या आधी आणि दरम्यानही वेळोवेळी प्रेमात होते. चार्ल्सची पत्नी डायनाच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये, कॅमिलाने चार्ल्सशी विंडसर गिल्डहॉलमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नापासून ते चार्ल्सच्या राज्यारोहणापर्यंत तिला डचेस ऑफ कॉर्नवॉल म्हणून ओळखले जात असे. ८ सप्टेंबर २०२२ रोजी, चार्ल्स त्याच्या आईच्या, राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर राजा झाला. चार्ल्स आणि कॅमिलाचा राज्याभिषेक ६ मे, २०२३ रोजी वेस्टमिन्स्टर ॲबे येथे झाला.
+चुका उधृत करा: "Note" नावाच्या गटाकरिता [खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2542.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2542.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5eb68aececd52dffe2c8d076efbde506281c6185
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2542.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राणी मुखर्जी ( २१ मार्च १९७७[काळ सुसंगतता?]) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2543.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2543.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f9f8dab8f74efc90ec8fe8e82e4fa6993c2d737
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2543.txt
@@ -0,0 +1,2 @@
+टेकची मेरी (२६ मे, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - २४ मार्च, इ.स. १९५३:लंडन, इंग्लंड) ही इंग्लंडच्या पाचव्या जॉर्जची पत्नी होती. या नात्याने ती युनायटेड किंग्डमची राणी आणि भारताची सम्राज्ञी होती. १९११ च्या दिल्ली दरबारासाठी ती भारतात आली होती.
+आठवा एडवर्ड आणि सहावा जॉर्ज हिची मुले होत. यांशिवाय तिला चार इतर अपत्ये होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_256.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_256.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fbe9a9f8d13a61d17d263dda52a5de6f4b421436
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_256.txt
@@ -0,0 +1,7 @@
+शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत (तमिळ: ரஜினிகாந்த்; तेलुगू भाषा: రజనికాంత్; कन्नड: ರಜನೀಕಾಂತ್) (डिसेंबर १२, १९५०, - हयात) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता आहेत.मनोरंजन व्यवसायातील तमिळ चित्रपट अभिनेता आहेत.
+त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही.[ संदर्भ हवा ]
+इ.स.२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.[ संदर्भ हवा ] या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.[ संदर्भ हवा ]
+रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे.[१] गायकवाड कुटुंबियांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात धाकटे आहेत. त्यांचे मूळ गांव पुणे जिल्ह्यातील, पुरंंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे सांगितले जाते. तसेच जेजुरीचा खंडेराया त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. रजनीकांत ह्यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि एक अश्विनी बाळुबाई गायकवाड नावाची एक बहिण ही आहे. रजनीकांत ह्यांच्या सहचारिणी लता रंगाचारी ह्या असून त्यांना ऐश्वर्या शिवाजीराव गायकवाड ऊर्फ ऐश्वर्या रजनीकांत आणि सखुबाई शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सौंदर्या रजनीकांत ह्या दोन मुली आहेत.[२][३]
+शाळेत असतांना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले. कंडक्टर असताना त्यांची तोंडाने शिट्टी वाजविण्याची कला लोकप्रिय झाली होती. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला चित्रपटातील अभिनय शिकण्याकरीता गेले. मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली.
+रजनीकांत यांनी वेळोवेळी तमीळ लोकांकरिता आणि लोकाधिकारांकरिता उपोषणे केली आहेत. शासनावर दबाव टाकण्याकरिता त्यांनी नेहमीच समाजघटकांना मदत केली आहे. रजनीकांत त्यांच्या दानशूरतेसाठीही ओळखले जातात.
+३१ डिसेंबर २०१७ रोजी चेन्नैमधील श्रीराघवेन्द्र मण्डपम् ह्या ठिकाणी रजनीकांत ह्यांनी एका भव्य सभेमध्ये पत्रकार आणि रसिकांसमक्ष आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे, तसेच २०१८ मध्ये आपण रीतसर पक्षस्थापना करणार असून संपूर्ण तमिळनाडू राज्यातील येत्या निवडणूका लढविणार असल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.रजनीकांत यांनी 12 जुलै 2021 रोजी त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रम (RMM) विसर्जित केला आणि भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही असेही सांगितले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2600.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2600.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..761a7ed62879e18381eb29ce45829287a3ace6c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2600.txt
@@ -0,0 +1,18 @@
+लक्ष्मी, माधवप्रिया, वृंदावनेश्वरी , कृष्णाचे प्रेम आणि भक्तीचे रासेश्वरी रूप - इत्यादींची अधिपती देवता
+राधा (संस्कृत: राधा, IAST: Rādha), तिला राधिका देखील म्हणतात, ही एक हिंदू देवी आहे आणि देव कृष्णाची सखी आहे. ती प्रेम, कोमलता, करुणा आणि भक्तीची देवी आहे. धर्मग्रंथांमध्ये, राधाचा उल्लेख लक्ष्मीचा अवतार आणि मूलप्रकृती, सर्वोच्च देवी म्हणून केला आहे, जी कृष्णाची स्त्री रूप आणि आंतरिक शक्ती (ह्लादिनी शक्ती) आहे. राधा कृष्णाच्या सर्व अवतारांमध्ये सोबत असते. दरवर्षी राधाष्टमीला राधाचा वाढदिवस साजरा केला जातो.
+गौडीय वैष्णव सारख्या परंपरा तिला कृष्णाची प्रियकर म्हणून मानतात.
+राधावल्लभ संप्रदाय आणि हरिदासी संप्रदायात केवळ राधालाच परम प्राणी म्हणून पूजले जाते. इतरत्र, निंबार्क संप्रदाय, पुष्टीमार्ग, महानम संप्रदाय, स्वामीनारायण संप्रदाय, वैष्णव-सहजिया, मणिपुरी वैष्णव आणि चैतन्य महाप्रभूंशी संबंधित गौडीय वैष्णव चळवळींमध्ये कृष्णाची सखी म्हणून तिला पूजले जाते.
+राधाचे वर्णन ब्रज गोपींचे प्रमुख (ब्रजची गवळण) म्हणून केले जाते. तिने असंख्य साहित्यकृतींना प्रेरणा दिली आहे आणि कृष्णासोबतच्या तिच्या रासलीला नृत्याने अनेक प्रकारच्या कलाकृतींना प्रेरणा दिली आहे.[१]
+राधा, राधिका, राधे अशा नावांनी प्रसिद्ध असलेलीही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे.[२] त्याच जोडीने महालक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स्थान आहे. वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याने प्रामुख्याने राधारानी अशा संबोधनाने ती पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्रातील खान्देश (कानबाई म्हणुन) या प्रांतात विशेष पूजनीय आहे. भारतीय संस्कृतीत निंबाक संप्रदाय [३] आणि चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्याशी तिचा संबंध जोडलेला दिसतो.[४] कालांतराने राधा ही लक्ष्मी किंवा अशा रूपात पूजनीय देवता म्हणून मान्यता पावली.[५]
+कीर्तिदादेवी वा रत्नगर्भा देवी आणि महाराज वृषभानु यांची कन्या[६][७]
+राधा या नावांमध्ये 'राध' असा संस्कृत धातू आहे , ज्याचा अर्थ "प्रसन्न करणे " असा होतो. समृद्धी किंवा यशस्विता असाही राधा या शब्दाचा अर्थ आहे. [८]
+भारतीय धर्मशास्त्राच्या परिभाषेत शृंगारभक्ती अशी संकल्पना प्रचलित आहे. राधा ही व्यक्तिरेखा या संकल्पनेशी संबंधित आहे. गौडीय वैष्णव आणि पुष्टीमार्गी वैष्णव या उपसंप्रदायांतील अद्वैत तत्त्वज्ञानाला अनुसरून राधा ही नायिका म्हणून प्रसिद्ध पावली आहे. मूलतः गोपी असलेली राधा या साहित्यात कामिनी आणि रमणी अशा रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णाशी जोडली गेलेली आहे.[९]
+हरिवंश पुराण किंवा महाभारत या ग्रंथात राधा ही व्यक्तिरेखा आढळत नाही. देवी भागवत या ग्रंथात तिचा उल्लेख आढळतो. तेथे श्रीकृष्णाची रासलीला आणि त्यातील त्याची प्रमुख सहचरी म्हणून राधेचा उल्लेख आढळतो.[५] वैष्णव संप्रदायाच्या भागवत पुराणात राधा ही कृष्णाची परमभक्त असल्याचा केवळ उल्लेख आहे. बाराव्या शतकात जयदेवाच्या गीत गोविंद काव्यातील राधेच्या वर्णनानंतर तिची देवी म्हणून लोकप्रियता अधिक वाढली असे अभ्यासक सांगतात.[१०] कवी जयदेवाच्या "गीत-गोविंद" या संस्कृत काव्यात राधेच्या प्रेमी नायिका रूपाचे वर्णन आढळते. श्रीकृष्ण आणि राधेच्या शृंगाराचे वर्णन या काव्यात प्रामुख्याने आलेले आहे.[४] बंगाली लोककथा या राधा कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करतात. त्याच जोडीने दास्य भक्तीचे उदाहरण म्हणूनही या लोकसाहित्यात राधेची व्यक्तिरेखा मान्यता पावली आहे.[११][१०]
+ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्म पुराण यांनी मात्र राधा आणि कृष्णाच्या उत्कट प्रेमाचे वर्णनच अधिक केलेले दिसते.[१०]
+प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळणाऱ्या-या अर्धनारीनटेश्वर शिल्प अंकनात राधा आणि कृष्ण यांचे अद्वैत प्रतिबिंबित होते आणि त्यातून त्यांचे प्रेम आणि भक्तीही अधोरेखित होते असे अभ्यासक मानतात.[१२]
+राधा आणि कृष्ण यांच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार हा रासलीला या नृत्यप्रकारातून अभव्यक्त होते असे मानले जाते.गोपीच्या समवेत कृष्ण आणि राधा यांचे नृत्य असे या रासक्रीडेचे स्वरूप मानले जाते. मणिपुरी नृत्याच्या शास्त्रीय प्रकारात या रासनृत्याला विशेष महत्त्व आहे. भागवत पुराण, जयदेवाचे गीत-गोविंद यातील काव्य संकल्पना वापरून हे नृत्य केले जाते.[१३]
+वैष्णव संप्रदायाच्या जोडीने राधा ही शाक्त संप्रदायाशी निगडित देवताही मानली जाते. प्रांताप्रांतानुसार तिच्या संकल्पनेच्या छटा आणि त्यांचा आशय बदलताना दिसतो. भक्तिसंप्रदाय हा भारतात लोकप्रिय होण्याच्या काळात मधुरा भक्तीचे प्रतीक म्हणून राधा ही देवता म्हणून अधिक मान्यता पावलेली दिसते.[१४]
+भारतीय तत्त्वज्ञानाची महत्त्त्वाची संकल्पना म्हणजे परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. या तत्त्वाला अनुसरून राधा ही जणू काही कृष्णच आहे अशा परिभाषेत राधा आणि कृष्ण यांचे ऐक्य दाखविले जाते. [१५]
+श्रीकृष्ण हा ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व आहेत. अग्नी आणि त्याची धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.[१०]
+जेव्हा श्रीकृष्णाने मथुरेसाठी प्रस्थान केले तेव्हा राधा देवीने स्वतःची छाया वृंदावनात ठेवून स्वतः गुप्त झाली याच छाया राधेचा विवाह अयनगोपासह वृंदावनात झाला.याचे प्रतिक म्हणून आज सुद्धा वृंदावनजवळील यावत या गावात तिचे सासर आहे तसेच अयन त्याची आई जटीला व बहीण कुटिला यांचे एक पुरातन मंदिर आहे वं समोरच राधाकृष्णाचे मंदिर आहे.जणू काही राधाकृष्ण आपले वास्तविक रूप या तिघांना दाखवत आहेत..!!
+राधा आणि कृष्ण हे वैष्णव संप्रदायाचे देवता युगुल असल्याने त्यांची मंदिरेही स्थापन झाली आहेत. मथुरेतील वृंदावन येथे तसेच बनारस येथे अशी मंदिरे आहेत.[१६] राधावल्लभ हे त्यातीलच एक मंदिर आहे. दिल्लीस्थित श्री राधा पार्थसारथी मंदिर हेही त्यांपैकीच एक मंदिर आहे. परदेशांतही या देवता युगुलाची मंदिरातून आदराने पूजा केली जाते.[१७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2625.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2625.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ed7bef6f4f4af35f001e4222cb4a293c2cefb5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2625.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राधाकिशन एस. दमानी हे भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार, [१] उद्योगपती आणि डी मार्टचे संस्थापक आहेत. [२] ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट फर्मद्वारे ते त्यांचा पोर्टफोलिओ देखील व्यवस्थापित करतात. १९ ऑगस्ट २०२१ रोजी, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स द्वारे त्यांना जगातील #९८ सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आले. [३]
+मुंबईतील सिंगल रूम अपार्टमेंटमध्ये मारवाडी कुटुंबात दमानी यांचे पालनपोषण झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले पण एक वर्षानंतर शिक्षण सोडले. दलाल स्ट्रीटवर काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, दमानी यांनी त्यांचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय सोडला आणि ते स्टॉक मार्केट ब्रोकर आणि गुंतवणूकदार बनले. [४] [५] [६] १९९० च्या दशकात हर्षद मेहता यांनी बेकायदेशीर मार्गाने फुगवलेले स्टॉक शॉर्ट-सेलिंग करून त्यांनी नफा कमावला. [७] दमाणी हे १९९५ मध्ये सार्वजनिक झाल्यानंतर HDFC बँकेचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. [८] १९९२ मध्ये, हर्षद मेहता घोटाळा प्रकाशझोतात आल्यानंतर, त्या काळात अल्प-विक्रीच्या नफ्यामुळे त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. १९९९ मध्ये, त्यांनी नेरुळमधील सहकारी डिपार्टमेंटल स्टोअर, अपना बझारची फ्रँचायझी चालवली, परंतु त्याच्या व्यवसाय मॉडेलमुळे ते "अविश्वासी" होते. [९] [१०] त्यांनी २००० मध्ये स्टॉक मार्केट सोडले आणि २००२ मध्ये पवईमध्ये पहिले स्टोअर सुरू करून स्वतःची हायपरमार्केट चेन, डी मार्ट सुरू केली. २०१० मध्ये या साखळीची २५ दुकाने होती, त्यानंतर कंपनी वेगाने वाढली आणि २०१७ मध्ये सार्वजनिक झाली. [८] [११] [१२]
+आज त्यांची भारतभरात २३४ डी मार्ट स्टोर्स आहेत. [१३] दमाणी कमी प्रोफाइल ठेवतात आणि क्वचितच मुलाखत देतात. त्यांनी भारतीय अब्जाधीश राकेश झुनझुनवाला यांना त्यांचे स्टॉक ट्रेडिंगचे तंत्रही शिकवले आहे.
+२०२० मध्ये, १६.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते चौथे सर्वात श्रीमंत भारतीय बनले. अब्जाधीशांच्या जागतिक यादीत त्यांचा क्रमांक ११७ होता. [१४] [१५]
+तंबाखू कंपनी व्हीएसटी इंडस्ट्रीजपासून ते सिमेंट उत्पादक इंडिया सिमेंट्सपर्यंत अनेक कंपन्यांमध्ये दमाणी यांची हिस्सेदारी आहे. दमानी यांनी आंध्र पेपरमध्ये १% हिस्सा घेतला. [१६] दमाणी यांनी मे २०२० मध्ये इंडिया सिमेंट्समधील १५% स्टेक देखील घेतला आणि इंडिया सिमेंट्समधील त्यांची गुंतवणूक १९.८९% वर नेली. [१७] दमाणी यांच्याकडे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सार्वजनिकरित्या ६ स्टॉक आहेत आणि त्यांच्या स्टॉक पोर्टफोलिओचे एकूण मूल्य २०२१ मध्ये अंदाजे रु १,०२,०७७ कोटी (अंदाजे US$13 अब्ज) आहे. [१८]
+ते विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. [१५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2627.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ed7bef6f4f4af35f001e4222cb4a293c2cefb5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2627.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राधाकिशन एस. दमानी हे भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार, [१] उद्योगपती आणि डी मार्टचे संस्थापक आहेत. [२] ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट फर्मद्वारे ते त्यांचा पोर्टफोलिओ देखील व्यवस्थापित करतात. १९ ऑगस्ट २०२१ रोजी, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स द्वारे त्यांना जगातील #९८ सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आले. [३]
+मुंबईतील सिंगल रूम अपार्टमेंटमध्ये मारवाडी कुटुंबात दमानी यांचे पालनपोषण झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले पण एक वर्षानंतर शिक्षण सोडले. दलाल स्ट्रीटवर काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, दमानी यांनी त्यांचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय सोडला आणि ते स्टॉक मार्केट ब्रोकर आणि गुंतवणूकदार बनले. [४] [५] [६] १९९० च्या दशकात हर्षद मेहता यांनी बेकायदेशीर मार्गाने फुगवलेले स्टॉक शॉर्ट-सेलिंग करून त्यांनी नफा कमावला. [७] दमाणी हे १९९५ मध्ये सार्वजनिक झाल्यानंतर HDFC बँकेचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. [८] १९९२ मध्ये, हर्षद मेहता घोटाळा प्रकाशझोतात आल्यानंतर, त्या काळात अल्प-विक्रीच्या नफ्यामुळे त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. १९९९ मध्ये, त्यांनी नेरुळमधील सहकारी डिपार्टमेंटल स्टोअर, अपना बझारची फ्रँचायझी चालवली, परंतु त्याच्या व्यवसाय मॉडेलमुळे ते "अविश्वासी" होते. [९] [१०] त्यांनी २००० मध्ये स्टॉक मार्केट सोडले आणि २००२ मध्ये पवईमध्ये पहिले स्टोअर सुरू करून स्वतःची हायपरमार्केट चेन, डी मार्ट सुरू केली. २०१० मध्ये या साखळीची २५ दुकाने होती, त्यानंतर कंपनी वेगाने वाढली आणि २०१७ मध्ये सार्वजनिक झाली. [८] [११] [१२]
+आज त्यांची भारतभरात २३४ डी मार्ट स्टोर्स आहेत. [१३] दमाणी कमी प्रोफाइल ठेवतात आणि क्वचितच मुलाखत देतात. त्यांनी भारतीय अब्जाधीश राकेश झुनझुनवाला यांना त्यांचे स्टॉक ट्रेडिंगचे तंत्रही शिकवले आहे.
+२०२० मध्ये, १६.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते चौथे सर्वात श्रीमंत भारतीय बनले. अब्जाधीशांच्या जागतिक यादीत त्यांचा क्रमांक ११७ होता. [१४] [१५]
+तंबाखू कंपनी व्हीएसटी इंडस्ट्रीजपासून ते सिमेंट उत्पादक इंडिया सिमेंट्सपर्यंत अनेक कंपन्यांमध्ये दमाणी यांची हिस्सेदारी आहे. दमानी यांनी आंध्र पेपरमध्ये १% हिस्सा घेतला. [१६] दमाणी यांनी मे २०२० मध्ये इंडिया सिमेंट्समधील १५% स्टेक देखील घेतला आणि इंडिया सिमेंट्समधील त्यांची गुंतवणूक १९.८९% वर नेली. [१७] दमाणी यांच्याकडे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सार्वजनिकरित्या ६ स्टॉक आहेत आणि त्यांच्या स्टॉक पोर्टफोलिओचे एकूण मूल्य २०२१ मध्ये अंदाजे रु १,०२,०७७ कोटी (अंदाजे US$13 अब्ज) आहे. [१८]
+ते विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. [१५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2633.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98a25f4b53f425151cf2dc487a8534f27d3699a9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2633.txt
@@ -0,0 +1 @@
+राधाकृष्ण विखे-पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे कृषि व पणन विभागाचे माजी मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2634.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2634.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d5825153c23913843791af4dcd32f7239a0457d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2634.txt
@@ -0,0 +1 @@
+राधाकृष्णन हे एक भारतीय शास्त्रज्ञ असून इस्रोचे २००९ ते २०१४ पर्यंतचे अध्यक्ष होते. यांचा जन्म भारतातल्या केरळ राज्यात झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2635.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2635.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a55790815ed0e2d9a70cc3c59db4c9fc7625e85c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2635.txt
@@ -0,0 +1 @@
+राधाकृष्णन टी. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2641.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2641.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4712c7e3fa4b6a184904cfdf7be9de3bbdd4e3c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2641.txt
@@ -0,0 +1 @@
+'राधानगरी तालुकयाचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. दाजीपुर अभयारणय पासून सोळाकुंर पर्यंत व उत्तरेकडे राशिवडे पर्यंत सर्व डोंगरी भाग आहे.ऐनी गावाच्या वर आजुन ही मागासलेला आहे.आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे दवाखाना 15ते 20 मैलावर आहे.कळळमावाडी धरण,राधानगरी धरण, तुळशी धरण आशी 3 धरण या तालुकयात आहेत.छत्रपती शाहु महाराज यांच्या पदानी पावन झालेला विभाग 'राधानगरी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2657.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2657.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77731aee921b57dad179bd94ac99eb80bc711641
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2657.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+राधिका जोन्स एक अमेरिकन मासिक संपादक आणि न्यू यॉर्क टाइम्स चा पुस्तक विभागचा संचालक संपादक आहेत. त्या पूर्वी म्हणून सेवा केली उप व्यवस्थापकीय संपादक वेळ आणि व्यवस्थापकीय संपादक The Paris Review.
+नोव्हेंबर 2017 मध्ये, ती म्हणून नियुक्ती करण्यात आली पाचव्या editor-in-chief of the सारे सामान्य मासिक. ती यशस्वी होईल Graydon कार्टर कोण घोषणा केली, निवृत्ती नंतर 25 वर्षे सेवा.
+राधिका मध्ये जन्म झाला, न्यू यॉर्क एक अमेरिकन वडील (रॉबर्ट एल जोन्स) आणि एक भारतीय आई. ते भेटले होते मध्ये पॅरिस मध्ये 1970. जोन्स मध्ये मोठा झालो Ridgefield, Connecticut. ती आहे एक भाऊ आणि एक बहीण (नलिनी). She lives in Brooklyn , तिचा पती आणि मुलगा आहे.
+जोन्स आहे, बी. ए. पासून हार्वर्ड विद्यापीठ आणि वस्तू एक पीएचडी इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्य पासून कोलंबिया, ती कुठे आहे तसेच अभ्यासक्रम शिकवले लेखन आणि साहित्य. जोन्स सुरुवात केली, तिच्या कारकीर्द मध्ये मॉस्को म्हणून कला संपादक इंग्रजी भाषा मॉस्को टाइम्स. ती व्यवस्थापकीय संपादक पॅरिस पुनरावलोकन जाण्यापूर्वी वेळ मासिक 2008 मध्ये. दरम्यान तिच्या रोजगार वेळ मासिक ती oversaw त्याच्या वार्षिक सूची 100 सर्वाधिक प्रभावशाली लोक आणि व्यक्ती वर्ष. 2016 मध्ये ती सहभागी झाले न्यू यॉर्क टाइम्स म्हणून संपादकीय संचालक पुस्तके विभाग.
+On 13 नोव्हेंबर 2017, Conde Nast (सारे सामान्यच्या मीडिया मालक) औपचारिक घोषणा केली की ते होते म्हणून नियुक्ती करण्यात जोन्स पोस्ट सारे सामान्य ' s editor-in-chief. तिच्या भूमिका सुरू होईल on 11 डिसेंबर 2017. ती दिली जाईल, सुमारे $500,000 तीव्रता मध्ये कार्टर's पगार $2 दशलक्ष आहे. त्यानुसार पालकमंत्री, तिचे नाव होते नामांकन आणि स्थान करून David Remnick संपादक न्यु यॉर्कर.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2661.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2661.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ff39d9aadc8e39d9ccc33af9caf20907754ffff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2661.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राधिका मदन (जन्म १ मे १९९५) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये काम करते. मदन ही स्क्रीन अवॉर्ड आणि फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डसह अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.[१]
+जीझस अँड मेरी कॉलेज, दिल्ली मधून पदवी घेतल्यानंतर, तिने टेलिव्हिजन सोप ऑपेरा मेरी आशिकी तुम से ही (२०१४-१६) सह तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली.[२] तिने २०१८ मध्ये विशाल भारद्वाज यांच्या पटाखा या नाट्यचित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा स्क्रीन अवॉर्ड मिळाला. मदनने त्यानंतर मर्द को दर्द नहीं होता (२०१८), अंग्रेजी मीडियम (२०२०), आणि शिद्दत (२०२१) या चित्रपटांमध्ये काम केले. तिने रे (२०२१) अँथॉलॉजी चित्रपटासाठी फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड जिंकला आणि तेव्हापासून सास, बहू और फ्लेमिंगो (२०२३) या क्राईम ड्रामा मालिकेत काम केले.
+राधिका मदानचा जन्म १ मे १९९५[३] रोजी दिल्ली येथे सरायकी हिंदू कुटुंबात झाला. तिचे वडील सुजित मदान एक व्यापारी आहेत आणि तिची आई नीरू मदान चित्रकार आहेत. तिला अर्जुन मदन नावाचा मोठा भाऊ आहे.[४] मदनने तिचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड, नवी दिल्ली येथून पूर्ण केले आणि जिझस अँड मेरी कॉलेज, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली येथून बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली.[५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2681.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2681.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46e26828599b5c9e43130a44ff141efc56c9e84a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2681.txt
@@ -0,0 +1 @@
+कोळसून किंवा भारतीय रानकुत्रा हा दक्षिण व आग्नेय आशियात आढळणारा एक रानकुत्रा आहे. रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसतो. पाळीव कुत्रा ही लांडग्याची उपप्रजाती आहे तर रानकुत्रा ही श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे. इतर रानकुत्र्यांप्रमाणेच हे कळपात राहतात व शिकार करतात, फक्त या कुत्र्यांचे वैशिष्ट्य असे की यांचा कळपांची प्रमुख एक मादी असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2694.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2694.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e4efe2b64bf10a0ec4b52a5d34d4813781d1e196
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2694.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे.
+मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2698.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2698.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ce35cedf61fed288b5f617213cd1a08efeb8be4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2698.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रानधोबी (इंग्रजी: Forest Wagtail) हा मोटॅसिलिडे या धोबी कुळातील पक्षी आहे. त्यांचा विशिष्ट असा पिसारा इतर धोबी पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे आणि ते शेपटी सुद्धा इतर पक्ष्यांप्रमाणे उभी न हलवता आडवी हलवतात.
+रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा रंग तपकिरी असतो. भुवया आणि डोळ्यांभोवतिची कडी पांढरट असते. काळ्या पंखांवर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटीवरील भाग काळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा पांढऱ्या असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. छातीचा वरचा भाग काळा आणि खालच्या भागात तुटक काळा पट्टा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य भारतीय पर्वतीय प्रदेशात राहतात. पश्चिम घाटात महाबळेश्वरपासून दक्षिणेकडे केरळ आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच श्रीलंका आणि अंदमान बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, कॉफीची लागवड, तसेच बांबूमिश्रित जंगले या ठिकाणी आढळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2700.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2700.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc15989e603f173e240e129c8f51413b1b967445
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2700.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रानपिंगळा किंवा वनपिंगळा (शास्त्रीय नाव: Athene blewitti अथेनी ब्लुइटी ; इंग्लिश: Forest Owlet, फॉरेस्ट औलेट;) हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.[१]
+रानपिंगळा हा पक्षी साधारणतः मध्यम आकाराचा असतो. त्याचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात, याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर पाठीचा रंग राखाडी व पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. सर्व घुबडांप्रमाणेच रानपिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.नर-मादी दिसायला सारखेच असतात.[ संदर्भ हवा ]
+खर्गला म्हणून संस्कृत या भाषेत ओळखला जाणारा हा पक्षी दिसायला शिंगी डुमासारखा, पण आकाराने मोठा व आखूड शेपटीचा असतो. तो पानगळीच्या आर्द्र जंगलात व ओढ्यानजीकच्या जुन्या आमरायांत आढळतो. पश्चिम खानदेश, सूरत, डांग, सातपुड्यापासून पूर्वीय मध्य प्रदेश व ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात तो दिसतो अशी माहिती मारुती चितमपल्लींच्या पक्षिकोशावरून मिळते, पण आता हा पक्षी संकटात आहे. हा पक्षी पिंगळा गटातील अन्य पक्ष्यांप्रमाणे केवळ रात्रीच संचार करीत नाही, तर त्याला दिवसाही दिसते. तो निर्भयपणे इकडे तिकडे जंगलात, माळरानावर, ओढे-नद्यांकाठी फिरतो. पण त्याचा हाच गुण त्याच्या नाशाला कारण ठरत आहे. कारण इतर पिंगळ्यांना जसे अंधाराचे संरक्षण मिळते तसे ते याला मिळत नाही. दिवसाउजेडी तो एखाद्या छोट्या मोठ्या शिकाऱ्याकडून सहजी मारला जातो. तसेच या पक्ष्याच्या मांसाविषयी खवैयांमध्ये बरेच समज-अपसमज आहेत. त्यामुळे बाजारातही त्याला एकेकाळी खूप मागणी होती. आता हा पक्षीच संपत आला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणात हा पक्षी सापडल्याची नोंद नाही, पण १९९७ साली प्रथमच तो दिसला.[ संदर्भ हवा ]
+रानपिंगळा हा पक्षी जगात फक्त मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगातील पानगळीच्या विरळ जंगलात सापडतो. वनपिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.[२]
+भारतामध्ये रानपिंगळाला अशुभ समजले जाते. त्यांचा कर्कश ओरडण्याने या पक्षाला अशुभ मानले जाते.
+पूर्व भारतात व पश्चिम बंगालमध्ये वनपिंगळाला लक्ष्मीचे वाहन समजतात.[ संदर्भ हवा ]
+महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींनी, पक्षी अभ्यासकांनी व मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीने रानपिंगळा किंवा ‘फॉरेस्ट आउलेट' या पक्ष्याला महाराष्ट्राचा राज्यपक्षी करावा अशी शिफारस केली आहे. याआधी राज्यपक्षी म्हणून हरियाल या पक्ष्याला मान्यता दिली गेली होती. आता या रानपिंगळ्याचे नाव पुढे आले आहे. हा पक्षी घुबड, पिंगळा गटातील आहे. रानपिंगळा दिसायला फारसा आकर्षक नसतो. हा पक्षी आता फारच दुर्मिळ होत चालला आहे. राजपक्ष्याचा याला दर्जा दिल्यास या पक्ष्याचा आणखी शोध घेणे, त्यावर अभ्यास करणे व वाचवण्यासाठी संरक्षण देणे शक्य होईल. म्हणून राजपक्ष्याच्या मान्यतेची मागणी झाली आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2701.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2701.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5aef010d9b6369efff0199d07f3f4ad89271d00c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2701.txt
@@ -0,0 +1,7 @@
+गजरा, चतुरंग बदक किंवा रानबदक (इंग्लिश: mallard, wild duck) हा एक पाणपक्षी आहे.
+
+गजरा हा पक्षी आकारमानाने बदकाएवढा असतो. या पक्ष्यातील नर करड्या रंगाचा असतो. पक्ष्याच्या शरीरावर खालच्या भागावर बारीक काळ्या काड्या असतात . डोके व मान हिरवी असते. हिरव्या मानेवर पांढरी कंठी असते .शेपटी आणि नजीकचा भाग काळा असतो . पंखावर जांभळट निळा रंग असतो .
+
+पाकिस्तान, नेपाळ, उत्तरी भारत, महाराष्ट्र व पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेशापर्यंतच्या प्रदेशांत हा हिवाळी पाहुण असतो. .
+सरोवरे व नद्या
+पक्षिकोश (लेखक - मारुती चितमपल्ली)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2708.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2708.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fde3ee1e0a823cc11687048d0952fc18a8ff9828
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2708.txt
@@ -0,0 +1 @@
+रानमळा हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2733.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2733.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..400b768478f1129f12906699abca43bc3b238232
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2733.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रानविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2735.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2735.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..09c00cf16abf9c7fd099c7efd7d065a413e49b35
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2735.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ रानवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2743.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2743.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7afe2a636267d8eff848a25a824aaaff39010699
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2743.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ रानावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2751.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2751.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1a53c0b361f398c8822a4c8208540e92baf66fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2751.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राणी रामपाल (४ डिसेंबर, इ.स. १९९४:शाहबाद, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. राणीला २९ ऑगस्ट २०२० रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे.[१]
+इ.स. २०२०चा पद्मश्री पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2810.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2810.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c0b74177ac218937e08a8874d761c497145a9f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2810.txt
@@ -0,0 +1 @@
+राम गोपाल वर्मा कि आग हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2838.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2838.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03fe4e136c752a45a1b8d10c9fa6e6ffd7323907
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2838.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रामनाथ कोविंद (जन्म: १ ऑक्टोबर, इ.स. १९४५) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे १४वे राष्ट्रपती होते. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून २५ जुलै २०२२ पर्यंत ते या पदावर होते. त्यापूर्वी ते बिहारमध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती या पदावर इ.स.२०१७ ते २०२२ पर्यंत कार्यरत होते.
+रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपूर जिल्ह्यात परोख या गावी झाला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2858.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2858.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd2c8b6b7764c8b76c6a86b748e2dce7bb9a8e16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2858.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राम बारात (हिंदी : राम बारात) हा भारतातील आग्रा येथील रामलीला उत्सवाचा एक भाग आहे. हा उत्तर भारतातील सर्वात मोठ्या वार्षिक कार्यक्रमांपैकी एक आहे. राम बारात चा शब्दशः अर्थ " श्री रामाची यांच्या लग्नाची मिरवणूक" असा होतो. दरवर्षी आग्रामध्ये नवीन परिसर निवडला जातो आणि जनकपुरीसाठी दिवे आणि फुलांनी सजवले जाते. दैवी विवाहाच्या स्थळाला साजेशा भागाला एक मोठा फेसलिफ्ट देण्यात आला आहे.
+राम बारातचा इतिहास सांगितला जातो की १२५ वर्षांपूर्वी याचे सुरुवात केली गेली होती. जेव्हा लाला कोकमळ, प्रतिष्ठित व्यापारी पुरुष, यांनी शाही विवाहाभोवती फिरत तीन दिवसांच्या उत्सवाची परंपरा सुरू केली. त्याचा प्रभाव या उत्सवावर इतका वाढला आहे की ज्या रस्त्याने त्यांच्या लग्नाची मिरवणूक निघाली होती त्या रस्त्याला 'लाला कोकमळ मार्ग' असे नाव देण्यात आले. ज्या मैदानावर रामलीला आयोजित केली जाते त्या मैदानाला लाला कोकमळ यांचे नाव देण्यात आले. १९६६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा मुलगा राधारमण यांनी १९७८ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत रामलीलाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१६ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत, त्यांचा धाकटा मुलगा राज नारायण रामलीलाचा खजिनदार होता आणि त्यांचा नातू हरी किशन अग्रवाल या प्रतिष्ठित संस्थेचा उपाध्यक्ष होता. आता लाला कोकमळ यांचे नातू राजीव के अग्रवाल यांनीही निधी उभारणीच्या उपक्रमांना पाठिंबा देऊन कार्यक्रमासाठी आपला वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे.
+कार्यक्रमाची तयारी अगोदरच सुरू होते आणि जनक महाल आणि इतर विस्तृत वास्तू उभारण्यासाठी देशातील सर्वोत्तम कारागीरांना आमंत्रित केले जाते. राम बारातसाठी निवडलेल्या परिसराला विशेष निधी दिला जातो आणि वधूच्या पैतृक घराप्रमाणे सजवले जाते, बाराती (श्री राम आणि त्यांचे कुटुंबीय) स्वीकारण्यासाठी तयार असतात.
+उत्सव सहसा तीन दिवस चालतो. पहिल्या दिवशी लग्नाची मिरवणूक काढली जाते. संपूर्ण आग्रा तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शेजारील जिल्ह्यांतून आलेल्या लाखो लोक हे पाहण्यासाठी जमतात. हा परिसर हजारो दिव्यांनी उजळून दिसतो. तिथे नॉन-स्टॉप संगीत वाजवले जाते आणि स्थलांतरित गर्दीला सामावून घेण्यासाठी सिनेमा थिएटर्स रात्रभर फिल्म शो चालवतात. हे तीन दिवस एका मोठ्या जत्रेसारखे पाहिले जाऊ शकते जिथे सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन आनंद लुटतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2880.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2880.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c1723ecec9802d4f948a921996f6d331d325761
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2880.txt
@@ -0,0 +1 @@
+राम शंकर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_290.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..91c01eec3814337a8d1238d15349e13444dbbb28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_290.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+रझिया सुलताना (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.
+रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली बहुधा एकमेव मुस्लिम महिला होती. राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. ती शिकारसुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेच नेतृत्व करायची. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझियाने रणंथंभोरच्या विरुद युद्धमोहीम आखली होती. तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानूनव्यवस्था प्रस्थापित केली होती, रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.
+http://www.projectcontinua.org/sultan-raziyya-bint-iltutmish/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2900.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2900.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e5b0b3e7b53aa86ae5d2a62ee3c871d969737aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2900.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रामकिंकर बैज (बंगाली लिखाण - রামকিঙ্কর বেইজ)(२६ मे, इ.स. १९०६ - २ ऑगस्ट, इ.स. १९८०) हे भारतातील एक शिल्पकार व चित्रकार होते.
+रामकिंकर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यात झाला. गावातीलच एका कुंभाराकडे त्यांनी मातीची भांडी आणि पारंपरिक पद्धतीच्या देवादिकांच्या मूर्ती घडविण्याचे प्रारंभिक धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळीसाठी लागणारे प्रचारफलक रंगविण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. वयाच्या पंधराव्या वर्षी रामकिंकर शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. शांतिनिकेतनला भेट देणाऱ्या काही परदेशी शिल्पकारांकडून त्यांनी शिल्पकलेचे थोडे ज्ञान घेतले तसेच पारंपरिक मूर्तिकारांकडूनही काही साधी तंत्रे शिकून घेतली. इ.स. १९३० साली शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठातून शिल्पकलेची पदविका त्यांनी घेतली. त्यानंतर तिथेच त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले व पुढे याच विभागाचे प्रमुखही झाले.[१]
+शिल्पकलेत रामकिंकर यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेली होती. त्यांनी आपल्या शिल्पांची आणि चित्रांची देश-विदेशांत प्रदर्शने भरविली. इ.स. १९४२ साली दिल्लीत, इ.स. १९५० साली पॅरीसमध्ये, इ.स. १९५१ साली टोकियोमध्ये आणि इ.स. १९६० साली शांतिनिकेतनमध्ये त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भरविण्यात आली होती.
+रामकिंकर यांच्या बहुसंख्य कलाकृती सध्या दिल्लीच्या राष्ट्रीय कलासंग्रहात ठेवण्यात आलेल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2905.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2905.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f7e9e91754c071d9cf29112a87a97c289b568cb6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2905.txt
@@ -0,0 +1 @@
+रामकृष्ण हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2907.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2907.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68e8712327d7c10337bed26fb209a99c7de11aeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2907.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रामकृष्ण गोपाळ भांडारकर (जुलै ६, १८३७ - ऑगस्ट २४, १९२५) हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.
+भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचेकुलगुरू होते. ते विधवाच्या विवाहाचे पुरस्कर्ते होते ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात.
+१८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स सह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली. भांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली.
+
+१. कर्नाटकी, श्री. ना. गुरुवर्य डॉ. भांडारकर ह्यांचे चरित्र, पुणे, १९२७.
+२. वैद्य, द्वा. गो. संपा., रा. गो. भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने, मुंबई, १९१९.
+३. वैद्य, द्वा. गो. प्रार्थनासमाजाचा इतिहास, मुंबई, १९२७.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2921.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2921.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4bed1a40345df23331d891854eecc61d5ecba260
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2921.txt
@@ -0,0 +1,8 @@
+श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी (जम्म : रायतळे-पारनेर, १६ फेब्रुवारी १९३४; - इ.स. १९९९) हे साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचे अवतार आणि आद्य शंकराचार्यांच्या परंपरेत होऊन गेले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून वेदांच्या कार्यासाठी अर्थात वेदांचे महत्त्व पुनःप्रस्थापनेसाठी, धर्माविषयीची ओढ, आस्था सर्वांमध्ये पुन्हा जागॄत करण्यासाठी, वैदिक धर्म परम्परा, वैदिक मूर्ती पूजा अशा अतिशय महत्त्वाच्या, अवघड आणि कोणत्याही काळात गरज असलेल्या कार्यांवर सर्वांना अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी अर्पण केले.
+त्यांचा अवतार मुख्यत्वे धर्म सांभाळणे, धर्म समजावून सांगणे आणि वेदान्त विचारावरच धर्माची स्थापना करणे ह्या कार्यासाठी झाला.
+त्यांनी केलेली कार्ये सर्वांच्या आणि ह्या वसुन्धरेच्या कल्याणासाठीच होती. त्यांनी केलेल्या कार्यांपैकी काही कार्ये पुढे नमूद केलेली आहेत.
+
+श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामींचा जन्म शुक्रवार, दिनांक फेब्रुवारी १६, १९३४ रोजी म्हणजेच फ़ाल्गुन शुक्ल तॄतीयेला रायतळे नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये झाला. रायतळे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात आहे. त्यांच्या वडिलांचे नाव कॄष्ण होते. ते व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव राधा होते. त्यांचा जन्म मराठी मातॄभाषा असलेल्या घराण्यात झाला. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांना परम ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव , साक्षात्काराच्या रूपाने झाला. त्यानंतर नॄसिंह सरस्वती( गाणगापूर ) स्वामींनी ( जे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार होवून गेले ) श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामींना गाणगापूरला बोलवून घेतले, आणि सदेह दर्शन दिले.नॄसिंह सरस्वती स्वामींनी श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना शिष्य बनवले आणि त्यांना तपश्चर्या करण्यास सांगितले. सद्गुरूंची मागच्या जन्मामध्ये ९० वर्षांची तपश्चर्या झालेली होती आणि त्यांना नॄसिंह सरस्वतींनी ह्या जन्मामध्ये, अजून २५ वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितले. २५ वर्षे तपश्चर्या करून झाल्यानंतर त्यांच्या गुरुदेवांनी, त्यांना आशिर्वाद दिले आणि त्यांना वेद संवर्धन, रक्षण आणि वेदांना पुनर्उपयोगात आणण्याविषयी सर्व सामान्य भक्तांना मार्गदर्शन करावयास सांगितले. वेदांसाठीचे सद्गुरूनी केलेले कार्य हे श्री आद्य शंकराचार्यांनी हजार वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचाच भाग आहे असे म्हणता येईल. स्वामीजींचे जीवन म्हणजे संपूर्ण ब्रम्हचर्य पाळत, कठोरपणे व्यतीत केलेले असे जीवन होते, ज्याची तुलना थोर संत ज्ञानेश्वर आणि रामकॄष्ण परमहंसांच्या जीवनाशी करता येईल.
+श्री रामकॄष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामीजी हे सर्व निराधार व्यक्तींना आधार देणारे होते. ते म्हणजे साक्षात प्रेम आणि दैवी शक्तींचा अथांग सागरच. स्वामीं सर्व भक्तांना धर्मावर अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन करत असे. त्यांनी कधी धर्मसभा बोलावून नागरिकांना धर्म समजावला नाही; तर त्यांचे मार्गदर्शन म्हणजे नेहमी होणारे, त्यांच्या आणि त्यांच्या भक्तांच्यामधील अनौपचारिक आशिर्वादांचाच ठेवा. ह्या गुरु-शिष्य परंपरेमध्ये, स्वामींचे दर्शन हेच भक्ताचे अज्ञान दूर करण्यास पुरेसे असते आणि तेच भक्ताला मनःशांती आणि आनंद मिळवून देते. ह्याच गुरू-शिष्य परंपरेत, केवळ गुरूंच्या दर्शनाने नास्तिकाचे रूपांतर आस्तिक व भाविक भक्तांमध्ये होऊन जाते.
+स्वामींनी श्री दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि सावेडी रोड मार्गावर वेदान्त नगरची निर्मिती केली. ह्या दोन्ही कार्यांमागे वेद संवर्धन आणि प्रसार करणे हेच उद्दिष्ट होते. सद्गुरुंनी सर्व भक्तांना वेदांचे महत्त्व, वेदान्ताची तत्त्वे सर्व समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि सर्व भक्तांना भिक्षेच्या रूपाने सर्वसामान्यजनांकडून निधी गोळा करण्यास सांगितले. त्यांनी सर्व भक्तांना घरोघरी जाऊन ह्या लोकोपकाराच्या कार्याची महती समजावून सांगण्यास सांगितले आणि इतरांना ह्या कार्यात उत्स्फ़ूर्त सहभागी होण्यासाठी विचारले. ह्या वेदकार्याला भक्तांमध्ये आणि कार्यामध्ये शिस्त रहावी, म्हणून स्वामींनी सर्व भक्तांना वेगवेगळ्या भागांमध्ये सत्संग मंडळे स्थापन करण्यास सांगितले. सद्य-स्थितीत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळून २० सत्संग मंडळे आहेत. नवीन सत्संग मंडळे वेगवेगळ्या शहरांमध्ये निर्माण होत आहेत. अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा ह्या लोकोपकार कार्यांसाठी सत्संग मंडळांची स्थापना झालेली आहे.
+गुरुपरंपरेत पादुका दर्शनाला महत्त्व आहे. श्री नॄसिंह सरस्वतींच्या दत्त देवस्थानातल्या पादुकांचे किंवा श्री सद्गुरू क्षीरसागर सरस्वती स्वामींच्या फ़ोटोचे दर्शन, तोच आध्यात्मिक अनुभव मिळवून देतो, जो सर्व भक्तांना सद्गुरूंच्या सदेह दर्शनामधून पूर्वी मिळत असे. सद्गुरूंनी १९९९ साली देहाचा त्याग केला आणि ती निर्देही शक्ती आता निर्गुण आणि निराकार रूपाने सर्वांना मार्गदर्शन करते आणि करत राहील, ह्यात काहीच शंका नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2929.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2929.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..699cd1224a08bd3db4d5c8a6f109cd2ae7f47bd7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2929.txt
@@ -0,0 +1 @@
+रामकृष्ण बडीगा (सप्टेंबर २,इ.स. १९४२-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2968.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2968.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae4d6756ea99acd47466c1cd4c2187bb40e473a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2968.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[१], इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.
+रा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ला देवाघरी गेल्या
+प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, "त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती.
+ढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.[२]
+रा. चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2971.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2971.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98043a4349480e0ca7c1a3fb6eb323fc31039050
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2971.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रामभाऊ दत्तात्रेय रानडे ऊर्फ गुरुदेव रानडे (जुलै ३, १८८६ - जून ६, १९५७) हे भारतीय तत्त्वज्ञ व अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.
+रा.द. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे दिनांक जुलै ३, १८८६ रोजी झाला.
+पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१४ साली त्यांनी एम. ए. ही पदवी प्राप्त केली.
+गुरुदेव रानडे आधी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर ते अलाहाबाद विश्वविद्यालयात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्या विश्वविद्यालयात त्यांनी १९२७ ते १९४५ पर्यंत तत्त्वज्ञान विषय शिकवला.[१] अखेर १९४५ ते १९४७ पर्यंत कुलगुरुपदावर काम करून ते निवृत्त झाले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, व्याख्याने दिली व अनेकांना अनुग्रह देऊन परमार्थाचा प्रसारही केला.[२]
+रा. द. रानडे हे इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख अनुयायी मानले जातात. यालाच निंबर्गी संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते. नवनाथ संप्रदायाची एक शाखा मानल्या गेलेल्या या शाखेचे संस्थापक भाऊसाहेब महाराज उमदीकर हे मानले जातात.
+संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रभाव या संप्रदायावर आहे.[३]
+आपल्या सेवा निवृत्तीनंतर रानडे हे निंबाळ येथील आश्रमात राहिले आणि त्यांनी पारमार्थिक कार्य सुरू केले.
+रा.द. रानडे यांनी थिओसॉफी (ब्रह्मविद्या),तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पाथवे टू गॉड हे पुस्तक इंगजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध झाले आहे.समर्थ रामदासांच्या विचारांवर आधारित रामदास वचनामृत हे त्यांचे मराठी भाषेतील पुस्तक आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास असल्याने रानडे यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करताना त्याला मानसशास्त्र या विषयाची जोडही दिलेली दिसून येते.[४]
+उपनिषदे, मराठी संतसाहित्य यांवरही रानडे यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.[५] वि.चिं केळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2986.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2986.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f019f06a11b39e87a4d8faa352b201b5f062bf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2986.txt
@@ -0,0 +1,8 @@
+रामचंद्र भिकाजी गुंजीकर (एप्रिल १०, १८४३, जांबोटी, बेळगांव जिल्हा - जून १८, १९०१, मुंबई) हे मराठी लेखक व संपादक होते.
+'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फ़िन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक(१८६४) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(१८६७). १८८८ साली हुबळी ॲंग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व १८९२ मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर.
+कॉलेजात असताना 'मित्रोदय' या वृत्तपत्रातून(१८६६) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील 'एडिंबरो रिव्ह्यू' व 'क्वार्टर्ली रिव्ह्यू' या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तारा'ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.: "याच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत." गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराती, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(१८६७-१८७४) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी 'वि.ज्ञा.वि'ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (१९४२) यात आले आहेत. 'मराठी भाषा', 'मराठी भाषेचे कोश', 'देशभाषांची दुर्दशा', 'आपल्या भाषेची स्थिती', 'आपल्या भाषेचे पुढे काय होणार?', 'मराठी कविता', 'काव्यविचार', 'व्याकरणविचार' आदि त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(१० ऑक्टोबर, १८७१)'दंभहादक(?)' या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे. [ संदर्भ हवा ]
+नियतकालिकांसाठी चालण्याऱ्या लेखनाबरोबरच त्यांचे स्वतंत्र ग्रंथलेखनही चालू असे. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे:
+मोचनगड (ऐतिहासिक कादंबरी, १८७१), गोदावरी (अपूर्ण), अभिज्ञान शाकुंतल (भाषांतर, १८७०), रोमकेतुविजया (शेक्सपिअरच्या 'रोमियो व ज्युलिएट'चे भाषांतर, १८७२), विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था (व्याख्यान, १८८७), सरस्वती मंडळ (१८८४), भ्रमनिरास (१८८४), सौभाग्यरत्नमाला (१८८६), कौमुदीमहोत्साह, भाग-१ (भट्टोजी दीक्षित यांच्या 'सिद्धान्तकौमुदी' या व्याकरणग्रंथाचे भाषांतर, खंड १, २ ,३ --१८७७; ४, ५ --१८७८; भाग ६--१८७९), सुबोधचंद्रिका (भगवद्गीतेवरील मराठी टीका, १८८४), 'रामचंद्रिका', कन्नडपरिज्ञान (१८९५)लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती (१८७८). [ संदर्भ हवा ]
+त्यांचे भाषा, लिपी आदिसंबंधी लेख 'रामचंद्र भिकाजी गुंजीकर : संकलित लेख' संपादक अ.का.प्रियोळकर या ग्रंथात आले आहेत. भाषा, व्याकरण व लेखनशुद्धी हे गुंजीकरांच्या चिंतनाचे विषय होते. वाङ्मयक्षेत्रात वावरणाऱ्या अनेक समकालीनांना व उत्तरकालीनांना त्यांच्या लेखांनी विचारप्रवृत्त व कार्यप्रवृत्त केले. मोचनगडच्या रूपाने गुंजीकरांनी ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. शिवाजीच्या उदयकालातील मराठ्यांचे जीवन व तत्कालीन वातावरण यांचे जिवंत चित्रण या कादंबरीत आढळते. गोदावरी पोर्तुगीजांच्या इतिहासाशी संबंधित अशी कादंबरी, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. [ संदर्भ हवा ]
+रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे तत्कालीन उल्लेखनीय साहित्यिक होते. विशेषतः मूळचे गोव्याचे असल्यामुळे त्यांनी गोव्यातील मराठी साहित्यात घातलेली भर फार मोलाची आहे.(?)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2988.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3081a37eba8826bb6234e2d2aa1b0f96dacc151d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_2988.txt
@@ -0,0 +1 @@
+रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : २१ जून १८५६; - ७ सप्टेंबर १९२७) हे संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक होते. मराठी भाषेची घटना हा त्यांचा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3039.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c10dc1824ec87368a4f28ec1d44252ea36d1b535
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3039.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामतीर्थ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3067.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3067.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad1d24ff7bb8f7551278f165bbd167eaa7bfca2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3067.txt
@@ -0,0 +1 @@
+हे भारतीय जनता पक्षातील राजकारणी असून १३व्या लोकसभेचे सदस्य होते व धुळ्याचे खासदारपद त्यांनी भूषविले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3076.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3076.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..65d1355d10757a35a6ec55eaa5d8efadfb3ca0ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3076.txt
@@ -0,0 +1 @@
+श्रीधर विष्णू परांजपे ऊर्फ रामदासानुदास हे वर्ध्याचे राहणारे एक मराठी आणि हिंदी लेखक होते. त्यांनी रामदासांचा दासबोध आणि लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य अनुवाद करून हिंदीत आणले. याशिवाय त्यांनी मोरोपंतांच्या १५ स्फुट काव्यांचे संपादन करून ती पुस्तक रूपात प्रकाशित केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3087.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3087.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e73c79659eb0c18dba71f389fd250a125f393878
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3087.txt
@@ -0,0 +1,11 @@
+राम किसन यादव ( १९६५), हे एक भारतीय योगगुरू आणि उद्योगपती आहेत. अनुयायांमध्ये बाबा रामदेव म्हणूनही ओळखले जातात.[१][२] ते प्रामुख्याने योग आणि आयुर्वेद भारतात लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. रामदेव 2002 पासून मोठ्या योग शिबिरांचे आयोजन आणि आयोजन करत आहेत. विविध टीव्ही चॅनेलवर त्यांचे योग वर्ग प्रसारित करत आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्यासोबत पतंजली आयुर्वेद लिमिटेडची सह-स्थापना केली.
+2010 मध्ये, त्यांनी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु, अलीकडे ते भाजप या सत्ताधारी पक्षाचे समर्थक बनले आहेत. आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून ते नेहमी भाजप सरकारची बाजू मांडून समर्थन करत असतात.[३][४] त्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते.
+राजकारण आणि चालू घडामोडींवर ते भाष्य करत असतात. अलीकडे त्यांनी कोरोना विषाणूवर औषध शोधल्याचा दावा केला होता.[५][६] पण नंतर ते पूर्णपणे बदलले. त्यांच्या या खोट्या दाव्यासाठी प्रचंड टीका झाली.
+त्यांनी नवीन वैद्यकीय शास्त्र (ऍलोपथी) हे "बावळट विज्ञान" आहे असे वक्तव्य केले होते.[७] (त्यांचे मूळ शब्द: "Stupid Science" होते). यावरही त्यांच्यावर देशभर टीका झाली. तसेच आय.एम्.ए कडून रामदेववर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. नंतर उत्तर देताना रामदेव म्हणाले, "त्यांचा बाप पण मला अटक करु शकत नाही."[८] अनेक डॉक्टरांनी तीव्र निषेध केला. एकूण प्रकरणावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.[९]
+आपले कार्य पार पाडण्यासाठी यांनी चार विश्वस्त संस्था स्थापन केल्या आहेत.
+भारतातील भ्रष्टाचार आणि काळ्या संपत्तीच्या विरोधात योगगुरू स्वामी रामदेव यांनी दिल्ली येथे ४ जून २०११ रोजी सत्याग्रह केला. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे होत्या.
+‘भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही लोकांनी तिला बदनाम केले. ज्यांना धर्माचे काही माहीत नाही असे लोक धर्माचा प्रचार करतात. मी धर्म मानतो, पण पाखंड मानत नाही. अनेक लोक राशीभविष्य आणि हस्तरेखांना फार महत्त्व देतात. मी आजवर कधीही मुहूर्त पाहिला नाही. जे केले तोच शुभमुहूर्त होता,’ असे ते म्हणतात.
+‘राम आणि रावण, कृष्ण आणि कंस यांच्या राशी एक होत्या. तसेच रामदेव आणि राहुल गांधी यांचीही राशी एक आहे. माझ्या हातावर भाग्यरेखा नसूनही मी अनेकांचे भाग्य बदलले आहे. भूत-प्रेत, शनी, राहू, केतू हे फक्त आपल्यालाच का, आणि चीन, अमेरिका, पाकिस्तान यांना ते का नाहीत? ते असतीलच तर सीमा सुरक्षा दलाऐवजी भुताखेतांचाच वापर करायला हवा. आपण फार अंधविश्वासी असतो. धर्माच्या नावावर याचा धंदा केला जातो. पृथ्वी, सूर्य, चंद्र देवाने बनवले आहे मग त्यांच्यामुळेच बनलेला काळ हा अशुभ कसा असेल! भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही बाबा कृपा करण्याचा धंदा चालवतात. धर्मात कधीही अवैज्ञानिकता नव्हती.’ संपूर्ण जीवन हाच योग असून आपण एकाग्रतापूर्वक जे करू तो योग’, असेही रामदेव बाबांनी एका भाषणात सांगितले.
+‘पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. ही गरिबी दूर झाली तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वही नष्ट होईल,’ असे मत रामदेव बाबा यांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये योग शिकवण्यासाठी जाणाण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचप्रमाणे ‘यापुढे पाकिस्तानबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांमध्येही पतंजलीची उत्पादने उपलब्ध होतील,’ अशी घोषणाही त्यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, ‘पतंजलीची जीन्स देखील येणार का असा प्रश्न हल्ली मला विचारला जातो. पतंजलीची जीन्स का नसावी? विदेशी कंपन्या भारतात येऊन १ रुपया गुंतवतात आणि शंभर रुपये घेऊन जातात. परदेशी कंपन्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याचे सांगून आपल्याला मूर्ख बनवतात. तेल, शाम्पू, साबण तयार करण्यासाठी असे काय तंत्रज्ञान लागते? त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेलच तर ते घेऊ पण उत्पादन भारतातच करू. पतंजलीने आतापर्यंत १ लाख तरुणांना रोजगार दिला असून पुढील पाच वर्षांत १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे.’
+सुरुवातीला फक्त आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या पतंजली उद्योगाने आता घरोघरी वापररल्या जाणाऱ्या साबण, दंतमंजन यांसारख्या सर्वच वस्तूंचे उत्पादन करायला सुरुवात केली. इ.स. २०१२ ते २०१६ या ४ वर्षांमध्ये पतंजली उद्योगसमूहाने सतत वार्षिक १०० टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे उत्पादन ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढून २०२० सालापर्यंत ते एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
+पतंजली आयुर्वेद या उद्योग समूहाने जवळपास १०० हुन अधिक गृहोपयोगी वस्तू बाजारात आणल्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3088.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3088.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdfc6ddae4961c1bc9a4095f7e1b9f9bee0cb507
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3088.txt
@@ -0,0 +1 @@
+रामदेव यादव हे देवगिरीचे महान यदुवंशी सम्राट होते. यांनी आपल्या काळात अनेक मंदिरे बांधली. यादव त्या काळातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते. ज्याचा अंत अल्लाउद्दिन खिल्जी आणि मलिक कफूरने कपटाने केला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3094.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3094.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f14fddc814b7b64a294c084ba0365e4cb81101ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3094.txt
@@ -0,0 +1,18 @@
+रामनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
+जव्हार बस स्थानकापासून अधखडक मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३.१ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८८ कुटुंबे राहतात. एकूण ३४९ लोकसंख्येपैकी १६१ पुरुष तर १८८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.७३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.८२ आहे तर स्त्री साक्षरता ५५.५६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.३३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.
+वांगणी, माळघर, दादरकोपरापाडा, उंबरखेडा, सावरपाडा, कोरताड, दासकोड, मोर्चाचापाडा, भागाडा, खारोंदा, तिलोंदे ही जवळपासची गावे आहेत.कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये अधखडक, गणेशनगर, गराडवाडी, हडे, ग्रामीण जव्हार, जयेश्वर, कासटवाडी, रामनगर ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3147.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3147.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..872c56675372e8b1f7e5ae24c770efa1a877a29b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3147.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रामनाथस्वामी मंदिर (मराठी लेखनभेद: रामेश्वर ; तमिळ: இராமேஸ்வரம் ;) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम द्वीपावरील रामेश्वरम शहरामधील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते.
+
+वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3158.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3158.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..54a432fffbbbdbe071ca250809409940c6320388
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3158.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर रामपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3159.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3159.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a6a83f3c21375256c9f6b7192f0a56ae7655179
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3159.txt
@@ -0,0 +1,3 @@
+हा लेख रामपुर जिल्ह्याविषयी आहे. रामपुर शहराविषयीचा लेख येथे आहे.
+रामपुर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
+याचे प्रशासकीय केंद्र रामपुर येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3163.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3163.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c121713bc3c44e4a7c8f745cb6d9efb5e1c12440
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3163.txt
@@ -0,0 +1 @@
+रामपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3165.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3165.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7c24d96bc34a87b688c973b212e6361c059ae52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3165.txt
@@ -0,0 +1 @@
+रामपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3180.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3180.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a96e1a400cda0c6f1dd108eb8c6a9177101156c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3180.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3229.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3229.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aec98f474632e2d1cdd9905648890e5ab80ed72d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3229.txt
@@ -0,0 +1,7 @@
+सवाई गंधर्व (१९ जानेवारी १८८६, २ सप्टेंबर १९५२) हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.
+रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत.
+व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते, त्यांना कसा वाव देते व मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेणाऱ्या आणि अधिकच उजळविणाऱ्या त्यांच्या शिष्यपरंपरेतील गायक/गायिकाच नव्हे तर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हनगळ, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
+मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळीत बाल गायक-नट म्हणून सुरू केली होती. तिथे त्यांना काही काळ सवाई गंधर्वांकडून नाट्य संगीताचे प्राथमिक मार्गदर्शन लाभले. त्यावेळी सवाई गंधर्व हे नाटक दौऱ्यांमध्ये अत्यंत व्यस्त असल्यामुळे मास्तरांनी पं. भास्करबुवा बखले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे समग्र शिक्षण घेतले.
+संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3243.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3243.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..31646d6be2c724e9a4c85a32d7839e36b0332cf2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3243.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रामराम हे अभिवादनाचे शब्द आहेत, जे लोक अभिवादन करण्यासाठी वापरतात. भारतात बऱ्याच ठिकाणी लोक एकमेकांना भेटल्यावर किंवा निरोप देताना "राम राम" असे शब्द उच्चारतात. महाराष्ट्रात या परंपरेला "रामराम घालणे" असे म्हणतात.
+राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे. रामाचे नाव घेतल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. नमस्काराच्या निमित्ताने देवाचे नामस्मरण होईल, या श्रद्धेने प्राचीन काळापासून ही "रामराम घालण्याची" परंपरा चालू आहे.
+असाही प्रश्न काही लोक विचारला जातो की रामराम दोनच वेळा का बोलतात? एकदा किंवा तीनदा का नाही? दोनदा ‘राम राम’ म्हणण्यामागे एक मोठं रहस्य आहे असे काही लोक म्हणतात.
+राम हा शब्द इंग्रजीत "RAM" असे लिहतात. हिंदी वर्णमालेत 'आर' सत्ताविसावे, 'ए' दुसरे आणि 'म' हा पंचविसावे अक्षर आहे. तिन्ही अंकांची बेरीज २७ + २ + २५ = ५४ येते. म्हणजे एका 'राम'ची बेरीज ५४ आहे, त्याचप्रमाणे दोन 'राम राम'ची बेरीज १०८ होईल. १०८ हा हिंदू धर्मात पवित्र आकडा आहे. नामजप करतानाही १०८ मणी मोजतात. त्यामुळे "रामराम" मागे हे कारण आहे, असा मनोरंजक दावा इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर केला जातो.
+रामराम प्रमाणे भारताच्या विविध भागात अभिवादन करताना इतर काही देवांची नावे घेण्याची परंपरा आहे. असे असले तरी शक्यतो राम किंवा कृष्ण यांचीच नावे भारतभर घेतली जातात.
+इतर पद्धतींमध्ये पुढीलप्रमाणे नावे घेतात:
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3272.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3272.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4e09e3c33ed6ac6e98fcc070f66390488509551
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3272.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामसळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3276.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3276.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f2650db9087d7fe15f31e198cbc21e7e81cd3886
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3276.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामसिंह राठवा (१ जून, इ.स. १९५१:पीपळडी, वडोदरा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. १९९९, इ.स. २००९ आणि इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील छोटाउदेपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
+याशिवाय ते १९८२ ते १९९४ अशी १२ वर्षे राज्यसभा सदस्य होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3278.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3278.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8e641f2420ae31c8cd779265e68e21fd54b7090
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3278.txt
@@ -0,0 +1 @@
+जेम्स रामसे मॅकडोनाल्ड (इंग्लिश: James Ramsay MacDonald; ऑक्टोबर १२, इ.स. १८६६ - नोव्हेंबर ९, इ.स. १९३७) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने इ.स. १९२४मध्ये मजूर पक्षाकडून पंतप्रधानपद मिळवले. त्याच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3287.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3287.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..839e692e7f42c42f7e0f0a97893f9e5103230ad1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3287.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामहिंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3306.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3306.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b0180cf86195a522f69ca5bcb19a68cd79c557fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3306.txt
@@ -0,0 +1 @@
+रामायण ही १९८६ ते १९८८ दरम्यान दूरदर्शन ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका होती. रामायण ह्या इतिहास कथेवर आधारित असलेल्या ह्या मालिकेचे निर्माण व दिग्दर्शन रामानंद सागर ह्यांनी केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_338.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_338.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..126e8c30cce8c767ff5f8d74c4877d99875765ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_338.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२ एप्रिल, १९३३ (वय ६०)
+२ एप्रिल, इ.स. १९३३
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+नवानगर (आताचे जामनगर)चे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा (अन्य प्रचलित नावे: कुमार श्री रणजितसिंहजी, के.स. रणजितसिंहजी, रणजी, स्मिथ) (सप्टेंबर १०, १८७२ - एप्रिल २, १९३३) हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंहजींचे नाव देण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3393.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..766e97a2d13a371d2a91962f6de2afd915440315
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3393.txt
@@ -0,0 +1 @@
+रायगडाला जेव्हा जाग येते हे वसंत कानेटकरांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3407.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3407.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b1284316e5e2f22215f5aeb913bfba250f8bb2e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3407.txt
@@ -0,0 +1 @@
+रायचूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3436.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3436.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cfdd42dee839def1ceebde0bf0d6f066905c4e63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3436.txt
@@ -0,0 +1 @@
+रायन क्लाइन (१५ जून, १९९७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) ही नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3440.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d313a8b7ff8a3c5bd712cadac3e8dbfc603b70e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3440.txt
@@ -0,0 +1,3 @@
+† खेळलेले सामने (गोल).
+रायन मिगेल गुनो बाबेल (डिसेंबर १९, इ.स. १९८६ - ) हा डच खेळाडू आहे.
+बाबेल सध्या लिवरपूल एफ.सी.कडून खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_345.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6826257e4978c2e4c449c1dd788d1835c58b55a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_345.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.[१][२] विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.[३][४]
+या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.
+सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:
+साचा:रणजी ट्रॉफी, २०१९-२० गट क
+साचा:रणजी ट्रॉफी, २०१९-२० प्लेट गट
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3485.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3485.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4afc24b2610137a19334ea621f7a290e9f1677b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3485.txt
@@ -0,0 +1 @@
+रायपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या रायपूर विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3488.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3488.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..109122d7317e74e0c437685656d168c096d59bcf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3488.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२१° १४′ १६.६१″ N, ८१° ३८′ ०१.२६″ E
+रायपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.रायपूर हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील एक शहर आहे . ही राज्याची राजधानी आणि रायपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रायपूर हे छत्तीसगड राज्यातील सर्वात मोठे शहर तसेच राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यवसाय केंद्र आहे. [३] [४] छत्तीसगडच्या विभाजनापूर्वी, रायपूर मध्य प्रदेश राज्याचा एक भाग होता. [५] रायपूरला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये भारतातील सहावे स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. [६]
+हे शहर रायपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3490.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3490.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..62e5e6d9cd74e15a5bf4330f3807d80465ddf1cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3490.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रायपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3508.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3508.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3520.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3520.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3520.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3527.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6525854846dee19531520bc485a9f9c13515cfa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3527.txt
@@ -0,0 +1,20 @@
+
+रायेश्वर गड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड किल्ला असून हा भोर पासून सुमारे ६२ किलोमीटर अंतरावर आहे.
+🚩स्वराज्यवृंदावन🚩
+वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ... वयाच्या 44 व्या वर्षी अखंड 28 वर्षे केलेल्या अथक परिश्रमातून साकारले गेले,त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्याकरवी आचंद्रसूर्य असेपर्यंत चिरकाल टिकणारे स्वराज्यवृंदावन करून ते श्रीरायरेश्वर जवळ स्थापित केले... संपूर्ण दगडी... एकाच दगडात कोरलेले... चारी बाजूंनी पंच पाकळ्या व वर शिवलिंग असे या स्वराज्यवृंदावनाचे स्वरूप आहे...
+रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
+रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.
+वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.
+छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.
+वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
+रायरीचे पठार भोरपासून २८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
+या प्रदेशातील रायरेश्वर शिखर हे १३७३ मी उंचीचे आहे.
+रायरेश्वरावर पाहण्यासारखे पांडवकालीन शिवमंदिर, सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी, गोमुखकूंड, छान असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड(नाकिंदा) . रायरेश्वराचे पठार हे १७ ते १८ कि.मी. पसरलेले आहे. या पठारावरील वर्षाऋतूत पाहण्यासारखे असतो. पठारावरून आजुबाजुला असलेल काही ठिकाणे दिसतात. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, कमळगड
+रायरेश्वर मंदिर
+रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी वाईमार्गे जाता येते. अगदी गडाच्या पायथ्याला गाडी जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. २० मिनिटाची चढण पार केल्यानंतर आपण गडावर जाउ शकतो. सहद्रीच्या विविध रूपांचा आस्वाद याठिकाणी घेता येतो. परिसर निसर्ग सोंदर्याने नटलेला असून गडावर रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे.किल्ल्यांची भटकंती करणारे रायगडाला भेट देण्या आगोदर रायरेश्वरला भेट देतात.
+गडावरील शिवलिंग
+आज गडावर गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले रायरेश्वराच्या शिवमंदिरा शिवाय जननी देवीचे मंदिर व पाण्याची शिवकालीन टाकी आहेत. गडावर असलेल्या ५०० लोकसंखे पैकी जवळपास १५० लोकच गडावर वस्ती करून राहतानां दिसतात. अन्य लोक उधरनिर्वाहासाठी बाहेर असतात. या गडावर जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे राहतात. गडावर राहण्याचीही व्यवस्था होऊ शकते. रायरेश्वर, केंजळगड, कमळगड अशी एक दिवसाची मोहीम केल्यास तीनही गड एका दिवसात करता येतात.
+रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर लागतेच.
+१.टिटेधरण कोर्लेबाजूने : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गाव व तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.
+२.भोर-रायरी मार्गे : भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी बस येते. याच वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधली जाते. या वाटेने रायरेश्ववर गाठण्यास दोन तास लागतात.
+३. केंजळगडावरून सूणदऱ्याने किंवा श्वानदऱ्याने सुद्धा रायरेश्वरला जाता येते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3539.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3539.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4f2e04ea824eb1bb401a0b25a900d4c1a91aab91
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3539.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रायली शाय (२८ ऑगस्ट, इ.स. १९८५:मेलबर्न, फ्लोरिडा, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. हीचे मूळ नाव हाइडी ॲन स्कारबोरो आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3587.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3587.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5e1680f07a57aeb301f282871cc70b1a78107bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3587.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राळे किंवा कांग (शास्त्रीय नाव : Setaria italica, सेटारिया इटालिका ; इंग्लिश : Foxtail Millet ;) हे एक भरड धान्य तथा तृणधान्य आहे.
+बऱ्याच वेळा राळा तांदूळ म्हणजे वऱ्याचे तांदूळ (भगर) असा अर्थ केला जातो, पण दोन्ही वेगवेगळे आहेत. टरफल काढलेल्या राळ्याचा उपयोग भातासाठी आणि खिरीसाठी केला जातो. हा तांदूळ मधुमेही लोकांसाठी खूप चांगला असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3594.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3594.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9fe5ff708202827735348cc1962f1d07c84599af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3594.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3620.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3620.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..245dda01ad84edb5b1353787742932707289ad55
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3620.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ रावधळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3627.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5cb9d5978dd866723db2b4bd59d898f0746acaa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3627.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रावराजुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3630.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3630.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5b5d3c6df2d9f98a855ea1d26d43fe0caed8b8e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3630.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रावळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3631.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3631.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c0d4d9a6693423fd7117991882ef5abe80feee84
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3631.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रावळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3637.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3637.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..567e10462f37fb9f7c19e33467000171285f555d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3637.txt
@@ -0,0 +1 @@
+रावळपिंडी क्रिकेट मैदान पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९९३मध्ये खेळला गेला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3675.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3675.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c00c01b60bd1c8f71a376a6c785b5a2704d58ae6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3675.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रावेरखेडी भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खर्गोने जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे.उत्तरेच्या मोहिमेवर असतांना, इ.स. १७४० मध्ये, वयाच्या ४०व्या वर्षी, थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू येथे झाला. येथे त्यांची समाधी आहे.
+थोरले बाजीराव
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3679.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3679.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46f8660221013667f6eae6dff0e79cde2a02120a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3679.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राव्हा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3702.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3702.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88de16a062b795a1e9135e3347c97b1486131429
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3702.txt
@@ -0,0 +1,6 @@
+इंग्रजी नाव - Cumulus Cloud
+इंग्रजी खूण - Cu
+भृपृष्ठ ते २००० मीटर
+निम्न पातळीवर आढळणारे हे राशीमेघ जलबिंदू किंवा अतिशीत जलबिंदू किंवा हिमकणांचे किंवा ह्या सर्वांच्या मिश्रणाचे बनलेले आढळून येतात. ह्यांचा आकार कापसाच्या राशी एकमेकावर ठेवल्याप्रमाणे असून ढगांच्या कडा स्पष्ट ओळखू येतात. ढगांचा तळ एकाच क्षितिजसमांतर पातळीत आढळून येतो. शिखराचा भाग घुमट किंवा मनोऱ्याप्रमाणे दिसतो पण ढग फार उंच वाढल्यास वरच्या भागाचे फुलकोबीशी साम्य वाटू शकते.[१] विमानातून पाहताना वरून सूर्यप्रकाशात नाहून निघालेले खाली पसरलेले हे ढग पांढरेशुभ्र दिसतात. मात्र जमिनीवरून पहिले असताना डोक्यावर आलेल्या ह्या ढगांचा तळ काळसर दिसतो व कडा रंगीत दिसतात[१]. राशीमेघ हे एकएकटे, एका पाठोपाठ रांगेत किंवा मोठ्या समूहात आढळू शकतात.
+राशीमेघ हे आर्द्र हवेत ऊर्ध्वगामी वातप्रवाहामुळे निर्माण होतात[२].
+राशीमेघ हे चांगल्या हवेचे निदर्शक मानले जातात.[३] त्यातून वृष्टी सहसा होत नाही पण त्यांचे रूपांतर इतर प्रकारच्या ढगात होऊन उदा. वर्षास्तरी किंवा गर्जन्मेघ, नंतर वृष्टी होऊ शकते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_371.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_371.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4251c85f1c318e73f32b58e9feb09447edd83d66
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_371.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.
+या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मीक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवा व नीलगाय यांचाही समावेश होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3710.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3710.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e51ce6ba692c9d17c8a1194980294e9e8132057b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3710.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्र कुटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्र कुटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले.
+राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा-वेरूळ येथील लेणी राष्ट्र कुटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्र कुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणाने राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3717.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3717.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9f93af494545c89bcaeb389f37cf2cd4a751f3f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3717.txt
@@ -0,0 +1 @@
+हॉकी हा खेळ राष्ट्रकुल खेळांमध्ये १९९८ सालापासून समाविष्ट केला जात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3722.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3722.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e51ce6ba692c9d17c8a1194980294e9e8132057b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3722.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्र कुटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्र कुटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले.
+राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा-वेरूळ येथील लेणी राष्ट्र कुटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्र कुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणाने राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3742.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3742.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ce24a2432e25e61e6a4f0a084b7050584b5bdc3d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3742.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ]
+इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
+२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.[२]
+१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_375.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_375.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5bed60c871ab9e06d42582d2e82890ad95d6af99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_375.txt
@@ -0,0 +1 @@
+रणदिवे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीमध्ये अढळले जाणारे एक आडनाव आहे. भाषिक दृष्ट्या मराठी समाजामध्ये हे आडनाव आढळते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_376.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b0b4b51877184bd89448a426049cad254213af39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_376.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रणदिवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_377.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_377.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a58985e59b4adc6d569a45d257875ff9ab2253bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_377.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रणदीप मॅडोके (जन्म १० जानेवारी १९७७, मॅडोक, पंजाब) एक संकल्पना छायाचित्रकार आणि माहितीपट चित्रपट निर्माता आहे.[१] कार्यकर्ता फोटोग्राफर बनलेला रणदीप समाजातील उपेक्षित वर्गाच्या वेदनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखला जातो जो सतत पद्धतशीर सामाजिक बहिष्काराच्या अधीन असतो.[२]
+कट्टरपंथी डाव्या गटांनी आयोजित केलेल्या साहित्यिक आणि कला महोत्सवांना त्यांनी या कलाकृती काढायला आणि पाठवायला सुरुवात केली. येथे त्याला कौतुक आणि प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे त्याने कला क्षेत्रात अधिक काम करण्यास प्रवृत्त केले. एक कार्यकर्ता म्हणून रणदीपने सायकलवरून खेड्यापाड्याचा प्रवास करून शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर बैठका आयोजित केल्या. तो एका नाट्यगटातही सामील झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_378.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_378.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b61caee866ee395047dfd1110cff7e23ee87356
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_378.txt
@@ -0,0 +1,13 @@
+उपसरपंच - भगवान छप्पनराव जगताप (पाटील)
+रणदुल्लाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.या गावाला शिवकालीन इतिहास लाभलेला आहे.
+आदिलशहाचा सरदार असलेल्या
+अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या
+आक्रमणाच्यावेळी हे गाव अस्तित्वात
+नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी
+महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या सामना केला. आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी रणदुल्लाबाद हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर तालुका पुरंदर येथील जगताप बंधू वाईचे पिसाळ देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती.
+लढाईनंतर जगताप पिसाळ देशमुख यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच रणदुल्लाबाद गाव वसले. या गावात जगताप यांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफजलखानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्लाखान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशहाच्या दरबारात छत्रपती शिवाजी राजे यांच्या बरोबर रणदुल्लाखान होता.
+या दोघांची मैत्री ही आदिलशाही साठी डोके दुखी होती, त्यामुळे रणदुल्लाखान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगर रांगेजवळच्या जागेत खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत जगताप देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते, त्या ठिकाणी अफजलखानाने त्यांच्यावर विषप्रयोग करून रणदुल्लाखानला संपवूनत्याची कबर बांधली. त्यानंतर अफजलखानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले.
+हिंदू-मुस्लीम ऐक्य - -
+रणदुल्लाखान यांच्या कबरीमुळे या गावाला रणदुल्लाबाद नाव पडले असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लिम कुटुंब राहते मात्र गावाचा धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाणण्याजोगे आहे. गावात हिंदू मुस्लिम ऐक्य असून मोहरम आणि ईद साजरी केली जाते.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
+आजूबाजूची गावे आणि रणदुल्लाबादपासून त्याचे अंतर मोरेबंद 1.9 किमी, करंजखोप 2.4 किमी, सोळशी 3.5 किमी, चवणेश्वर 3.8 किमी, नांदवळ 4.3 किमी, सोनके 5.0 किमी, सरकळवाडी 5.3 किमी, जगताड 5.3 किमी, जगताप 5 किमी. 7.5 किमी, आंबवडे-स-वाघोली 7.8 किमी, भावेनगर 9.4 किमी, घिगेवाडी 10.8 किमी, दुधनवाडी 11.7 किमी, बनवडी 13.7 किमी, वाठार स्टे. 13.8 किमी, चांदवडी (Nv) 14.9 किमी, खामकरवाडी
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3840.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3840.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e10ddd311e298495ad422398fda7fcb9643d8ff8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3840.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (उत्तराखंड) (संक्षिप्त NITUK ) हे श्रीनगर, उत्तराखंड, उत्तराखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3843.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3843.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b504564cb8732766d2a8e2dc9533301f7919512
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3843.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कुरुक्षेत्र)(National Institute of Technology, Kurukshetra) ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र ह्या ऐतिहासिक शहरात स्थित असलेली एन.आय.टी. कुरुक्षेत्र अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालवते.
+१९५९ ते १९६५ दरम्यान पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या १४ रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांपैकी आर.ई.सी. कुरुक्षेत्र (REC Kurukshetra) हे एक होते. २००२ साली भारत सरकारने सर्व रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांना राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांचा दर्जा दिला व ह्या कॉलेजचे नाव बदलून राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र असे ठेवण्यात आले.
+२०१४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार एन.आय.टी. कुरुक्षेत्र भारतामधील १९वे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3846.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3846.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99185b235f983523b2e8350bd00e21868de68518
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3846.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जमशेदपूर) (संक्षिप्त NITJSR ) हे जमशेदपूर, झारखंड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3877.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3877.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c63d18b7521b03d019b1ad09af9e2146af151bc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3877.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (तिरुचिरापल्ली) (संक्षिप्त NITT ) हे तिरुचिरापल्ली, तमिळनाडू, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3881.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3881.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..860191dd2ba5a5233363ed59974212a12a2df303
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3881.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पाटणा (संक्षिप्तछNITP ) हे भारताच्या बिहार राज्याची राजधानी पाटणा शहरातील एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3887.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3887.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc673fcf1cb164b728d92d49d6e517d154691c26
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3887.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (मेघालय) (संक्षिप्त NITM ) हे शिलाँग, मेघालय, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_389.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_389.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7bc05a1443cb4cf318f8c67df29afc5896776f43
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_389.txt
@@ -0,0 +1,13 @@
+रणवीर सिंग ( ७ जुलै, इ.स. १९८५ ) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे.
+रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात अंजू आणि जगजितसिंग भावनानी यांना झाला. त्याची आजी आजोबा मुंबई येथे सध्याच्या पाकिस्तानच्या सिंधमधील कराची येथून भारत विभाजन दरम्यान स्थलांतरित झाले. त्याला रितिका भावनानी नावाची एक मोठी बहीण आहे. रणवीर हा चांद बुर्के यांचा नातू आहे. रणवीर अभिनेता अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगी सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे. रणवीरचे खरे नाव रणवीर भावनानी आहे पण त्याने त्याचे नाव बदललत सांगितले की हे नाव "खूप लांब आणि बरेच अक्षरे असणारे आहे" म्हणून त्याने त्याचे भावनानी आडनाव काढले आणि सिंग लावले.[१]
+त्याने मुंबईतील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला, रणवीरला कळले की चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळवणे इतके सोपे नाही, कारण बहुतेक चित्रपट पार्श्वभूमी असलेल्या लोकांना ही संधी मिळाली. अभिनयाची कल्पना "खूप दूरवरची" आहे असं वाटून रणवीरने सर्जनशील लिखाणावर लक्ष केंद्रित केले. तो अमेरिकेत गेला आणि तेथे त्यांनी इंडियाना युनिव्हर्सिटीमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली.
+रणवीरने ऑगस्ट २०१२ मध्ये दीपिका पादुकोण, गोलियों की रासलीला राम-लीला मधील त्यांची सहकलाकार, डेट करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०१८ मध्ये, या जोडप्यानी त्यांचे येणारे विवाह घोषित केले.[२] पुढच्या महिन्यात, त्यांनी पारंपरिक कोंकणी हिंदू आणि शीख आनंद कारज (सिंग यांचे पितृ आजोब हे शीख आहेत) इटली येथे लग्न केले.[३]
+जानेवारी २०१० मध्ये, रणवीरला यश राज फिल्म्सच्या कास्टिंग विभागाचे प्रमुख शानो शर्मा यांनी ऑडिशनसाठी बोलावले होते. लग्नाच्या आयोजनाच्या दुनियेत रोमँटिक विनोदी सेट 'बॅंड बाजा बारात' या त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी असल्याचे त्यांनी त्याला सांगितले. कंपनीचे उपाध्यक्ष आदित्य चोप्रा यांनी नंतर व्हिडिओवरील ऑडिशन टेप पाहिल्या आणि रणवीरच्या अभिनयाने प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपटाचा नायक बिट्टू शर्माचा भाग फिट करण्याचे ठरवले. तथापि, लेखक-दिग्दर्शक मनीष शर्मा यांना आणखी काही खात्री पटवणे आवश्यक होते आणि तिघांना त्याच्या क्षमतेबद्दल पूर्ण खात्री होईपर्यंत पुढच्या दोन आठवड्यांत त्याच्यावर आणखी काही ऑडिशन मागविण्यात आल्या. दोन आठवड्यांच्या चाचणीनंतर, बिट्टूच्या भूमिकेसाठी रणवीर याची पुष्टी झाली, अनुष्का शर्मा हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली.
+बॅण्ड बाजा बारातच्या नंतर रणवीरने चोप्रा निर्मित आणि मनीष शर्मा दिग्दर्शित 'रिकी बहल' या लेडीज vs रिक्की बहलसाठी साइन केले. त्याने एक कॉनमन रिकी बहल साकारला जो मुलींसाठी जगण्याचा प्रयत्न करीत असतो पण शेवटी त्याचा सामना त्याच्या भेटीला जातो. चित्रपटात अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, दिपनिता शर्मा आणि आदिती शर्मा यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. रणवीरच्या मते, या सिनेमात शीर्षकात किरकोळ, करमणूक करणारा पक्ष आणि भयावह बाजूंनी विविध अवतार आहे. विक्रमादित्य मोटवाणी यांच्या रोमान्स लुटेरा (२०१३) मध्ये रणवीरने सोनाक्षी सिन्हा सोबत मुख्य भूमिका साकारली.
+रणवीरने त्यानंतर संजय लीला भन्साळीच्या विल्यम शेक्सपियरच्या रोमियो आणि ज्युलियटच्या रूपांतरात दीपिका पादुकोणच्या विरुद्ध अभिनय केले, ज्याचे नाव रोमियोच्या पात्रावर आधारित राम, एक गुजराती मुलगा राम होता. बँड बाजा बारात मधील रणवीरच्या अभिनयाने भन्साळी प्रभावित झाले आणि त्याला चित्रपटासाठी कास्ट करण्याचा निर्णय घेतला. गोलियों की रासलीला राम-लीला चित्रपटाने रणवीरच्या अभिनयाप्रमाणेच समीक्षकांकडून सकारात्मक समीक्षा घेतली. २०१४ मध्ये रणवीरने अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा आणि इरफान खान यांच्यासमवेत अली अब्बास जफरच्या गुंडेमध्ये बंगाली गुन्हेगार म्हणून काम केले होते.
+दिल धडकने दो (२०१५) या कॉमेडी-नाटकात फरहान अख्तर निर्मित आणि चित्रपटात अनिल कपूर, शेफाली शाह आणि प्रियंका चोप्रा यांच्यासह रणवीरने एक पायलट बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या पंजाबी बिझनेस फॅमिलीची जन्म घेतला ज्याची बहिण आजारी असते.
+त्यानंतर त्याने भन्साळीबरोबर दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्राच्या विरुद्ध बाजीराव मस्तानी(२०१५) या रोमान्समध्ये पुन्हा एकत्र काम केले. त्याने बाजीराव या चित्रपटाचे चित्रण केले ज्यासाठी त्याने आपले डोके मुंडले व तयारीसाठी स्वतःला २१ दिवस हॉटेलच्या खोलीत बंद केले. राजा सेन यांनी रणवीरला लिहिले की "आपले व्यक्तिमत्त्व जीवनात आणतात आणि तंत्रज्ञान आणि कृपेने दोन्हीही करतात" आणि आपल्या चरित्रातील चाल आणि उच्चारण परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या चित्रपटाने सर्वाधिक अब्ज डॉलर्स ($ million दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आणि सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आणि रणवीरला त्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला.
+२०१६ मध्ये रणवीरने वाणी कपूरच्या सोबत आदित्य चोप्राच्या विनोदी-रोमांस बेफिक्रेमध्ये भूमिका केली होती. त्याने धरम गुलाटी ही एक स्टँड-अप कॉमिकची भूमिका केली होती, ज्याच्या कपूरच्या व्यक्तिरेखेत रोमँटिक संपर्क असल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाल्या. पॅरिस मध्ये सेट, बेफिक्रे चोप्रा दिग्दर्शित चौथा प्रकल्प होता. रणवीरने त्यासाठी एक नग्न देखावा साकारला, ही भारतीय चित्रपटातील एक दुर्मिळ घटना आहे.
+पडद्यावर वर्षभर अनुपस्थित राहिल्यानंतर रणवीरने संजय लीला भन्साळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट पद्मावत (२०१८) मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या निर्दयी मुस्लिम राजाची भूमिका साकारली असून यात दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्यासह भंसाली आणि पादुकोण यांच्यासह तिसरी सहकार्याची भूमिका होती. राईट विंग हिंदू गटांचा असा अंदाज आहे की या चित्रपटाने ऐतिहासिक गोष्टी विकृत केल्या आहेत आणि कलाकार आणि चालक दल यांच्याविरूद्ध हिंसक धमक्या दिल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आणि त्यात अनेक बदल करण्यात आल्यानंतर त्यांना प्रदर्शनासाठी परवानगी देण्यात आली. या भूमिकेसाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार जिंकला. त्याच वर्षाच्या शेवटी, रणवीरने रोहित शेट्टीच्या ॲक्शन कॉमेडी फिल्म सिम्बामध्ये नामांकित भ्रष्ट पोलीस म्हणून भूमिका साकारली, सारा अली खान आणि सोनू सूद यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट होता. रोहित शेट्टी निर्माते असुन या चित्रपटाची सह-निर्मिती करण जोहर यांनी केली आहे.
+रणवीरने नंतर गली बॉय (२०१९) वर अख्तरांसोबत पुनरुत्थान केले, जे स्ट्रीट रेपर्स दिव्य आणि नाझी यांच्या जीवनाद्वारे प्रेरित आहे. रणवीरला एका गरीब माणसाच्या व्यक्तिरेखेत फारसे साम्य आढळले नाही जे रेपर बनण्याची इच्छा बाळगते आणि तयारीच्या वेळी त्याने कार्यशाळा घेतली आणि दैवी आणि नाझी दोघांसमवेत वेळ घालवला. त्याने स्वतःची रॅप गाणी सादर केली आणि या चित्रपटाने भारताच्या भूमिगत संगीत देखावाकडे लक्ष वेधल्याबद्दल त्यांना आनंद झाला. गल्ली बॉयने फिल्मफेर पुरस्कारामध्ये १३ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आणि रणवीरने आणखी एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला.
+इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रणवीर सिंग चे पान (इंग्लिश मजकूर)
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_39.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_39.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b6bf525a5f5ff135c3b56e8d030e0e5170a4277
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_39.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 25°45′00″N 89°14′40″E / 25.75000°N 89.24444°E / 25.75000; 89.24444
+
+रंगपूर हे बांगलादेशाच्या रंगपूर विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रंगपूर शहर बांगलादेशच्या उत्तर भागात तीस्ता नदीच्या खोऱ्यात राजधानी ढाकाच्या ३०० किमी उत्तरेस वसले आहे. २०१७ साली रंगपूर महानगराची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3912.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b982c6daf915ba6bf34c80f7d9227225bc3bf43b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3912.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय पेन्शन योजना ही निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी (पेन्शन मिळण्यासाठी) बचत करण्याची सवय लागावी म्हणून भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत केलेली बचत ही मान्यताप्राप्त शेअर्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर्स यांमध्ये विभागून गुंतविली जाते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक अनेक 'राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करतात.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3919.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3919.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ee3af183cfbaf375d8f3b45b44cbe0e63be86ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3919.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर) (संक्षिप्त NITS ) (National Institute of Technology, Silchar, आसामी: রাষ্ট্রীয় প্রযুক্তি প্রতিষ্ঠান, শিলচর) ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. आसामच्या सिलचर शहरात स्थित असलेली एन.आय.टी. आसाम अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालवते.[१]
+भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांपैकी आर.ई.सी. सिलचर हे एक होते. २००२ साली भारत सरकारने सर्व रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांना राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांचा दर्जा दिला व ह्या कॉलेजचे नाव बदलून राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर असे ठेवण्यात आले.
+२०१४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार एन.आय.टी. आसाम भारतामधील ६५वे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3925.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3925.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3f4f653e73c88d63c81a62aa6084d0278d1ed73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3925.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली होती. : -
+पहा : साहित्य संमेलने; दलित साहित्य संमेलन
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3953.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3953.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6789d9a299c9f8da6581289c1f04000ac2809d54
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3953.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४२२ किमी धावणारा हा महामार्ग जम्मू आणि काश्मीर राज्यातील श्रीनगर ह्या शहराला, त्याच राज्यातील लेह ह्या शहराशी जोडतो[१]. कारगिल व झोजिला हे रा. म. १-डी वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
+हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3967.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3967.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93085c67254cfe4774d644ee570e293bad451ae2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3967.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १०३ (National Highway 103) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_397.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_397.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de9a80ce7cc039ec103c42eca98bf8d59ab71f9d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_397.txt
@@ -0,0 +1 @@
+रणिता लियानाराची (जन्म १९ जून १९९४) ही श्रीलंकेची क्रिकेट खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3973.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3973.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a85222edb87ad443b4c3a79de52f4746f176bbb4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3973.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १०६ (National Highway 106) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3977.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3977.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf9d0362cd17ef7b6a377a2a89b8a6b472c20da3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3977.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग १०८ (National Highway 108) हा भारताच्या ईशान्य भागातील एक महामार्ग आहे. हा महामार्ग त्रिपुरा राज्याला मिझोरमची राजधानी ऐजॉल सोबत जोडतो. मिझोरममधील मामित तसेच ऐझॉलमधील लेंगपुई विमानतळ देखील ह्याच महामार्गावर स्थित आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3978.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3978.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e18aed9cd5a4d6bb3f08943053ee6fe3049ece3f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3978.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग १०८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. उत्तराखंड राज्यातील १२७ किमी लांबीचा हा रस्ता धरसू आणि गंगोत्री धाम ही गावे जोडतो.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3999.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8e4b74ae50fe91aa6fb258910870cbccab7944b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_3999.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १२-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4020.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4020.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30fe13a7c4240299f0a449a6332e7d642290034b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4020.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १५४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4023.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4023.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5dda7ea44569d82b9c1a5ce8f36749f829d8aacf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4023.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १७ (National Highway 17) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4046.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4046.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7225575ab76ee7b71e3c30cd0c378ef44a71e596
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4046.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २०२ (National Highway 202) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4049.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4049.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02f44fd4e06ff0fb114ec6f3496ec37454287f2c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4049.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २०३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4054.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4054.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..759c27659131c8ec7f58c55f0b751787abe00eef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4054.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २०६ (National Highway 206) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4058.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4058.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c3dc35c5d3ad8b72390d96b396099014993d8389
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4058.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २०८ (National Highway 208) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4059.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bcb2037ccb01245681c4885896ed04c57b7ce3b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4059.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २०८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4073.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4073.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3badc85b315c10f3d913389acc0cc42b3b54ac7e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4073.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २१३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4088.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4088.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38d4393b94cb95a57d9d9d7e4cfed1094ec765d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4088.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २२० (National Highway 220) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4111.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4111.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..54421418ee430a514f7c1afa4457f2c188335138
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4111.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २५ (National Highway 25) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4130.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4130.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4a835b2f082351a0a05b10c538b1f7718850612
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4130.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4137.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4137.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee557366a04d6907b14c093b6f8defecf3e6ebad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4137.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३१ (National Highway 31) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4143.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4143.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d34326bd3c3a481ca53b511d90b06a211fce16aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4143.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३१-सी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4146.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4146.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..444d525577bf7f94cac87825c05c3b7670c0f210
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4146.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३१-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4160.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4160.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28b5497ced6d5ed16ec8a8dda51b8072a555e816
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4160.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा महाराष्ट्रातील महामार्ग आहे. हा महामार्ग तुळजापूर पासून बुटीबोरी(नागपूर) पर्यंत आहे.या महामार्गाची एकूण लांबी ५४८ कि.मी. आहे.हा महाराष्ट्रातील अनुक्रमे उस्मानाबाद,लातूर,नांदेड,यवतमाळ,वर्धा आणि नागपूर या ६ जिल्ह्यांतून जातो.हा मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातून जातो.या महामार्गावरील शहरे तुळजापूर,औसा,लातूर,चाकुर,अहमदपूर, लोहा,कारेगाव,नांदेड,उमरखेड,पुसद,यवतमाळ,वर्धा आणि बुटीबोरी हे आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4162.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa33804d50d3b5b785b568db49c1d8d76ee4e647
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4162.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३६१ ह (National Highway 361H) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4167.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4167.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dffb3c3a29700194ab00586a9258a4d194645fdf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4167.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4171.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4171.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..966ff0934184082cd04aad894c37e87c43d4aecd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4171.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३९ (National Highway 39) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_418.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_418.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e1719bd1e879387cd7f22f5b69c87408f543fd0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_418.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रतनवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. हे गाव भंडारदरा धरणाच्या फुगवट्याजवळ आहे. येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे अमृतेश्वर मंदिर व रतनगड हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4191.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4191.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..784ae5113132d6f0a347f10ec99845d972cb7c63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4191.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ४४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4198.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4198.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec274940dcdf89cd7b05d7e593815bd8ad73312d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4198.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ४५-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता तामिळनाडूतील त्रिची शहराजवळ रा.म. ४५पासून तूतुकुडीजवळ रा.म. ७अ पर्यंत धावतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4203.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4203.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2114368c88b9736a2f7a020c525b7cf4209fcce8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4203.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ४६ (National Highway 46) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4223.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4223.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf5a06a054ccbb3093ec3601549eb08dff99a00d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4223.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ५१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4230.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4230.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aed721af83c971a4df32d393114ff4cc056dd2d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4230.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ५३ (National Highway 53) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4244.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4244.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3fb756c3b376605a3ba61c1e795a9ef025d324e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4244.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ५६ (National Highway 56) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4258.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4258.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68476a11708d6923aada662a20d545c476e1a513
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4258.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ५९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4284.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb138ffd9454ea7457b11a4da36a83c034cd27f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4284.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ६९ (National Highway 69) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_429.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_429.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af0c50f4f1889a6724f172f380a22f74fc55dbef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_429.txt
@@ -0,0 +1 @@
+रतलाम लोकसभा मतदारसंघ (आधिचे झाबुआ लोकसभा मतदारसंघ) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील २९ लोकसभेचे मतदारसंघापैकी एक आहे. २००८ मध्ये याचे नाव रतलाम लोकसभा मतदारसंघ करण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4310.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4310.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..804bddb696e836d4875b672ce7f245b689d80a3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4310.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ७७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4323.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4323.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..14c4974a946f34b9586f6aa974644b2446788b5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4323.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ८-ई हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4366.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4366.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3ec6b5aa0e410f0dbd02bdef1398b17d1d977ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4366.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ९४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता हृषिकेशला यमुनोत्रीशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_440.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d32978695e778ef6b6db672b4174b1206f798ec2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_440.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑगस्ट २८, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4400.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4400.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4602884fd9f0a2ec73f940b6950d869bdf6eca42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4400.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते.
+२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून व २०१९ लोकसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4411.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c19cf4c833e3d4db57933cb4dbbaa61dd83cf892
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4411.txt
@@ -0,0 +1 @@
+११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. भारताचे प्रथम शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त इ.स. २००८ हा दिवस साजरा करण्यात येतो.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4419.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4419.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b14d703e7771b2d257498b07b4e900cf29ec5e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4419.txt
@@ -0,0 +1,9 @@
+राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.
+२ ऑक्टोबर १९५७ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर चाललेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू पाहत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे अचानक शामियान्याला आग लागली. तेव्हा हरिश्चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ १४ वर्षांच्या मुलाने स्वतःकडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली.त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली. पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता हरिश्चंद्र मेहरा हाच या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला.
+भारतीय बाल कल्याण परिषदेने १९५७मध्ये या पुरस्कारांना सुरुवात केली. यात खालील पाच पुरस्कारांचा समावेश आहे.
+आपल्या अपहरणकर्त्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या गीता आणि संजय चोपडा या भावंडांच्या स्मरणार्थ शूर मुलगा आणि मुलगी यांना अनुक्रमे संजय आणि गीता चोपडा पुरस्कार देण्यात येतात.
+नाशिक येथे लागलेल्या आगीत अडकलेली दोन लहान मुले आणि गोठ्यात अडकलेल्या गायी यांना वाचवताना जखमी झालेल्या आणि त्यामुळे पुढे मृत्युमुखी पडलेल्या बापू गायधनी यांच्या स्मरणार्थ 'बापू गायधनी पुरस्कार' देण्यात येतो.
+पुरस्कारप्राप्त मुलांच्या नावांची घोषणा १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी केली जाते.
+काही राज्य सरकारे सुद्धा या मुलांना आर्थिक मदत करतात. इंदिरा गांधी शिष्यवृती योजनेंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आईसीसीडब्ल्यू आर्थिक मदत करते. इतर मुलांना पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. भारत सरकारने पुरस्कारप्राप्त मुलांसाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच पॉलीटेक्निक महाविद्यालयांमध्ये काही जागा आरक्षित ठेवल्या आहेत. या पुरस्कारांसाठी मुलांची निवड एक समिती करते. या समितीत विविध मंत्रालये/ विभाग यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटना आणि भारतीय बाल कल्याण परिषदेचे वरिष्ठ सदस्य यांचा समावेश असतो.
+झेन सदावर्ते: मुंबई, महाराष्ट्र: प्रसंगावधान राखून आग लागलेल्या इमारतीतील १७ जणांचा जीव वाचवला.[१]
+आकाश खिल्लारे: औरंगाबाद, महाराष्ट्र: नदीत बुडणारी मुलगी आणि तिची आई यांना वाचवले.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_442.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_442.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2775c41a802c32602ce9ec77a3572e4cca9913b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_442.txt
@@ -0,0 +1 @@
+रतिचित्रणात काम करणाऱ्या कलाकारांना रतिकलाकार (porn star) म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4422.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4422.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..30d4e2d0648a65d3815c0292b8a2fc19966558a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4422.txt
@@ -0,0 +1,12 @@
+राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षणदलांतील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली पुण्यातील सैनिकी प्रशिक्षणसंस्था आहे. कमिशन-पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याआधी भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. १९५४ साली प्रबोधिनीची स्थापना झाली.
+पुण्यात तिन्ही दलाचे प्रशिक्षण दिले जाते.
+
+येथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते. परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने आधी फक्त एकदाच एम्लॉयमेंट न्यूझ वर्तमानपत्रामध्ये येते. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, ‘सचिव, यू. पी. एस. सी., धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, न्यू दिल्ली,’ या पत्त्यावर वेळेवर पाठविणे आवश्यक असते.
+यासाठी 17 वर्षे ते 19 वर्षे अशी वयोमर्यादा असते. बारावीला भौतिकशास्त्र व गणित हे विषय असणे आवश्यक असते.
+प्रवेशासाठी - कोणत्याही शाखेची (आर्टस्, सायन्स, कॉमर्स, व्होकेशनल) इ. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
+उंची कमीतकमी १५७.५ सें.मी. व वजन उंचीच्या प्रमाणात.
+परीक्षा एकूण ९०० गुणांची असते. यामध्ये ३०० गुण गणित व ६०० गुण सामान्य क्षमता चाचणी असे दोन प्रत्येकी अडीच तासांचे पेपर्स असतात.
+
+
+ भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक
+सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4423.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4423.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68c2b9379dbbe7f018615a306882246fecc5b8c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4423.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था - ३० जुलै १९६३ रोजी नवी दिल्ली येथे भारत सरकार द्वारा सुरू करण्यात आली. ह्या संस्थेच्या स्थापने मागे भारतीय मलेरिया संस्थेचे विस्तारीकरण आणि पुनर्नियोजन करणे असे होते. नवीन संस्था स्थापन करण्या मागे रोग साथ विज्ञान आणि संक्रमणशील रोग प्रतिबंधन ह्या विषयात राष्ट्रीय शिक्षा आणि संशोधन केंद्र सुरूकारणे असा होता. ही संस्था गुरू गोविंदसिह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली ह्याचेशी संलग्नीत आहे.
+राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्थेचे मुख्यालय हे श्यामनाथ मार्ग, नवी दिल्ली येथे आहे.
+संस्थेचा ८ शाखा भारतात खालील ठिकाणी आहेत.
+राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था Archived 2012-03-01 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4431.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4431.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..064432d2a3695077f850c54ee4b99fdd1f257418
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4431.txt
@@ -0,0 +1,8 @@
+भारताची राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC) ही पहिली संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारने भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सल्ला देण्यासाठी स्थापन केलेली संस्था होती. सोनिया गांधी यांनी यूपीएच्या कार्यकाळातील बहुतेक काळ या परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी पंतप्रधानांना मदत करणे हा त्यामागील उद्देश मानल्या गेला होता.
+NAC ची स्थापना ४ जून, २००४ रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते पहिल्या यू.पी.ए. सरकारच्या कार्यकाळात केली होती.[१]
+NAC - II (२०१०-२०१४) मध्ये काँगेस पक्षाचे कार्यकर्ते, नोकरशहा, अर्थतज्ञ, राजकारणी आणि उद्योगपती यांचे पुढील प्रमाणे मिश्रण होते-
+NAC वर काम करून नंतर राजीनामा दिलेले सदस्य पुढील प्रमाणे आहेत -
+दोन्ही कार्यकाळातील युपीए सरकारांनी माहितीचा अधिकार कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा, मनरेगा आणि अन्न सुरक्षा विधेयक या व अशा मंजूर केलेल्या अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा मसुदा तयार करण्यासाठी NAC जबाबदार होते.
+NAC च्या संकल्पनेवर विरोधी पक्षांनी आणि विविध राजकीय विद्वान आणि अभ्यासकांनी टीका केली होती की, ही समिती भारताच्या संविधानाशी सुसंगत नसून भविष्यात ती पर्यायी मंत्रिमंडळ म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.[५][६][७][८] तथापि, यू पी ए
+समर्थकांचा यामागील दृष्टिकोन असा होता की NAC चे अस्तित्व अधिक विधानसभा-पूर्व सल्लामसलत करून लोकशाही मजबूत करते.[९] NAC ने विधानसभेत विधेयक मंजूर
+करण्यापूर्वी सल्लागार प्रक्रिया करून मसुदा शिफारशींना अंतिम रूप दिले. यामुळे असे दिसून आले की भारतीय संसदेच्या सदस्यांचे महत्त्व कमी केल्या गेले. सोनिया गांधी यांनी 'शॅडो कॅबिनेट'ची स्थापना करून मनमोहन सिंग सरकारच्या जवळपास प्रत्येक निर्णयात ढवळाढवळ केल्याचे दिसून येत होते.[१०][११][१२] २०११ मध्ये जातीय हिंसाचार विधेयकाचा मसुदा तयार केल्याबद्दल उजव्या विचारसरणीच्या सदस्यांनी त्यावर टीका केली होती[१३] NAC ही केंद्र सरकारवर आपला प्रभाव आणि दबाव टाकत असल्याचा आरोपही करण्यात आला. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर ही परिषद बरखास्त केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4457.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fbf658b959abac7879865f710e1c8700d8c485d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4457.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रासतुरा (इतर नावे गुलतुरा, शंकेश्वर, संकासुर, कुंकुंमकेशर) ही वाटाणा वर्गातील एक वनस्पती आहे.[२]
+[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4478.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4478.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b8a93030350c8746670e27892a57df95e6b705e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4478.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+
+रासायनिक अभियांत्रिकीची व्याख्या एक वा दोन ओळीत करणे कठीण आहे. परंतु असे म्हणता येईल की प्रत्येक उत्पादन प्रक्रियेत रासायनिक अभियांत्रिकी संकल्पनांची गरज असते. रासायनिक अभियांत्रिकीमध्ये रासायनिक व भौतिक प्रक्रियांचा पदार्थांच्या अधिक मौल्यवान उत्पादने वा उपयुक्त स्वरूपाच्या उर्जांमधील रूपांतरासाठी वापर होतो. रासायनिक अभियंत्याचे काम संकल्पना निर्माण करणे,तिचे आरेखन व विकास करणे, आणि त्या संकल्पनांचा वापर करून प्रक्रिया लाभदायक , सुरक्षित, कार्यक्षम व पर्यावरणदृष्ट्या स्वीकारार्ह बनवणे हे होय. रासायनिक अभियंत्याचा उत्पादन कसे व किती असावे ,त्याचा दर्जा काय असावा,काम करणाऱ्या लोकांची सुरक्षा,पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विषयीच्या कायद्यांचे पालन करणे व सर्वांत मह्त्वाचे म्हणजे प्रक्रियेतून उपलब्ध सामुग्रीतून जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल अशी प्रक्रिया बनवणे यात मोठा वाटा असतो.रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण is unique for its strong emphasis on building-up the ability to apply a system’s approach to problem solving, to synthesize उपयुक्त results, to from उत्पादनive partnerships with other professions, and to apply principles from a broad range of scientific disciplines. Completion of the रासायनिक अभियांत्रिकी Program leads to the BS degree and provides the शिक्षण necessary for continual professional growth or for graduate studies.And post graduate opens the door for the detalied research in the respected specific areas or working in the projects with broader view and cleared fundamentals.In case of any process industry रासायनिक अभियंता is the whole and sole incharge of the plant/project who co-ordinates among different अभियंते from different fields.Thus रासायनिक अभियंता acts as a common platform to give the fruitful result for the process industry.
+रासायनिक आभियांत्रिकीमध्ये खालिल विषयांचा अभ्यास मुख्यत्वे होतो.
+तसेच वरील विषयांशी निगडित असल्यामुळे रासायनिक अभियंत्याला खालिल विषयांत देखील प्राविण्य मिळवावे लागते.
+रासायनिक आभियंता या विषयांच्या ज्ञानाद्वारे खालि नमुद केलेल्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावु शकतो
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_449.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_449.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..906464970fae3052e6a14178d76c5e57458e844f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_449.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रटॉन अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील छोटे शहर आहे. कोलफॅक्स काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,८८५ होती.
+हे गाव रटॉन पास या घाटाच्या पायथ्याशी आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_450.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_450.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..986d882027d7e2ca2a8930be069f724420b9afa3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_450.txt
@@ -0,0 +1 @@
+रत्तन लाल कटारिया ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4506.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4506.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d3734047461ba5b390e205c98842c7454beefbac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4506.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राहटोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_452.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_452.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c681cb2ebc0928c1b4a6beea9628d34ae40a4ef3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_452.txt
@@ -0,0 +1 @@
+रत्तना सांग्सोमा (२ जून, इ.स. १९८९:थायलंड - ) ही थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑऱब्रेक गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4520.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4520.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d6e86672086fcdc988a712b7640349c928a8ecc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4520.txt
@@ -0,0 +1,15 @@
+मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
+हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.
+तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.
+सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.
+वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
+मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.
+निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
+विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
+आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
+कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.
+राही अनिल बर्वे (जन्म ४ जून १९७९) उपाख्य राही बर्वे एक भारतीय लेखक, दिग्दर्शक, व पटकथालेखक व विशेष दृश्यपरिणाम (व्हीएफएक्स) कलाकार आहेत [१] राहीच्या उल्लेखनीय कामांमध्ये मांझा हा लघुपट [२] , व ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रदर्शित होणारा तुंबाड हा चित्रपट आहे.[३]
+राही हे मराठी लेखक व कथाकार अनिल बर्वे व बँक अधिकारी प्रेरणा बर्वे या दांपत्याचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. लहान वयापासूनच राहीचा ओढा कथालेखनाकडे व चित्रपटांकडे होता. चित्रपटसृष्टीशी संबंधित दृष्यपरिणाम तंत्रज्ञानात कारकीर्द घडवतानाच त्यांची ही लेखनाची आवड भक्कम होत गेली.
+२००८ साली राहीने 'मांझा' या पहिल्या लघुपटावर काम सुरू केले. झोपडपट्टीतला एक मुलगा, त्याची अज्ञान बहीण व एक विकृत पोलीस शिपाई यांच्यात गुंफलेली ही सूडकथा आहे. अत्यंत काटकसरीत बनलेला [४], हा लघुपट त्याचा बाज, दृष्यसौंदर्य, संहिता, अभिनय अशा मूल्यांसाठी वाखाणला गेला.[५] 'मांझा' लघुपटास पाश्चात्य दिग्दर्शक डॅनी बायल ( Danny Boyle ) यांनी आपल्या स्लमडॉग मिलियनेअर ( Slumdog Millionnaire ), चित्रपटाच्या ब्लू-रे तबकडीत उल्लेखनीय म्हणून समाविष्ट करत मांझाची पोच व ओळख वाढवली.[६]
+त्यानंतर २००९ साली, राहीने 'तुंबाड' या मुख्यप्रवाहातील त्यांच्या पहिल्या भयपटाची निर्मिती सुरू केली. २०१५ पर्यंत चित्रीकरण संपूनही तुंबाड एकूण नऊ वर्षं बासनात अडकून बसला होता. मात्र राजकुमार हिरानींसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकाने तुंबाडबद्दल ट्वीट केलेल्या स्तुतीने [७] चित्रपटाबद्दलच्या कुतूहलास हातभार लावला. जुलै २०१८ मध्ये तुंबाडची पहिली झलक प्रसृत करून ऑक्टोबर २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.
+राहींना विचारवंत, लेखक, कलाकार आप्तांचा वारसा लाभला आहे. वडील अनिल बर्वे हे हमिदाबाईची कोठी सारख्या नावाजलेल्या नाटकांचे लेखक होत.[८] राहीचे आजोबा शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्यांत आघाडीवर होते. राहीच्या मावशी[९] व लेखिका मलिका अमर शेख यांचा विवाह कवी व दलित कार्यकर्ते नामदेव ढसाळ, यांच्याशी झाला होता.[१०] मराठी सिनेसृष्टीतील नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, राहीच्या ज्येष्ठ भगिनी आहेत.[११]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4535.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4535.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34c16d17655e0fbc06f0c3485d9d2f78251657b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4535.txt
@@ -0,0 +1 @@
+राहुरी खुर्द हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातले गाव आहे. हे गाव मुळा नदीजवळ वसले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4551.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b86d6518a0d46ad437b24f24354b669a060ce07f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4551.txt
@@ -0,0 +1 @@
+राहुल खन्ना ( २० जून १९७२) हा एक भारतीय अभिनेता आहे. १९९४ सालापासून एम टीव्ही वर व्हिडियो जॉकीचे काम करत असलेल्या राहुलने १९९८ साली दीपा मेहताच्या १९४७: अर्थ ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4564.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4564.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25119eb09f5bebf199c92a718b2d1d97478d9b85
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4564.txt
@@ -0,0 +1 @@
+राहुल दौलतराव आहेर मराठी राजकारणी आहेत. हे चांदवड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4582.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4582.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6c62c25dc735e5cb5c732aa4302a7bbd0244b9e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4582.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राहुल वर्मा हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि उदय फाऊंडेशनचे संस्थापक आहेत, ज्याचे नाव त्यांच्या मुलाच्या नावावर आहे, ज्याचा जन्म अनेक जन्मजात दोष आहे. त्यांच्या कार्यामध्ये गरीब रुग्णांना आणि त्यांच्या काळजीवाहूंना रुग्णालयाबाहेर मोफत अन्न वाटप आणि भारतातील निराधारांच्या आरोग्य आणि सन्मानाशी संबंधित आहे.[१]
+उदय फाऊंडेशन ही नवी दिल्ली, भारत येथे स्थित एक ना-नफा संस्था आहे. फाउंडेशन बेघर आणि आपत्ती निवारणासाठी आरोग्य, समर्थन आणि सन्मान यावर कार्य करते.[२]
+फाउंडेशन बेघर लोकांना दयाळूपणे मदत करते, कपडे, ब्लँकेट, कोरडे रेशन आणि डिग्निटी किट पुरवते.[३] हे आपत्तीग्रस्तांना अन्न, निवारा, पाणी, स्वच्छता आणि आपत्कालीन पुरवठा यासह आपत्तीग्रस्तांना मदत करते. हे वंचित रूग्णांसाठी मोफत वैद्यकीय क्लिनिक चालवते आणि रूग्णालयातील मुलांसाठी कथाकथन सत्रांसह गंभीर आजारी मुलांना वैद्यकीय मदत पुरवते. फाउंडेशनला एबीपी न्यूज द्वारे एनजीओ लीडरशिप & एक्ससिल्लेन्स अवॉर्ड्स २०१५ प्राप्त झाले.[४]
+उदय फाऊंडेशन वेबसाइट
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_459.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_459.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7704e3367a4c3cb0ea7e15f03c155b6453f814b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_459.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रत्नपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4591.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4591.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0d1258e69aa7a949d57a57c8ae8e49ab417a6c88
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4591.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राहुल कुल हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे दौंड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि भाजपतर्फे १४व्या विधानसभेवर निवडून गेले.
+यांचे वडील सुभाष कुल तीन वेळा तर आई रंजना कुल एकदा दौंडचे आमदार होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4594.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4594.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3cc7c88787b68305e624ab38cd37813a29a0362
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4594.txt
@@ -0,0 +1 @@
+राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_46.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_46.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a2dc222f2d3e8b360ef232ead8c94c666feb8d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_46.txt
@@ -0,0 +1,11 @@
+साचा:'''रंगभूषा'''
+रंगभूषेला नाटय,नृत्य, चित्रपट अशा सर्वच कलाप्रकारात महत्त्व आहे.रंगभूषा महत्त्वाची का असते, तर रंगमंचावर जेव्हा एखादा नट, नटी, नर्तक अथवा नर्तकी पाऊल ठेवते, तेव्हा आकर्षक पोशाखाबरोबरच त्याचा अथवा तिचा चेहरा सर्वप्रथम नजरेस पडतो. रंगमंचावर जेव्हा प्रकाश असतो तेव्हा तो चेहरा इतका स्पष्ट आणि छान का बरे दिसतो? याचे एकमेव कारण म्हणजे रंगभूषा. रंगमंचावर नाटक किंवा नृत्यप्रस्तुती करताना आपल्या चेहऱ्यावरील ओठ, गाल, भुवया, आणि डोळे हे छोटे अवयव म्हणजेच ज्यांना उपांग असे म्हटले जाते, अतिशय महत्त्वाची भूमिका पर पाडत असतात. आता महत्त्वाची भूमिका म्हणजे नक्की काय? तर आपण अनेकदा एखादी नाटय अथवा नृत्यप्रस्तुती पाहिल्यावर म्हणतो की ‘काय सुंदर हावभाव होते चेहऱ्यावरचे!’ तेव्हा या उपांगांवर जे रंग लावलेले असतात. त्यामुळे ते अधिक ठळक आणि स्पष्ट दिसतात. त्यामुळेच कलावंतांचे न हावभाव रसिकांपर्यंत पोहोचतात. आणि रसिक नाटय व नृत्यप्रस्तुतीचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात.
+रंगभूषा करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅंडच्या ‘पॅनस्टिक’, ‘पॅनकेक’, ‘३१ंल्ल२४’ंल्ल३ पावडर’ अथवा ‘ूेस्र्ूं३ पावडर’, ‘वेगवेगळ्या रंगांच्या आय लायनर’, मस्कारा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ‘लिपस्टिक’ ही महत्त्वाची साधने मुख्यत्वे वापरली जातात. रंगभूषा करताना सुरुवातीला ‘बेस’ करून घेतात. ‘बेस’ करतात म्हणजे चेहऱ्याचा जो रंग असेल त्याप्रमाणे पॅनस्टिक आणि पॅनकेकचा योग्य प्रमाणात वापर करून चेहऱ्यावर जर डाग असतील तर ते प्रथम काढून टाकले जातात. बेस करून झाल्यावर डोळे, नाक, गाल, ओठ यावर काम करतात. हावभाव हे डोळ्यांतूनच बाहेर येत असतात. हेच डोळ्यातील हावभाव प्रेक्षागृहात शेवटच्या ओळीत बसलेल्या प्रेक्षकालाही दिसावेत म्हणूनच डोळे अधिक गडद करतात. नाटय व नृत्याची संकल्पना आणि वेशभूषा यावरून आयशाडोचा रंग ठरतो. अनेक वेळा गुलाबी रंगाची आयशाडोच डोळ्यांसाठी वापरली जाते. लिपस्टिक ही बरेचदा मरून रंगाची वापरतात. लिपस्टिक लावण्याआधी ओठांचा आकार आकर्षक दिसण्यासाठी आउट लाइन करणे महत्त्वाचे आहे.
+
+सुप्रसिद्ध रंगभूषाकार बाबा वर्दम, कृष्णा बोरकर, प्रभाकर भावे,पंढरीदादा जूकर,राम टिपणीस, शशिकांत साटम, शंकर वर्दम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर, नंदू वर्दम,राजन वर्दम यांच्या सारख्या रंगभूषाकारांनी नाट्य व चित्रपट सृष्टी नटवली आहे. एक नाट्याशय किंवा नृत्याची संकल्पना काय आहे, वेशभूषा कशी आहे तसेच केशरचना कशी आहे यावरून त्या त्या नाट्याची, नृत्याची रंगभूषा ठरते. नाटय व नृत्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप अधिक उपयोगी असतो कारण नृत्य करताना खूप घाम येतो. वॉटरप्रूफ मेकअप केल्यामुळे घाम आला तरी चेहऱ्यावरील मेकअप खराब होत नाही. त्याचप्रमाणे नृत्यामध्ये डोळ्याच्या रंगभूषेला अधिक महत्त्व आहे असं त्या आवर्जून सांगतात.
+कथकली नृत्यशैलीचा मेकअप हे रंगभूषेचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण. या नृत्य प्रकारात इतर सर्व नृत्य आणि अभिनय प्रकारपेक्षा जास्त रंगाचा वापर केला जातो. आणि हा आविष्कार करण्याचीसुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. ही रंगभूषा करण्याची एक विशिष्ट आणि खूप लांबलचक अशी पद्धत आहे. आणि मुख्य म्हणजे ही रंगभूषा कलाकाराला झोपवून केली जाते.
+रंगभूषेचे चित्रपटातील एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण सगळ्यांनी ‘चाची ४२०’ हा चित्रपट नक्कीच अनेकदा पहिला असेल. कमल हसन यांनी साकारलेली ‘चाची’ ही किती देखणी आहे याची प्रचीती आपल्याला आलीच आहे. याच देखण्या कमल हसनला देखणी व आकर्षक ‘चाची’ करण्याचे १००% श्रेय हे त्या रंगभूषाकाराला आहे.
+आपण महाराष्ट्रातील ‘जोगवा’ हा लोकनृत्याचा प्रकार अनेकदा पाहिला आहे. नवरात्र असल्यामुळे आवर्जून हे उदाहरण सांगावेसे वाटते. कपाळावर भंडारा लावून अथवा मळवट भरून, जिभेला लाल रंग लावून केस मोकळे सोडून साकारलेली ‘अंबाबाई’ रंगभूषेचे एक उत्तम उदाहरण ठरू शकते. हे देवी लोकांच्या मनावर ठसण्यासाठी विविध गडद रंगांचा सढळ हस्ते वापर केला जातो.
+खरंतर ‘नाट्याची-नृत्याची रंगभूषा’ या विषयाचा आवाका मोठा आहे. कारण त्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जातो. शास्त्रीय नृत्य असो अथवा प्रादेशिक लोकनृत्य असो, प्रत्येक नाटय व नृत्यशैलीप्रमाणे त्या त्या नाटय व नृत्याची रंगभूषा बदलते. लोकनृत्यामध्ये प्रादेशिक, भौगोलिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमीनुसार रंगभूषा ही बदलत जाते. प्रत्येक नट,नटीला, नर्तकाला तसेच नर्तकीला स्वतःचा मेकअप करता यायला हवा.
+संदर्भ:-
+केळकर यशवंत- 'नाटय निर्मिती', परिमल प्रकाशन, औरंगाबाद.1982.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4621.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4621.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b45b034d1b2b0d9aa0939a1692551b9a67254ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4621.txt
@@ -0,0 +1,2 @@
+प्रेरणा महादेव राजगुरू३ जून, २००० (2000-06-03) (वय: २४)
+प्रेरणा महादेव राजगुरू उर्फ रिंकू राजगुरू एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[२] ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.[३][४] तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[५] तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकुला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4633.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60fe89152a6850edd6188f5b39bd2c78c13bd866
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4633.txt
@@ -0,0 +1 @@
+रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नम अँड बेली सर्कस ही अमेरिकेतील सर्कस कंपनी आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4643.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4643.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..647d044af4404eca30138bdfb1bfc6c612466f59
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4643.txt
@@ -0,0 +1,19 @@
+रिअॅक्ट (ज्याला रिअॅक्ट डॉट जेएस किंवा रिअॅक्ट जेएस असेही म्हणतात) ही घटकांवर आधारित वापरकर्ता इंटरफेस तयार करण्यासाठी एक विनामौल्य आणि मुक्त-स्रोत फ्रंट-एंड JavaScript लायब्ररी आहे [१] [२] . हे मेटा (पूर्वीचे Facebook) आणि वैयक्तिक विकासक आणि कंपन्यांच्या समुदायाद्वारे राखले जाते. [३] [४] [५]
+रिअॅक्ट चा वापर Next.js सारख्या फ्रेमवर्कसह सिंगल-पेज, मोबाइल किंवा सर्व्हर-रेंडर केलेले अॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. रिअॅक्ट नुसते वापरकर्ता इंटरफेस आणि DOM ला घटक सादर करण्याशी संबंधित असल्यामुळे, रिअॅक्ट ऍप्लिकेशन्स राउटिंग आणि इतर क्लायंट-साइड कार्यक्षमतेसाठी लायब्ररींवर अवलंबून असतात. [६] [७]
+जेअॅसएक्स आणि जावास्क्रिप्ट मध्ये लिहिलेले वेबसाठी रिअॅक्ट वापरला जातो.
+रिअॅक्ट घोषणात्मक प्रोग्रामिंग पॅराडाइम पाळते. [८] : ७६ विकसक अनुप्रयोगाच्या प्रत्येक स्थितीसाठी दृश्ये डिझाइन करतात आणि जेव्हा डेटा बदलतात तेव्हा अद्यतने आणि रेंडर घटकांवर प्रतिक्रिया देतात. हे अत्यावश्यक प्रोग्रामिंगच्या विरुद्ध आहे. [९]
+रिअॅक्ट कोड घटक नावाच्या घटकांचा बनलेला आहे. [८] : हे घटक मॉड्यूलर आणि पुन्हा वापरण्यायोग्य आहेत. [८] : प्रतिक्रिया ऍप्लिकेशन्समध्ये सामान्यत: घटकांचे अनेक स्तर असतात. रिअॅक्ट DOM लायब्ररी वापरून घटक DOM मधील रूट घटकाला सादर केले जातात. घटक रेंडर करताना, मूल्ये घटकांदरम्यान प्रॉप्सद्वारे पार केली जातात ("गुणधर्म" साठी लहान) . घटकाच्या अंतर्गत मूल्यांना त्याची अवस्था म्हणतात. [१०]
+रिअॅक्ट मध्ये घटक घोषित करण्याचे दोन प्राथमिक मार्ग फंक्शन घटक आणि वर्ग घटकांद्वारे आहेत. [८] : 118 [११] : 10
+फंक्शन घटक फंक्शनसह घोषित केले जातात (जावास्क्रिप्ट फंक्शन सिंटॅक्स किंवा एरो फंक्शन एक्सप्रेशन वापरून) जे एकल "प्रॉप्स" युक्तिवाद स्वीकारतात आणि जेएसएक्स परत करतात. रिअॅक्ट आवृत्ती क्रमांक १६.८ पासून पुढे, फंक्शन घटक useState हुक सह स्टेट वापरू शकतात.
+16 फेब्रुवारी 2019 रोजी, रिअॅक्ट 16.8 लोकांसाठी रिलीज करण्यात आला, ज्याने रिअॅक्ट Hooks सादर केले. [१२] हुक ही असे कार्य आहेत जी विकसकाला कार्य घटकांमधील रिअॅक्ट अवस्था आणि आयुष्यचक्र वैशिष्ट्यांना "हुक इन" करू देतात. [१३] विशेष म्हणजे, हुक क्लासेसमध्ये काम करत नाहीत — ते विकसकांना क्लासेसशिवाय रिअॅक्टची अधिक वैशिष्ट्ये वापरू देतात. [१४]
+रिअॅक्ट अनेक अंगभूत हुक देते जसे की useState, [१५] [११] : ३७ useContext, [८] : 11 [१६] [११] : 12 useReducer, [८] : ९२ [१६] [११] : ६५-६६ useMemo [८] : १५४ [१६] [११] : 162 आणि useEffect . [१७] [११] : ९३-९५ इतर हुक्स API संदर्भामध्ये दस्तऐवजीकरण केलेले आहेत. [१८] [८] : ६२ useState आणि useEffect, जे सर्वात जास्त वापरले जातात, ते राज्य नियंत्रित करण्यासाठी आहेत [८] : ३७ आणि दुष्परिणाम [८] : ६१ अनुक्रमे
+हुकचे दोन नियम आहेत [१९] जे वैशिष्ट्यपूर्ण कोड पॅटर्नचे वर्णन करतात ज्यावर हुक अवलंबून असतात:
+जरी हे नियम रनटाइमवर प्रयुक्त केले जाऊ शकत नसले तरी, कोड विश्लेषण साधने जसे की linters विकासामधात अनेक चुका शोधण्यासाठी कॉन्फिगर केले जाऊ शकतात. हुकचा वापर आणि सानुकूल हुकची राबावणी या दोन्हीसाठी नियम प्रयुक्त होतात, [२०] जे इतर हुक म्हणू शकतात.
+रिअॅक्ट सर्व्हर घटक किंवा "RSC" [२१] हे फंक्शन घटक आहेत जे केवळ सर्व्हरवर चालतात. सर्व्हर घटकांसह डेटा मिळवणे या चर्चेत ही संकल्पना प्रथम सादर करण्यात आली होती, जरी सर्व्हर साइड रेंडरिंग सारखीच संकल्पना असली तरी, हायड्रेशन होत नसल्याने RSCs क्लायंटला संबंधित JavaScript पाठवत नाहीत. परिणामी, त्यांना हुकपर्यंत प्रवेश नाही. मात्र, ते असिंक्रोनस फंक्शन असू शकतात, जे त्यांना थेट असिंक्रोनस ऑपरेशन्स करण्यास अनुदा देतात:
+सध्या, सर्व्हर घटक Next.js सह सर्वात सहज वापरण्यायोग्य आहेत.
+जॉर्डन वाल्के, मेटा मधील सॉफ्टवेर अभियंता यांनी रिअॅक्ट तयार केले होते, ज्याने "फॅक्सजेएस" नावाचा रिएक्टचा प्रारंभिक प्रोटोटाइप निर्गमित केला होता. [२२] [२३] [२२] त्याच्यावर XHP, PHP साठी HTML घटक लायब्ररीचा प्रभाव होता. हे प्रथम 2011 मध्ये Facebook च्या न्यूज फीडवर आणि नंतर 2012 मध्ये Instagram वर नियुक्त करण्यात आले. ते मे 2013 मध्ये JSConf US येथे मुक्त-स्रोत केले गेले [२२]
+रिअॅक्ट Native, जे रिअॅक्ट सह नेटिव्ह Android, iOS आणि UWP डेव्हलपमेंट सक्षम करते, फेब्रुवारी 2015 मध्ये Facebook च्या रिअॅक्ट Conf मध्ये घोषित करण्यात आले आणि मार्च 2015 मध्ये मुक्त-स्रोत केले गेले.
+18 एप्रिल 2017 रोजी, Facebook ने रिअॅक्ट Fiber, रिअॅक्ट च्या जुन्या रेंडरिंग विधिकल्प, Stack च्या विरुद्ध, सादरीकरणासाठी अंतर्गत अल्गोरिदमचा एक नवीन संच सार्वजनिक केला. [२४] रिएक्ट लायब्ररीच्या भविष्यातील कोणत्याही सुधारणा आणि वैशिष्ट्यांच्या विकासाचा पाया रिअॅक्ट फायबर बनणार होता. [२५] [ अपडेट आवश्यक आहे ] रिअॅक्ट सह प्रोग्रामिंगसाठी वास्तविक वाक्यरचना बदलत नाही; केवळ वाक्यरचना कार्यान्वित करण्याचा मार्ग बदलला आहे. [२६] रिएक्टची जुनी रेंडरिंग सिस्टीम, स्टॅक, अशा वेळी विकसित केली गेली होती जेव्हा परिवर्तनशील बदलावर प्रणालीचे लक्ष समजत नव्हते. क्लिष्ट अॅनिमेशन काढण्यासाठी स्टॅक हळुवार होता, उदाहरणार्थ, ते सर्व एकाच भागामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न. फायबर अॅनिमेशनला विभागांमध्ये विभाजित करते जे एकाधिक फ्रेमवर पसरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, पृष्ठाची रचना अशा विभागांमध्ये मोडली जाऊ शकते जी स्वतंत्रपणे राखली जाऊ शकते आणि अद्यतनित केली जाऊ शकते. JavaScript फंक्शन्स आणि व्हर्च्युअल DOM ऑब्जेक्ट्सना "फायबर्स" म्हणतात, आणि प्रत्येक स्वतंत्रपणे ऑपरेट आणि अपडेट केले जाऊ शकते, ज्यामुळे स्क्रीन ऑन-स्क्रीन रेंडरिंग सुलभ होते. [२७]
+26 सप्टेंबर 2017 रोजी, रिअॅक्ट 16.0 लोकांसाठी निर्गमित करण्यात आला. [२८]
+10 ऑगस्ट 2020 रोजी, रिअॅक्ट संघाने रिअॅक्ट v17.0 साठी पहिल्या रिलीझ उमेदवाराची घोषणा केली, जे रिअॅक्ट विकासक-दर्शी API मध्ये मोठे परिवर्तन न करता पहिले प्रमुख रिलीज म्हणून उल्लेखनीय आहे. [२९]
+29 मार्च 2022 रोजी, रिअॅक्ट 18 रिलीज करण्यात आला ज्याने नवीन समवर्ती सादरकर्ता, स्वचलित बॅचिंग आणि थरारसह सर्व्हर साइड रेंडरिंगसाठी समर्थन सादर केले. [३०]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4651.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4651.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1bda5137ca25e20d2a31a79d4d1c3fa89f49df71
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4651.txt
@@ -0,0 +1,2 @@
+पाँते रियो-नितेरोई तथा अध्यक्ष कोस्टा ई सिल्वा पूल, हा गुआनाबारा खाडीवरील बॉक्स गर्डर पूल आहे. हा रियो दि जानेरो राज्यातील रिओ दी जानेरो आणि नितेरोई शहरांना जोडतो. ब्राझील मेट्रो लाइन १ पुलानंतर हा सध्या लॅटिन अमेरिकेतील दुसरा सर्वात लांब पूल आहे. 2020 नुसार हा जगातील ४८ वा सर्वात लांब पूल आहे. 1974 मध्ये पूर्ण झाल्यापासून ते 1985 पर्यंत हा जगातील दुसरा-लांब पूल होता, जो लेक पाँटचार्ट्रेन कॉजवे नंतर दुसरा होता.
+अधिकृतपणे, हा फेडरल हायवे BR-101 चा भाग आहे. 1 जून 1995 पासून, Ecoponte ने पुलाचे व्यवस्थापन केले तेव्हापासून ते 1 जून 2015 पर्यंत 20 वर्षांच्या सवलती अंतर्गत Ponte SA च्या व्यवस्थापनाखाली होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4662.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4662.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef1f5fddfa0a2e09b038f559e1bd2b5d4276aec9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4662.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिचर्ड इयान रिक चार्ल्सवर्थ (६ फेब्रुवारी, इ.स. १९५२:सुबियाको, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियातील खासदार आणि हॉकी खेळाडू आहे.
+चार्ल्सवर्थ प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4681.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4681.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d3cf9d36be53e87b40ea4f0aa55789ddbf05ebf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4681.txt
@@ -0,0 +1 @@
+रिकार्डो लॉइड पॉवेल (१६ डिसेंबर, १९७८:सेंट एलिझाबेथ, जमैका - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4721.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4721.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b65d7d3a11ea2d38af1cafff770df5e6cc155db9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4721.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रिच काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रँडोल्फ येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.[२]
+रिच काउंटीची रचना १८६४ मध्ये झाली.[३] या काउंटीला यांचे मॉर्मन चर्चच्या अधिकारी चार्ल्स सी. रिच यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4734.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..82d2499c7156502a94d4ed5818c7404b678123e0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4734.txt
@@ -0,0 +1,3 @@
+[[]], इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+रिचमंड मुटुंबामी (११ जून, इ.स. १९८९:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4755.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4755.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9524d8c71266cd60e0c7499528b4d57daa364b67
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4755.txt
@@ -0,0 +1 @@
+रिचर्ड ॲलन केटलबोरो (१५ मार्च, इ.स. १९७३:शेफील्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. पंचगिरी सुरू करण्याआधी केटलबोरो यॉर्कशायर आणि मिडलसेक्स काउंटी संघांकडून प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4783.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4783.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5840379d7f457a0a8abdbb26c3b7bb83b468e39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4783.txt
@@ -0,0 +1 @@
+रिचर्ड तिसरा (२ ऑक्टोबर, इ.स. १४५२ - २२ ऑगस्ट, इ.स. १४८५) हा १४८३ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. बॉस्वर्थ फील्डच्या लढाईत ठार झालेल्या रिचर्डवर विल्यम शेक्सपियरने त्याच्या नावाचे नाटक लिहिले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4793.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4793.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9759291426bedbbdaba1577b426a0cdd58270326
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4793.txt
@@ -0,0 +1 @@
+रिचर्ड पीटर स्नेल (१२ सप्टेंबर, १९६८:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९९१ ते १९९६ दरम्यान ५ कसोटी आणि ४२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4799.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4799.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1156284ec77c32aa0c1d2e39f3845ddcd2ed5b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4799.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रिचर्ड फिलिप्स फाइनमन (मे ११, इ.स. १९१८ - फेब्रुवारी १५, इ.स. १९८८)एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
+आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररूपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या १३० भौतिकशास्त्रज्ञात १९९१ साली केलेल्या सर्वेक्षणात दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला.
+१९४२ मध्ये पीएचडी केल्यानंतर ते विस्कोंसिन विद्यापीठ,मेडिसन येथे रुजू झाले. मॅनहॅटन प्रकल्पाशी संलग्न झाल्यावर त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकपद सोडले.१९४५ मध्ये त्यांना विस्कोंसिन विद्यापीठातून डीनमार्क इनग्राम यांनी पत्र पाठवून पुन्हा विद्यापीठात शिकवण्याची विनंती केली.फाइनमन यांनी परत येण्याचा वायदा न केल्यामुळे त्यांची नियुक्ती वाढवण्यात आली नाही.त्यानंतर विद्यापीठात आल्यावर ते म्हणाले की
+"ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे."
+युद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषतः त्यांनी ॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या अणूबॉंब हल्ल्याच्या मनस्तापातून भौतिकीतल्या क्लिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित केले.हे त्यांनी कोणत्याही गरजेतून नव्हे तर स्वयंसंतुष्टीसाठी केले.त्यातल्या काही समस्या जशी ट्वर्लिंगची भौतिकी,नटेटिंग डिशची हवेतली गतीचे विश्लेषण हे होत.या अभ्यासादरम्यान त्यांनी वर्तुळाकार गतीसाठी विविध समीकरणांचा वापर केला ज्यांनी त्यांना नोबेल पारितोषिकाच्या उंबरठ्यावर नेले.परंतु त्यांच्या आतली उत्कंठा अजून देखील संपली नव्हती.अनेक विद्यापीठांकडून आलेली प्राध्यापकपदाची मागणी इतकी होती की ते आश्चर्यचकित होत.त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज यासाठी सोडले की तेथे शिक्षक म्हणून त्यांना करण्यासाठी काहीही नव्हते. फाइनमन यांच्या मते
+"विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त"
+त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले.
+फाइनमन यांना उत्कृष्ट स्पष्टीकर्ता म्हणून संबोधले गेले.त्यांनी दिलेले प्रत्येक स्पष्टीकरण इतके प्रभावी होते की त्यामुळे त्यांना फार मान मिळाला.त्यांचा शिकवण्याचा मूलमंत्रच हा होता की "जर नवख्या व्याख्यानातच एखादी गोष्ट कळाली नाही तर ती कधीच पूर्णपणे कळणार नाही."
+त्यांनी नेहमीच रटाळवाण्या शिक्षणपद्धतीचा धिक्कार केला.स्पष्ट विचार व स्पष्ट मांडणी हा त्यांच्या अध्यापनाचा गाभा होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4839.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9759291426bedbbdaba1577b426a0cdd58270326
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4839.txt
@@ -0,0 +1 @@
+रिचर्ड पीटर स्नेल (१२ सप्टेंबर, १९६८:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९९१ ते १९९६ दरम्यान ५ कसोटी आणि ४२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4856.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4856.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..477d4ba2564fc26d438241953239c3795bd82f7b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4856.txt
@@ -0,0 +1 @@
+रिचा मानबेन्द्र घोष (२८ सप्टेंबर, २००३]:सिलिगुडी, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करते.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4896.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4896.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd60d69f0b6c76bb1b13e8ff584712194eda88fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4896.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रीटा भादुरी (४ नोव्हेंबर, १९५५ - १७ जुलै, २०१८: मुंबई, महाराष्ट्र) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत ७० चित्रपट आणि ३० दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले होते. हिंदीव्यतिरिक्त त्या गुजराती चित्रपटांतही कामे करीत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4898.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ef30893673d5447e9416b724ca49902fd5e4b71
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4898.txt
@@ -0,0 +1 @@
+रिटा मुसमाळी (जन्म २१ मे १९९९) ही युगांडाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] जुलै २०१८ मध्ये, तिला २०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी युगांडाच्या संघात स्थान देण्यात आले.[२] तिने ७ जुलै २०१८ रोजी विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत स्कॉटलंड विरुद्ध युगांडासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4922.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4922.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d11b85c9b3a4895267cd486b07a46e9f09426ce9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4922.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+'रिडा अँड द म्युझिकल फोक्स' हा भारतातील मेघालय येथील लोक धातूचा बँड आहे या बँडची स्थापना २०१० मध्ये झाली.[१] हा बँड लोकसंगीत आणि खासी संगीतासाठी ओळखला जातो.[२]
+रिडा गॅटफोह या उद्योजिका , डिझायनर , गायिका आणि गीतकार सुद्धा आहेत. सध्या त्या शिलाँग आधारित सामाजिक उपक्रम "डाक टी क्राफ्ट" आणि "रिडा अँड द म्युझिकल फोक्स" या कला समूहाच्या संस्थापक आहे. रिडा ने या बँडची सुरुवात २०१० मध्ये केली.[३]
+मेघालयातील गायक आणि डिझायनर रिडा गॅटफोह यांच्या सह संगीतकार आणि वाद्य निर्मात्यांच्या सहा सदस्यीय लोकांचा ग्रुप आहे. ग्रुपमध्ये पीटर मारबानियांग एनआयडी पदवीधर,[४] शॉन नॉन्घुलू मोरेहेड हे शिलाँगमध्ये राहणारे स्वतः शिकलेले ड्रमर, वादक आणि संगीतकार आहे आणि प्रायोगिक ध्वनी डिझाइनसह कार्य करतो.[५] त्यानंतर अमरनाथ हजारिका हे संगीतकार आणि गिटार वादक आहेत ज्यांचे संगीत कंटेम्पररी जॅझ ते अर्बन सोल पर्यंतच्या आवाजांचे एक सुंदर मिश्रण आहे.[६] रायझिंगबोर कुर्कलांग हा दुतारा, मॅरींगॉड, सितार आणि इतर पारंपारिक वाद्ये बनवत आणि वाजवत आहे. बेनेडिक्ट स्केमलांग ह्यन्निव्हटा हा चित्रकार आणि बासरीवादक यांचा समावेश आहे.
+बँडचा पहिला अल्बम 'म्युझिकल नेचर' याच्यामध्ये नऊ गाण्याचा समावेश आहे. हा मेघालयातील लोक संगीतकार आणि समकालीन कलाकार यांच्या सहकार्याने सीडीच्या माध्यमातून १९ मार्च २०१६ रोजी त्यांनी प्रदर्शित केला.[७][८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4930.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4930.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9696d2b1f6fb44552f2b21884ac34dc2f9d30f05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4930.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिढोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4942.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4942.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07288784f728b29006e531021b7d16f471a978ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4942.txt
@@ -0,0 +1 @@
+ऋतुराज संजय पाटील मराठी राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4946.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4946.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..50b4b788e939147dfd2c3d4b3e6a930183da4407
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4946.txt
@@ -0,0 +1 @@
+ऋतु मणि (बांग्ला: ঋতু মণি; ५ फेब्रुवारी, इ.स. १९९३:बोगरा, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4958.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4958.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6802d2e0f434c9d5ce425767c4e4b9b78e8be365
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4958.txt
@@ -0,0 +1,27 @@
+२८ जानेवारी, इ.स. २०१२
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+१ अमला •
+५ अनुरीत •
+६ साहा (†) •
+७ विजय (क) •
+१० मिलर •
+१४ मार्श •
+१६ नाईक (†) •
+१७ स्टोइनिस •
+१८ मोहित •
+१९ धवन •
+२० अक्षर •
+२१ साहू •
+२५ जॉनसन •
+२८ बेहारदीन •
+२९ गुरक्रीत •
+३२ मॅक्सवेल •
+५४ वोहरा •
+६६ संदीप •
+८७ अॅबट •
+९४ करिअप्पा •
+ ठाकुर •
+ जाफ़र •
+ स्वप्निल सिंग •
+प्रशिक्षक: संजय बांगर
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4965.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6e305cf735d69933b12d8a1c0c86a4370cbc0f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4965.txt
@@ -0,0 +1,4 @@
+तिराना आंतरराष्ट्रीय विमानतळ नेने तेरेझा ( आल्बेनियन: Aeroporti Ndërkombëtar i Tiranës Nënë Tereza (आहसंवि: TIA, आप्रविको: LATI)), तथा रिनास आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अल्बेनिया प्रजासत्ताकातील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. हे तिराना शहर, त्याचे महानगर क्षेत्र आणि तिराना काउंटीमधील आसपासच्या प्रदेशात सेवा देते. अल्बेनियन रोमन कॅथोलिक नन आणि मिशनरी, मदर तेरेसा (1910-1997) यांच्या सन्मानार्थ विमानतळाचे नाव देण्यात आले आहे. हे तिरानाच्या वायव्येस ६ nautical mile (११ किलोमीटर; ६.९ मैल) क्रुजे, डुरेस काउंटीमध्ये स्थित आहे. [५] [६]
+आल्बेनियाची ध्वजवाहक कंपनी एर आल्बेनिया तसेच अल्बाविंग्ज आणि विझ एर या विमानवाहतूक कंपन्याची येथे ठाणी आहेत.[७] २०२३मधील ७२ लाख प्रवाशांसह हा विमानतळ आल्बेनिया आणि बाल्कन प्रदेशातील सर्वात मोठा विमानतळ आहे [८] [९]
+, साचा:MUC[३८]
+तिराना विमानतळापासून दर तासाला (सकाळी ६ ते २) शहराच्या मध्यभागी जाण्यासाठी बस निघते आणि सुमारे ३० मिनिटांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील ऑपेरा हाउसच्या इमारतीच्या मागले पोचते. [७१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4969.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4969.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f00e7fea3ae2bbb715c05355eb21343c1b772bec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4969.txt
@@ -0,0 +1,5 @@
+गुणक: 39°31′38″N 119°49′19″W / 39.52722°N 119.82194°W / 39.52722; -119.82194
+
+रिनो हे अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (लास व्हेगासखालोखाल) शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्नियाच्या सीमेजवळ वसले आहे.
+येथे अनेक कायदेशीर जुगार-अड्डे (कॅसिनो) आहेत. येथून जवळच लेक टाहो हे खोल पाण्याचे सरोवर आहे.
+हे शहर वाशो काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4976.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4976.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..deddb83a403de8f8fe2f0a134cbce683e097c185
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4976.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिपब्लिक एरलाइन ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात स्थित विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेस कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते. रिपब्लिककडे एप्रिल २०१७ च्या सुमारास ७५ एम्ब्राएर १७० आणि ११६ एम्ब्राएर १७५ प्रकारची विमाने होती. याआधी रिपब्लिकने एम्ब्राएर १९० आणि बॉम्बार्डिये डॅश ८ क्यू४०० प्रकारची विमानेही वापरली.
+रिपब्लिक एरलाइनच्या विमानांची कॉलसाइन ब्रिकयार्ड आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4996.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..899a9600a69e72f2827f999f6f7ea38f32ff9f0a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4996.txt
@@ -0,0 +1,59 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरिबियनमधील एक देश आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. ह्या बेटाचा पश्चिम भाग हैती देशाने व्यापला आहे.
+बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
+कॅनडा •
+अमेरिका •
+ग्रीनलँड (डेन्मार्क) •
+मेक्सिको •
+सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
+बेलीझ •
+कोस्टा रिका •
+ग्वातेमाला •
+होन्डुरास •
+निकाराग्वा •
+पनामा •
+एल साल्व्हाडोर
+अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
+अँटिगा आणि बार्बुडा •
+अरूबा (नेदरलँड्स) •
+बहामास •
+बार्बाडोस •
+केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+क्युबा •
+कुरसावो (नेदरलँड्स) •
+डॉमिनिकन प्रजासत्ताक •
+डॉमिनिका •
+ग्रेनेडा •
+ग्वादेलोप (फ्रान्स) •
+हैती •
+जमैका •
+मार्टिनिक (फ्रान्स) •
+माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
+नव्हासा द्वीप (अमेरिका) •
+पोर्तो रिको (अमेरिका) •
+सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
+सेंट किट्स आणि नेव्हिस •
+सेंट मार्टिन (फ्रान्स) •
+सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
+सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
+सेंट लुसिया •
+त्रिनिदाद व टोबॅगो •
+टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
+ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
+आर्जेन्टिना •
+बोलिव्हिया •
+ब्राझील •
+चिली •
+कोलंबिया •
+इक्वेडोर •
+साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+गयाना •
+फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
+फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
+पेराग्वे •
+पेरू •
+सुरिनाम •
+उरुग्वे •
+व्हेनेझुएला
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4999.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db1de606ca782e9648bf875af95b750646f16f38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_4999.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रिप्ली काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+रिप्ली काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5001.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5001.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..975e0320f4d6496f9c891b86e60f03bb657bfb9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5001.txt
@@ -0,0 +1 @@
+रिफु (जपानी: 利府町) हे जपानच्या मियागी प्रांतातील शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5004.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5004.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..975e0320f4d6496f9c891b86e60f03bb657bfb9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5004.txt
@@ -0,0 +1 @@
+रिफु (जपानी: 利府町) हे जपानच्या मियागी प्रांतातील शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_501.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_501.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1a2b5169801af8b2a2b077cbf46d577d9d3414f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_501.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रत्नापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5026.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5026.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28046de3a6d8be0d4d1393e766b6ffb0628a3e9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5026.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रिया मजूमदार सिंघल (१९८२) ही एक भारतीय उद्योजिका आहे जी अपघटनक्षम तथा विल्हेवाट लावण्याजोगी (बायोडिग्रेडेबल डिस्पोजेबल ) उत्पादने तयार करते. तिला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये नारी शक्ती पुरस्काराचा सुद्धा समावेश आहे .
+सिंघलचा जन्म इस १९८२ मध्ये मुंबईत झाला. तिचे शिक्षण ब्रिस्टल, ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठांमध्ये झाले. तिने लंडन आणि दुबईमध्ये बराच काळ घालवला आणि २००९ मध्ये ती भारतात परतली. तिने मूळच्या लंडन स्थित भारतातील फायझर औषधोत्पादन कंपनीच्या विक्री विभागात काम केले होते. तेव्हा तिथे तिने पुनर्प्रक्रियेचा (रिसायकलिंग चा) कोणताही विचार न करता मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची विल्हेवाट लावताना पाहिले. तिच्या मनाला हे अजिबात पटले नाही, म्हणून मे २००८ मध्ये तिने भारतात अपघटनक्षम तथा विल्हेवाट लावण्याजोगी (बायोडिग्रेडेबल) उत्पादने तयार करण्यासाठी एक दशलक्ष मूल्य असलेली एक कंपनी सुरू केली.[१]
+तिने यात २० कर्मचारी कामाला लावले. ती बाजारपेठेत तिच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बाहेर पडली असता तिला अत्यंत खराब प्रतिसाद मिळाला.[१] तिची उत्पादने ९० दिवसात मातीमध्ये कुजून जाणारी होती.[२] परंतु त्यांची तुलना सामान्य प्लास्टिकशी केल्या गेली, ज्यात की प्रत्येक मनुष्य वापरत असलेल्या प्लास्टिकचा बराचसा भाग कुठेतरी जमिनीत अंश रूपाने का होईना, पण असतो.[१]
+तिची कंपनी स्वयंपाक घरात वापरल्या जाणारी कात्री, चाकू तथा थाळ्या (कटलरी आणि प्लेट्स) सारख्या अपघटनक्षम वस्तूंची मोठी श्रेणी तयार करते. ह्या वस्तू शेतीमाल आणि धान्य उद्योगातील कचऱ्यापासून बनवल्या जातात. नंतर लवकरच तिला एक अत्यंत महत्त्वाचे ग्राहक मिळाले आणि ते म्हणजे भारतीय रेल्वे होय.[३]
+इस. २०१९ मध्ये तिला भारतातील "शाश्वत अन्न पॅकेजिंग उद्योगाचे नेतृत्व करण्यासाठी" महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. तिची नामनिर्देशित केलेल्या १,०००हून अधिक लोकांमधून निवड करण्यात आली.[४] हा पुरस्कार नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आला. त्या साली नारी शक्ती पुरस्कार मिळवणाऱ्या ४०पेक्षा जास्त महिलांपैकी ती एक महिला होती. नारी शक्ती पुरस्कार हा भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार असून, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[५]
+सध्या ती, तिचा पती निशांत सिंघल आणि दोन मुलांसह दिल्लीत राहते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5039.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d86167f2b6455052f720e10efd34f4408f5e519
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5039.txt
@@ -0,0 +1,3 @@
+किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك خالد الدولي) (आहसंवि: RUH, आप्रविको: OERK) सौदी अरेबियाच्या रियाध शहराजवळील विमानतळ आहे.[३] १९८३मध्ये सुरू झालेल्या या विमानळावर प्रत्येकी आठ गेट्स असलेली चार टर्मिनल, मशीद तसेच ११,६०० मोटारगाड्यांसाठीचा तळ आहेत. चार टर्मिनलांपैकी फक्त तीन सध्या वापरात आहेत. पैकी एक टर्मिनल सौदी राजघराण्यासाठी राखीव आहे. ३१५ किमी२ (७८,००० एकर) इतका विस्तार असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.
+दोन समांतर धावपट्ट्या असलेला हा विमानतळ नासाच्या स्पेस शटलच्या अवतरणासाठीते एक राखीव स्थळ होती.[४]
+एर इंडिया मार्फत किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतामधील दिल्ली, मुंबई, कोळिकोड व तिरुवनंतपुरम ह्या शहरांमध्ये थेट प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. जेट एरवेझ येथून मुंबई पर्यंत थेट सेवा पुरवत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_504.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2477496bb2a7408fcf27c79512c63aa0c543a419
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_504.txt
@@ -0,0 +1,24 @@
+डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.
+१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.[१][२][३]
+रत्नाप्पांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भरमाप्पा व आई गंगूबाई होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. माध्यमिक शिक्षण हातकणंगले या तालुक्याच्या गावी झाल्यावर १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात गेले. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्यासाठी स्थापन केलेल्या वीरशैव वसतीगृहात राहून त्यांनी १९३३ साली बी.ए.ची पदवी संपादन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी एल्.एल्.बीच्या पहिल्या वर्गात प्रवेशही घेतला. मुलगा चांगले शिकत असलेले पाहून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांनी रत्नाप्पांचे लग्न ठरविले व मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील पार्वतीबाई यांच्याशी १९३४ साली रत्नाप्पांचा विवाह झाला.
+त्या काळात जोमात असलेल्या मिठाच्या सत्याग्रहामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते. रत्नाप्पा एल्.एल्.बीच्या पहिल्या वर्गात असताना १९३४ साली, कोल्हापुरात माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. रयतेच्या सत्यस्थितीचे बागल करीत असलेल्या विश्लेषणाने रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. २५ डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापुरात शेत-सारा कमी करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या संस्थाना विरुद्ध मोर्चा निघाला. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या स्थानिक संस्थानांचे राज्यांत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांमध्ये रत्नाप्पा आघाडीवर होते. ६ जून १९३९ रोजी जयसिंगपूर गावातील श्रीराम ऑईल मिल मध्ये प्रजा परिषद स्थापनेसाठी बैठक बोलावण्यात आली. माधवराव बागल, रत्नाप्पा, दिनाकर देसाईंसह अंदाजे दोन हजार लोक उपस्थित होते. बैठकीचे फलस्वरूप संस्थान प्रजा परिषद या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला व ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. हा पक्ष ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉग्रेसशी संलग्न होता. ८ जुलै १९३९ रोजी त्यांना अटक झाली व दंडाची आणि कैदेची शिक्षा ठोठावली गेली. कुंभार, बागल, देसाई व इतरांना कोल्हापूरच्या तुरुंगात कैदेत ठेवून शिवाय त्यांना दंड ही करण्यात आला. काही दिवसांनी सुटल्यावर रत्नाप्पा लगेच कॉग्रेसच्या अधिवेशनात सामील होण्याकरता मुंबईला गेले. याच अधिवेशनात चले जावचा नारा दिला गेला. ब्रिटिश सरकारने कॉग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. रत्नाप्पा रातोरात भूमिगत झाले व त्यांनी इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.
+सुरुवातीला भूमिगत झाल्यावर त्यांनी त्यांची कचेरी मिरजे जवळ्च्या मालगाव जवळ असलेल्या दंडोबाच्या डोंगरावर असलेल्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात केली होती. तेथे त्यांना मदत करण्यासाठी कॉग्रेड एस. पी. पाटील सामील झाले. भूमिगत झालेले कार्यकर्ते गावातील चावड्या जाळणे, रेल्वे स्टेशन्स जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया करत, रत्नाप्पांनी या भूमिगत कार्यकर्त्यांमधे एकसूत्रीपणा आणला. या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया झाल्या.[४] पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला.[५] चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले. टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले.[६] या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला.
+पुढे काही मोजक्या साथीदारांना सोबत घेऊन रत्नाप्पांनी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटण्याचा बेत आखला. २७ जुलै १९४४ रोजीच्या रात्री शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली व पुजाऱ्याकडून मंदिरातील जामदारखान्यातील तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे, पानड्या, लाकड्या(?), कंठी, मोत्याचे तुरे, कंबरेचे छल्ले, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते ते घेऊन हे सर्वजण पळून गेले.[७] पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावला व रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला.[८]
+१९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता पर्ंतु रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.[९] १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले.
+१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी भारत देशातील ५६५ संस्थानातील राजेशाही अबाधित ठेवून भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. यामुळे सर्वंकष स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न अपुरे रहाण्याचा धोका निर्माण झाला होता. सरदार वल्लभभाईंसोबत रत्नाप्पा ही या चळवळीत सामील झाले. रत्नाप्पा कुंभारांनी स्थानिक संस्थानांना आपाआपली संस्थाने खालसा करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर अक्कलकोट, सावंतवाडी, जंजिरा, मुधोळ व जतसह अनेक संस्थानांनी विलीनीकरणास नकार दिला होता.
+अक्कलकोट संस्थान
+प्रजा परिषदेने अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांना भारतात सामील होण्यासाठीच्या अनेक वेळा विनंत्या केल्या होत्या. पर्ंतु संस्थानिक त्यास अनुकूल नव्हते. शेवटी रत्नाप्पांनी आरपारच्या लढाईला हात घातला व आपला विश्वासू सहकारी गोपाळ बकरे यांना सत्याग्रहाच्या तयारीसाठी अक्कलकोटला पुढे धाडले. २५ डिसेंबर १९४७ रोजी रत्नाप्पांनी राज्य प्रजा परिषदेची बैठक बोलावून त्यात अक्कलकोटच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. दुसरे दिवशी सत्याग्रहाचा आराखडा तयार करून त्यांनी कामे वाटून दिली. १ जानेवारी १९४८ रोजी अक्कलकोटला सत्याग्रह सुरू करत असल्याची माहिती देण्यासाठी मुंबई व दिल्लीला तारा करून कळवले. १ जानेवारीच्या पहाटे अंदाजे १ हजार लोकांची प्रभात फेरी सुरू झाली व दुपारी १२ वाजता लक्ष्मी मार्केटवर तिरंगा ध्वज लावण्यात आला. त्याच दिवशी रात्री रत्नाप्पांचे भाषण झाले. २ जानेवारीला सत्याग्रहींनी शेंगदाण्याच्या निर्यातीस अक्कलकोट संस्थानाने घातलेली बंदी मोडली व लहान लहान पिशव्यातून शेंगदाणे सोलापूरला निर्यात केले. ३ जानेवारीला आंदोलन चिघळले व अशांतता, मारहाण व जाळपोळ सुरू झाली. सत्याग्रहींनी मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवला व राजवाड्यावर दगडफेक केली. संस्थानच्या समर्थकांनी पण रत्नाप्पा कुंभार ज्या ठिकाणी मुक्कामास होते ती कचेरी जाळली व त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दुपारी संचारबंदी जाहीर झाली. अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांनी सोलापूरच्या जिल्हाआधिकाऱ्यांकडे संरक्षण मागितले. भारतात विलिन होण्याच्या शर्तेवर संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले. वाटाघाटी झाल्या व ५ जानेवारीला संस्थानिकांनी भारतात खालसा होण्यास थोडी अनुकुलता दाखवली. ८ जानेवारीला सोलापूरच्या लोखंड गल्लीत रत्नाप्पांसह त्यांचे सहकारी गोपाळ बकरे, वकील भाऊसाहेब बिरजे, शांबदे, रहीम अत्तारांसह इतर सत्याग्रहींचा सत्कार झाला. १६ जानेवारीला रत्नाप्पांनी सरदार वल्लभभाई पटेलांना लिहिलेल्या पत्रात अक्कलकोट मधील परिस्थितीचा आढावा कळवला व कायदा व सुव्यवस्था चांगली नसल्याचे सांगून भारतीय यंत्रणेने ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.[१०] या सत्याग्रहचा परिणाम अक्कलकोट संस्थान ८ मार्च १९४८ साली भारताच्या मुंबई प्रांतात सामील झाले व अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका बनले.[११][१२][१३]
+महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ला हत्या झाली. देशभरात निषेधाची लाट पसरली होती. कोल्हापूर सह काही संस्थानांत जातीय हिंसाचार वाढला होता त्यातच सावंतवाडीला १४ फेब्रूवारी १९४८ रोजी रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली प्रजापरिषदेचे तिसरे आधिवेशनस सुरुवात झाली. सावंतवाडीत त्या आधी प्रजा परिषदेने विलीनीकरणासाठी अनेक अंदोलने केली होती. रत्नाप्पांनी आपल्या भाषणात विलीनीकरणाच्या प्रश्नावर जोर देत लठा आधीक तीव्र करण्याचे संकेत दिले व अधिक विलंब न लावता, भारतात विलीन होण्यास सावंतवाडी संस्थानाच्या राजेसाहेबांना विनंती करण्याचा व तसे न झाल्यास प्रतिसरकार स्थापन करण्या संमंधिचा ठराव करून मंजुर केला. २१ जानेवारी पर्यत वाट पाहुन २२ तारखेला जाहीर पत्रके वाटुन अंदोलन करण्यात आले. २३ जानेवारीला संस्थानाच्या सर्व आधिकाऱ्यांना कुडाळला कैदेत ठेवुन संस्थानात दंगल करण्यात आली. परिस्थीती हाताबाहेर जात आसल्याचे पाहून शिवराम राजे साहेबांनी विलीनीकरणास तयार असल्याची घोषणा केली.[१४]
+ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतर झालेला काँग्रेसचा वाढता प्रभाव पहाता कोल्हापूर संस्थानाने सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली व रत्नाप्पांना या सरकारात पद देऊ केले. परंतु संस्थाने भारतात पूर्णपणे विलीन करण्याच्या भूमिकेवर रत्न्नाप्पा हे ठाम होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.[१५] नंतर त्यांना डेक्कन रीजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शानाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली.
+रत्नाप्पांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही झाले, १९५० साली त्यांची लोकसभा सदस्य पदी नियुक्ती झाली. ते भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटनासमितीचे सदस्य बनले. ते भारताच्या घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. १९५२ च्या पहिल्या लोकसभेचे ते खासदार म्हणून निवडून आले. कोल्हापूर व सातारा असा हा मतदार संघ होता. रत्नाप्पांना १,६३,५०५ मते मिळाली व त्याचे प्रतिद्वंदी कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना १,४५,७४७ मते मिळाली. त्यांनी मोरे यांचा १७७५८ मतांनी पराभव केला.[१६] १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातगोंड रेवगोंड पाटील ( सा. रे. पाटील) त्यांनी रत्नाप्पांचा पराभव केला.[१७] इ.स १९६२ ते १९८० आणि नंतर १९९० ते निधनापर्यंत त्यांनी आमदार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नोव्हेंबर१९७४मध्ये शंकरराव चव्हाण ांच्या मंत्रिमंडळात माहिती व गृह राज्यमंत्री तसेच फेब्रुवारी १९७५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून पद भूषविले व नंतर वसंतराव दादा पाटीलांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत नगरविकास खात्याचेराज्यमंत्री होते. कोल्हापूर जिल्हातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत औद्योगिक व शेतीविषयक समृद्धी घडवून आणण्यात रत्नाप्पांचे फार मोठे योगदान होते.
+रत्नाप्पा कुंभारांनी १९५२ साली खासदार झाल्यावर लगेचच भारतातील दुसऱ्या सहकारी सहकारी साखर कारखान्याची उभारणीच्या हालचाली इचलकरंजी येथे सुरू केल्या. त्या काळात खाजगी उद्योग प्रचलित होते, सार्वजानिक अथवा सहकारी क्षेत्रातील उद्योग नव्हते. पिकलेल्या उसाचा गूळ करून गुजराती व्यापाऱ्यांना विकणे एवढेच प्रचलित होते. रत्नाप्पांनी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठीचा अभ्यास केला व सरकारी परवानगी साठीच्या हालचाली करून प्रस्ताव सादर केला. तात्कालिन मुंबई राज्याचे अर्थमंत्री जीवराज मेहता यांनी साखरेच्या उत्पादनाने गुळाच्या निर्यातीस मार बसतो असे कारण सांगून कारखाना स्थापन करण्यासाठीची परवानगी नाकारली. गुजराती गुळाच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देणे योग्य नसल्याचे जाणून रत्नाप्पांनी प्रस्तावित कारखाना क्षेत्रातील एकूण बागायती असलेली जमिन, पाणी पुरवठा करून येणारी अतिरिक्त बागायती जमीन, त्यांच प्रमाणे साखर व गूळ उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचा आढावा घेणारा सर्वंकष अहवाल त्यांनी अर्थ तज्ज्ञांना सादर केला. या तज्ञांच्या अभिप्रायासह कारखान्याच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव पुन्हा अर्थमंत्र्यांना सादर केला गेला. ३ वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी १ ऑक्टोबर १९५५ रोजी सहकारी तत्त्वावरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा परवाना मिळवला. १२,९६,०३७ रुपयांचे भागभांडवल शेतकरी जनतेतून उभे केले व पश्चिम जर्मनीतील बकाऊ वुल्फ या कंपनीकडून रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेली यंत्रसामुग्री आयात केली.
+प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या परिसरातील गावांचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधून संपूर्णपणे कायापालट घडवून आणला पाहिजे... साखर कारखाना हा शिक्षणाचे व संस्कृतीचे केंद्र बनला पाहिजे. साखर कारखान्याचे काम समाजाच्या जडणघडणीचे आहे. प्रत्येक साखर कारखाना आदर्श समाजाचा शिल्पकार म्हणून पुढे यावा.
+कारखान्याची उभारणी पूर्ण झाल्यावर १९५७/५८ च्या पहिल्या गळित हंगामात या साखर कारखान्याने ३५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले व शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला ४१ रुपये प्रती टन इतका भाव दिला. १९६३-६४ च्या हंगामात कारखान्याने २,३५,००० पोती सखरेचे उत्पादन केले. रत्नाप्पांनांनी १ कोटी रुपयांच्या खर्चाने नवीन २४ पाणी पुरवठा योजना केल्या. १९६४ साली या साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी उभारलेल्या एकूण ५९ पाणी पुरवठा योजनांनी अंदाजे ५६,००० एकर शेतीला पाणी पोहचवले. शेतीच्या विकासासाठी पाणी, खत, अवजारे, तांत्रिक ज्ञान, शेतीमालाच्या किमती यांबरोबरच खेड्यातून शेतीवाड्यात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना गावातून शेताशिवारात जा-ये करण्यासाठी या पाणंद रस्त्यांची अहोरात्र गरज असते त्या पांदण रस्ते, जोड रस्ते करण्याचा २ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प साखर कारखान्याच्या वतीने केला.[१८] यासाठीच रत्नाप्पा कुंभारांना, शेतकरी राजाचे आर्थिक उन्नयन होण्यात मोलाची कामगिरी बजावणारे देशभक्त म्हणून ओळखले जाते. स्थापनेच्या वेळी रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेला कारखाना ३० सप्टेंबर १९८३ रोजी कर्जमुक्त झाला व तेव्हा तो रोज ५००० टन गाळण क्षमतेचा होता. पुढच्या काळात त्यांनी एक सहकारी बँक व ग्राहक सोसायटीही स्थापन केली, परंतु त्या दोन्ही संस्था नंतर बुडाल्या. रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेली सहकारी सूतगिरणी यड्राव येथे सुरू आहे.[१९]
+१९७२ साली तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य कापूस एकाधिकार महासंघाची संकल्पना मांडली. रत्नाप्पा कुंभार या महासंघाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकऱ्यांंकडून कापूस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग फॅक्टऱ्यांचे जाळे उभे केले. विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस आले. पण पुढे काही चुकीच्या धोरणांमुळे ही योजना बुडीत निघाली.[२०] १९७५ साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या उभारणीत ते अग्रणी होते.
+शिक्षण ही एक अखंड जीवनप्रक्रिया आहे. जीवनातील नव्या अनुभवांचा अर्थ समजावून घेणे व समजावून देणे म्हणजे शिक्षण.
+१९५१ साली कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाल्यावर या संस्थानाच्या वतीने चालवले जाणारे शहाजी कायदा महाविद्यालय अनाथ झाले व आर्थिक मदत थांबल्यामुळे अधोगतीस आले होते. रत्नाप्पा कुंभारांनी कॉन्सिल ऑफ एज्युकेशन नामक शिक्षण संस्था १७ फेब्रुवारी १९५१ रोजी स्थापन करून या संस्थेमार्फत शहाजी कायदा महाविद्यालय दत्तक घेतले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.[२१] १९५७ साली त्यांनी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज स्थापन केले. १९८५ साली त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कॉमर्स कॉलेजचे नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स असे करण्यात आले. हा कार्यक्रम तेव्हाचे उपराष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते पार पडला.[२२] १९६० साली त्यांनी कसबा सांगाव येथे दादासाहेब मगदूम हायस्कूलची स्थापना केली. १९६३ साली त्यांनी कोरोची गावात रत्नदीप हायस्कूल उभारले. दिवसा काम करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी कोल्हापुरात रात्र महाविद्यालयाची कल्पना मांडून नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स ॲन्ड कॉमर्सची स्थापना १९७१ साली केली.[२३]
+१९९० साली रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची स्थापना झाली.[२४]
+Deshbhakta Ratnappa Kumbhar vidyalaya Kamptee Dist Nagpur also established by Educationalist Mr Ramdas Khopey
+१९६७ साली निर्माता म्हणुन बाळासाहेब पाटील (सत्त्यवादीकार) यांच्या सह रत्नाप्पा कुंभारांनी सुदर्शन नामक चित्रपट केला. दत्ता माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.[२५]
+रत्नाप्पा कुंभार यांचे २३ डिसेंबर १९९८ च्या सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयाघाताने निधन झाले. त्या काळाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. रत्नाप्पा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यास त्यांचे नाव देण्यात आले. आता हा साखर कारखाना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित या नावाने ओळखला जातो. कोल्हापूरच्या वाणिज्य महाविद्यालयाचेही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय असे नामांतर झाले.
+शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधननंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी त्यांच्या राजकीय वारस म्हणून २००४ साली निवडणुक लढविली. पण त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या.[२६]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5110.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5110.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fb140f146862e2027d17a0c5e2562830f7459ed2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5110.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे.
+१९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_514.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a77ff46207b15dc83923c07772f7f1df86550c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_514.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+रत्नपुरा जिल्हा श्रीलंकेच्या सबरगमुवा प्रांतामधील एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६९३[२] किमी२ आहे. २००१ च्या जनगणनेनुसार रत्नपुरा जिल्ह्याची लोकसंख्या १०,१५,८०७[३] होती.
+
+रत्नपुरा जिल्हयात १७[१] विभाग सचिव आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5147.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5147.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a9c0d72e5ac1111bc40562f13128827e67147b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5147.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+रिव्हल्झन हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, पाचवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७३वा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5150.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd6ba8fec89b27c575ab6036f410820a91e78971
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5150.txt
@@ -0,0 +1,11 @@
+रिषभ पंत (४ ऑक्टोबर, १९९७:रूरकी, उत्तराखंड, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो मधल्या फळीत भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये दिल्ली क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्स कडून खेळतो. डिसेंबर २०१५ला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ साठी त्याच्या नावाचा समावेश भारतीय संघात झाला. मालिकेदरम्यान, १ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतने वेगवान असे फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. जानेवारी २०१७ला त्याने आंतरराष्ट्रीय टी२० भारतीय संघात पदार्पण केले, ऑगस्ट २०१८ला कसोटी सामना, आणि ऑक्टोबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
+त्याने जानेवारी २०१७ मध्ये भारतासाठी ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I) पदार्पण केले, ऑगस्ट २०१८ मध्ये त्याचे कसोटी पदार्पण केले आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) पदार्पण केले. जानेवारी २०१९ मध्ये, पंतला ICC पुरुषांचा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. २०१८ ICC पुरस्कारांमध्ये. फेब्रुवारी २०२१ मध्ये, पंतला ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड्सच्या पहिल्या आवृत्तीत महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. जून २०२२ मध्ये, पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, कारण नियुक्त कर्णधार केएल राहुलला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले.
+३० डिसेंबर, २०२२ रोजी, क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे.[१]
+ऋषभ पंतचा जन्म रुरकी, उत्तराखंड, भारत येथे राजेंद्र पंत आणि सरोज पंत यांच्या पोटी झाला. वयाच्या १२ व्या वर्षी, पंत सोनेट क्रिकेट अकादमीमध्ये तारक सिन्हा यांच्यासोबत प्रशिक्षण घेण्यासाठी आठवड्याच्या शेवटी आपल्या आईसोबत दिल्लीला जात असे. ते आणि त्यांची आई मोतीबाग येथील गुरुद्वारामध्ये राहिली कारण त्यांना शहरात राहण्याची सोय नव्हती.
+सिन्हा यांनी पंतला अंडर-१३ आणि अंडर-१५ क्रिकेट खेळण्यासाठी राजस्थानला जाण्याची सूचना केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एक चांगला फलंदाज होण्याच्या आशेने पंतला त्याच्या गुरूने त्याच्या संपूर्ण फलंदाजीचे तंत्र सुधारण्याची सूचना दिली होती. त्याचा टर्निंग पॉइंट आला जेव्हा तो दिल्लीकडून आसामविरुद्ध अंडर-१९ क्रिकेट खेळत होता. पंतने पहिल्या डावात सर्वाधिक ३५ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात 150 धावा केल्या होत्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी असल्याचे तो म्हणतो.
+१ फेब्रुवारी २०१६ रोजी, २०१६ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकादरम्यान, पंतने नेपाळविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक ठोकले, जे या स्तरावरील सर्वात वेगवान आहे. ऋषभच्या वडिलांचे एप्रिल २०१७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
+पंतने 22 ऑक्टोबर 2015 रोजी 2015-16 रणजी करंडक मध्ये प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पुढील महिन्यात 2015-16 विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए पदार्पण केले. 2016-17 रणजी ट्रॉफीमध्ये, महाराष्ट्राविरुद्ध सामना खेळताना, पंतने एका डावात 308 धावा केल्या, प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी, पंतने झारखंड विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात, फक्त 48 चेंडूत रणजी करंडकातील सर्वात जलद शतक झळकावले.
+फेब्रुवारी 2017 मध्ये, पंतला 2016-17 विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. मागील हंगामाच्या अंतिम फेरीत दिल्लीचे नेतृत्व करणाऱ्या गौतम गंभीरकडून त्याने पदभार स्वीकारला. दिल्लीचे प्रशिक्षक भास्कर पिल्लई म्हणाले की, पंतला भविष्यासाठी तयार करण्याचा हा "सर्वसहमतीचा निर्णय" होता.
+14 जानेवारी 2018 रोजी, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली यांच्यातील 2017-18 झोनल टी20 लीग सामन्यात, पंतने 32 चेंडूत 100 धावा करत ट्वेंटी20 सामन्यात दुसरे-जलद शतक झळकावले.
+पंतला 2016 इंडियन प्रीमियर लीगच्या आधी दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केले होते त्याच दिवशी त्याने 2016 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अंडर-19 संघासाठी शतक झळकावले आणि त्यांना उपांत्य फेरीत नेले. मोसमातील आपला तिसरा सामना खेळताना, पंतने 40 चेंडूत 69 धावा करून दिल्लीला गुजरात लायन्सवर आठ गडी राखून विजय मिळवून दिला. 2017 च्या मोसमात, त्याने त्याच संघाविरुद्ध 43 चेंडूत 97 धावा केल्या.
+2018 इंडियन प्रीमियर लीग दरम्यान, पंतने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 63 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या, ज्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील भारतीय क्रिकेट खेळाडूची ती सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. तसेच आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. मार्च 2021 मध्ये, नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पंतला 2021 इंडियन प्रीमियर लीगसाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. २०२२ च्या आयपीएल हंगामासाठीही त्याला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5183.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..647d044af4404eca30138bdfb1bfc6c612466f59
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5183.txt
@@ -0,0 +1,19 @@
+रिअॅक्ट (ज्याला रिअॅक्ट डॉट जेएस किंवा रिअॅक्ट जेएस असेही म्हणतात) ही घटकांवर आधारित वापरकर्ता इंटरफेस तयार करण्यासाठी एक विनामौल्य आणि मुक्त-स्रोत फ्रंट-एंड JavaScript लायब्ररी आहे [१] [२] . हे मेटा (पूर्वीचे Facebook) आणि वैयक्तिक विकासक आणि कंपन्यांच्या समुदायाद्वारे राखले जाते. [३] [४] [५]
+रिअॅक्ट चा वापर Next.js सारख्या फ्रेमवर्कसह सिंगल-पेज, मोबाइल किंवा सर्व्हर-रेंडर केलेले अॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. रिअॅक्ट नुसते वापरकर्ता इंटरफेस आणि DOM ला घटक सादर करण्याशी संबंधित असल्यामुळे, रिअॅक्ट ऍप्लिकेशन्स राउटिंग आणि इतर क्लायंट-साइड कार्यक्षमतेसाठी लायब्ररींवर अवलंबून असतात. [६] [७]
+जेअॅसएक्स आणि जावास्क्रिप्ट मध्ये लिहिलेले वेबसाठी रिअॅक्ट वापरला जातो.
+रिअॅक्ट घोषणात्मक प्रोग्रामिंग पॅराडाइम पाळते. [८] : ७६ विकसक अनुप्रयोगाच्या प्रत्येक स्थितीसाठी दृश्ये डिझाइन करतात आणि जेव्हा डेटा बदलतात तेव्हा अद्यतने आणि रेंडर घटकांवर प्रतिक्रिया देतात. हे अत्यावश्यक प्रोग्रामिंगच्या विरुद्ध आहे. [९]
+रिअॅक्ट कोड घटक नावाच्या घटकांचा बनलेला आहे. [८] : हे घटक मॉड्यूलर आणि पुन्हा वापरण्यायोग्य आहेत. [८] : प्रतिक्रिया ऍप्लिकेशन्समध्ये सामान्यत: घटकांचे अनेक स्तर असतात. रिअॅक्ट DOM लायब्ररी वापरून घटक DOM मधील रूट घटकाला सादर केले जातात. घटक रेंडर करताना, मूल्ये घटकांदरम्यान प्रॉप्सद्वारे पार केली जातात ("गुणधर्म" साठी लहान) . घटकाच्या अंतर्गत मूल्यांना त्याची अवस्था म्हणतात. [१०]
+रिअॅक्ट मध्ये घटक घोषित करण्याचे दोन प्राथमिक मार्ग फंक्शन घटक आणि वर्ग घटकांद्वारे आहेत. [८] : 118 [११] : 10
+फंक्शन घटक फंक्शनसह घोषित केले जातात (जावास्क्रिप्ट फंक्शन सिंटॅक्स किंवा एरो फंक्शन एक्सप्रेशन वापरून) जे एकल "प्रॉप्स" युक्तिवाद स्वीकारतात आणि जेएसएक्स परत करतात. रिअॅक्ट आवृत्ती क्रमांक १६.८ पासून पुढे, फंक्शन घटक useState हुक सह स्टेट वापरू शकतात.
+16 फेब्रुवारी 2019 रोजी, रिअॅक्ट 16.8 लोकांसाठी रिलीज करण्यात आला, ज्याने रिअॅक्ट Hooks सादर केले. [१२] हुक ही असे कार्य आहेत जी विकसकाला कार्य घटकांमधील रिअॅक्ट अवस्था आणि आयुष्यचक्र वैशिष्ट्यांना "हुक इन" करू देतात. [१३] विशेष म्हणजे, हुक क्लासेसमध्ये काम करत नाहीत — ते विकसकांना क्लासेसशिवाय रिअॅक्टची अधिक वैशिष्ट्ये वापरू देतात. [१४]
+रिअॅक्ट अनेक अंगभूत हुक देते जसे की useState, [१५] [११] : ३७ useContext, [८] : 11 [१६] [११] : 12 useReducer, [८] : ९२ [१६] [११] : ६५-६६ useMemo [८] : १५४ [१६] [११] : 162 आणि useEffect . [१७] [११] : ९३-९५ इतर हुक्स API संदर्भामध्ये दस्तऐवजीकरण केलेले आहेत. [१८] [८] : ६२ useState आणि useEffect, जे सर्वात जास्त वापरले जातात, ते राज्य नियंत्रित करण्यासाठी आहेत [८] : ३७ आणि दुष्परिणाम [८] : ६१ अनुक्रमे
+हुकचे दोन नियम आहेत [१९] जे वैशिष्ट्यपूर्ण कोड पॅटर्नचे वर्णन करतात ज्यावर हुक अवलंबून असतात:
+जरी हे नियम रनटाइमवर प्रयुक्त केले जाऊ शकत नसले तरी, कोड विश्लेषण साधने जसे की linters विकासामधात अनेक चुका शोधण्यासाठी कॉन्फिगर केले जाऊ शकतात. हुकचा वापर आणि सानुकूल हुकची राबावणी या दोन्हीसाठी नियम प्रयुक्त होतात, [२०] जे इतर हुक म्हणू शकतात.
+रिअॅक्ट सर्व्हर घटक किंवा "RSC" [२१] हे फंक्शन घटक आहेत जे केवळ सर्व्हरवर चालतात. सर्व्हर घटकांसह डेटा मिळवणे या चर्चेत ही संकल्पना प्रथम सादर करण्यात आली होती, जरी सर्व्हर साइड रेंडरिंग सारखीच संकल्पना असली तरी, हायड्रेशन होत नसल्याने RSCs क्लायंटला संबंधित JavaScript पाठवत नाहीत. परिणामी, त्यांना हुकपर्यंत प्रवेश नाही. मात्र, ते असिंक्रोनस फंक्शन असू शकतात, जे त्यांना थेट असिंक्रोनस ऑपरेशन्स करण्यास अनुदा देतात:
+सध्या, सर्व्हर घटक Next.js सह सर्वात सहज वापरण्यायोग्य आहेत.
+जॉर्डन वाल्के, मेटा मधील सॉफ्टवेर अभियंता यांनी रिअॅक्ट तयार केले होते, ज्याने "फॅक्सजेएस" नावाचा रिएक्टचा प्रारंभिक प्रोटोटाइप निर्गमित केला होता. [२२] [२३] [२२] त्याच्यावर XHP, PHP साठी HTML घटक लायब्ररीचा प्रभाव होता. हे प्रथम 2011 मध्ये Facebook च्या न्यूज फीडवर आणि नंतर 2012 मध्ये Instagram वर नियुक्त करण्यात आले. ते मे 2013 मध्ये JSConf US येथे मुक्त-स्रोत केले गेले [२२]
+रिअॅक्ट Native, जे रिअॅक्ट सह नेटिव्ह Android, iOS आणि UWP डेव्हलपमेंट सक्षम करते, फेब्रुवारी 2015 मध्ये Facebook च्या रिअॅक्ट Conf मध्ये घोषित करण्यात आले आणि मार्च 2015 मध्ये मुक्त-स्रोत केले गेले.
+18 एप्रिल 2017 रोजी, Facebook ने रिअॅक्ट Fiber, रिअॅक्ट च्या जुन्या रेंडरिंग विधिकल्प, Stack च्या विरुद्ध, सादरीकरणासाठी अंतर्गत अल्गोरिदमचा एक नवीन संच सार्वजनिक केला. [२४] रिएक्ट लायब्ररीच्या भविष्यातील कोणत्याही सुधारणा आणि वैशिष्ट्यांच्या विकासाचा पाया रिअॅक्ट फायबर बनणार होता. [२५] [ अपडेट आवश्यक आहे ] रिअॅक्ट सह प्रोग्रामिंगसाठी वास्तविक वाक्यरचना बदलत नाही; केवळ वाक्यरचना कार्यान्वित करण्याचा मार्ग बदलला आहे. [२६] रिएक्टची जुनी रेंडरिंग सिस्टीम, स्टॅक, अशा वेळी विकसित केली गेली होती जेव्हा परिवर्तनशील बदलावर प्रणालीचे लक्ष समजत नव्हते. क्लिष्ट अॅनिमेशन काढण्यासाठी स्टॅक हळुवार होता, उदाहरणार्थ, ते सर्व एकाच भागामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न. फायबर अॅनिमेशनला विभागांमध्ये विभाजित करते जे एकाधिक फ्रेमवर पसरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, पृष्ठाची रचना अशा विभागांमध्ये मोडली जाऊ शकते जी स्वतंत्रपणे राखली जाऊ शकते आणि अद्यतनित केली जाऊ शकते. JavaScript फंक्शन्स आणि व्हर्च्युअल DOM ऑब्जेक्ट्सना "फायबर्स" म्हणतात, आणि प्रत्येक स्वतंत्रपणे ऑपरेट आणि अपडेट केले जाऊ शकते, ज्यामुळे स्क्रीन ऑन-स्क्रीन रेंडरिंग सुलभ होते. [२७]
+26 सप्टेंबर 2017 रोजी, रिअॅक्ट 16.0 लोकांसाठी निर्गमित करण्यात आला. [२८]
+10 ऑगस्ट 2020 रोजी, रिअॅक्ट संघाने रिअॅक्ट v17.0 साठी पहिल्या रिलीझ उमेदवाराची घोषणा केली, जे रिअॅक्ट विकासक-दर्शी API मध्ये मोठे परिवर्तन न करता पहिले प्रमुख रिलीज म्हणून उल्लेखनीय आहे. [२९]
+29 मार्च 2022 रोजी, रिअॅक्ट 18 रिलीज करण्यात आला ज्याने नवीन समवर्ती सादरकर्ता, स्वचलित बॅचिंग आणि थरारसह सर्व्हर साइड रेंडरिंगसाठी समर्थन सादर केले. [३०]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_52.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_52.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5fc29a05bbfda3ac50a9b5659b6518da49f3bedb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_52.txt
@@ -0,0 +1 @@
+पेशीमध्ये डीएन्एचा रेणू हा प्रथिनांसोबत बंदिस्त असतो. डीएन्एचा रेणू आणि त्याच्यासोबत असलेली बंदिस्त प्रथिने यांना एकत्रितपणे रंगसूत्र असे म्हणतात. डीएन्एला बांधलेल्या प्रथिनांचे कार्य हे त्याला कमी जागेत सामावणे तसेच त्याच्या कार्यांवर अंकुश ठेवणे हे असते. रंगसूत्रांना गुणसूत्रे असेही म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5201.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5201.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a37a3ef203c4d2b9e411ed352754ce68952fd9b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5201.txt
@@ -0,0 +1,4 @@
+९ फेब्रुवारी, इ.स. २०१७
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+रीझा रफायेल हेंड्रिक्स (१४ ऑगस्ट, इ.स. १९८९:किंबर्ली, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5236.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5236.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..247ce8e28c395c38fe8ba49e10e60b9c0606d306
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5236.txt
@@ -0,0 +1 @@
+रीमा कागती ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे जी हिंदी चित्रपट उद्योगात काम करते.[१] तिने समीक्षकांनी प्रशंसित हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. (२००७), तलाश (२०१२) आणि गोल्ड (२०१८) सारखे चित्रपट बनवले आहे. [२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5239.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ae53b329addb65d5387f5764a35a031b41d9019
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5239.txt
@@ -0,0 +1 @@
+रीमा मल्होत्रा (ऑक्टोबर १७, १९८० - हयात) ही भारतीय महिला क्रिकेटखेळाडू आहे. भारतीय राष्ट्रीय संघाकडून तिने एकदिवसीय व ट्वेंटी-२० सामन्यांत भाग घेतला आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी व लेगस्पिन गोलंदाजी करू शकणारी अष्टपैलू खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5268.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5268.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f996a11bf5b2a6fd8fc2b71190605b6259d1ac2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5268.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रुंझा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_527.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..183c4f231733b4cfd5913675cce7b4ae73a0cb6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_527.txt
@@ -0,0 +1,10 @@
+रत्नाकर मतकरी (जन्म : १७ नोव्हेंबर १९३८; - मुंबई, १८ मे २०२०)[१] -[२]) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते.
+मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.
+वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाट्य’ व ‘सूत्रधार’ या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते.. असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते.
+बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली आहेत.
+रत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.
+२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.[३]
+रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य अॅकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.
+रत्नाकर मतकरींचा 'रत्नाक्षरं' हा ग्रंथ चार भागांत विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य-प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचांचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.
+१८ मे २०२० च्या मध्यरात्री कोरोनामुळे मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. मृत्यूच्या चार दिवस आधी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अॅडमिट झाले असताना त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. मृत्युसमयी ते एक्याऐशी वर्षांचे होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_528.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_528.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a490ceaa13c8d2ce68610e8a667c7f7d36eb984b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_528.txt
@@ -0,0 +1,18 @@
+
+१६° ५९′ ००″ N, ७३° १८′ ००″ E
+रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१]
+हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
+भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणितज्ज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.
+पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
+विजापूरचे शासक पोत्तु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
+ब्रह्मदेशाचा (म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये थिबा राजवाड्यात ठेवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारताच्या पहिले मंदिर आहे.
+रत्नागिरी शहर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर वसले आहे. रत्नागिरी शहर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ११ मीटर उंच आहे.
+इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार रत्नागिरीची लोकसंख्या ७६,२३९ एवढी आहे. याच्या ५५% पुरुष व ४५% स्त्रिया आहेत. ८६% पुरुष व ८७% स्त्रिया साक्षर आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७०% हिंदू असून उर्वरित मुस्लिम, जैन, बुद्ध व ख्रिश्चन जातीचे आहेत. रत्नागिरीतील ११% लोकसंख्या ही ६ वर्षाखाली आहे.
+मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट,भारती शिपियार्ड, गद्रे मरिन प्रोडक्ट्स, आणि जे.के. फाईल्स हे ७६,२३९ एवढी मधील मुख्य उद्योग आहेत. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.
+गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्निक, फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज, ह्यामुळे रत्नागिरी हे उच्चशिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे.
+येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] येथे एक विमानतळ सुद्धा आहे. येथे बस स्थानक व रेल्वे स्थानक आहे. लोकांच्या सुविधेसाठी D-mart व Reliance आहे. भरपूर किराणा दुकाने व इतर दुकाने सुद्धा आहेत.
+रत्नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग तसेच रत्नागिरीला कोल्हापूरसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग २०४ हे प्रमुख हमरस्ते रत्नागिरीमध्ये मिळतात.
+रत्नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, दिल्ली तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यांत प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्नागिरी शहरातूनच पार पडला होता. छशिट-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस, लोटिट-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस, लोटिट-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांमुळे रत्नागिरी ते मुंबई हा जलद रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.
+रत्नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर असून ते मिरकरवाडा येथे आहे. जयगड येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे. फिनोलेक्स व अल्ट्राटेक या कंपन्यांच्या खाजगी जेट्टी रत्नागिरीमध्ये आहेत. रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. २०१८ मध्ये येथून मुंबई साठी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे.
+टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, रत्नागिरी किल्ला, दीपस्तंभ, भगवती बंदर, भाट्ये चौपाटी, काळा समुद्र, सुवर्णदुर्ग किल्ला
+हा रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला होता. त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन स्थळ म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर एक भुयारी मार्गही आहे. हा मार्ग समुद्रात तीन वेगवेगळ्या दिशांना उघडतो. डिसेंबर २०१७ मध्ये जिद्दी माउन्टेनिअर्स या रत्नागिरीतील साहसी खेळांच्या / गिर्यारोहकांच्या संघटनेने या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोध लावला आहे. याची दखल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतली होती. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने येथे हौशी पर्यटक आणि साहसी शहरवासियांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या किल्ल्यावर नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीच्या पहिल्या दिवशीही रत्नागिरीकर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5280.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5280.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a16d14584fccd27b3e4d81b50dfe49e0bc6a64f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5280.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रुई तलाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5295.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5295.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06726a863c4c19077dcef76460eb29305457ad1a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5295.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता.
+देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. रुक्मिणीस महाराष्ट्रात रखुमाई असेही म्हणतात.
+रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले.
+जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.
+रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -
+असे असले असले तरी, राजवाड्यांचा अनुवाद केवळ विद्वानांच्या उपयोगाचा आहे, मराठी सामान्य रसिक वाचक अजूनही मुळच्या महानुभावीय रसास्वादाला पारखे झाले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5298.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5298.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..94ccfd4c1fd08d17dfbcec3f72534f54f21950b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5298.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रुक्मिणीस्वयंवर' हा एकनाथांचा पहिला आख्यानपर ग्रंथ होय. त्यांच्या भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपार्ह ठरविल्यामुळे एकनाथांनी काशीला जाऊन हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी वाराणसी येथे इ.स. १५७१ च्या राम नवमीस पूर्ण केला. त्यात एकूण १८ अध्यायात १७१२ ओव्यांची रचना केली आहे. एकनाथांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळ कथानकाला आध्यात्मिक रूप दिले आहे. नाथांच्या रुक्मिणीस्वयंवराने आख्यानकाव्याची एक नवी परंपरा मराठीत निर्माण झाली. ग्रंथाला लोकमानसातही स्थान मिळाले. आजही विवाहोच्छुक तरुणी ग्रंथाचे पारायण करतात. ग्रंथात गृहप्रवेशाचा विधी आलेला आहे त्या प्रसंगी वधूवरांना भाणवसासी(भांड्यांच्या उतरंड लावण्याच्या जागेपाशी) बसविले जाते. या विधीद्वारे वधूला उपदेश केला जातो. उपदेश करताना रेवती म्हणजे बलरामाची पत्नी रुक्मिणीला म्हणजे नुकत्याच झालेल्या आपल्या जावेला भानवसा -संसारात भान राखण्याचा वसा देते. ती रुक्मिणीला पत्नीची कर्तव्ये कोणती व रीतीभाती कोणत्या ते सांगते. आपण प्रसन्नचित्त राहिले पाहिजे, घरातील जळमटे-खरकटे बाहेर टाकली पाहिजेत, कामक्रोधरूपी उंदीर घर पोखरतात, त्यांच्या येण्याच्या वाटा लिंपल्या पाहिजेत, कस्पटे(मनातील पूर्वग्रह)चाळून पाखडून टाकावीत-म्हणजे पोळ्या कशा चोखट(उत्तम) होतात वगैरे समजावून सांगितले आहे. संसारात कसे वागावे-कशाकशाचे भान राखावे याचा रेवतीने केलेला उपदेश वाचला की उपवर कन्येने हे वाचण्याचा जो संकेत होता त्यामागील संस्कार समजून येतो [१]. आजपर्यंत अनेक कवींनी रुक्मिणी स्वयंवराची आख्याने लिहिली आहेत परंतु संत एकनाथ महाराजांच्या लिखाणाची सर कोणासही नाही असे अभ्यासक मानतात.
+नरेंद्र कवीने रुक्मिणीस्वयंवर याच नावाचा एक अपुरा राहिलेला काव्यग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ अर्थात एकनाथांच्या काव्यग्रंथाहून वेगळा आहे. कवि सामराजानेसुद्धा रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य लिहिले आहे. ते काव्य प्रथम विनायक लक्ष्मण भावे यांनी प्रकाशात आणले. सखारामतनय(सखारामसुत) नावाच्या एका कवीनेही आर्याबद्ध रुक्मिणीस्वयंवर लिहिले आहे. रुक्मिणीच्या त्या गाजलेल्या स्वयंवराने अनेक कवींना त्या घटनेवर काव्ये करावीशी वाटली, त्यात आश्चर्य नाही. अशी काव्ये करणारे आणखीही कवी असावेत.
+महानुभाव पंथात दाखल झालेल्या नरेंद्र कवीचा हा नऊशे ओव्यांचा अपुरा ग्रंथ महानुभावांनी सांकेतिक लिपीबद्ध केला. हा रुक्मिणीस्वयंवर नामक ग्रंथ, पुढे इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. कोलते, प्रा. सुरेश डोळके आदींनी सांकेतिक लिपी उलगडून बालबोध लिपीत आणला. महानुभाव पंथाने पवित्र मानलेल्या सात ग्रंथांपैकी नरेंद्र कवीचा हा ग्रंथ आहे.
+रुक्मिणीस्वयंवराची मूळ कथा व्यासांनी रचलेल्या महाभारतात आहे. त्यांनी नंतर ती भागवतात आणून फुलवली. पद्मपुराणातही ती आली. आद्य पुराणिक शुकमुनींनी भागवताचे गायन करताना ती कथा जनमानसात नेली. आणि त्याच कथेवर नरेंद्र कवीने रुक्मिणीस्वयंवर हे रसाळ काव्य रचले.
+या आद्य मराठी महाकाव्यावर डॉ.वि.भि. कोलते, डॉ.रा.चिं. ढेरे, डॉ..द.भि. कुलकर्णी आदींनी समीक्षा ग्रंथ लिहिले आहेत. कवयित्री आणि लेखिका डॉ.सुहासिनी नेर्लेकर यांनी ’नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य’ हे पुस्तक लिहून या रुक्मिणीस्वयंवर काव्याचे रसग्रहण केले आहे(पद्मगंधा प्रकाशन). आनंद साधले यांनी या काव्याचे गद्य मराठीत केलेले भाषांतर व्हीनस प्रकाशनाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे.
+नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या रुक्मिणीस्वयंवर नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.
+सुस्वरूप, गुणवान आणि पराक्रमी श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून त्याच्यावर प्रेम करणारी विदर्भराजकन्या रुक्मिणी, बहिणीचे लग्न चेदीराज शिशुपालाशीच व्हावे या आग्रहाखातर आकाडतांडव करणारा कृष्णद्वेषी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, अंबामाता मंदिरातून रुक्मिणीचे अपहरण करणारा आणि रुक्मीला धूळ चारणारा श्रीकृष्ण या प्रमुख पात्रांच्या नृत्याविष्कारातून पुराणातले स्वयंवर कनक रेळे यांनी या प्रयोगाद्वारे प्रेक्षकांच्या डोळयासमोर हुबेहूब उभे केले होते.
+श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली, विरहव्याकूळ आणि पळून जाण्याशिवाय काहीच मार्ग नसल्याचा संदेश, खलित्याद्वारे श्रीकृष्णाला (त्या काळात) धाडणाऱ्या भीष्मकाचीच (नृत्यांगना कल्याणी खातूची) अदाकारी लाजवाब होती. श्रीकृष्णासह इतर कलावंतांचा अभिनयही छान होता, तरीही मुद्राभिनयात रुक्मीनेच बाजी मारली होती. कृष्णाला पाण्यात पाहणाऱ्या पराक्रमी रुक्मीचा युद्धात मात्र टिकाव लागत नाही. अहंकाराचा मेरू ढासळून जातो; कृष्णाने विदूप केलेला चेहरा आणि त्यात पराभवाने पदरी आलेली नामुष्की यांनी हतबल झालेल्या रुक्मीची देहबोली नर्तक वैभव आरेकरांनी अप्रतिम साकारली होती. या नाटिकेतील खलनायक रुक्मी-शिशुपाल आणि कृष्णबंधू बलराम अगदी मांड्या थोपटून लढाई करतात. दणादणा उड्या मारतात, किंचाळतात. त्या वेळी प्रेक्षकांनी खूप टाळ्या वाजवल्या होत्या. त्यामुळे मध्यांतरानंतरच्या प्रयोगाने, अशा मारामाऱ्या आवडणाऱ्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.
+कथ्थक, केरळातील मोहिनीअट्टम आणि तामिळनाडूचे भरतनाट्यम, यांशिवाय रास गरबा या नृत्यशैली, प्रसंगाच्या मागणीनुसार नृत्यनाटिकेत योग्य ठिकाणी पेरण्यात आल्या होत्या. दक्षिणी भारतीय संगीत आणि मराठी संतवाङ्मयाच्या समसमा संयोगाने या स्वयंवरनाटिकेचा योग्य परिणाम कनक रेळे यांनी साधला होता. एकनाथांच्या ओवीतला भावार्थ नाटिकेत योग्यपद्धतीने उतरण्यासाठी गायक मराठीच असावेत असा त्यांचा आग्रह होता. नृत्यनाटिकेला सुरेश वाडकर, रवींद साठे, वैजयंती लिमये यांचे पार्श्वगायन आणि नारायण मणी यांचे संगीत दिग्दर्शन होते. सशक्त कथा, उत्तम प्रकाश योजना, वेशभूषा, आभूषणे यांचा योग्य ताळमेळ साधल्याने रुक्मिणी स्वयंवराचा हा थाटमाट रंगमंचावर पाहण्यासारखा होता. अत्यन्त सहितिक् आसे हे सहित्य आहे
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5301.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5301.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5a6d71f7ae1bb395d41c07ee1f9bc9212adb62e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5301.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रुक्मिणीदेवी अरुंडेल भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका होत्या. दुराई येथे जन्म झाला होता. डॉ. जॉर्ज अॅरंडेल ह्या ब्रिटिश व्यक्तीशी त्यांनी १९२० मध्ये विवाह केला होता. त्यांनी १९२४ मध्ये पहिल्यांदाच परदेशगमन केले होते. रुक्मिणीदेवींना नृत्याची प्रेरणा आणि पाव्हलॉव्ह ह्या रशियन नर्तिकेकडून लाभली होती. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले होते. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्चे अध्ययन केले होते. भरतनाट्यम्च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता ह्यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये ह्यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले होते. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि,श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची स्थापना केली (१९३६) होती. थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. ‘बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल’च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली होती.
+राज्यसभेच्या सभासद म्हणून १९५२ व १९५६ साली त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी ‘इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेस’ची १९५७त स्थापना केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहेत. ‘अॅरंडेल ट्रेनिंग सेंटर फॉर टीचर्स’, मद्रास, ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ अॅनिमल्स’, लंडन ह्या संस्थांच्या संचालिका, ‘अनिमल वेल्फेअर बोर्ड’च्या अध्यक्ष, ‘इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियन’, लंडन इत्यादींच्या उपाध्यक्षा आदी पदेही त्यांनी भूषविली आहेत. पद्मभूषण (१९५६), संगीत नाटक अकादमीचे नृत्यविषयक पारितोषिक (१९५७), अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानव्यविद्यांतील ‘डॉक्टरेट’ (१९६०), कलकत्त्याच्या रवींद्रभारती विद्यापीठाची डी. लिट. (१९७०) ह्यांखेरीज ‘प्राणिमित्र’ पारितोषिक, भरतनाट्यम्साठी राष्ट्रपती पारितोषिक आदी मानसन्मानही त्यांना लाभले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5313.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5313.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b14fe59f3dac0480183a50dd900739cfeba251af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5313.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रुग्णालयात प्रसूती झालेल्या बाळांच्या टक्केवारीनुसार क्रमवारी असलेल्या भारताच्या राज्यांची ही यादी आहे. २०१५-१६ च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती गोळा केली गेली आहे. [१] केरळमध्ये सर्वाधिक संस्थात्मक प्रसूती टक्केवारी ९९.८% आहे आणि नागालँडमध्ये सर्वात कमी ३२.८% आहे.
+
+
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5319.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5319.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a41b934bc3530fae9c6ddc23f9d563566313f6b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5319.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१३ जुलै, १९८९ (1989-07-13) (वय: ३४)
+रुचिरा जाधव ही एक मराठी अभिनेत्री आहे. रुचिरा सध्या बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली आहे.[२]
+रुचिराचा जन्म दादर, महाराष्ट्र येथे झाला. तिचे शालेय शिक्षण पराग विद्यालय, भांडुप येथे झाले. तिने तिची पदवी के. जे. सोमय्या कॉलेज, मुंबई. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ती खूप सक्रिय होती.
+ती 2022 पासून बिग बॉस मराठी ४ च्या तिच्या सहकारी स्पर्धकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5328.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5328.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2bc7366997092742b8d5ddb5af45cb23c86fb74f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5328.txt
@@ -0,0 +1 @@
+रुचिरा शमान पल्लियागुरूगे (२२ जानेवारी, १९६८:मातरा, श्रीलंका - हयात) हे श्रीलंकेचे माजी प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळाडू आणि सध्या क्रिकेट पंच आहेत. हे उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5329.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5329.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3593805ae4c1a836bfc9fb44d1b289f6f32bc108
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5329.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रुजबेह अघीपौर (जन्म ३ सप्टेंबर १९८१ तेहरान, इराण ) हा एक इराणी संगीत आणि चित्रपट निर्माता आहे जो एक्सओडस, जहान, बा मॅन बेराग्स आणि गुलामरेझा तख्ती सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. २०२० मध्ये त्याने इराक टॅलेंट हंटर निर्माता पुरस्कार जिंकला.[१][२]
+अघिपुर यांनी संगीतकार म्हणून वर्ष २०१७ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, २०१८ मध्ये त्यांनी टांगे अबू घोरायबची निर्मिती केली आणि २०१९ मध्ये घोलमरेझा तखती चित्रपटाची निर्मिती केली .त्याच वर्षी ते जहान, बा मॅन बेराग्स चित्रपटाचे सह-निर्माता होते. २०२० मध्ये त्यांनी हिशम सोलीमनसह निर्गमन तयार केले.[३]
+रुजबेह अघीपौर आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5336.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5336.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4e2f7e1d7a59647d61aa326d9a9cb11f13e92f3f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5336.txt
@@ -0,0 +1 @@
+रुडॉल्फ कर्चश्लागर (जर्मन: Rudolf Kirchschläger) हा ऑस्ट्रिया देशाचा आठवा राष्ट्राध्यक्ष होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5341.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5341.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afc12c6a2f0bf132f2e445baed2996c26629b202
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5341.txt
@@ -0,0 +1,2 @@
+दुसरा रुडॉल्फ (१८ जुलै १५५२, व्हियेना – २० जानेवारी १६१२, प्राग) हा १५७५ पासून जर्मनी व बोहेमियाचा राजा; १५७२ पासून हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १५७६ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5348.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5348.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afc12c6a2f0bf132f2e445baed2996c26629b202
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5348.txt
@@ -0,0 +1,2 @@
+दुसरा रुडॉल्फ (१८ जुलै १५५२, व्हियेना – २० जानेवारी १६१२, प्राग) हा १५७५ पासून जर्मनी व बोहेमियाचा राजा; १५७२ पासून हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १५७६ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5362.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5362.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..79141bd159424244770b9a2a39141728b1c03694
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5362.txt
@@ -0,0 +1 @@
+रुथ बकस्टीन (२८ जुलै, १९५५:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ ते १९८७ दरम्यान १ महिला कसोटी आणि १६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_537.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_537.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ea69b006d0bc49c5b9726a01e0b83e65482933b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_537.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रत्नागिरी हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.
+२००८ साली हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.
+साचा:लोस२००४-रत्नागिरी
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_539.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_539.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e1073799ac34b4a7e99483f864037a7ad7876c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_539.txt
@@ -0,0 +1,207 @@
+रत्नागिरी विमानतळ (आहसंवि: RTC, आप्रविको: VARG)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी येथे असलेला विमानतळ आहे.
+या विमानतळावरून सध्या (२०१६ साली) एकही प्रवासी विमान सुटत नाही.
+
+
+
+आग्रा •
+अराक्कोणम •
+अंबाला •
+बागडोगरा •
+भूज रुद्रमाता •
+कार निकोबार •
+चबुआ •
+छत्तीसगढ •
+दिमापूर •
+दुंडिगुल •
+गुवाहाटी •
+हलवारा •
+कानपूर •
+लोहगांव •
+कुंभिरग्राम •
+पालम •
+सफदरजंग •
+तंजावर •
+येलहंका
+
+
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
+
+
+जोगबनी विमानतळ •
+मुझफ्फरपूर विमानतळ •
+पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
+पूर्णिया विमानतळ •
+रक्सौल विमानतळ
+
+
+बिलासपूर विमानतळ •
+जगदलपूर विमानतळ •
+Raipur: विमानतळ
+
+
+चकुलिया विमानतळ •
+जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
+
+
+बारवानी विमानतळ •
+भोपाळ: राजा भोज विमानतळ •
+ग्वाल्हेर विमानतळ •
+इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
+जबलपूर विमानतळ •
+खजुराहो विमानतळ •
+ललितपूर विमानतळ •
+पन्ना विमानतळ •
+सतना विमानतळ
+
+
+भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
+हिराकुद विमानतळ •
+झरसुगुडा विमानतळ •
+रूरकेला विमानतळ
+
+
+आग्रा: खेरीया विमानतळ •
+अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
+गोरखपूर विमानतळ •
+झांसी विमानतळ •
+कानपूर: चकेरी विमानतळ •
+ललितपूर विमानतळ
+
+
+अलाँग विमानतळ •
+दापोरिजो विमानतळ •
+पासीघाट विमानतळ •
+तेझू विमानतळ •
+झिरो विमानतळ
+
+
+दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
+जोरहाट: रौरिया विमानतळ •
+उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
+सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
+तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
+
+
+इंफाल: तुलिहाल विमानतळ
+
+
+रुपसी विमानतळ •
+शेला विमानतळ •
+शिलाँग: उमरोई विमानतळ
+
+
+ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
+
+
+दिमापूर विमानतळ
+
+
+पाकयाँग विमानतळ
+
+
+अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
+कैलाशहर विमानतळ •
+कमलपूर विमानतळ •
+खोवै विमानतळ
+
+
+बालुरघाट विमानतळ •
+बेहाला विमानतळ •
+कूच बिहार विमानतळ •
+इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
+
+
+चंदिगढ विमानतळ
+
+
+धरमशाला: गग्गल विमानतळ •
+कुलू: भुंतार विमानतळ •
+शिमला विमानतळ
+
+
+जम्मू: सतवारी विमानतळ •
+कारगिल विमानतळ •
+लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
+
+
+लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
+पठाणकोट विमानतळ
+
+
+अजमेर विमानतळ •
+बिकानेर: नाल विमानतळ •
+जेसलमेर विमानतळ •
+जोधपूर विमानतळ •
+कोटा विमानतळ •
+उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
+
+
+देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
+पंतनगर विमानतळ
+
+
+पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
+
+
+कडप्पा विमानतळ •
+दोनाकोंडा विमानतळ •
+काकिनाडा विमानतळ •
+नादिरगुल विमानतळ •
+पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
+राजमुंद्री विमानतळ •
+तिरुपती विमानतळ •
+विजयवाडा विमानतळ •
+विशाखापट्टणम विमानतळ •
+वारंगळ विमानतळ
+
+
+बेळगाव: सांबरे विमानतळ •
+बेळ्ळारी विमानतळ •
+विजापूर विमानतळ •
+हंपी विमानतळ •
+हस्सन विमानतळ •
+हुबळी विमानतळ •
+मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
+विद्यानगर विमानतळ
+
+
+अगत्ती विमानतळ
+
+
+पाँडिचेरी विमानतळ
+
+
+मदुरै विमानतळ •
+सेलम विमानतळ •
+तुतिकोरिन विमानतळ •
+वेल्लोर विमानतळ
+
+
+दमण विमानतळ •
+दीव विमानतळ
+
+
+भावनगर विमानतळ •
+भूज: रुद्र माता विमानतळ •
+जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
+कंडला विमानतळ •
+केशोद विमानतळ •
+पालनपूर विमानतळ •
+पोरबंदर विमानतळ •
+राजकोट विमानतळ •
+सुरत विमानतळ •
+उत्तरलाई विमानतळ •
+वडोदरा: हरणी विमानतळ
+
+
+अकोला विमानतळ •
+औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
+हडपसर विमानतळ •
+कोल्हापूर विमानतळ •
+लातूर विमानतळ •
+मुंबई: जुहू विमानतळ •
+नांदेड विमानतळ •
+नाशिक: गांधीनगर विमानतळ •
+रत्नागिरी विमानतळ •
+शिर्डी विमानतळ •
+सोलापूर विमानतळ
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5391.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5391.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bcc0b404b88d38134b31592d2ba163f22ecd82b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5391.txt
@@ -0,0 +1,14 @@
+ही भारतात नेपाळ इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांपासून जपमाळ बनवितात. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत.
+(रुद्राक्ष) धारण केला असता, रक्तदाब (Blood Pressure) व्यवस्थित राहतो, अशी मान्यता आहे.
+मधुमेह असलेल्या व्यक्तीने रुद्राक्ष उगाळून ते चाटण मधासोबत सेवन करावे. रुद्राक्षाचे फळ हे शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते. हे फळ एक दिव्य मणी असून त्याची पूजा केल्याने साक्षात शिवपूजेचे फळ मिळते. शिवलीलामृतामध्ये असे सांगितले आहे की सहस्र रुद्राक्षे धारण करणारा साक्षात शिव आहे. त्याचप्रमाणे १६ रुद्राक्षे दंडाभोवती बांधावीत, कपाळाला १ बांधावा, मनगटाभोवती १२, कंठाभोवती ३२, कानामध्ये ६, व अन्यत्र ७ अशा प्रकारे एकूण १०८ रुद्राक्षे धारण करावीत.
+रुद्राक्ष हे बीज परंपरेनुसार हिंदू धर्मात (खास करून शैव लोकांमध्ये) प्रार्थनेसाठी वापरले जाते. हे बीज इलोकॅर्पस जेनिट्रस ही मुख्य प्रजाती असलेल्या जीनस इलोकॅर्पसमधील प्रचंड अशा सदाहरित रुंद पानांच्या अनेक प्रजातींद्वारे बनविले जाते. ते हिंदू देवता भगवान शंकराशी संबंधित आहेत आणि त्याच्या भक्तांद्वारे सामान्यपणे संरक्षणार्थ धारण केले जाते. या बिया भारतात आणि नेपाळमध्ये मणी म्हणून सेंद्रिय दागिने आणि माळांमध्ये वापरले जातात, आणि त्यांचे अर्ध-मूल्यवान खड्यांप्रमाणे मुल्यांकन केले जाते. खंडांच्या (मुख) विभिन्न संख्येनुसार मणींचे विविध अर्थ आणि शक्ति निर्धारित केले जातात आणि दुर्मिळ आणि अद्वितीय मणींना फार मोठी किंमत मिळते आणि ते मूल्यवान असतात.
+भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे, खास शैव लोकांमध्ये. याचे कारण भगवान शंकरांशी असलेला त्याचा संबंध आहे. भगवान शंकर स्वतः रुद्राक्ष माला धारण करीत असत. रुद्राक्षाच्या मणींचा वापर करीत ओम नमः शिवायचा जाप केला जातो.[१]
+जरी त्यात खास असे कोणतेही प्रतिबंध नसले, तरी देखील महिलांमध्ये मोतींसारख्या इतर पदार्थांपासून बनविलेले मणी धारण करणे सामान्य आहे.
+रुद्राक्षाचे मणी एकमेकात ओवून माला बनविली जाते आणि ख्रिश्चन लोकांमध्ये ज्या रीतीने जपमाळा वापरतात, त्याच रीतीने एखादे मंत्र किंवा प्रार्थना करताना मोजण्यासाठी वापरले जाते. बहुतेक माळांमध्ये १०८ मणी अधिक एक असतो, जिथे १०८ला पवित्र आणि एखाद्या लहान मंत्राचा पाठ करण्यासाठी योग्य मानले जाते. अतिरिक्त मणीला “मेरू”, “बिंदू” किंवा “गुरू मणी” असे म्हटले जाते, जे १०८ च्या चक्राच्या आरंभाचे आणि अंताचे चिन्ह असते आणि तसेच, एक “मुख्य” मणी म्हणून त्याचे प्रतीकात्मक मूल्य असते. असे मानले जाते की रुद्राक्ष मण्या हा पवित्र पदार्थ उच्चारीत मंत्रातील उर्जा पकडून ठेवतो आणि प्राथना करणाऱ्याच्या एकाग्रतेत आणि आध्यात्मिक विकासात मदत करतो.
+रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत.[२][३]
+संस्कृतमध्ये मुखी याचा अर्थ (“मुख”) म्हणजे (“चेहरा”) असा आहे. त्यामुळे मुखी याचा अर्थ रुद्राक्षावरील छिद्र, जसे एकमुखी रुद्राक्ष म्हणजे एक मुख किंवा छिद्र असलेले रुद्राक्ष, 4 मुखी रुद्राक्ष म्हणजे चार मुख किंवा छिद्ेु असलेले रुद्राक्ष.
+आकार नेहमी मिलीमीटर्समध्ये मोजला जातो. ते मटरच्या बीजाइतक्या लहान आकारापासून काही अक्रोडच्या आकाराएवढे असतात.
+रुद्राक्षाचा पृष्ठभाग कठीण असावा आणि त्याच्यावरील खाचांच्या उंची आणि खोली व्यवस्थित असाव्यात, जे बहुतेक नेपाळी रुद्राक्षांमध्ये आढळते. इंडोनेशियाच्या रुद्राक्षाचे स्वरूप भिन्न असते. भारतातील रुद्राक्ष नसर्गिक पर्वत आणि दऱ्यांप्रमाणे अतिशय उंचवटे आणि खोली दर्शवितात.
+सर्व ठिकाणांवरील अविकसित, नैसर्गिकरीत्या जुडलेल्या, अर्धवट बनलेल्या किंवा मुखे न बनलेल्या रुद्राक्षांची अनेक उदाहरणे आढळतात. पूर्णपणे विकसित मुख मोजण्यासाठी सर्वात सोपे असतात आणि त्यांच्या सामान्य बाजारपेठेच्या प्रमाणापेक्षा त्यांना जास्त मूल्य मिळते. अविकसित मुख, जुडलेले मुखे, अर्धवट बनलेली मुखे किंवा मुखे न बनलेले रुद्राक्ष व्यापाऱ्यांदरम्यान गोंधळ निर्माण करते आणि त्यामुळे रुद्राक्षाची किंमत मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. रुद्राक्षाच्या मुखांना मोजण्याच्या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे कोणतेही एक प्रमाण नाही आहे.
+इलोकॅर्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, ग्वाम, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते.[४][५] रुद्राक्षाची बी पूर्णपणे पिकल्यावर निळ्या रंगाच्या बाहेरील कवचाने झाकलेले असते आणि त्यामुळे त्याला ब्ल्यूबेरी बीड्स असे देखील म्हटले जाते. निळा रंग पिग्मेंटमधून आलेला नसतो, तर त्याच्या संरचनेमुळे असतो.[६] हे सदाहरित झाड असते आणि पटकन वाढते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_544.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26938f038b6931147110c5f74294ce5604679d1e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_544.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रत्नापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5441.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5441.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6de27829a8ed666835d087b3aa0a0204d84883b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5441.txt
@@ -0,0 +1 @@
+रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी डेबिट कार्ड भारतीय बाजारात आले आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी रुपे कार्ड या ब्रॅंड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे. डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा यात उपलब्ध असणार आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5449.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5449.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9310991182e4a90e99b222c7f5f52a91fddef6a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5449.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रुबाई हा मूळ अरबी भाषेतील स्फुट कवितेचा काव्यप्रकार असून, कवी माधव जूलियन यांना सर्वप्रथम मराठीत आणला. त्यांच्यानंतर गो.गो. अधिकारी, ज.के. उपाध्ये यांनीही उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणल्या आहेत.
+कवी कांत, शांता शेळके, प्रफुल्लदत्त, श्रीकृष्ण पोवळे, वा.न. सरदेसाई, रॉय किणीकर यांनीही रुबाया हा काव्यप्रकार हाताळला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5455.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5455.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b22b5b8a7ad14052fa8f8060a2604b0ed8b9d71a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5455.txt
@@ -0,0 +1 @@
+रुबिनी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5462.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5462.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..acba7f26bb214fd214607ae4e6cb60145ce72c35
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5462.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रुबी एफ. सिया (१८४४ - १९५५) ही एक चिनी शिक्षिका होती. आयोवातील कॉर्नेल कॉलेजची पहिली चिनी पदवीधर होती. ती १९१० च्या वर्गाची सदस्य होती.
+तिचा जन्म फूचो (फुझोऊ) येथे झाला होता. ती सिया हेंग - तोऊ या मेथडिस्ट मंत्री आणि शिक्षिकेची मुलगी होती.[१][२] तिचा काका सिया सेक ओंग हा देखील मेथडिस्ट मंत्री आणि शिक्षक होता.[३] प्रथम १९०० मध्ये उत्तर अमेरिकेत प्रवास केला आणि १९१० मध्ये मेथडिस्ट चर्च - संलग्न कॉर्नेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यारितीने ती या शाळेची पहिली चिनी पदवीधर बनली.[४] तिला १९१८ मध्ये मानद पदव्युत्तर पदवी आणि १९३६ मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली.[५][६] १९११ आणि १९१२ मध्ये बाल्टीमोर महिला महाविद्यालय आणि १९२० आणि १९२१ मध्ये अमेरिकेच्या भेटीदरम्यान टीचर्स कॉलेज कोलंबिया विद्यापीठ अभ्यासक्रम घेतला होता.
+अमेरिकेत असताना ती ' द चायनीज स्टुडंट्स मंथली' याची सहयोगी संपादक होती.[७][१] ते मासिक जागतिक चिनी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात योगदान देणारे होते.[८] तिच्या चुलत बहीणीचे माबेल सिया हिचेही शिक्षण आयोवामध्ये झाले होते.
+सियाने १९०४ मध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत चीनला प्रवास केला.[९] तिच्या महाविद्यालयीन वर्षांमध्ये चर्चच्या कार्यक्रमांमध्ये तीने सहयोग दिला होता.[१०] महाविद्यालयानंतर चीनला परतल्यावर, सियाने पारंपारिक अपेक्षा ओळखून शिक्षणात आधुनिकीकरण आणि [११] मुलींच्या शिक्षणासाठीची बाजु जोरदार मांडली. उदाहरणार्थ, महिलांनी घरगुती जबाबदाऱ्या अधिक शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी तिने रसायनशास्त्र, पोषण आणि शरीरविज्ञान अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले.[१२] ती ह्वा नान कॉलेज[१३] फूचो येथील मेथोडिस्ट मिशनरी महिला महाविद्यालयात [१४] संगीताची शिक्षिका आणि संचालक होती.[१५][१६] ती फूचो वुमन्स पॅट्रिओटिक सोसायटीची संस्थापक होती.[१७]
+सिया १९२० ते १९२१ पर्यंत कॉन्फरन्स प्रतिनिधी आणि व्याख्याता म्हणून अमेरिकेत परतली.[५][१८] ती १९३६ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळेस तिने आंतरराष्ट्रीय मेथोडिस्ट परिषदेत भाग घेतला होता.[१९] तेथे तिने व्याख्याने दिली, आणि तिच्या महाविद्यालयासाठी निधी गोळा केला.[४] तिने १९४० आणि १९४१ मध्ये अमेरिकेत आणखी एक व्याख्यान दौरा केला.[२०][२१]
+सियाचे १९५५ मध्ये शांघाय शहरात निधन झाले. त्यावेळेस ती सुमारे सत्तर वर्षांची होती.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5471.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5471.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4bdcad89d0c7608e48ae7e9ed0c34560deeab511
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5471.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रुबिना छेत्री किंवा रुबिना क्षेत्री (२६ नोव्हेंबर, १९९३ - ) ही नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.
+छेत्री नेपाळच्या संघाची नायिका आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5486.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5486.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..88a01269d4c7082bebb39ec2771343010a216f35
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5486.txt
@@ -0,0 +1 @@
+रुमा मेहरा (२४ जानेवारी, १९६७) या एक भारतीय कवी, चित्रकार, मूर्तिकार, स्वतंत्र वृत्तपत्र लेखक आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5508.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d593f8315c019fb17208f7286103d55b071803b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5508.txt
@@ -0,0 +1,5 @@
+ऋवेंदु गुणसेकरा (२० जुलै, इ.स. १९९१ - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5543.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5543.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89f281c9c91c0266546ca3f91bb3dec713d2644f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5543.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रूई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5585.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5585.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5635.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5635.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f77f8bf8e348be723f091359fd9e5d6b9b9de9c3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5635.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 50°41′24″N 3°10′54″E / 50.69000°N 3.18167°E / 50.69000; 3.18167
+
+रूबे (फ्रेंच: Roubaix) हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमच्या सीमेजवळील एक शहर आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ९६ हजार इतकी होती. हे शहर मेत्रोपोल युरोपियें दि लिल या नागरी प्रदेशाचा भाग आहे.
+१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले रूबे औद्योगिक क्रांतीदरम्यान उत्तर फ्रान्समधील पहिले कापड औद्योगिक शहर बनले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_564.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_564.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e743b8650026b321e207014019991f3bf4a72121
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_564.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रदरफोर्ड बर्चर्ड हेस (इंग्लिश: Rutherford Birchard Hayes) (४ ऑक्टोबर, इ.स. १८२२ - १७ जानेवारी, इ.स. १८९३) हा अमेरिकेचा १९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८७७ ते ४ मार्च, इ.स. १८८१ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली. याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया पुरी होऊन अमेरिका दुसऱ्या औद्योगिक क्रांतीत प्रवेशली. त्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या मुलकी सेवांमध्ये काही मूलभूत सुधारणा घडून आल्या.
+अध्यक्षपदावर निवडून येण्याअगोदर हेस ओहायोत लोअर सॅंडस्की (आताचे फ्रीमॉंट) येथे वकिली करत असे. इ.स. १८५८ त्व इ.स. १९६१ या काळात तो सिनसिनाटीचा नगर-सॉलिसिटर होता. अमेरिकन यादवी युद्धास आरंभ होताच राजकीय व वकिली कारकीर्द सोडून हेस उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्यात भरती झाला. यादवी युद्धात पाच वेळा जखमी झाला असला, तरी त्याने मोठा पराक्रम गाजवत मेजर जनरल पदापर्यंत बढती मिळवली. यादवी युद्धानंतर इ.स. १८६५ ते इ.स. १८६७ या काळात तो रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकन प्रतिनिधिगृहात निवडून गेला. इ.स. १८६७ साली प्रतिनिधिगॄहातील सदस्यत्व सोडून तो ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीस उभा राहिला व इ.स. १८६७ साली पहिल्यांदा, तर इ.स. १८७१ साली दुसऱ्यांदा, अश्या दोन कार्यकाळांसाठी गव्हर्नरपदी बसला. गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ संपल्यावर त्याने पुन्हा काही काळ वकिली केली. परंतु इ.स. १८७५ साली राजकारणात पुन्हा प्रवेश करत तिसऱ्यांदा ओहायोचा गव्हर्नर बनला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5669.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5669.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..333fb1f4e68cbbaa7418fb4235c3e49e12465677
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5669.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+रादेक स्टेपानेक (चेक: Radek Štěpánek; २७ नोव्हेंबर १९७८) हा एक चेक टेनिसपटू आहे. एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवलेल्या स्टेपानेकने आजवर भारताच्या लिअँडर पेस सोबत आजवर २ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत.
+२०१० ते २०१३ दरम्यान स्टेपानेक टेनिस खेळाडू निकोल व्हैदिसोवाचा पती होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5688.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5688.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08b9223949f75b70f103c2ebcf074fd3fdf443cd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5688.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मारिलियर शॉट, मेरिलियर शॉट, पॅडल स्कूप किंवा रॅम्प शॉट हा क्रिकेट मधील फलंदाजाने चेंडू टोलविण्याचा प्रकार आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5714.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5714.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83cf3ddca953f1c305c3f99d83ce64fe809dfc1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5714.txt
@@ -0,0 +1,5 @@
+महात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे.[१] या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे 'पूना औद्योगिक संग्रहालय' म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला 'लॉर्ड रे संग्रहालय' असे नाव देण्यात आले. इ.स. १९६८मध्ये ह्या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले.[२]
+सुरुवातीला पुण्यातील (भाजी)मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले.
+संग्रहालयात छायाचित्रे, आलेख, मॉडेल्स, यंत्र आणि वैज्ञानिक नमुने असलेले विभाग आहेत. त्यातील वस्तू उद्योग आणि अभियांत्रिकी, भूशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कॉटेज उद्योग, शेती, वनीकरण, नैसर्गिक इतिहास आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित आहेत. शस्त्रास्त्रांत मुघल आणि मराठा काळातील शस्त्रे आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध किल्ल्यांचे तपशीलवार तक्ते आहेत. नैसर्गिक इतिहास विभागात प्राणी, पक्षी, कीटक, साप आणि मासे यांच्या विविध प्रजातींचे कर(??) संग्रह आहे. औद्योगिक विभागात वैज्ञानिक शेतीसंबंधीचे भारतीय जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पांचे नमुने आणि तेल संशोधनाच्या पद्धतींंची माॅडेल्स आहेत.[२]
+संग्रहालयाच्या स्थापनेपासूनच इथे ग्रंथालय आहे.[३] यात विविध विषयांवर, विशेषतः पुरातन तंत्रज्ञान आणि संग्रहालयशास्त्र विषयावरील पुस्तके आहेत.[२]
+संग्रहालयाद्वारे विज्ञान मासिक सृष्टीज्ञान प्रकाशित होते. या मासिकातील लेखांमधून लोकांना सोप्या भाषेत समजेल अशाप्रकारे वैज्ञानिक विकासाचे स्पष्टीकरण केलेले असते..[२] इ.स. १९२८ मध्ये सुरू केलेले हे अग्रणी मराठी लोकप्रिय विज्ञान मासिक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमधील अनेक वैज्ञानिक आणि तज्ज्ञ या मासिकात लोकप्रिय लेखांचे योगदान देतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5717.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5717.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ecdf867157ab9c4da4e9d8aa0cfe798031b0f82f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5717.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रे रोड रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
+{{{1}}} {{{5}}}
+{{{2}}} {{{6}}}
+{{{3}}} {{{7}}}
+{{{4}}} {{{8}}}
+मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5738.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5738.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9ec0dd50af54a0760019caf48d48b287b69dbbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5738.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला माद्रिदमधील स्पॅनिश फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग (ला लीगा) मध्ये खेळतो. माद्रिदनेला लीगा ही स्पर्धा सर्वाधिक ३5 वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे युएफा चॅंपियन्स लीग सर्वाधिक १4 वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप 20 वेळा जिंकले आहे. एफ.सी. बार्सेलोना आणि ॲटलेटिको माद्रिद हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.
+१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ युएफा चॅंपियन्स लीग जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, रोनाल्डो, झिनेदिन झिदान, राऊल गोन्झालेझ, लुईस फिगो, डेव्हिड बेकहॅम, रोबेर्तो कार्लोस, क्रिस्तियानो रोनाल्डो*, एकर कासियास* यासारखे नामांकित खेळाडू होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5771.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..36a4205840ecfdc7cafabb1a7b9b6a6f80b349e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5771.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रेखा पुरुषोत्तम खेडेकर ( इ.स.... हयात) या चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी विधानसभा सदस्या आहेत.त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ही प्रतिनिधीत्व सुद्धा केले.
+रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांचे लग्ना पुर्वीचे नाव रेखा दाणी असे होते. दाणी हे मुळचे मध्यप्रदेशातील कुटुंब होते.[१]
+....इ.स. साली ..... त्यांनी .....राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्द सुरू केली.[ संदर्भ हवा ]. ....इ.स. ते ....इ.स. त्यांनी ..... पक्षातर्फे चिखली मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनीधीत्व केले.सध्या त्या ..... राजकीय पक्षाचे ...... राजकीय कार्य करतात.[ संदर्भ हवा ]
+रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जीवनावर त्यांचे लेखक पती पुरुषोत्तम खेडेकर यांनी 'रेखांकन' नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5772.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5772.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..433873fec50bc865ee8edd88b6969595373a44c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5772.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+रेखा बैजल या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांचे माहेरचे नाव रेखा सप्रे. मराठवाड्यातल्या लहान खेड्यांतून नववीपर्यंत शिकत रेखा सप्रे यांनी सोलापूर, जालना, नगर या तीन शहरांतून शिक्षण केले आणि त्या बी.ए. झाल्या. बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात असल्यापासून त्या मराठीत कथा, निबंध वगैरे लेखन करीत असत.
+रेख सप्रे यांचे लग्न शिवकुमार बैजल यांच्याशी झाले. त्या पंजाबी घरात घरकामे करता करता त्यांनी एक्स्टर्नली एम.ए. केले. लहान मुले, त्यांच्या शाळा, अभ्यास घेणे, स्वयंपाक करणे वगैरे गृहिणीची कामे करता करता त्यांचे लिखाण सुरूच राहिले.
+अशा प्रयत्नांतून रेखा बैजल यांचा ’मानस’ हा कथासंग्रह निघाला. त्याला ज्योत्स्ना देवधरांची प्रस्तावना होती. त्यांनी नंतर ’आकाशओढ’ हे नाटक लिहिले. या नाटकाचे काही प्रयोग राज्य नाट्यस्पर्धेत झाले. दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले. रेखा बैजल यांची पुढची ‘देवव्रत‘ ही कादंबरी एका निसर्गधर्माविरुद्ध जाऊ पाहणाऱ्या तरुणीची शोकांतिका होती.
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_578.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16f41890582be531997e362bafafe9a4445034dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_578.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रनेल्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+रनेल्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5785.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5785.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61d3e56d25b1b225bbde268b3129db3682605938
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5785.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रेगन वेस्ट (२७ एप्रिल, इ.स. १९७९:न्यू झीलँड - ) हा आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5794.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5794.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7833559cc890161a6d40f6035a4e027e84f7b092
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5794.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रेजिस विरिरनाई चकाब्वा (२० सप्टेंबर, १९८७ - ) हा झिम्बाब्वेकडून १४ कसोटी आणि ३८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5799.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5799.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3152a04b9b0d1d2cd94ed63427db5fa40f81e0e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5799.txt
@@ -0,0 +1,3 @@
+नियमन कायदा, १७७३ किंवा रेग्युलेटिंग अॅक्ट, १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.
+ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली. लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला. इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ असे म्हणतात.[१] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. मद्रास व मुंबईचे राज्यपाल त्यांच्या अमलाखाली आले. कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली. कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत. हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णतः समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. त्याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.
+अमेंडिंग अॅक्ट १७८१द्वारे यात काही सुधारणा करण्यात आल्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5809.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04cfcb79d029de50b36d7bea117526dc8431479e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5809.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+रेचल गोएंका ह्या भारतीय रेस्टोरेंटर, शेफ, लेखक आणि मुंबई येथील द चॉकलेट स्पून कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या द सॅसी स्पून, एक युरोपियन रेस्टॉरंट, हाऊस ऑफ मॅंडेरिन, चायनीज रेस्टॉरंट, बार्झा बार आणि बाइट्स, बीच शॅक थीम असलेली पब, विक्ट चायना, एक आशियाई रेस्टो-बार आणि सेसी टीस्पून सारख्या रेस्टॉरंट्सची साखळी चालवितात. [१][२][३] टाइम्स ऑफ इंडियाच्या टाइम्स हॉस्पिटॅलिटी आयकॉन्सने त्यांना २०१८ मध्ये वूमन एंटरप्रुअर ऑफ द इयर म्हणून निवडले, [१] आणि २०१८ मध्ये सीईओ मासिकाच्या ३० महिला उद्योजकांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली. [४] त्यांचा फोटो फिलिंग्ज [५] डॉग्ज एन मोर [६] आणि मदर अँड बेबी [७] सारख्या मासिकांच्या मुखपृष्ठावर दिसला होता. तिला अॅडव्हेंचर विथ मिथाई या पुस्तकासाठी तिला गौरमंड वर्ल्ड कूकबुक २०२० पुरस्कार देण्यात आला. [८]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_581.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_581.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ac79485fcbe0f099fef8bdb0d564bb156baa197
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_581.txt
@@ -0,0 +1 @@
+रपताडु विधानसभा मतदारसंघ - १५५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. रपताडु हा विधानसभा मतदारसंघ हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5881.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5881.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3a27841eee25c3a2a4888bed1696d08c6a5d33d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5881.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+रेट्रोस्पेक्ट हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, सतरावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ८५वा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5901.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5901.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c912b9fba29683f75903f51ee5758d56cfa70e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5901.txt
@@ -0,0 +1,10 @@
+युनायटेड स्टेट देश्यातील किफायतशीर दर असणारा हा एक हॉटेल समूह आहे. नाव लौकिक मिळविलेल्या रेड रुफ या मोठ्या मालमत्तेच्या हस्तकांनीच या हॉटेल समूहाला स्वतःचेच नाव दिलेले आहे. मुळातच यांची युनायटेड स्टेट,मिडवेस्ट,दक्षिण आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी 400 मालमत्ता केंद्रे आहेत. रेड रुफ इन हा एक लाडका स्नेहभाव पद्दतिचा हॉटेल समूह आहे.
+जीम ट्रूमन यांनी सन 1972 मध्ये कोलंबस, ओहिओ स्टेट फेरग्रावूण्ड्स,कोलंबसचे केंद्रस्थानी,शॉरन वुड्स पार्क आणि वेस्टेर्विल्ले मिनी गोल्फला सोयीचे,असे आथितिना स्वच्छ, आरामदाइ रूम्स किफायतशीर दराने उपलब्ध करून देणेचे उद्देश्याने रेड रुफ इन समूहाची स्थापना केली. हे चॅम्पियन्स ऑफ कोलंबस गोल्फ कोर्स आणि मॅजिक मौंटण फन सेंटरचे जवळ आहे. आजूनही मिशिगन येथील कलमझूचे पूर्व कोर्क रस्त्यावर जुने (इन # 3 ) रेड रूफ इन हॉटेल चालू आहे. रेड रूफ इन सन 1973 साली बांधले आणि सन 2004 मध्ये याचे नूतनीकरण केले.
+“स्लिप चीप” हे त्याचे बोध वाक्य होते. हेच बोध वाक्य टी शर्ट वर छापून ते या ठिकाणी विकले जात आणि ते खूपच प्रशिद्द होते. सन 1987 आणि 1988 मध्ये या रेड रुफ इन हॉटेल समूहाने दर व्रद्धिंगत केले तरीसुद्धा त्यांचे स्पर्धक बुद्गेटेल (आत्ताचे बायमौंत) आणि डेज इन यांच्या दरापेक्षा कितीतरी कमी होते. सन 1990 मध्ये रेड रुफ इन या हॉटेल समूहाने त्यांचे बोध वाक्य बदलून “ हिट द रूफ “ हे केले. तेजस्वी अश्या मार्टिन मुल्ल या नटाने दूरदर्शन मालिकात आणि रेडियो वर रेड रूफ इनची जाहिरात चालू केली.
+एकॉर यांनी सन 1999 मध्ये $1.115 बिलियन देऊन रेड रूफ इन ताब्यात घेतले.[१] त्यात 324 मालमत्ता आणि 37208 खोल्यांचा समावेश होता.
+एप्रिल 2007 मध्ये एकॉर यांनी सिटीग्रुप ग्लोबल स्पेशल सिचुयशन ग्रुप्स आणि वेस्ट ब्रिज होस्पिट्यालिटी निधि एलपी यांना $1.3 बिलियनला रेड रूफ इन विकल्याची घोषणा केली. या कांही भागाचे विक्रीचे काम पूर्ण झाल्यानंतर एकॉर यांनी स्वतःहाच्या झेंड्याखाली कांही भागात नवीनीकरण करून उत्तर अमेरिकन ब्रॅंड नमूना 6, आणि उत्तर अमेरिकन बाजारात लक्ष केन्द्रित केले.
+येथील 83 वातानुकूलित अतिथि ग्रहातील कोणत्याही एका खोलीत निवास केल्यानंतर आपण आपले घरीच आहोत असा आभास होतो.मोफतची वायरलेस इंटरनेट सुविधा कोठेही संपर्क देते, मनोरंजांनासाठीची दूरदर्शन सुविधा, तसेच विनंतिंनुसार मिक्रोवेवज आणि रेफ्रीजरेटर, स्वतंत्र बाथरूम मध्ये शोवर, टब, तसेच हेयर ड्रायर सुविधा आहेत. हवामान स्थिरता, मेज,तसेच स्थानिक संपर्कासाठी मोफत दूरध्वनी सुविधा आहेत. प्रक्रती स्वास्थ्यासाठी फिटनेस व्यवस्था, समोरील आवारात 24 तास स्वागत कक्ष, कॉफी / चहा व्यवस्था, बाहेरील बाजूस मोफत वाहन तळं सुविधा आहेत.[२]
+धूम्रपान रहीत आणि धूम्रपान विरहित रूम सुविधा ही येथे उपलब्ध आहेत. त्यात 2 फूल बेड धूम्रपान विरहित, 2 फूल बेड धूम्रपान रहित, रिकामा वेळ घालविण्यासाठीची किंग धूम्रपान विरहित रूम, आणि धूम्रपान रहित रूम, सुपीरियर किंग नॉंन स्मोकिंग, सुपीरियर किंग स्मोकिंग, स्टॅंडर्ड किंग रूम नॉंन स्मोकिंग, डबल रूम वीथं टू डबल बेड्स, नॉंन स्मोकिंग, अश्या विविध रूम्स आहेत.
+सन 2012 मध्ये रेड रूफ ने $200 मिल्लियन खर्च करून नूतनीकरण केले. आणि हॉटेलची गुणवत्ता वाढवून आधुनिक पद्दतीच्या आधुनिक आराखड्याप्रमाणे (नेक्स्ट जेन) राष्ट्रा राष्ट्रातून मूलभूत सेवा पुरविणे चालू केले. रेड रूफ नेक्स्ट गेन हॉटेलची विशेषतः अध्यावत, छानदार, आणि आंतर्गत व बाहेरील आराखडे त्यात फर्निचर, स्पा सहित आधुनिक व्हीसल सिंक बाथरूम्स, फ्लॅश हाय एंड बेडिंग, वूड लाइक फ्लोरिंग, आणि भव्य पडदा असणारा दूरदर्शन संच असी व्यवस्था केली.[३]
+रेड रूफ यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ते सन 2014 मध्ये रेड रूफ PLUS+ झाले. यात विशेष पद्दतीच्या खोल्या, कांही मालमत्तेचे लाल छत, LED लाइट, बाहेरील आवारात संकेत खुणा, यांचा समावेश केला. यूनायटेड स्टेट्स मधील सभोवारच्या 30 मालमत्तेत या रेड रूफ PLUS+ सुविधा अस्तीत्वात होत्या.
+रेड रूफ PLUS+ मध्ये मूलभूत वायफाय, वातानुकूलित, 24 तास चेक इन, उपहार ग्रह, बार,कॅफे, रूम सेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, पूल, जिम, या सुविधा आहेत.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5924.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5924.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d570d932ab0d552b247693d65a050159454b5af9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5924.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रेडिंग ( /ˈrɛdɪŋ/) [२] हे इंग्लंडच्या बर्कशायर काउंटीमधील एक शहर आहे.थेम्स आणि केनेट नद्यांच्या संगमावर थेम्सच्या खोऱ्यात वसलेले हे शहर लंडनपासून ६४ किमी पश्चिमेस, स्विंडनपासून ६४ किमी पूर्वेस आणि ऑक्सफर्डपासून ४० किमी दक्षिणेस आहे.
+रेडिंग हे थेम्स खोऱ्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. येथे विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि विमाकंपन्याची आवारे आहेत. [३] हे एक प्रादेशिक विक्री केंद्र देखील आहे. रेडिंग विद्यापीठाचे मुख्य आवार येथे आहे. रेडिंग एफ.सी. येथील असोसिएशन फुटबॉल संघ आहे.
+जागतिक ऑषध कंपनी बायर लाइफ सायन्सेसने २०१६मध्ये आपले मुख्यालय रेडिंगच्या ग्रीन पार्क बिझनेस पार्कमध्ये हलवले [७] इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स लिमिटेड [८] आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनच्याया माहिती तंत्रज्ञान कंपन्या रेडिंगमध्ये अनेक दशके आहेत. [९] यांशिवाय हुआवेई टेक्नोलॉजीझ, पेगासिस्टम्स, सीजीआय इंक, अॅजिलंट टेक्नोलॉजीझ, सिस्को, एरिक्सन, सिमँटेक, वेरायझन बिझनेस व इतर अनेक कंपन्यांची आवारे येथे आहेत.[१०] [११] [१२] [११] [१३]
+इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने १७८४-८६ दरम्यान येथील अॅबे गेटवे या शाळेच्या रीडिंग लेडीज बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. [१४] थॉमस हार्डीने रेडिंगचे वर्णन आपल्या लेखनात 'अल्डब्रिकहॅम' नावाने केले आहे. [१५]
+ऑस्कर वाइल्ड १८९५ ते १८९७ दरम्यान रेडिंग तुरुंगात कैद होते. तेथे असताना त्यांनी डी प्रोफंडिस हे पत्र लिहिले. सुटकेनंतर फ्रांसमध्ये राहून त्यांनी रेडिंग तुरुंगात पाहिलेल्या चार्ल्स वूल्ड्रिजच्या फाशी वर आधारित द बॅलड ऑफ रीडिंग गॅओल हे पुस्तक लिहिले.[१६] [१७] रेडिंगच्या रहिवासी रिकी जर्व्हेसने आपला सिमेटरी जंक्शन हा १९७०चे रेडिंग ही पार्श्वभूमी असलेला आणि ईस्ट रेडिंगमधील एका व्यस्त भागाचे
+चित्रण असलेला चित्रपट बनवला. [१८] [१९] [२०]
+रेडिंग हा नॅशनल रेल प्रणालीचा एक प्रमुख चौफुला आहे. रेडिंग रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे.[२१] [२२] येथून लंडनमधील पॅडिंग्टन आणि वॉटरलू या दोन्ही स्थानकांना रेल्वेसेवा उपलब्ध आहे. मुख्य रेडिंग स्थानकाशिवाय रेडिंग वेस्ट, रीडिंग ग्रीन पार्क, टाइलहर्स्ट आणि अर्ली ही इतर स्थानके रेडिंग शहराला रेल्वेसेवा पुरवतात..
+रेडिंग हे एलिझाबेथ लाइनचे पश्चिमेकडील शेवटचे स्थानक आहे. या मार्गावरुन जे लंडन पॅडिंग्टन पर्यंत थांबत जाणारी रेल्वेसेवा आहे. रेडिंगपासून पूर्वेकडील अॅबी वूड आणि शेनफील्डपर्यंत जाता येते.[२३]
+रेडिंगची जुळी शहरे: [२४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5936.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5936.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a3e44a5e3090a6808eb906fc582940069b90d39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5936.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेडियो दुर्बीण हे रेडियो लहरी ग्रहण करून त्याद्वारे दूरच्या खगोलीय वस्तूंच्या प्रतिमा करणारे यंत्र होय.
+पुण्याजवळ नारायणगाव येथे महाकाय रेडीओ दुर्बीण आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_594.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_594.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e30e58f9a00df72bdd58daa1cd7007e3bbac495
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_594.txt
@@ -0,0 +1,7 @@
+टोनी नदाल (२००५ - २०१७ )
+फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - )
+कार्लोस मोया ( २०१६ - )
+
+रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[१] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे.
+रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.
+नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5950.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5950.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..011c74f76a133984f3c97e3551af35b8e03f6a24
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5950.txt
@@ -0,0 +1,40 @@
+’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’
+पुलंच्या वाचकांना इतर अनेक पुस्तकांच्या मलपृष्ठावरील का/ गो छायाचित्र परिचित आहे. या दोन पुस्तकांत मात्र अनुक्रमाणिकेनंतर पुलंच ’वय झाल्यावरचं’ - वार्धक्यातील रंगीत छायाचित्र पहावयास मिळेल.
+
+अनुक्रमभाग १:
+१. जेव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होत १
+२. विनोदी लेखकाची दुःख ७
+३. मी ब्रह्मचारी असतो तर… १३
+४. मी हात दाखवतो २०
+५. मी अभ्यास घेतो २९
+६. मी कपडे शिवतो ३६
+७. रसिक मंडळी- एक उच्छाद ४४
+८. घर पहावं बांधून! ५७
+९. राहून गेलेल्या गोष्टी ६२
+१०. गवय्या होते होते… ६७
+११. लादलेला मानसन्मान ७२
+१२. नाट्यशिक्षण कसं घ्याल? ७७
+१३. लोकनाट्य ८२
+१४. नटाच्या दृष्टीतून दिग्दर्शक ८६
+१५. विद्यार्थ्यांशी हितगूज ९१
+१६. हसतखेळत अभ्यास करा ९६
+१७. श्रीयुत हिशेबी १०१
+१८. श्रीयुतकामचुकार १०६
+१९. श्रीयुतखादाड ११२
+२०. श्रीयुतदैववादी ११५
+२१. निर्माता, प्रेक्षक आणि टीकाकार ११९
+२२. काकूंची खानावळ १२५
+२३. मी फोटो काढतो १३३
+२४. शिंग फुंकिलें रणीं! १४२
+२५. लावणी- वाङमय़ाचं अंतरंग : शृंगार १४७
+२६. संकुचित प्रांतीयतेचे धोके! १५७
+२७. जगाचा नाटककार शेक्सपियर १६३
+२८. माझे लेखनकलेतील प्रयोग १६८
+२९. परिशिष्ट
+30. Writing for AIR 177
+31. Use of Sounds and Musicv in Radio Programmes 181
+32. Review of the Marathi Drama 187
+33. New Types of Activities in Creative and Performing Arts in India 191
+34. The Changing Values: Entertainment 197
+35. … I Cannot Love it Enough! 201
+रेडिओ एक जनसंपर्क साधना सोबतच , आधुनिक जगाचा मनोरंजन करणारा प्रभावी यंत्र आहे. रूपक , नभोनाट्य , चर्चा ,मुलाकत ,गीत, संगीत आधी लोकप्रिय कार्यकमाद्वारे मनोरंजन केले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5957.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5957.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0669afca8264d9737c8a4500993ab1c4b49c139
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5957.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेडिओ हा मुळातच आधुनिक काळातील एक प्रभावी जनसंपर्क साधन बनले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5958.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5958.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8303588a93d9bfbed436cd2e7e4435404af798ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5958.txt
@@ -0,0 +1,8 @@
+रेडिओ खगोलशास्त्र ही खगोलशास्त्राची उपशाखा असून ह्यात खगोलीय वस्तूंचा रेडिओ तरंग वापरून अभ्यास केला जातो. अंतराळातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध पहिल्यांदा कार्ल जान्स्की याने १९३० साली लावला. त्यानंतरच्या काळात रेडिओ निरीक्षणे वापरून तारे, दीर्घिका त्याचप्रकारे क्वेसार, पल्सार, रेडिओ दीर्घिका, मेझर्स यासारख्या नवीन प्रकारच्या वस्तूंचा आणि रेडिओ प्रारणाच्या स्रोतांचा शोध लावण्यात आला. त्याचबरोबर महास्फोट सिद्धान्ताचा पुरावा मानल्या जाणाऱ्या वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा शोध देखील रेडिओ खगोलशास्त्रामुळे लागला.
+१९३० मध्ये कार्ल जान्स्कीने अनपेक्षितपणे पहिल्या खगोलीय रेडिओ स्रोताचा शोध लावला. बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये एक अभियंता म्हणून तो अटलांटिक पलीकडच्या आवाजाच्या प्रक्षेपणात अडथळा आणणाऱ्या गोष्टीचा तपास करत होता. एक मोठा दिशादर्शक ॲंटेना वापरताना त्याच्या लक्षात आले, की त्याची ॲनालॉग रेकॉर्डिंग प्रणाली अज्ञात स्रोतापासून वारंवार येणारे संदेश रेकॉर्ड करत होती. हे संदेश जवळपास २४ तास आवर्ती असल्याचे दिसून आल्याने ते सूर्य त्याच्या दिशादर्शक ॲंटेनाच्या दृश्यासमोरून जाताना होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्याने काढला. पुढील तपशीलवार निरीक्षणांवरून असे लक्षात आले, की ते संदेश सूर्याप्रमाणे दर २४ तासांनी नाही तर २३ तास आणि ५६ मिनिटांनी पुन्हापुन्हा येत होते. जान्स्कीने या घटनेविषयी त्याचा मित्र, खगोलशास्त्रज्ञ आणि शिक्षक अल्बर्ट मेल्व्हिन स्केलेट याच्याशी चर्चा केली. त्याने जान्स्कीच्या निदर्शनास आणून दिले, की या संदेशांची वारंवारता सौर दिवसाच्या कालावधीशी तंतोतंत जुळते.[१] सौर दिवसाचा कालावधी हा २३ तास आणि ५६ मिनिटे आहे. जेव्हा एखादा खगोलीय स्रोत अकाशातील इतर ताऱ्यांच्या तुलनेत स्थिर असतो व तो पृथ्वीच्या एका परिवलनामध्ये एकदा दिसतो. पुढे या निरीक्षणांची दृश्य वर्णपटलातील निरीक्षणांशी तुलना करून जान्स्कीच्या असे लक्षात आले की जेव्हा आकाशगंगेतील सर्वात जास्त घनतेच्या मध्यवर्ती भागातील धनू तारकासमूह त्याच्या ॲंटेनाच्या दृश्यासमोरून जाते, तेव्हा हे संदेश तीव्र होतात. [२]
+जान्स्कीने त्याचे काम १९३३ साली प्रसिद्ध केले. त्याला या रेडिओ संदेशांचे आणखी संशोधन करायची इच्छा होती, परंतु बेल लॅबॉरेटरीने त्याला दुसऱ्या प्रकल्पावर काम करायला सांगितल्याने त्याने या क्षेत्रात पुढे काम केले नाही. रेडिओ खगोलशास्त्रातील त्याच्या या आद्य प्रयत्नांमुळे स्राव घनतेच्या (flux density) मूलभूत एककाला त्याच्या नावावरून जान्स्की असे नाव देण्यात आले.
+जान्स्कीच्या संशोधनापासून प्रेरणा घेऊन ग्रोटे रेबर याने १९३७ साली त्याच्या घराच्या अंगणात ९ मीटर व्यासाची पॅराबोलिक आकाराची दुर्बिण बनवली. त्याने प्रथम जान्स्कीची निरीक्षणे पुन्हा घेऊन सुरुवात केली व पुढे जगातील पहिले आकाशाचे रेडिओ वर्णपटामध्ये सर्वेक्षण केले.[३] २७ फेब्रुवारी १९४२ मध्ये ब्रिटिश सैन्यातील जे. एस. हे या संशोधन अधिकाऱ्याने सूर्याने उत्सर्जित केलेल्या रेडिओ लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा शोधले.[४]
+पुढे लवकरच अनेक प्रकारच्या स्रोतांची निरीक्षणे रेडिओ तरंगलांबीमध्ये होऊ लागली आणि रेडिओ इंटरफेरोमेट्री, छिद्र संश्लेषण (aperture synthesis) सारख्या तंत्रज्ञानांचा शोध लागला.
+रेडिओ खगोलशास्त्रज्ञ रेडिओ वर्णपटातील निरीक्षणे घेण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करतात. दुर्बीण रेडिओ स्रोताच्या दिशेने वळवून त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ प्रारणाचे विश्लेषण केले जाते. आकाशातील एखाद्या भागाची प्रतिमा बनवण्यासाठी त्या भागाची अनेक सलग निरीक्षणे एकत्र जोडून प्रतिमा तयार केली जाते. एका दुर्बिणीने जशी निरीक्षणे घेतली जातात, तसेच अनेक स्वतंत्र दुर्बिणींची शृंखला तयार करून त्यापासून इंटरफेरोमेट्री आणि छिद्र संश्लेषण ही तंत्रे वापरून अधिक कोनीय विभेदन असलेली निरीक्षणेही घेतली जातात; त्यामुळे रेडिओ वर्णपटामध्ये स्रोतामधील लहान संरचनांचा सखोल अभ्यास करता येतो. भारतातील पुण्याजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको राज्यातील वाळवंटातील व्हेरी लार्ज ॲरे या रेडिओ दुर्बिणी जगातील अशाप्रकारच्या अनेक लहान रेडिओ दुर्बिणींची शृंखला वापरून तयार केलेल्या दुर्बिणींपैकी काही दुर्बिणी आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक देशातील शास्त्रज्ञ एकत्र येऊन स्क्वेअर किलोमीटर ॲरे (स्का) या जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती करत आहेत.[५]
+रेडिओ खगोलशास्त्रामुळे खगोलशास्त्राच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे. विशेषतः रेडिओ खगोलशास्त्रामुळे क्वेसार, पल्सार आणि रेडिओ दीर्घिका यासारख्या नवीन प्रकारच्या स्रोतांचा शोध लागला. याचे कारण असे, की ज्या दृश्य वर्णपटात डिटेक्ट होत नाहीत, अशा गोष्टी रेडिओ खगोलशास्त्रामुळे डिटेक्ट करता येतात .
+वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा शोधदेखील रेडिओ दुर्बिणीमुळे लागला. त्याचबरोबर, सूर्य व ग्रह यासारख्या जवळच्या गोष्टींचा अभ्यासही रेडिओ खगोलशास्त्रामध्ये केला जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5959.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5959.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..48fad9bd95dcc9b08d99209232612b6d6451e48c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5959.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रेडिओ तरंग किंवा रेडिओ लहर विद्युतचुंबकीय प्रारणाचा एक प्रकार आहे ज्यांची वारंवारता अवरक्त किरणांपेक्षा कमी असते, म्हणजेच त्यांची तरंगलांबी अवरक्त किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. रेडिओ लहरींची वारंवारता ३०० गिगाहर्ट्झ ते ३ किलोहर्ट्झ या दरम्यान असून, तरंगलांबी १ मिलीमीटर ते १०० किलोमीटर या दरम्यान असते. सर्व विद्युतचुंबकीय लहरींप्रमाणे या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
+नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या रेडिओ लहरी आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे तयार होतात किंवा खगोलीय वस्तूंमधून येतात. कृत्रिम रेडिओ लहरींचा वापर रेडिओ संदेशवहन, रडार, संदेशवहनाचे उपग्रह यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो.
+वेगवेगळ्या वारंवारतेच्या रेडिओ लहरींचे पृथ्वीच्या वातावरणातील प्रसाराचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, लांब तरंगलांबीच्या रेडिओ लहरी डोंगरांसारख्या अडथळ्यांमुळे विवर्तित (डिफ्रॅक्ट) होतात, म्हणून त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर प्रवास करू शकतात; कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी आयनावरणापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर क्षितिजापलीकडे परत येतात; अतिशय कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी न वाकता दृश्य रेषेत सरळ प्रवास करतात.
+रेडिओ लहरींना त्यांच्या वारंवारतेनुसार अनेक पट्ट्यांमध्ये (बॅंड्स) विभागण्यात आले आहे.
+रेडीओ तरंगाच्या सहाय्याने दूरअंतरावरील व्यक्ती आपसात बोलू शकतात .
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5972.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c0860d009ca22a10577f20041f87676748e45cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_5972.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रेणकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7372991ddfe93dcfb9e12e6911bab2a9c50f25af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रंकाळ्यातील संध्यामठ परिसरात मार्च महिन्यापासून पाणी कमी होत जाते. याच ठिकाणी काठावर एप्रिल २०१७ मध्ये मोठया प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला. संध्यामठ परिसरातील रंकाळयाचा काठ अशा मृत माशांमुळे पांढरा शुभ्र होतो. हजारो मासे काठावर मरून पडतात, तसेच संध्यामठ पासून रंकाळा टॉवरपर्यंत मृत मासे पाण्यावर तरंगत असतात.[ संदर्भ हवा ]
+रंकाळा हा कोल्हापूर शहराला लाभलेला सगळ्यात सुंदर असा हिरा आहे. अतिक्रमण व वाढत्या लोकसंख्येने तलावाचे पाणी प्रदूषित होत आहे आणि त्यातील जलचर, वनस्पती सुद्धा आपोआप नष्ट होत आहेत.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6035.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6035.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8598ed2a6d41eb4cfc2844ddc0f7d02a08be61b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6035.txt
@@ -0,0 +1,6 @@
+पर्जन्यवृक्ष हा एक गुलाबी फुलांचा विशाल वृक्ष आहे. यालाच रेन ट्री किंवा विलायती शिरीष असे म्हणतात. वर्षावृक्ष, खोटा शिरीष ही त्याची आणखी काही नावे आहेत. या झाडाची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. हा वृक्ष वर्षभर हिरवा दिसतो. ह्या झाडावर सिकाडा नावाच्या किड्यांचा अधिवास असतो. त्या किड्यांच्या शरीरातील पाणी झाडाची पाने हलल्यावर खाली पडते. झाडाखालील जमीनही ओलसर आढळून येते.[१] पर्जन्यवृक्ष हे नाव त्यावरूनच आलेले आहे.[२]
+पर्जन्यवृक्ष हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील[३] म्हणजे ब्राझील, पेरू, मेक्सिको ह्या उष्णकटिबंधीय देशातील. पण आता भारतात उष्ण हवामानाच्या प्रदेशात सर्वत्र आढळणारा आणि झपाट्याने वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष विशिष्ट उंचीपर्यंत सरळ वाढतो, मात्र त्यानंतर ह्याच्या फांद्या छत्रीसारख्या पसरतात. पसरलेल्या फांद्यांवरील छत्रीसारख्या पर्णसंभारामुळे हा वृक्ष डौलदार व शोभिवंत दिसतो. दाट पानांमुळे त्याची सावलीही दाट असते. त्यामुळे मोठ्या रस्त्यात दुतर्फा आणि सार्वजनिक उद्यानांत हा लावला जातो. पूर्ण वाढलेला हा वृक्ष साधारण २५ मीटर उंच आणि ३० मीटर व्यास इतका पसरू शकतो. हा वृक्ष खूपच विशाल होत असल्यामुळे घराच्या आसपास किंवा आवारात लावला जात नाही.[४]
+पर्जन्यवृक्षाचे खोड खडबडीत आणि गर्द करड्या रंगाचे असते. तळाशी खूपच मोठ्या असलेल्या खोडाला वर गेल्यावर अनेक फांद्या फुटतात आणि अशा फांद्यांचेही खोड जाड असते. झाडाची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत तर वरवरच पसरलेली आढळतात.[३]
+पर्जन्यवृक्षाची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त (bipinnate) प्रकारची असतात. पर्णिका गडद हिरव्या रंगाच्या असून त्यांच्या ४ ते ८ जोड्या असतात. त्यावर ३ ते ७ उपपर्णिकांच्या जोड्या असतात. उपपर्णिकांचा आकार लंबगोलाकार असतो. चांगल्या सूर्यप्रकाशात पर्णिका पूर्ण विस्तारलेल्या असतात. पण उन्ह कमी झाल्यावर तसेच रात्री त्या मिटून खाली झुकतात. वर्षाऋतूतही प्रकाश पुरेसा नसल्यास पर्णिका मिटून खाली झुकतात.[१]
+पर्जन्यवृक्षाला उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते एप्रिल आणि शरद ऋतू संपताना म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बहर येतो आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाची गोंड्यासारखी असंख्य फुले दिसू लागतात. झाडावर दिसणारी कळी म्हणजे प्रत्यक्षात फारच लहान लहान कळ्यांचा समूह असतो तद्वतच दिसणारे फुलही लहान लहान फुलांचा समूह असतो. फुलाचा देठ नलिकाकृती आणि रंग फिकट हिरवा तर पाकळ्या गुलाबी असतात. त्यातून बाहेर आलेले सूक्ष्म आणि नाजूक तंतूसारखे लांब असंख्य पुंकेसर लक्ष वेधून घेतात. हे पुंकेसर तळाकडे पांढरे तर वरील बाजूस गुलाबी असे दुरंगी असतात. बहराच्या काळात सुकलेल्या पुंकेसरांचा सडा झाडाखाली पडलेला दिसतो.
+फुले येऊन गेल्यावर त्या जागी पर्जन्यवृक्षाला शेंगा येतात. शेंगा साधारण १५ ते २० सेंमी लांब आणि दोन सें मी रुंद असतात. त्यांचा रंग गडद तपकिरी असतो. शेंगात चिकट, गोड गर आणि कठीण चकचकीत बिया असतात. अनेक प्राणी विशेषतः खारी शेंगा आवडीने खातात.[३] अशा अनेक चिकट शेंगा झाडाखालील रस्त्यावर पडलेल्या आढळतात. रस्ता डांबरी किंवा सिमेंटचा असल्यास अशा शेंगांवरून वाहने गेल्यास शेंगा रस्त्याला चिकटतात. पावसाळ्यात ह्याच्या बिया सहज रुजतात. छाट कलमाद्वारे फांद्या लावूनही ह्या झाडाचे संवर्धन करता येते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6064.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6064.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6064.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_612.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_612.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93fdcc5c4ea771c7c61f44964cf1ce91161bbfd9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_612.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रब ने बना दी जोडी हा एक २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुष्का शर्माने पदार्पण केलेला हा बॉलिवूड चित्रपट सुपरहिट झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6129.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6129.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..036750dcfaa57a91fd0d0c89837ae827348db43e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6129.txt
@@ -0,0 +1,26 @@
+रेमंड डेव्हिस जुनियर हे शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6136.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6136.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c6cff5c9c111a6296b6807a5b0ae2d608c9b70f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6136.txt
@@ -0,0 +1 @@
+रेमंड रोमान थिएरी पोलान्स्की तथा रेमंड लाइबलिंग (१८ ऑगस्ट, १९३३ - ) हा फ्रेंच-पोलिश चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_614.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_614.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39c348e7ee8d1fa933e4a12b93e960573f03fd2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_614.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+रबडी (IAST: Rabaḍī) हा भारतीय उपखंडातून उगम पावलेला एक गोड, दुग्धजन्य पदार्थ आहे. दूध कमी आचेवर उकळवून ते दाट होईपर्यंत बनवले जाते आणि त्याचा रंग पांढरा किंवा फिकट पिवळा होतो. चव देण्यासाठी त्यात गूळ, मसाले आणि काजू टाकले जातात. हे थंड करून मिष्टान्न म्हणून दिले जाते. रासबली, छेना खीरी आणि खिरा सागरा यासारख्या अनेक मिष्टान्नांमध्ये राबडी हा मुख्य घटक आहे.
+बासुंदी या नावानेही अशीच एक डिश आहे.
+चंडीमंगला 1400 च्या सुरुवातीच्या काळात इतर मिठाईंसह रबडी (घट्ट केलेले, गोड दूध) चा उल्लेख करते.
+आर्थिक मंदीच्या काळात 1965 मध्ये कोलकाता येथे दुधाच्या अतिवापरामुळे राबडीवर बंदी घालण्यात आली होती. स्वतंत्र मिठाईच्या दुकानांवरील खटल्यांमुळे कलकत्ता उच्च न्यायालयाने वर्षभरातच ते रद्द केले.
+मोठ्या खुल्या भांड्यात (कढई) गोड दूध गरम करून रबरी तयार केली जाते. दुधाच्या पृष्ठभागावर मलईचा थर तयार होऊ लागल्यावर, ते काढून टाकले जाते आणि बाजूला ठेवले जाते. दूध संपेपर्यंत प्रक्रिया चालू राहते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6155.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6155.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b70555a2ee6657eb461ba0c6bcde00a8dcbeb91d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6155.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 64°08′N 21°56′W / 64.133°N 21.933°W / 64.133; -21.933
+
+रेक्याविक ही आइसलँडची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6163.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6163.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e6ec3ce3d37f0874b438c6f022b82baa8d130ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6163.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रेल फेन्स सायफर हा एक ट्रान्सपोसिशन सायफर[मराठी शब्द सुचवा] आहे. कूटसंदेश पाठविण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
+या सायफर मध्ये, जो संदेश (म्हणजेच प्लेनटेक्स्ट) आपल्याला कूटबद्ध (एनक्रिप्ट) करायचा आहे, तो खाली-वर तिरप्या पद्धतीने लिहिला जातो. ह्याची खोली (म्हणजेच डेप्थ) पूर्वनिर्देशित असते. अशा पद्धतीने लिहून झाल्यावर, तो संदेश ओळीनुसार पाठवला जातो.
+आपण रेल फेंस सायफर सोप्या पद्धतीने सोडवू शकतो.
+'WE ARE DISCOVERED. FLEE AT ONCE' हा संदेश अशाप्रकारे एनक्रिप्ट केला जातो -
+संदेश पाठविताना तो असा दिसतो -
+रेल फेन्स हा फारसा भक्कम सायफर नाही. मर्यादित प्रमाणात असलेल्या रेल्स मुळे, ह्यात संदेश शोधून काढणे सोपे असते.
+रेल फेंस सायफरला झिगझॅग सायफर असेही म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6173.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6173.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc147498a7f57bd0e57509a0c89390431283fd9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6173.txt
@@ -0,0 +1,55 @@
+गुणक: 35°49′8″N 78°38′41″W / 35.81889°N 78.64472°W / 35.81889; -78.64472
+
+रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.
+रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात.
+
+ अटलांटा
+ अॅनापोलिस
+ आल्बनी
+ इंडियानापोलिस
+ ऑगस्टा
+ ऑलिंपिया
+ ऑस्टिन
+ ओक्लाहोमा सिटी
+ काँकोर्ड
+ कार्सन सिटी
+ कोलंबस
+ कोलंबिया
+ चार्ल्स्टन
+ जुनू
+ जॅक्सन
+ जेफरसन सिटी
+ टॅलाहासी
+ टोपेका
+ ट्रेंटन
+ डेन्व्हर
+ डोव्हर
+ दे मॉईन
+ नॅशव्हिल
+ पियेर
+ प्रॉव्हिडन्स
+ फीनिक्स
+ फ्रँकफोर्ट
+ बिस्मार्क
+ बॅटन रूज
+ बॉइझी
+ बॉस्टन
+ माँटगोमेरी
+ माँतपेलिए
+ मॅडिसन
+ रिचमंड
+ रॅले
+ लान्सिंग
+ लिंकन
+ लिटल रॉक
+ शायान
+ सांता फे
+ साक्रामेंटो
+ सेंट पॉल
+ सेलम
+ सॉल्ट लेक सिटी
+ स्प्रिंगफील्ड
+ हार्टफर्ड
+ हॅरिसबर्ग
+ हेलेना
+ होनोलुलु
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_618.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_618.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e0e38f000d242a0a862eb22c18f628ad9239762
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_618.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रबाळे हे नवी मुंबई शहराच्या रबाळे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. रबाळे स्थानकाचे उद्घाटन २० जून २००७ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांनी केले.
+{{{1}}} {{{5}}}
+{{{2}}} {{{6}}}
+{{{3}}} {{{7}}}
+{{{4}}} {{{8}}}
+ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6184.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6184.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b568814cc8632f1e54352597dd2d1d66a1952ffb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6184.txt
@@ -0,0 +1,4 @@
+आगगाडी हे लोखंडी रुळांवरून चालणारे आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक वाहन आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व रुळांवरून धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेणाऱ्या वाहनाला आगगाडी म्हणतात. हे रूळ बहुधा पोलादी असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, कॉंक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.
+पूर्वी रेल्वेगाड्या कोळशाच्या इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला आगगाडी असे म्हणू लागले. आज बहुतेक रेल्वेगाड्या डिझेल, पेट्रोल व वीज इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.
+ब्रिटिश इंजिनियर जॉर्ज स्टीफन्सन (१७८१ - १८४८)यांनी रेल्वेचा शोध लावला. १८१४ मध्ये स्टीफन्सन यांनी बनवलेली आगगाडी रुळावरून धावू लागली. ती आगगाडी वाफेच्या इंजिनवर चालणारी होती, त्या इंजिनाचं नाव 'ब्लूचर' असं होतं. त्यानंतर त्यांनी गाडी ओढणारं इंजिन बनवलं त्याचं नाव होतं 'लोकोमोटिव्ह', १९२९ मद्धे त्यांचा मुलगा रॉबर्ट याच्या मदतीने, 'रॉकेट' नावाचं वाफेवर चालणारं व डबे ओढणारं इंजिन तयार केलं, हेच इंजिन लिव्हरपूल ते मॅंचेस्टर या जगातल्या पहिल्या रेल्वेमार्गावर पॅसेंजर गाडी चालवण्यासाठी निवडलं गेलं.रेल्वे साहित्यामधूनच जनसंपर्क हा हा शब्द उदयास आले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6204.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6204.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d8adf5034e1944b51a15ffc64383f251fcef769
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6204.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रेवती हे एक नक्षत्र आहे.
+
+भारतीय २७ नक्षत्रांपैकी सत्ताविसावे म्हणजे शेवटचे नक्षत्र. या नक्षत्रात एकूण ३२ तारे असून त्यांमध्ये ठळक तारे जास्त नाहीत. यांपैकी ५.४ प्रतीचा [⟶ प्रत] झीटा पीशियम हा तारा [विषुवांश १ ता. ११ मि. ०.३६ से., क्रांती ७० १८' २"; ⟶ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या नक्षत्राचा योगतारा आहे. या ताऱ्याला कोणी जयंती असेही म्हणतात. उत्तरा भाद्रपदातील दक्षिणेकडील ताऱ्याच्या आग्नेयीस सु. १० अंशांवर सामान्यपणे पूर्व-पश्चिम अशी या अंधुक ताऱ्यांची ओळ पसरलेली दिसते. हे नक्षत्र नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मध्य मंडलावर येते आणि ३१ मार्चला सूर्य या नक्षत्रात प्रवेश करतो. या नक्षत्राचा समावेश मीन राशीत करतात. या नक्षत्राची आकृती ढोबळपणे मृदंगासारखी मानलेली असून नक्षत्राची देवता पूषा आहे. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र मृदुमैत्र, तिर्यङमुख व शुभ मानले आहे.
+. ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6258.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6258.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c768ceb432d9dae94dd5ce10fe8ddb1ed547f878
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6258.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेशीम मार्ग (जर्मन: Seidenstraße) हे दक्षिण युरोपाला अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे आहे. ऐतिहासिक काळात चीनमधे मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रेशमाच्या व्यापारावरून हे नाव पडले.
+रेशीम मार्गाद्वारे आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे. महायान बौद्ध धर्माने पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस रेशीम मार्गाने चीन मध्ये प्रवेश केला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6263.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6263.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20814b46f44c77ac25a3ea81769ae54f660a2762
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6263.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेश्मा शिंदे (२७ मार्च १९८७) ही भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. रेश्मा रंग माझा वेगळा मालिकेत दीपाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. २०१४ साली तिने लगोरी - मैत्री रिटर्न्स या मालिकेतून पदार्पण केले.[१]
+२००९ मध्ये, तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार 1 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. त्यानंतर तिला स्टार प्रवाह वरील बंद रेशमाचे या दूरदर्शन शोची ऑफर मिळाली. २०१४ मध्ये तिला लगोरी - मैत्री रिटर्न्स मध्ये पूर्वा म्हणून भूमिका मिळाली. २०१५ मध्ये तिने नांदा सौख्य भरे मध्ये नकारात्मक भूमिका केली होती. २०१६ मध्ये, तिने चाहूल या हॉरर टेलिव्हिजन शोमध्ये शांभवीची भूमिका केली होती. तिने मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकाही केल्या. सध्या, ती रंग माझा वेगळा मध्ये दीपा म्हणून दिसली.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6267.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c296e53d1e92f6f7305880bfaa51c588093af1b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6267.txt
@@ -0,0 +1 @@
+रेस हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेल एक हिंदी चित्रपट आहे. यात सैफ अली खान, अनिल कपूर, अक्षय खन्ना, बिपाशा बासू, कतरिना कैफ, समीरा रेड्डी आणि दलिप ताहिल यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_627.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98dbfdf7dfce3724193573a82119b384a9a07f37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_627.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रबौल पापुआ न्यू गिनीतील ईस्ट न्यू ब्रिटन प्रांतातील गाव आहे. इ.स. १९९४पर्यंत हे गाव प्रांताची राजधानी होते. त्यावर्षी जवळील रबौल काल्डेरा या ज्वालामुखीचा स्फोट होउन उडालेल्या राखेने गाव जवळजवळ नष्ट झाले होते. ही हजारो टन राख हजारो मीटर आकाशात उडाली व पावसासह रबौल व आसपासच्या प्रदेशात पडली. या राखेच्या वजनाने रबौलमधील जवळजवळ सगळ्या इमारती कोसळल्या. यानंतर राजधानी कोकोपो येथे हलवण्यात आली.
+रबौल काल्डेरा अजूनही जागृत आहे व त्यामुळे रबौलवरचे संकट कायम आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6293.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6293.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cefcfe4a01c5b4959665712689bf9bc6d14674b1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6293.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेहान कहलून (जन्म दिनांक अज्ञात:पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.
+रेहान हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6297.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6297.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68837092ebaf664abb46ed91652bca9f77a0cf70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6297.txt
@@ -0,0 +1 @@
+रैगेन (९ जुलै, इ.स. १६५३ - २४ सप्टेंबर, इ.स. १७३२ ) हा इ.स. १६६३ ते इ.स. १६८७ या कालावधीत जपानचा सम्राट होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6324.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6324.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e8218a20291df821da9d1d7bf6c336616d957d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6324.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉकफोर्ड अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. विनेबेगो काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,८७२ होती.
+रॉकफोर्ड रॉक नदीकाठी वसेलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6335.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6335.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8bcafa60bb03a0d275b7b1fe5bf5f4cab98e4d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6335.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉकिंगहॅम काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+रॉकिंगहॅम काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6342.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34af028b5e2e7d9a598308d690ba6f1f3f20d6fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6342.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे.
+अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6376.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..36f82362cd931b0f440b7db6b67f9f19c23d1fea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6376.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉजर चार्ल्स ब्लंट (नोव्हेंबर ३, इ.स. १९००:ड्युरॅम, इंग्लंड - जून २२, इ.स. १९६६:वेस्टमिन्स्टर, इंग्लंड) हा न्यूझीलंडकडून नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6387.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6387.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e292717d90bd7b058593294510410994ef76d897
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6387.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉजर माल्कम प्रिदू (३१ जुलै, १९३९:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९६८ ते १९६९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6391.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6391.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05c5dd3852c5028bf030be3fa2356040c34ce0a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6391.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉजर युजीन मेरिस (सप्टेंबर १०, इ.स. १९३४ - डिसेंबर १४, इ.स. १९८५) हा अमेरिकन बेसबॉल खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6404.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6404.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6404.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल २४, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6455.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6455.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90dd527b6d0ee7f48427c515aa26c1696842a3bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6455.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉनल्ड अर्नेस्ट पॉल (इंग्लिश: Ronald Ernest Paul) ऊर्फ रॉन पॉल (२० ऑगस्ट, इ.स. १९३५ - हयात) हे अमेरिकन राजकारणी, डॉक्टर व लेखक आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असून इ.स. १९७९ ते इ.स. १९८५ या काळात त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. इ.स. २०१२ सालातील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करीत् आहेत. नोव्हेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे, व तळागाळातील तसेच मध्यमवर्गातील जनतेचा त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे.
+पॉल यांनी इ.स. १९८८ व इ.स. २००८ सालांतल्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन्ही वेळेस ते असफल ठरले.
+अमेरिकेतील तळागाळातील अनेक लोकशाहीवादी चळवळींवर त्यांचा प्रभाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6466.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6466.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90dd527b6d0ee7f48427c515aa26c1696842a3bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6466.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉनल्ड अर्नेस्ट पॉल (इंग्लिश: Ronald Ernest Paul) ऊर्फ रॉन पॉल (२० ऑगस्ट, इ.स. १९३५ - हयात) हे अमेरिकन राजकारणी, डॉक्टर व लेखक आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असून इ.स. १९७९ ते इ.स. १९८५ या काळात त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. इ.स. २०१२ सालातील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करीत् आहेत. नोव्हेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे, व तळागाळातील तसेच मध्यमवर्गातील जनतेचा त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे.
+पॉल यांनी इ.स. १९८८ व इ.स. २००८ सालांतल्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन्ही वेळेस ते असफल ठरले.
+अमेरिकेतील तळागाळातील अनेक लोकशाहीवादी चळवळींवर त्यांचा प्रभाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6471.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6471.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46f1ac1cb282a7cb0685e176393094da8cb1dd46
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6471.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉनाल्ड जॉर्ज आल्फोन्सो रॉन हेडली (२९ जून, १९३९:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७३ मध्ये २ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6512.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6512.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0742f23815d0319cc26862ba4bb05d2633fa2caa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6512.txt
@@ -0,0 +1,11 @@
+जुलियस रॉबर्ट ऑपनहाइमर (२२ एप्रिल, इ.स. १९०४:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १८ फेब्रुवारी, इ.स. १९६७:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका) हे अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लॉस अलामोस प्रयोगशाळेचे मुख्याधिकारी असलेल्या ऑपनहाइमरना परमाणुबॉंबच्या जनकांपैकी एक मानले जाते.
+हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया, बर्कली येथे प्राध्यापक होते. यांचा भाऊ फ्रॅंक ऑपनहाइमर हा सुद्धा भौतिकशास्त्रज्ञ होता.
+
+ओपेनहाइमरने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले, जिथे त्यांनी 1925 मध्ये रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठ आणि 'गॉटिंगेन विद्यापीठात' भौतिकशास्त्राचा अभ्यास केला, जिथे त्यांनी 1927 मध्ये 'पीएचडी' प्राप्त केली. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे शैक्षणिक पदे भूषवली. 'कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', आणि 'क्वांटम मेकॅनिक्स' आणि 'न्यूक्लियर फिजिक्ससह', सैद्धांतिक भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
+दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यांना मॅनहॅटन प्रकल्पावर काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आणि 1943 मध्ये न्यू मेक्सिकोमधील लॉस अलामोस प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांना शस्त्रे विकसित करण्याचे काम देण्यात आले. प्रकल्पाच्या यशामध्ये ओपेनहायमरचे नेतृत्व आणि वैज्ञानिक कौशल्ये महत्त्वाची ठरली. 16 जुलै 1945 रोजी ट्रिनिटी चाचणीपाहणाऱ्यांपैकी त्यांचा समावेश होता, ज्यामध्ये पहिला अणुबॉम्ब यशस्वीपणे पाडण्यात आला होता. त्यांनी नंतर टिपणी केली की या स्फोटामुळे हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेतील शब्द त्यांच्या मनात आले: "आता मी मृत्यू, जगाचा नाश करणारा आहे." ऑगस्ट १९४५ मध्ये, जपानी शहरे हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर युद्धात अण्वस्त्रांचा एकमेव वापर केला गेला.
+युद्ध संपल्यानंतर, ओपेनहाइमर नव्याने तयार केलेल्या युनायटेड स्टेट्स अणुऊर्जा आयोगाच्या प्रभावशाली सामान्य सल्लागार समितीचे अध्यक्ष बनले. त्यांनी आण्विक ऊर्जेवर आंतरराष्ट्रीय नियंत्रणासाठी लॉबिंग केले, आण्विक प्रसार आणि सोव्हिएत युनियनबरोबर अण्वस्त्रांची शर्यत टाळली. 1949-1950 या प्रश्नावरील सरकारी चर्चेदरम्यान त्यांनी हायड्रोजन बॉम्बच्या विकासाला विरोध केला आणि त्यानंतर काही यूएस सरकार आणि लष्करी गटांचा राग भडकवणाऱ्या संरक्षण-संबंधित मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घेतली. दुस-या रेड स्केरच्या वेळी, ओपेनहाइमरच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोक आणि संघटनांशी असलेल्या भूतकाळातील संघटनांसह, 1954 मध्ये बहुचर्चित सुरक्षा सुनावणीत त्याची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली. त्याचा थेट राजकीय प्रभाव प्रभावीपणे काढून टाकण्यात आला.त्यांनी भौतिकशास्त्रात व्याख्यान देणे, लेखन करणे आणि काम करणे सुरू ठेवले. नऊ वर्षांनंतर, राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि त्यांचे राजकीय वारस लिंडन बी. जॉन्सन यांनी त्यांना एनरिको फर्मी पुरस्काराने राजकीय पुनर्वसनाचा हावभाव म्हणून सन्मानित केले. 2022 मध्ये, त्याच्या मृत्यूनंतर पंचावन्न वर्षांनी, यूएस सरकारने 1954 चा निर्णय रद्द केला आणि ओपेनहाइमरच्या निष्ठेची पुष्टी केली.
+प्रारंभिक जीवन
+बालपण आणि शिक्षण
+जे. रॉबर्ट ओपेनहाइमर यांचा जन्म न्यू यॉर्क शहरातील एका ज्यू कुटुंबात 22 एप्रिल 1904 रोजी, चित्रकार एला फ्रीडमन आणि ज्युलियस सेलिग्मन ओपेनहायमर, एक श्रीमंत कापड आयातदार यांच्या पोटी झाला होता. ज्युलियसचा जन्म प्रशिया राज्याच्या हेसे-नासाऊ प्रांताचा एक भाग असलेल्या हानाऊ येथे झाला होता आणि 1888 मध्ये,किशोरावस्थेत काही संसाधने, पैसा नसताना, कोणतेही पदवीधर अभ्यास आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान नसताना युनायटेड स्टेट्समध्ये आले होते. एका टेक्सटाईल कंपनीने त्यांना कामावर घेतले आणि एका दशकात ते तेथे एक कार्यकारी झाले, अखेर श्रीमंत झाले.ओपेनहाइमरचे कुटुंब हे ज्यूंचे पालन न करणारे होते.1912 मध्ये, हे कुटुंब 155 रिव्हरसाइड ड्राईव्हच्या 11व्या मजल्यावर, वेस्ट 88व्या स्ट्रीट, मॅनहॅटनजवळ, आलिशान घरे आणि टाउनहाऊससाठी प्रसिद्ध असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेले. त्यांच्या कला संग्रहात पाब्लो पिकासो आणि एडवर्ड वुइलार्ड यांच्या कलाकृतींचा समावेश होता आणि व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या किमान तीन मूळ चित्रांचा समावेश होता.[8] रॉबर्टचा धाकटा भाऊ फ्रँक होता, जो पुढे एक भौतिकशास्त्रज्ञ बनला आणि त्याने नंतर सॅन फ्रान्सिस्को मध्येच एक्सप्लोरेटोरियम विज्ञान संग्रहालयाची स्थापना केली.
+त्याच्या शेवटच्या वर्षात त्याला रसायनशास्त्रात रस निर्माण झाला.[13] त्यांनी 1921 मध्ये पदवी प्राप्त केली आणि एक वर्षानंतर, वयाच्या 18 व्या वर्षी हार्वर्ड कॉलेजमध्ये प्रवेश केला, कारण युरोपमधील कौटुंबिक उन्हाळ्याच्या सुट्टीत जोआचिमस्टल येथे भेट घेत असताना त्यांना कोलायटिसचा झटका आला. आजारातून बरे होण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्या इंग्रजी शिक्षक हर्बर्ट स्मिथची मदत घेतली, ज्यांनी त्याला न्यू मेक्सिकोला नेले, जिथे ओपेनहायमर घोडेस्वारी आणि नैऋत्य युनायटेड स्टेट्सच्या प्रेमात पडला.
+ओपेनहायमरने रसायनशास्त्रात शिक्षण घेतले, परंतु हार्वर्डला विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना इतिहास, साहित्य आणि तत्त्वज्ञान किंवा गणिताचा अभ्यास करणे आवश्यक होते. त्याने प्रत्येक टर्म सहा अभ्यासक्रम घेऊन त्याच्या उशीरा सुरुवातीची भरपाई केली आणि त्याला अंडरग्रेजुएट ऑनर सोसायटी फी बीटा कप्पामध्ये प्रवेश मिळाला. त्याच्या पहिल्या वर्षी, त्याला स्वतंत्र अभ्यासाच्या आधारावर भौतिकशास्त्रात पदवीधर होण्यासाठी प्रवेश मिळाला, याचा अर्थ त्याला मूलभूत वर्ग घेण्याची आवश्यकता नव्हती आणि त्याऐवजी प्रगत वर्गात प्रवेश घेऊ शकतो. पर्सी ब्रिजमन यांनी शिकवलेल्या थर्मोडायनामिक्सच्या अभ्यासक्रमामुळे ते प्रायोगिक भौतिकशास्त्राकडे आकर्षित झाले. 1925 मध्ये, तीन वर्षांच्या अभ्यासानंतर, ओपेनहायमरने बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी उच्च गुणांनी पदवी प्राप्त केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6514.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6514.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69f693f0c793f5e599c82f3734aee39782c8e79a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6514.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबर्ट कार्ल नन्स (७ जून, १८९४:किंगस्टन, जमैका - २३ जुलै, १९५८:लंडन, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३० दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता तसेच वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार होता..
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6529.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6529.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20dfd7b31d21abb2475f09277bbef050c54d5beb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6529.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबर्ट गिल (२६ सप्टेंबर, इ.स. १८०४ - १० एप्रिल, इ.स. १८७५) हा ब्रिटिश भारतातील एक सैन्याधिकारी, चित्रकार तसेच छायाचित्रकार होता. अजिंठा येथील चित्रशिल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी इंग्रजांनी इ.स. १८४४ मध्ये त्यांच्या सैन्यातील चित्रकार रॉबर्ट गिल याची नेमणूक केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’त चित्रकला शिकलेला मेजर गिल हा अजिंठय़ाच्या पायथ्याशी असलेल्या लेणापूर गावी दाखल झाल्यानंतर त्याची भेट पारो या स्थानिक तरुणीशी झाली. लेण्यांचे आणि या चित्रांचे महत्त्व जाणणाऱ्या पारोने त्याला नैसर्गिक रंगसाहित्य पुरवण्यापासून सर्वतोपरी सहाय्य केले. या दोघांत एक प्रकारचे नाते निर्माण झाले. मात्र या नात्याला काही नाव नसल्याने ग्रामस्थांकडून त्यांना जोरदार विरोध झाला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6540.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6540.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b5ed705512c2c175559e92f6348db116a7f0760
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6540.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉबर्ट चार्ल्स जॅक रसेल (ऑगस्ट १५, इ.स. १९६३:स्ट्राउड, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6544.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a18f47467519a1b59c2daa04a85dd21c4e2ae90
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6544.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबर्ट जेंकिन्सन, लिव्हरपूलचा दुसरा अर्ल (इंग्लिश: Robert Jenkinson, 2nd Earl of Liverpool; ७ जून, इ.स. १७७० - ४ डिसेंबर, इ.स. १८२८) हा १८१२ ते १८२७ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6545.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6545.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9076137c97b32a9da37e17a42a59810a634e80be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6545.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉबर्ट जेम्स कर्टली (१० जानेवारी, १९७५:ईस्टबोर्न, ससेक्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6578.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6578.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad6d1c3e96b379f8570e6417e1c9c85db06cee2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6578.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीचा जन्म कैलिफ़ोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात 26 मार्च, 1874 रोजी झाला.[१] अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.
+22 जुुलै, 1961 साली फ्रॉस्ट यांना वरमोंटचे राजकवी ही पदवी बहाल करण्यात आली. [२]
+कवितेसाठी पुलित्ज़र पुरुस्कार तब्बल 4 वेळेस प्राप्त करण्याचा मान रॉबर्ट फ्रॉस्ट यांना मिळाला आहे. [३] 1960 मध्ये फ्रॉस्ट यांना "कांग्रेशनल गोल्ड मेडल" प्रदान करण्यात आले होते. [४]
+
+रॉबर्ट ली फ्रॉस्टचे साहित्य 31 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. [५]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6617.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6617.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..65da844d98eeaddf5b7f809de1bbea683f6f3b2d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6617.txt
@@ -0,0 +1,2 @@
+† खेळलेले सामने (गोल).
+रॉबर्ट लेवंडोस्की (पोलिश: Robert Lewandowski; २१ ऑगस्ट १९८८, वर्झावा) हा एक पोलिश फुटबॉलपटू आहे. लेवंडोस्की सध्या जर्मनीच्या बोरूस्सीया डोर्टमुंड व पोलंडसाठी फुटबॉल खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6628.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6628.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66a98e2c5d5bd671f5f413c41d9259d9b5ae50c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6628.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबर्ट विल्यम बॉब ब्लेर (२३ जून, १९३२:न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९५३ ते १९६४ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6662.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6662.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3e27e41ddf7b929fcdd4ab8d7cec374b4431c69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6662.txt
@@ -0,0 +1,41 @@
+२१ ऑगस्ट, इ.स. २०११
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+२४ गांगुली •
+९ मिश्रा •
+२१ फर्ग्युसन •
+२३ क्लार्क •
+२९ इक्बाल •
+३५ मन्हास •
+६९ पांडे •
+७३० सॅम्युएल्स •
+-- जाधव •
+-- खडीवाले •
+-- मजुमदार •
+-- सिंग •
+६ राईट •
+१२ सिंग •
+४९ स्मिथ •
+६९ मॅथ्यूज •
+७७ रायडर •
+-- राणा •
+-- गोमेझ •
+१७ उथप्पा •
+-- रावत •
+-- द्विवेदी •
+२ दिंडा •
+३ शर्मा •
+५ कुमार •
+८ थॉमस •
+११ कार्तिक •
+३३ मुर्तझा •
+६४ नेहरा •
+९१ खान •
+९४ पर्नेल •
+९९ वाघ •
+-- उपाध्याय •
+प्रशिक्षक: आम्रे
+राॅबिन वेणु उत्तपा हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6679.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6679.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa83f07e8ba1c2d265b3ab16e97d5e9e8fb501f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6679.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉबिन रिहाना फेन्टी, उर्फ रिहाना ( २० फेब्रुवारी १९८८) ही एक पॉप गायक व मॉडेल आहे. रिहानाचा जन्म बार्बाडोस देशात झाला व वयाच्या १६व्या वर्षी गायक बनण्यासाठी तिने अमेरिकेत स्थलांतर केले.
+२००५ साली रिहानाचा पहिला आल्बम म्युझिक ऑफ द सन प्रदर्शित झाला. आजवर तिच्या गाण्यांच्या १.२ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_668.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_668.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4cc7732184872cc24b9a30b856bcf5d495eb42c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_668.txt
@@ -0,0 +1,23 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. त्याच्या जीवनातील शिक्षिका इंग्रजी साठी मिस. हार्फर्ड व सगुणाबाई होत्या
+रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.
+न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे. [१]
+इ.स. १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले.
+त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांदिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.
+रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी इ.स. १९१३ मध्ये गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यांतून समाजसेवेच्या कार्यांत एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. इ.स. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर इ.स. १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.
+इ.स. १९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. इ.स. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.
+इ.स. १९२४ मध्ये, रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनमधील विविध उपक्रमांमध्ये १०००हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. सेवा सदनचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या ध्यासाचेच द्योतक आहे. समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून सेवेचे अखंडित व्रत सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. रमाबाईंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि इ.स. १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. रमाबाईंच्या समाजातील अतुलनीय कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली. गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर : "रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे". हिंदू विधवांसाठी रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या नामांकित पतीच्या सामाजिक चळवळीत एका सच्च्या सहधर्मचारिणीप्रमाणेच त्या नेहमी वागल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक चळवळीलाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. न्यायमूर्ती रानडे हे एक क्रांतिकारी विचारवंत आणि भारतीय स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेची कळकळ असणारे असे होते. ते त्यासाठी सतत झटत राहिले. रमाबाईंनी सेवा सदनमध्ये आपले आयुष्य ओतले. मनापासून आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सेवा सदन उभे केले. सेवा सदन ही संपूर्ण भारतातील या धर्तीची एकमेव संघटना आहे." भारतीय डाक आणि तार विभागाने रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रीत्ययर्थ खास पोस्टाचे तिकीट काढले होते.
+रमाबाई या आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
+महादेव रानडे हे पुण्यात उपन्यायाधीश होते. अतिशय पारदर्शी न्यायनिवाडा करणारे आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक होता. समाजातील वाईट रूढी, परंपरा यांना विरोध करत त्यांनी अस्पृश्यता, बालविवाह आणि सती या प्रथांविरोधात आवाज उठवला. मुंबई प्रांतात पहिला पुनर्विवाह संमत करून तो पार पाडणारे ते प्रथमच. त्यांनी स्त्री शिक्षण आणि समान अधिकाराची मागणी पुढे करण्यासाठी अनेक सार्वजनिक सभा आणि चळवळी उभारल्या. महाराष्ट्रातील विचारवंत मंडळींमध्ये महादेव रानडे हे नाव, त्यांच्या ऐन तिशीमध्येच दाखल झाले.
+आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली. त्या सर्वप्रथम एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या महादेव रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षरओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले. पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत. रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती.
+रमाबाईंनी स्वतःच्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.
+रमाबाईंनी सर्वप्रथम जाहीर भाषण नाशिक हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात केले. रमाबाईंनी मराठी आणि इंग्रजी भाषेवर वाक्नैपुण्य मिळवले होते. त्यांची भाषणे ही अत्यंत साध्या भाषेतली, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी असत. त्यांनी मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. इ.स. १८९३ ते इ.स. १९०१ या काळात त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा आलेख हा सतत उंचवणारा होता. त्यांनी हिंदू लेडीज सोशल आणि लिटररी क्लबची मुंबईत स्थापना केली, तसेच महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
+पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दुःखादायक आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वतःवर लादलेल्या या एकांतवासानंतर त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले. पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडित महिलांना सशक्त बनवणाऱ्या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली.
+रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले. त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती आणि स्त्रियांसाठी तर ही दारे नेहमीच बंद होती. महिलांना धीर देऊन या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्या विचारत : "तुम्ही तुमच्या आजारी वडील किंवा भावाची सेवा करता ना? सगळे पुरुष रोगी हे आपल्या भावासमान आहेत आणि त्यांची सेवा हे आपले कर्तव्यच आहे." त्यांचे विचार ऐकून अधिकाधिक महिला पुढे आल्या. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सेवा सदन मधूनच पहिली भारतीय नर्स समाजात वावरू लागली. समाजाच्या रूढींना झुगारून स्त्रीस्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारे उघडून अनेक गरजू महिलांना नवा मार्ग दाखवला. तरुण मुली आणि विधवांसाठी सेवा सदन एक मोठा आधार होता.
+सेवा सदनच्या एका वार्षिक समारंभात एका विधवेला बक्षिस जाहीर झाले होते. अळवण नेसलेली ती विधवा जेव्हा पुढे आली तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी आवाज केला. हे त्यांचे वागणे रमाबाईंना मुळीच आवडले नाही. समारंभाच्या शेवटी आभाराचे भाषण करताना त्या म्हणाल्या, "तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात पण मी तुम्हाला सुशिक्षित कसे म्हणू? समाजातील अनिष्ट रूढींना बळी पडलेल्या आपल्या भगिनींबद्दल ज्यांच्या मनात साधी माणुसकी नसून त्या केवळ एक थट्टेचा विषय वाटतात त्यांना मी सुशिक्षित कसे मानू? तुमच्यातील प्रत्येकाच्या घरी एखादी अशीच अभागी विधवा असू शकते, ती तुमची बहीण, चुलती, तुमची आत्या किंवा तुमची स्वतःची आई देखील असू शकते. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे वागणार नाही." त्यांचे हे कठोर शब्द उपस्थितांना फटकाऱ्यांसारखे लागले.
+त्यांनी बालविवाहाच्या अनिष्ट रूढीविरोधात अविरत मोहीम चालवली. मध्यम वर्गातील अनेक अभागी निराधार महिलांना सेवासदनमार्फत त्यांनी मदत केली. पुण्यातील आपल्या वडिलोपार्जित वाड्यातून सुरू केलेले सेवा सदन हे उत्तरोत्तर वाढतच गेले. रमाबाईंनी जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी फिजी आणि केन्या मधील भारतीय मजुरांच्या समस्यांवर देखील आवाज उठवला.
+समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यानंतर देखील आपण केवळ आपल्या पतीची सावली बनण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या नम्रपणे सांगत असत. रमाबाई रानडे यांनी १९ व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणावर आपली स्वतंत्र मते व्यक्त करून स्त्री सुधारणा करण्यास मोलाची मदत केली.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6686.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6686.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1106fbf11a17eaed8b7798ab9368e739ec76d4b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6686.txt
@@ -0,0 +1,3 @@
+[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
+दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)
+रॉबिन सर्ल (१७ जून, १९९७:दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6698.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6698.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6698.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑगस्ट ८, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6705.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6705.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b564c50be1c63d427c44f3fdc3c411cc4516aee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6705.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉबिन ॲलाना लुईस (२१ जुलै, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.
+लुईसने पंधराव्या वर्षी आयर्लंडच्या राष्ट्रीय टी२० संघात पदार्पण केले.
+हिचे वडील ॲलन लुईस व इयान लुईस हे प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहेत तर बहीण गॅबी लुईस आयर्लंडकडून टी२० सामने खेळली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6739.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6739.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6739.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल २४, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6777.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6777.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe91ee2c2a7c75a539ecb3a9bf0a94e335eae03c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6777.txt
@@ -0,0 +1,12 @@
+रॉयल बफोकेंग मैदान तथा द रॉयल बफोकेंग स्पोर्ट्स पॅलेस हे दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल, रग्बी आणि इतर क्रीडांसाठीचे मैदान आहे. रुस्टेनबर्ग शहराजवळ असलेले हे मैदान दक्षिण आफ्रिकेतील बफोकेंग लोकांनी बांधले व चालिवलेले आहे.
+
+केप टाउन मैदान (केप टाउन) •
+इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) •
+फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) •
+लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) •
+बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) •
+मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) •
+नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) •
+पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) •
+रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) •
+सॉकर सिटी (जोहान्सबर्ग)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6788.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6788.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b391fe1b51fdf453d60dc5f55abbc5003a5047f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6788.txt
@@ -0,0 +1,6 @@
+आर. एम. आय. टी. हे एक ऑस्ट्रेलियन विद्यापीठ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. हे विद्यापीठ मेलबर्न येथे असून व्हियेतनाम, सिंगापूर तसेच हॉंगकॉंग येथेही कोर्सेस चालवते.
+या पैकी व्हियेतनामला स्वतंत्र आर. एम. आय. टी. विद्यापीठाचा कॅंपस आहे.
+या विद्यापीठाची सौरप्रकाशावर धावणारी मोटार हा जागतिक चर्चेचा विषय होता.
+आर. एम. आय. टी. विद्यापीठ संकेतस्थळ
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6833.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6833.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e9ef98f24c54d7110ed3cb06141be3a482a5cbbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6833.txt
@@ -0,0 +1 @@
+ऱ्हॉन्डा जॉय केन्डाल (१७ मार्च, १९६२:ऑस्ट्रेलिया - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये ३ अर्थात एकूण १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6856.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6856.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e31f4c9726bec0902ed7244033d74cd4ba00cfbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6856.txt
@@ -0,0 +1 @@
+रोकडाराम स्वामी हे समर्थ रामदासांचे शिष्य होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_687.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_687.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7152faab55734454d6eede2308292d67084accb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_687.txt
@@ -0,0 +1,12 @@
+रमाडा एशिया-पॅसिफिक ही विंडहॅम होटेल संघटना विंडहॅम होटेल संघटनेने चालविलेली प्रादेशिक रमाडा आंतरराष्ट्रीय होटेल साखळी आहे. यातील पहिले होटेल चीनच्या ग्वांगझू शहरात १९९१ साली रमाडा पर्ल ग्वांगझू या नावाने सुरू झाले. त्यानंतर आशिया व प्रशांत महासागराच्या प्रदेशातील १२ देशांत ७९ होटेलची भर पडली. आशिया पॅसिफिक प्रदेशात पुढील कांही वर्षात नवीन बऱ्याच प्रॉपर्टीचे नियोजन झाले.
+रमाडा एशिया-पॅसिफिक साखळीतील प्रत्येक होटेल खाजगी मालकीचे असून होटेल ही त्यांची मालमत्ता असते. फावल्या वेळात व्यवसायिक प्रवाश्यांना व्यवसायासंबंधी प्रचार करण्याची सुविधा पुरवली जाते.[१]ते त्यांच्या हॉटेल मधून संपूर्ण प्रकारचे अन्न आणि मदिरा सेवा, व्यवसाय सुविधा आणि स्वास्थ्य सुविधा देतात.
+व्यंधम हॉटेल संघाने भविष्यातील विकासात्मक योजनांचा विचार करताना सिंगापूर, चीन, भारत,थायलंड या देश्यांना समोर ठेवले.
+विंडहॅम हॉटेल संघटनेने भविष्यातील विकासात्मक योजनांचा विचार करताना सिंगापूर, चीन, भारत,थायलंड या देशांना समोर ठेवले आहे.
+सिंगापूर येथील बालेस्तीयर पार्क भागात नवीनच साधारण सन २०१४ मध्ये ३९१ खोल्यांचे रमाडा सिंगापूर हॉटेल आणि लोजिंग उभारणीची घोषणा केली.[३] झोंगशन पार्क मध्ये १७ मजल्याचे रमाडा सिंगापूर हे पूर्ण सेवा क्षमतेचे उपहार ग्रह, स्वास्थ्य केंद्र, पोहण्याचा तलाव, व्यवसाय केंद्र, आणि सभेसाठी ६०० चौरस.मि. पेक्षा जादा जागा यांचा समावेश केला.
+या संघाची सिंगापूर मधील पहिली रमाडा आंतरराष्ट्रीय संपत्ती होईल.
+व्यंधम हॉटेल संघाने फेब्रुवारी २०१० मध्ये चीन मध्ये आणखी ४ हॉटेलची उभारणी करुण वाढ करण्याचा संकल्प केला त्याने चीन मध्ये रमाडाच्या ३९ मालमत्ता झाल्या.[४]
+भारत देशातही त्यांनी 4 प्रॉपर्टी वाढविण्याचा निर्णय केला त्याने भारतात त्यांच्या १४ प्रॉपर्टी झाल्या. [५]
+सन २००९ मध्ये केलेल्या नियोजणासह थायलंड मध्ये ६ प्रॉपर्टी झाल्या. बँकॉक येथील सुखुंवीत या व्यापारी आणि मनोरंजनाच्या जिल्ह्याच्या सानिध्यात प्रमुख जागेत रमाडा हॉटेल आणि सुट्स आहे.
+खोल्या. वातानुकूलित स्टॅंडर्ड रूम्स, डिलक्स रूम्स,एक्झिक्युटिव रूम्स, ट्विन रूम्स, डिलक्स ट्विन रूम्स,
+स्वास्थ्य केंद्र, दवाखाना, कार सेवा, पिकनिक, टीकेत बुकिंग सेवा, मनोरंजन सुविधा, आहेत.
+वायफाय, वातानुकूलित, २४ तास चेक इन, उपहार ग्रह, बार, कॅफे, रुम सेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, पूल, जिम इतर मूलभूत सेवा आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6889.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6889.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ddad5a7458850a7f07d88fcb5acbe359beb9dfc2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6889.txt
@@ -0,0 +1,5 @@
+इस्लाममध्ये, उपवास (सॉम)[१], अरबी म्हणून ओळखले जाते: सियाम, अरबी: صيام; अरबी उच्चार: [sˤijaːm], ज्याला सामान्यतः Rūzeh किंवा Rōzah म्हणूनही ओळखले जाते, पर्शियन: روزه गैर-अरब मुस्लिम देशांमध्ये) सामान्यतः अन्न, पेय, धूम्रपान आणि लैंगिक क्रियाकलापांपासून दूर राहण्याची प्रथा आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात, पहाटे आणि रात्रीच्या दरम्यान उपवास केला जातो जेव्हा मगरीबच्या प्रार्थनेची अजान असते.
+उपवास फक्त मुस्लिमांसाठी नाही; शतकानुशतके ख्रिश्चन, कन्फ्युशियनवाद, सनातन धर्म, ज्यू धर्म, ताओवाद, इतर धर्मांद्वारे ते पाळले जात आहे.[२] हे कुराण मध्ये सांगितले आहे की अल्लाह म्हणतो,
+"हे श्रद्धावानांनो, तुमच्यासाठी उपवास ठेवला गेला आहे जसा तो तुमच्या आधीच्या लोकांसाठी विहित करण्यात आला होता, जेणेकरून तुमच्यामध्ये ईश्वर-भावना विकसित व्हावी.(कुराण २:१८३).[२]
+
+उत्तर अमेरिकेतील काही समाज पापासाठी प्रायश्चित्त म्हणून आणि आपत्ती टाळण्यासाठी उपवास करतात.[२] पेरूचे इंका आणि मेक्सिकोचे मूळ अमेरिकन लोक त्यांच्या देवाला संतुष्ट करण्यासाठी उपवास करतात. पूर्वीच्या राष्ट्रांनी जसे की अश्शूर आणि बॅबिलोनियन लोक तपश्चर्याचा एक प्रकार म्हणून उपवास पाळत. यहुदी लोक दरवर्षी प्रायश्चित्त किंवा योम किप्पूरच्या दिवशी शुद्धीकरण आणि पश्चात्तापाचा एक प्रकार म्हणून उपवास करतात. या दिवशी अन्न आणि पेयेला परवानगी नाही.[२] उपोषणाने पश्चिम मध्ये एक वेगळे स्वरूप धारण केले जसे की उपोषण हा उपोषणाचा एक प्रकार आहे, आधुनिक काळात एक राजकीय शस्त्र म्हणून वापरला जातो जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्याने लोकप्रिय केला होता, महात्मा गांधी . त्यांनी आपल्या अनुयायांना त्यांच्या अहिंसेची शिकवण पाळण्यास भाग पाडण्यासाठी उपोषण केले.[२] ख्रिश्चन पहिल्या दोन शतकांमध्ये, शुद्धीकरण आणि पश्चात्ताप यांच्याशी उपवासाचा संबंध होता. चर्च बाप्तिस्मा आणि होली कम्युनियन आणि याजकांच्या नियुक्त्या च्या संस्कार प्राप्त करण्यासाठी उपवास एक ऐच्छिक तयारी बनवतात.[२] नंतर, ते अनिवार्य केले गेले आणि नंतर इतर दिवस जोडले गेले. लेन्ट 6 व्या शतकात 40 दिवसांपर्यंत वाढविण्यात आले जेथे प्रत्येक दिवशी एक जेवणाची परवानगी होती. बहुतेक प्रोटेस्टंट पंथ मंडळींनी उपवास कायम ठेवला होता आणि सुधारणा नंतर काही प्रकरणांमध्ये तो ऐच्छिक करण्यात आला होता. तथापि, कडक प्रोटेस्टंटांनी चर्चचे सण आणि त्यांचे पारंपारिक उपवास या दोन्हींचा निषेध केला. रोमन कॅथोलिक ॲश वेनसडे आणि गुड फ्रायडे उपवास करतात कारण त्यांच्या उपवासात अन्नपाण्यापासून अंशतः वर्ज्य किंवा संपूर्ण त्याग यांचा समावेश असू शकतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6890.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6890.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..13a39aac1bcb7f7c9c15a94e022586a18257c5b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6890.txt
@@ -0,0 +1,16 @@
+
+
+रोजा हा १९९२ चा भारतीय तमिळ भाषेचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. यात अरविंद स्वामी आणि मधु मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील एका खेड्यातील एका सामान्य मुलीवर आधारित आहे, जी तिच्या पतीला जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेक्यांनी अपहरण केल्यानंतर त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करते.
+या चित्रपटाची निर्मिती के. बालचंदर यांनी त्यांच्या कवितालय प्रॉडक्शन अंतर्गत केली आणि जी. व्यंकटेश्वरन यांनी वितरण केले होते. चित्रपटाचे छायाचित्रण संतोष सिवन यांनी केले असून संकलन सुरेश उर्स यांनी केले आहे. १५ ऑगस्ट १९९२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्याच्या देशभक्तीपर संकल्पनेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
+या चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. १८ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकनासह या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळवली. जगभरातील दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या भीतीच्या वातावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
+ए.आर. रहमानने या चित्रपटाद्वारे स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले. त्याला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - तमिळसाठी फिल्मफेर पुरस्कार आणि त्याच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा 'तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार' मिळाला.
+रोजा १५ ऑगस्ट १९९२ रोजी रिलीज झाला आणि जीव्ही फिल्म्सने वितरीत केला.[५] ऑगस्ट २०१५ मध्ये, २०१५ लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉम्बे आणि दिल से सोबत, पॉलिटिक्स ॲज स्पेक्टेकल: द फिल्म्स ऑफ मणिरत्नम या पूर्वलक्षी मालिकेत प्रदर्शित करण्यात आला.[६] चित्रपटाच्या यशामुळे, हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मराठी आणि मल्याळम भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला.[७]
+१९९३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (भारत)[८]
+अभिनेत्री मधुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकित केल्या गेले, पण अखेरीस तिला डिंपल कपाडियाकडून पराभव पत्करावा लागला.[९]
+१९९३ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण[१०][११]
+१९९३ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार (भारत)[१२][१३]
+१९९३ शांताराम पुरस्कार [१२]
+1993 मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (रशिया)[१४]
+बाईट द मँगो फिल्म फेस्टिव्हल (इंग्लंड)[१५]
+वांगफुजिंग फिल्म फेस्टिव्हल (बीजिंग)[१६]
+भारतीय चित्रपट सप्ताह (मॉस्को)[१७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6897.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6897.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95346dab0af70f818ffe328135d52483c6260d45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6897.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रोझ बोल हे वेस्ट एंड, हँपशायर, इंग्लंड येथे एम२७ मोटरवे आणि टेलिग्राफ वूड्सच्या मध्ये असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान हँपशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे, जे येथे २००१ पासून खेळतात.
+हँपशायरसाठी बदली मैदान म्हणून हे मैदान बांधण्यात आले, यापुर्वी साउथहँप्टन येथील काउंटी मैदान हे त्यांचे १८८५ पासूनचे घरचे मैदान होते. हँपशायर ह्या मैदानावर त्याचा पहिला प्रथम-श्रेणी सामना ९-११ मे २०११ दरम्यान वूस्टरशायरविरूद्ध खेळले, ज्या सामन्यात हँपशायरने १२४ धावांनी विजय मिळवाल. तेव्हा पासून तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले जाते. मैदानावर एकदिवसीय क्रिकेटशिवाय २००४ चँपियन्स ट्रॉफीचे काही सामने खेळवले गेले होते. दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांशिवाय येथे २०११ आणि २०१२ मध्ये येथे कसोटी सामने सुद्धा खेळवण्यात आले आहेत.
+कसोटी क्रिकेट खेळवण्याच्या उद्दीष्टाने २००९ पासून मैदानाचा पुनर्विकास सुरू झाला होता. ज्यादरम्यान मैदानाची प्रेक्षकक्षमता वाढवण्यात आली. २०११ मध्ये हँपशायरला आर्थिक चणचण जाणवू लागली आणि त्यामुळे मैदान इस्टलेघ बोरो काउन्सिलला £6.5 दशलक्ष इतक्या किंमतीमध्ये २०१२ साली विकले गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6910.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6910.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2440a361ff16e8bae9a6572f42989f67f049c16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6910.txt
@@ -0,0 +1 @@
+रोझमेरी पी. गूडचाईल्ड (१९३६:इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही गोलंदाज म्हणून खेळत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6936.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6936.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa6c3f165a639b33757c0ef929a14da21ff39a8b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6936.txt
@@ -0,0 +1,7 @@
+कानबाई व रानबाई ह्या अनुक्रमे राधा व चंद्रावली (रुख्मिणी) देवी होत. खानाच्या नावाने कानबाई बसवली जाते असा अपप्रचार आहे पण या उत्सवाला पाच हजार वर्षाची परंपरा आहे आणि खानांचा इतिहास तेवढा पुरातन नाही म्हणून ते तथ्यात्मक नाही.
+जेव्हा गुरू गोरक्षनाथ खान्देशात (कान्हदेश) नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आले त त्यांनी बघितलं की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई व रानबाई या दोन देवींचे भक्त आहेत आणि जेव्हा त्यांना या दोन देवींबद्दल सविस्तर माहिती कळल्यावर त्यांनी आपण या दोघे देवीचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केलं. कानबाई रानबाई या देवींचे पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः चार हजार वर्षापासून करत असावेत असा अंदाज आहे. हे अहिर कृष्ण वंशी होते आणि गोपाळन हा त्यांच्या मुख्य व्यवसाय होता. राधा आणि चंद्रावली या अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई व रानबाई या नावाने संबोधले जाई.
+अहिराणी ही अहिराची मूळ भाषा. ह्या भाषेचा इतिहासही पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. अहिरांची अर्थात यादवांची 5000 वर्षांपूर्वीची इलावर्षी भाषा आणि सध्या बोलली जाणारी अहिराणी भाषा यांच्यात बरेचसे साम्य आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बळसाणे गावातील बार देवी मंदिर हे अहिर वंशी लोकांणीच स्थापित केलेले आहे आणि इथे राधा (कानबाई) व चंद्रावली (रानबाई) यांना त्यांच्या सखींसहित पूजले जाई. हे बळसाने गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील वृज मंडळातील बरसाना (राधाचं गाव) गावाचे प्रति रूप होय. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली होय.
+कानबाईना रोट म्हणजे आमना खान्देशनी दिवाई.
+श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाईचा (अर्थात राधा आणि चंद्रावली ) हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. ह्याला रोट (यंदा आमना गावले कानबाई मायना रोट शेतस) उत्सव म्हणून ओळख आहे . या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरून दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी व (रशी) चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.
+शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. तीन दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते. तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेले असते. तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच! एकवेळ लगीनसराई, दिवाळीसारखे सण टळतील, पण कानबाई मायले पाठ कोणीच नई दावस. परदेशात असणारेसुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात. गावाला या तीन दिवसात जत्रेचे स्वरूप आलेले असते. अनेक दिवसांपासून भेटलेले मित्र एकमेकांना पुन्हा भेटत असतात. यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.
+कानबाई ची मुख्य सेविका असते तिला गवरणी (गवळणी) म्हणतात. ही गवळणी म्हणजे राधाच्या मुख्य सेविका ललिता आणि विशाखा ह्यांचे प्रतिक.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_695.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ff05e2358decb6c31a7c3767d25033c0459f170
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_695.txt
@@ -0,0 +1,54 @@
+
+रमाबाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.[१] बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.
+रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
+सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती.
+लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.[२] माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.
+इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप
+वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती.
+बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले
+नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले.
+व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते
+पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने
+दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती.
+मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान
+म्हणजे रमाई.
+रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक
+मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते
+त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३
+साली रामजी सुभेदारांचा मृत्यू.
+इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट
+१९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ
+मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व
+आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू.
+इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू
+पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही.
+पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर
+चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून
+दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक
+नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर
+गोवऱ्या थापायला वरळीला
+जात असत. मुलांसाठी उपास करत असत.
+अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करु लागले.
+त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
+डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.
+ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला आधी भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.
+रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली
+डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत.
+आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.
+एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.
+ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.
+वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.
+ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात,
+"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
+भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
+बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी.
+धन्य रमाई | धन्य रमाई |"
+रमाईची शरिर काबाड कष्टाने
+पोखरून गेल होते. रमाईचा आजार
+बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९
+वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची
+रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता
+रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली.
+आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
+बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.
+रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचे नाव दिले गेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6962.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6962.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec8f8913a90f18b4c3dfbdea2fdccdd457bcd7ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6962.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रोडसाइड रोमियो हा एक २००८ साली प्रदर्शित झालेला एक ॲनिमेशन बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6969.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6969.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..57fac4bedba40b4eef1fb8387ee976d78d306b0d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6969.txt
@@ -0,0 +1 @@
+ऱ्होड्स (ग्रीक:Ρόδος, रोडोस) हा ग्रीस, सायप्रस आणि तुर्कस्तानच्या दरम्यान असलेल्या एजियन समुद्रातील एक द्वीपसमूह आहे. प्राचीन जगतातील एक आश्चर्य समजला जाणारा हेलिओसचा प्रचंड पुतळा येथेच होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6970.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6970.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cbb294ada9e71954479c73c92805588b4ae04185
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6970.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6972.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dae7f1c65a8bf6cdbfa635a1d5d8d8b5a0d032b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6972.txt
@@ -0,0 +1 @@
+रोण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून गदग जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6997.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6997.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4dc562235e0a97a9a4af631c000e8d510f4e736
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_6997.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोनाल्ड गेरसाल्यु (१२ फेब्रुवारी, इ.स. १९८६:तिराना, आल्बेनिया - ) हा ऑस्ट्रियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
+याने युरो २००४मध्ये ऑस्ट्रियाकडून भाग घेतला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7012.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7012.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb0675a2a3d000291e369c191cc5eb4dd2d05d7b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7012.txt
@@ -0,0 +1 @@
+रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_702.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_702.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4cc7732184872cc24b9a30b856bcf5d495eb42c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_702.txt
@@ -0,0 +1,23 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. त्याच्या जीवनातील शिक्षिका इंग्रजी साठी मिस. हार्फर्ड व सगुणाबाई होत्या
+रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.
+न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे. [१]
+इ.स. १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले.
+त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांदिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.
+रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी इ.स. १९१३ मध्ये गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यांतून समाजसेवेच्या कार्यांत एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. इ.स. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर इ.स. १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.
+इ.स. १९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. इ.स. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.
+इ.स. १९२४ मध्ये, रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनमधील विविध उपक्रमांमध्ये १०००हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. सेवा सदनचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या ध्यासाचेच द्योतक आहे. समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून सेवेचे अखंडित व्रत सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. रमाबाईंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि इ.स. १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. रमाबाईंच्या समाजातील अतुलनीय कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली. गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर : "रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे". हिंदू विधवांसाठी रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या नामांकित पतीच्या सामाजिक चळवळीत एका सच्च्या सहधर्मचारिणीप्रमाणेच त्या नेहमी वागल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक चळवळीलाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. न्यायमूर्ती रानडे हे एक क्रांतिकारी विचारवंत आणि भारतीय स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेची कळकळ असणारे असे होते. ते त्यासाठी सतत झटत राहिले. रमाबाईंनी सेवा सदनमध्ये आपले आयुष्य ओतले. मनापासून आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सेवा सदन उभे केले. सेवा सदन ही संपूर्ण भारतातील या धर्तीची एकमेव संघटना आहे." भारतीय डाक आणि तार विभागाने रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रीत्ययर्थ खास पोस्टाचे तिकीट काढले होते.
+रमाबाई या आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
+महादेव रानडे हे पुण्यात उपन्यायाधीश होते. अतिशय पारदर्शी न्यायनिवाडा करणारे आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक होता. समाजातील वाईट रूढी, परंपरा यांना विरोध करत त्यांनी अस्पृश्यता, बालविवाह आणि सती या प्रथांविरोधात आवाज उठवला. मुंबई प्रांतात पहिला पुनर्विवाह संमत करून तो पार पाडणारे ते प्रथमच. त्यांनी स्त्री शिक्षण आणि समान अधिकाराची मागणी पुढे करण्यासाठी अनेक सार्वजनिक सभा आणि चळवळी उभारल्या. महाराष्ट्रातील विचारवंत मंडळींमध्ये महादेव रानडे हे नाव, त्यांच्या ऐन तिशीमध्येच दाखल झाले.
+आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली. त्या सर्वप्रथम एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या महादेव रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षरओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले. पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत. रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती.
+रमाबाईंनी स्वतःच्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.
+रमाबाईंनी सर्वप्रथम जाहीर भाषण नाशिक हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात केले. रमाबाईंनी मराठी आणि इंग्रजी भाषेवर वाक्नैपुण्य मिळवले होते. त्यांची भाषणे ही अत्यंत साध्या भाषेतली, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी असत. त्यांनी मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. इ.स. १८९३ ते इ.स. १९०१ या काळात त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा आलेख हा सतत उंचवणारा होता. त्यांनी हिंदू लेडीज सोशल आणि लिटररी क्लबची मुंबईत स्थापना केली, तसेच महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
+पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दुःखादायक आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वतःवर लादलेल्या या एकांतवासानंतर त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले. पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडित महिलांना सशक्त बनवणाऱ्या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली.
+रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले. त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती आणि स्त्रियांसाठी तर ही दारे नेहमीच बंद होती. महिलांना धीर देऊन या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्या विचारत : "तुम्ही तुमच्या आजारी वडील किंवा भावाची सेवा करता ना? सगळे पुरुष रोगी हे आपल्या भावासमान आहेत आणि त्यांची सेवा हे आपले कर्तव्यच आहे." त्यांचे विचार ऐकून अधिकाधिक महिला पुढे आल्या. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सेवा सदन मधूनच पहिली भारतीय नर्स समाजात वावरू लागली. समाजाच्या रूढींना झुगारून स्त्रीस्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारे उघडून अनेक गरजू महिलांना नवा मार्ग दाखवला. तरुण मुली आणि विधवांसाठी सेवा सदन एक मोठा आधार होता.
+सेवा सदनच्या एका वार्षिक समारंभात एका विधवेला बक्षिस जाहीर झाले होते. अळवण नेसलेली ती विधवा जेव्हा पुढे आली तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी आवाज केला. हे त्यांचे वागणे रमाबाईंना मुळीच आवडले नाही. समारंभाच्या शेवटी आभाराचे भाषण करताना त्या म्हणाल्या, "तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात पण मी तुम्हाला सुशिक्षित कसे म्हणू? समाजातील अनिष्ट रूढींना बळी पडलेल्या आपल्या भगिनींबद्दल ज्यांच्या मनात साधी माणुसकी नसून त्या केवळ एक थट्टेचा विषय वाटतात त्यांना मी सुशिक्षित कसे मानू? तुमच्यातील प्रत्येकाच्या घरी एखादी अशीच अभागी विधवा असू शकते, ती तुमची बहीण, चुलती, तुमची आत्या किंवा तुमची स्वतःची आई देखील असू शकते. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे वागणार नाही." त्यांचे हे कठोर शब्द उपस्थितांना फटकाऱ्यांसारखे लागले.
+त्यांनी बालविवाहाच्या अनिष्ट रूढीविरोधात अविरत मोहीम चालवली. मध्यम वर्गातील अनेक अभागी निराधार महिलांना सेवासदनमार्फत त्यांनी मदत केली. पुण्यातील आपल्या वडिलोपार्जित वाड्यातून सुरू केलेले सेवा सदन हे उत्तरोत्तर वाढतच गेले. रमाबाईंनी जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी फिजी आणि केन्या मधील भारतीय मजुरांच्या समस्यांवर देखील आवाज उठवला.
+समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यानंतर देखील आपण केवळ आपल्या पतीची सावली बनण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या नम्रपणे सांगत असत. रमाबाई रानडे यांनी १९ व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणावर आपली स्वतंत्र मते व्यक्त करून स्त्री सुधारणा करण्यास मोलाची मदत केली.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7049.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7049.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba2db1266b4c07ce0ad1f5ac3afade07cd11f234
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7049.txt
@@ -0,0 +1,10 @@
+गुणक: 41°54′N 12°30′E / 41.900°N 12.500°E / 41.900; 12.500
+
+रोम (इटालियन: Roma) ही इटली देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. रोम शहरात अंदाजे २७ लाख तर महानगर परिसरात ३७ लाख लोकवस्ती आहे.[२]
+इटलीच्या मध्य-पश्चिम भागात लात्सियो प्रांतामध्ये तिबेर व ऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या रोम शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. इ.स. पूर्व ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे. एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, इ.स.पूर्व ७५३ रोजी करण्यात आली होती. ऐतिहासिक रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथेच होती.
+दुसऱ्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश पूर्णपणे रोम शहराच्या अंतर्गत आहे.[३]
+रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, युरोपीय संघामधील ३ रे तर जगातील ११वे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[४] युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी रोम हे एक आहे.[५]
+लिओनार्डो दा विंची फ्युमिचिनो विमानतळ रोममधील प्रमुख विमानतळ आहे. येथून जगातील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आसपासच्या प्रदेशातील शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय रोम च्यांपिनो हा छोटा विमानतळही शहराला विमानसेवा पुरवतो.
+रोमा टर्मिनी हे रोमचे मुख्य रेल्वे स्थानक आहे.
+९ एप्रिल, १९५६ पासून रोमने फक्त पॅरिसला जुळ्या शहराचा दर्जा दिला आहे.
+रोमची इतर मित्र शहरे:[११]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7050.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7050.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7050.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१]
+प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत.
+रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7069.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7069.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77c226c8602cc50710713208cb8393647caf16a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7069.txt
@@ -0,0 +1,2 @@
+कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू असतात.
+कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल व लॅटिन अमेरिकेतील बहुतांश देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7073.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7073.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1190cad7b3e159f04b6f4e66c423fbb07711e790
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7073.txt
@@ -0,0 +1,62 @@
+पवित्र रोमन साम्राज्याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट (जर्मन: Römisch-Deutscher Kaiser, रोमिश-दॉइचेर कैसर; रोमन-जर्मन सम्राट) ही पदवी असे.
+या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रांस व इटलीचेही काही भाग समाविष्ट होते.
+कॅरोलिंजियन घराणे
+शार्लमेन (चार्ल्स द ग्रेट), ८००–८१४
+लुइस पहिला द पायस, ८१४–८४०
+लोथर पहिला, पवित्र रोमन सम्राट, ८४३–८५५
+लुइस दुसरा, पवित्र रोमन सम्राट, ८५५–८७५
+चार्ल्स दुसरा द बाल्ड, पवित्र रोमन सम्राट, ८७५–८७७
+चार्ल्स तिसरा द फॅट, पवित्र रोमन सम्राट, ८८१–८८७
+गाइडेचीचे घराणे
+स्पोलेटोचा गाय तिसरा, पवित्र रोमन सम्राट, ८९१–८९४
+स्पोलेटोचा लॅंबर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट, ८९४–८९८
+कॅरोलिंजियन घराणे
+कॅरिंथियाचा अर्नुल्फ, ८९६–८९९
+लुइस तिसरा द ब्लाइंड, पवित्र रोमन सम्राट, ९०१–९०५
+फ्रिउलीचा बेरेंगर, ९१५–९२४
+ऑट्टोनिअन (सॅक्सन) घराणे
+ऑट्टो पहिला द ग्रेट, ९६२–९७३
+ऑट्टो दुसरा, पवित्र रोमन सम्राट, ९७३–९८३
+ऑट्टो तिसरा, पवित्र रोमन सम्राट, ९९६–१००२
+हेन्री तिसरा द सेंट, पवित्र रोमन सम्राट, १०१४–१०२४
+सेलियन (फ्रॅंकिश) घराणे
+कोन्राद दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १०२७–१०३९
+हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट, १०४६–१०५६
+हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट, १०८४–११०५
+हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राट, ११११–११२५
+सप्लिंबर्गर घराणे
+लोथर तिसरा, पवित्र रोमन सम्राट, ११३३–११३७
+स्टौफेन (किंवा होहेंस्टौफ़ेन घराणे)
+फ्रेड्रिक पहिला बार्बारोसा, ११५५–११९०
+हेन्री सहावा, पवित्र रोमन सम्राट, ११९१–११९७
+वेल्फचे घराणे
+ब्रुंस्विकचा ऑट्टो चौथा, १२०९–१२१५ (d.१२१८)
+स्टौफेन (किंवा होहेंस्टौफ़ेन घराणे)
+फ्रेड्रिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १२२०–१२५०
+लक्झेंबर्गचे घराणे
+हेन्री सातवा, पवित्र रोमन सम्राट, १३१२–१३१३
+विट्टेल्सबाखचे घराणे
+लुइस चौथा द बव्हेरियन, १३२८–१३४७
+लक्झेंबर्गचे घराणे
+फ्रेड्रिक चौथा, पवित्र रोमन सम्राट, १३५५–१३७८
+सिगिस्मुंड, पवित्र रोमन सम्राट, १४३३–१४३७
+हॅब्सबर्गचे घराणे
+फ्रेड्रिक तिसरा, १४५२–१४९३
+मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट, १५०८–१५१९
+फ्रेड्रिक पाचवा, पवित्र रोमन सम्राट, १५३०–१५५६
+फर्डिनंड पहिला, पवित्र रोमन सम्राट, १५५६-१५६४
+मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १५६४–१५७६
+रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १५७६–१६१२
+मॅथ्थियस, पवित्र रोमन सम्राट, १६१२–१६१९
+फर्डिनंड दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १६१९–१६३७
+फर्डिनंड तिसरा, पवित्र रोमन सम्राट, १६३७–१६५७
+लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट, १६५८–१७०५
+जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट, १७०५–१७११
+चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट, १७११–१७४०
+विट्टेल्सबाखचे घराणे
+चार्ल्स सातवा आल्बर्ट, पवित्र रोमन सम्राट, १७४२–१७४५
+हॅब्सबर्ग-लोरेनचे घराणे
+फ्रॅंकिस पहिला, पवित्र रोमन सम्राट, १७४५–१७६५
+जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १७६५–१७९०
+लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १७९०–१७९२
+फ्रॅंकिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट, १७९२–१८०६
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7076.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7076.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..755ef32522502948bb17e879e818941b2eb60e3e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7076.txt
@@ -0,0 +1 @@
+प्राचीन रोममध्ये रोमन साम्राज्याचे प्रांत (लॅटिन: provincia, बहु. provinciae) हे साम्राज्याच्या इटलीच्या बाहेरील प्रदेशांमधील मूलभूत व सर्वात मोठे प्रशासकीय विभाग होते. या प्रांतांचे प्रशासन सामान्यपणे संसदीय दर्जाचे राजकारणी करत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7083.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7083.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ecebc9ce607cd762cb63389237bbf81d89e07ac4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7083.txt
@@ -0,0 +1,3 @@
+Empire Romain Romisches Reich Romeinse Rijk Impero Romano
+रोमन साम्राज्य हे युरोपातील व भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागातील एक प्राचीन साम्राज्य होते. ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता. ख्रिस्ताब्द ११७ मध्ये रोमन साम्राज्याचा सम्राट ट्राजान याच्या कारकिर्दीत हे साम्राज्य सर्वोच्च शिखरावर होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7097.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7097.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d515dc418591a18ae59698b050a0ea3a91cd072c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7097.txt
@@ -0,0 +1 @@
+रोमेनिया क्रिकेट संघ हा रोमेनिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. रोमेनिया संघाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7133.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..288e1ea8c1294e93dc5386235ed4b9f8e161d0ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7133.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोमेनियाचा ध्वज निळ्या, पिवळ्या व लाल ह्या तीन रंगांच्या उभ्या पट्ट्यांपासून बनला आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7140.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7140.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..67cf9cdd8ddf6ffe3ce132ffbeb710ff31376a99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7140.txt
@@ -0,0 +1 @@
+रोमेल क्विओतो (९ ऑगस्ट, इ.स. १९९१ - ) हा हॉन्डुरासचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7145.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd40910d9e70d6412e5e9919bb62a2d649c27a7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7145.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7160.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7160.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e1a7c699666a80fb08ca5d5b2498eb2fa4456c9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7160.txt
@@ -0,0 +1 @@
+रोलँड ओरलँडो बुचर (१४ ऑक्टोबर, १९५३:बार्बाडोस - हयात) हा इंग्लंडकडून १९८० ते १९८१ दरम्यान ३ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7181.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7181.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2932ea930a0c204f98a76f4f5c95ab564675a44a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7181.txt
@@ -0,0 +1,6 @@
+फ्रेंच ओपन (फ्रेंच: Les internationaux de France de Roland-Garros) ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे.
+ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. सध्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
+येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, व्हीनस विल्यम्स इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या रॉजर फेडररला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे ब्यॉन बोर्ग, रफायेल नदाल, इव्हान लेंडल, जस्टिन हेनिन इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे.
+खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रफायेल नदालने सर्वाधिक वेळा (९ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे.
+गुणक: 48°50′49.79″N 2°14′57.18″E / 48.8471639°N 2.2492167°E / 48.8471639; 2.2492167
+{वर्ग:पॅरिस]]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_720.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_720.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80414eac6b2fbb09f42934d5ad1237b3475f18a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_720.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रमेश खन्ना हा एक तमिळ चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7208.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7208.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f43f8f4720b6fc87e860015667f6b1266b2990b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7208.txt
@@ -0,0 +1 @@
+रोशनआरा बेगम ही मुघल बादशहा शाह जहान याची कनिष्ठ कन्या होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7222.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7222.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06d1039d009aa4fa35696242249e7333d15d854f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7222.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोशनपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7240.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7240.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..385b941b5e74281ca856bf2a2494b6aca0ab47ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7240.txt
@@ -0,0 +1 @@
+रोसेनबोर्ग बॉलक्लुब (नॉर्वेजियन: Rosenborg Ballklub) हा नॉर्वे देशाच्या ट्रोनहाइम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१७ साली स्थापन झालेला व नॉर्वेच्या टिपेलीगेन ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा रोसेनबोर्ग हा नॉर्वेमधील सर्वात यशस्वी क्लब आहे. रोसेनबोर्गने आजवर २२ वेळा अजिंक्यपद जिंकले असून अनेक वेळा युएफा स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7241.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7241.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4841bfa113c1f0f40ff7d6af430ca8835957f497
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7241.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१६ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+रॉस्टन लमार चेझ (२२ मार्च, इ.स. १९९२:क्राइस्टचर्च, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7242.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7242.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77c938fd9c3bbc7127e388b71f7bde2e169b400e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7242.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रोस्तोव ओब्लास्त (रशियन: Ростовская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त रशियाच्या नैऋत्य भागात युक्रेन देशाच्या सीमेवर वसले आहे.
+
+मॉस्को • सेंट पीटर्सबर्ग
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7243.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7243.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a1d89a9f2832e1b9f7de37228d704aedcfe9abd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7243.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 54°5′N 12°8′E / 54.083°N 12.133°E / 54.083; 12.133
+
+रोस्टोक (जर्मन: Rostock) हे जर्मनी देशाच्या मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ह्या राज्यातील सर्वात मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील एक बंदर आहे. मध्य युगीन काळात रोस्टोक हान्से संघामधील एक महत्त्वाचे शहर होते. येथील १४१९ साली स्थापन झालेले रोस्टोक विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7271.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7271.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..deadb896ae9033f3af6ded07804344afe97001db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7271.txt
@@ -0,0 +1 @@
+रोहतास हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सुसाराम येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7299.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7299.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf6d87d2a914577c2334f03efd8dfa41f32204d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7299.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रोहाटेक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7312.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7312.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a6a2def5242937f5794acd8926f35e5772ec722
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7312.txt
@@ -0,0 +1,11 @@
+
+रोहिडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
+सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’ होय. रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला 'विचित्रगड' किंवा 'बिनीचा किल्ला' असे देखील संबोधले जाते.
+या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहने ह्या गडाची दुरूस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी "३०च होन का" अशी जेव्हा विचारणा केली, तर राजे त्यावर म्हणाले की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे.[ संदर्भ हवा ]
+पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.
+या गडावर जाण्यासाठी दोन बाजूंनी मार्ग आहेत: एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडे कडून जाताना दोन मार्ग आहेत हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेक साठी या मार्गाचा उपयोग करता येईल.
+दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात.
+चिखलावडे खुर्द येथून टप्याचे नाकाड मार्गे किवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडा कठीण आहे. चिखलावडे येथे जाण्यासाठी पुढील मार्ग आहे.
+भोर -चौपाटी (महाड रोड)-वेनवडी-शिरवली-आंबेघर-चिखलावडे फाटा-चिखलावडे.
+पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजूबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. ह्यातील एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयेला शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहेत.
+किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7320.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7320.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5151c0fb0134a5c149ec7960bcbe0c5014b2cacc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7320.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+रोहिणी या शब्दाशी संबंधित खालील लेख विकीवर आहेत:
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7332.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7332.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5054d3f0ea218efc98ed6f4c6d21fca985ef87f6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7332.txt
@@ -0,0 +1,15 @@
+
+रोहिणी खेवलकर या मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या पुढारी आहेत. त्या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत.[३] त्या २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ्मु्क्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत भाजप तर्फे निवडणूक लढल्या होत्या [४]
+रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत[५].त्या शिक्षणाने एक वकील आहेत . त्यांना रोहीणी खडसे-खेवलकर या नावानेे सुद्धा ओळखले जाते.त्यांच्या बहिणीचे नाव शारदा चौधरी आहे. त्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून एल्एल.बी.चे शिक्षण घेतले आहे.त्यांना एक ज्येष्ठ बहीण व दोन अपत्ये आहेत. त्यांच्या वहिनी रक्षा निखिल खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांचा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध पराभव झाला.
+रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या व शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पराभूत केले.[६]
+ती जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष होती. [७]
+२०१९ महारष्ट्रा विधांसभा निवडणुक-
+''मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक निकाल 2019'''
+
+खेवलकर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष होती आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना , घोडसगाव या कारखान्याची संचालक आहे.[९]
+२३ ऑक्टोंबर २०२० रोजी खेवलकरने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.[१०]
+१.https://lokbharatnews.com/?p=9213
+१. https://abpmajha.abplive.in/election/rohini-khadse-khevalkar-is-bjp-candidate-from-muktainagar-who-is-rohini-khadse-702862/amp Archived 2019-10-28 at the Wayback Machine.
+
+२.
+https://lokbharatnews.com/?p=9213[permanent dead link]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7376.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b03255b423dd7cc554dc2233bf3ff945e3d34a99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7376.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोहिले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7390.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7390.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..826695dfa163b5d9c707dcb5936992047b5f7cdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7390.txt
@@ -0,0 +1,15 @@
+गुणक: 18°27′16″N 73°6′53″E / 18.45444°N 73.11472°E / 18.45444; 73.11472
+
+रोहा (मराठी लेखनभेद: रोहा ;) हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे. रोहा कोकण प्रदेशामध्ये कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोह्याची लोकसंख्या सुमारे २७ हजार (इ.स. २०११) आहे. अनेक रासायनिक उद्योगांनी रोह्याजवळ धाटाव येथे कारखाने उभारले आहेत. रोहा हे तालुक्याचे ठिकाण आहे
+रोहा मुंबई पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे , तर पुण्यापासून १२८ किलोमीटर दूर आहे तसेच अलिबाग पासून ४७ किलोमीटर दूर आहे. कोकण रेल्वेमार्गाची सुरुवात रोहे रेल्वे स्थानकापासून होते. राष्ट्रीय महामार्ग 66 शहरातून जात नाही मात्र कोलाड व नागोठणे इथे जोडलेला आहे .येथे नदी संवर्धन प्रकल्प देखील आहे जे कुंडलिका नदीच्या तीरावर आहे हनुमान टेकडी देखील प्रसिद्ध आहे . धाविर महाराज देवस्थान हे रोहा शहराचे ग्रामदैवत आहे नयनरम्य मंदिर आहे . येथे मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते
+रोहा येथुन मुंबईला जाण्यासाठी रोहा दिवा पॅसेंजर उपलब्ध आहे. दादर रत्नागिरी , दिवा - सावंवाडी पॅसेंजर, नेत्रावती एक्स्प्रेस , तुतारी(राज्य राणी) एक्स्प्रेस , व काही साप्ताहिक , आणि फेस्टिवल स्पेशल रेल्वे रेल्वे गाड्या थांबतात .
+रोहा बस स्थानकावरून कोल्हापूर, पुणे, मुंबई, बोरिवली, अलिबाग, सिल्लोड, नाशिक, शिर्डी , तुळजापूर, सातारा, ई. ठिकाणी बस सुटतात.
+रोहा कोलाड व्हाईट रिव्हर राफ्टिंग , बंजी जम्पिंग येथुन ७-८ किमी वर आहे रोहा - कोलाड - भिरा रस्त्यालगत आहे.
+
+
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+
+
+
+धाटाव, किल्ला, आंबेवाडी, कोलाड, वरसगाव, सुतारवाडी, चणेरा, खारगाव, घोसाळे, नागोठणे, वाकण, सुकेळी, भातसई, मेढा, आमडोशी, खांब, देवकान्हे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7434.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7434.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a712125579e47eb60d579de837345f7b28c1eb7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7434.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+ऱ्होन्डा जो पेटी (मार्च ३०, इ.स. १९५५:नॉर्थ हॉलिवूड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7458.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7458.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1071892b40757b6bc902365405a6202381bae7c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7458.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (जर्मन: RheinEnergieStadion) हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.
+२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.
+२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7480.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7480.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7d9da630a7073a1f6ed0e906c1631582093fbac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7480.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ल साचा:ध्वनीचित्र हवे हे मराठी भाषेतील ....वे व्यंजनोच्चार वर्ण चिन्ह आहे.
+
+मराठी महाराष्ट्र सरकार प्रमाणित ल....[ चित्र हवे ] असा दिसतो.हिंदी भाषेतील लचे लेखन ....[ चित्र हवे ] असे दिसते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_750.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_750.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..234e931c9327f7760e7d55b4b08af3de6bed14bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_750.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेश बोरनारे मराठी राजकारणी आहेत. हे वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7500.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7500.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39cc5f7df07f73b9be97e70f52b31d357ab7c905
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7500.txt
@@ -0,0 +1,6 @@
+दोन धन पूर्णांक संख्यांचा लघुतम साधारण विभाज्य (ल.सा.वी.) म्हणजे दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या.
+२२ आणि ४चा ल.सा.वी. ४४ आहे. कारण ४४ला २२ ने भाग जातो, तसेच ४ ने ही भाग जातो. २२ ने भाग जाणारी संख्या २२ च्या पटीतली संख्या असायला हवी, २२ला ४ ने भाग जात नाही, पण ४४ला ४ ने भाग जातो. म्हणून ४४ हा ४ आणि २२चा लघुतम साधारण विभाज्य आहे.
+१५ आणि २०चा ल.सा.वी. १५, ३०, ४५, ६० मधील २० ने भाग जाणारी पहिली संख्या ६० हा आहे. ल.सा.वी. काढायची ही एक पद्धत आहे. मोठ्या संख्यांसाठी ही पद्धत वापरणे कठीण होते.
+ज्या संख्यांचा ल.सा.वी. काढायचा त्या संख्यांचे मूळ अवयव काढा.
+२२ = २ X ११ , ४ = २ X २. दोन्ही संख्यांच्या अवयवात २२ मध्ये २ एकदा आणि ११ एकदा आला आहे. ४ मध्ये २ दोनदा आला आहे. कोणत्याही एका संख्येत जास्तीत जास्त जितक्या वेळेला मूळ संख्या आलेली असेल ती तितक्यांदा ल.सा.वी.च्या अवयवात येते.
+२२ आणि ४चा ल.सा.वी. = २ X २ X ११ = ४४
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7504.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a58ba092baf94394c59eaadc66701abaf45b988b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7504.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+लँकेशायर (इंग्लिश: Lancashire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस कंब्रिया, ईशान्येस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस वेस्ट यॉर्कशायर, दक्षिणेस ग्रेटर मँचेस्टर व नैर्ऋत्येस मर्सीसाइड ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहे. १९७४ साली काउंट्यांची पुनर्रचना होण्याअगोदर लिव्हरपूल व मँचेस्टर ही मोठी शहरे लँकेशायरचा भाग होती.
+येथील लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7511.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7511.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4cd29d8e6452418f9eb45dd83635968bbf18a30b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7511.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लँकेस्टर काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7519.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7519.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e96d50db1ef91c7fedb276ba3002c7a66b6dd15
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7519.txt
@@ -0,0 +1 @@
+लँड रोव्हर हे प्रसिद्ध ब्रिटिश वाहन उत्पादन आहे. ही वाहने जगातील सर्वात दणकट वाहने मानली जातात. अत्यंत कठीण भूभागावर जिथे रस्ते नाहीत उदा: दलदली, शेत जमीन, जंगले, पर्वतरांगांमध्ये केवळ याच गाड्या टिकाव धरु शकतात. भारतीय कंपनी टाटा मोटर्सने या कंपनीला २००७ मध्ये विकत घेतले.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7520.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7520.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9375e9e4c7c5e4a8157aa8b6772cd4984cfdbfe1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7520.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लँडन टिमोथी डोनोव्हान (इंग्लिश: Landon Timothy Donovan, ४ मार्च १९८२) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. २००० सालापासून अमेरिका फुटबॉल संघामध्ये खेळत असलेल्या डोनोव्हानने आजवर १५४ सामन्यांत सर्वाधिक.५७ गोल केले आहेत. तो आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन फुटबॉल खेळाडू समजला जातो.
+अमेरिकेच्या लॉस एंजेल्स गॅलेक्झी ह्या संघाव्यतिरिक्त डोनोव्हान बायर लेफेरकुसन, एव्हर्टन एफ.सी., बायर्न म्युनिक ह्या युरोपियन क्लबांकडून खेळला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7525.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7525.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4795881ba2d6b4277ce295ba39d9d93a4be9932c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7525.txt
@@ -0,0 +1 @@
+लँडसॅट ही अमेरिकेने प्रक्षेपित केलेली उपग्रहमालिका आहे. यातील उपग्रह अंतराळातून पृथ्वीची चित्रे टिपतात. या मालिकेतील पहिला उपग्रह २३ जुलै, इ.स. १९७२ रोजी प्रक्षेपित केला गेला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7544.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c2346c48fc5a123f30af7f730e5867010855807
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7544.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राग लंकादहन सारंग सारंग रागाचा एक प्रकार.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7550.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7550.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2e823e82d7b96848cfebd671302ecb109bc8bf8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7550.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लंगरपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7553.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7553.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83fdaab27403f52c6995eebc314af6f63dbbb455
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7553.txt
@@ -0,0 +1,7 @@
+लंघन हा एक आयुर्वेदिक उपचार आहे. अतिस्थूल व्यक्तीत, आम व कप, पित्त दोष वाढल्यामुळे होणाऱ्या रोगांत, तसेच आमादिकांचा संबंध असलेल्या वात दोषाने झालेल्या रोगांत लंघन आवश्यक असते. लंघन म्हणजे शरीराला लाघव-हलकेपणा आणणारे, शरीरात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात वाढलेले मलदोष-धातूपधातू कमी करून हलकेपणा आणणारे. कमी करण्याचे दोन प्रकार आहेत.
+शोधन : दोषादी शरीरातून एकदम काढून टाकणे याला शोधन म्हणतात. रेच, वांती इ. करणारी औषधे देऊन रेच, वांती वगैरेंमधून दोषादी घालविणारे शोधन.
+शमन : दोषादींना शोधनाने एकदम बाहेर न काढता आतल्या आत त्यांना पचवून कमी करणारे शमन होय.
+शोधनाचे प्रकार : हे पाच आहेत. निरुह, वमन, शरीररेचक, शिरोरेचक व रक्तस्त्राव. निरूह मलाशयातील वातभूयिष्ट मलदोषांना, वमन आमाशयातील कफप्रधाने दोषांना, शरीररेचक पित्ताशयातील आणि पक्वाशयातील पित्तभूयिष्ट मलदोषांना, शिरोरेचक डोक्यातील दोषमलांना व रक्तस्त्राव धातूमधील दोषांना बाहुल्याने घालवितात. शोधन मलदोषाबरोबर अनावश्यक धातुघटकांनाही बाहेर घालविते.
+शमनाचे प्रकार : हे सात आहेत. पाचन, दीपन, क्षुधा, तहान, व्यायाम, आतप व मारुत. पाचन : आहार व दोष पचविण्याला शरीराला, अग्नीला मदत करणारी औषधे व उपचार. दीपन : अग्नी उत्तेजित व बलवान करणारी-अग्निकर औषधे व उपचार. क्षुधा : भूक वाढविणे. याकरिता उपवास करणे. याला लंघन असेच म्हणतात. अग्नीला बाहेरून अन्नरूपी इंधन देण्याचे बंद करून शरीरातील दोष पचविण्याला अवसर देणे. तहान : शरीरात आर्द्र, जलीय द्रव्ये, दोष, कफ अधिक झाल्यास पाणी न पिणे, तहान निर्माण करणे, बाहेरून पाणी न देता आतले पाणी पचविण्याला व बाहेर घालविण्याला संधी देणे. व्यायाम : शरीराची हालचाल करून दोषांचा क्षय घडवून आणणे. आतप : सूर्यकिरणांच्या प्रकाशाने, उष्णतेने स्त्रोतसे विस्तृत करून बाह्य शरीरातील पचन वाढवून दोष कोठ्यात नेणे व घाम हा मल बाहेर काढणे. मारुत : बाह्य शरीरातील पित्तभूयिष्ठ दोष अंगावर वारा घेऊन कमी करणे. अशी भिन्न भिन्न स्थानी ही शमने कार्ये करतात.
+पाचक द्रव्य आम, दोष यांवर कार्य करते. दीपन आमाशय, ग्रहणी यांवर-अग्नीवर क्षुधा, तृषा यांचे अग्नीवरच कार्य होते व्यायामाचे कार्य संधी, मांस, मेद, रक्त व हृदय, फुप्फुस यांवर आणि आतप व मारुत यांचे दोषशमन कार्य बाह्यत्वचा व स्त्रोतसे यांवर होते.
+आणखी एक शमन : वरील शमने शरीरात लाघव निर्माण करतात पण शरीरात वात व वातपित्त वाढले, तर पौष्टिक आहार व औषधोपचार द्यावे लागतात, त्याला बृंहण शमन म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7559.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7559.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dad73349f8517713e2cabb3d6ad0146f17abff6e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7559.txt
@@ -0,0 +1,6 @@
+लंडन हीथ्रो विमानतळ (आहसंवि: LHR, आप्रविको: EGLL) हा युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ लंडन शहराच्या हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित आहे. २०१२ साली ७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा हीथ्रो विमानतळ युरोपातील पहिल्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. २०२३मध्ये हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेला विमानतळ आहे.[१]
+सध्या एकूण ९० पेक्षा अधिक हवाई वाहतूक कंपन्या हीथ्रो विमानतळ वापरतात व येथून १७० शहरांना सेवा पुरवली जाते. येथे ५ टर्मिनल्स व २ समांतर धावपट्ट्या आहेत.
+सप्टेंबर २०२३मध्ये हीथ्रो वर ये-जा करणारी प्रवासी विमाने चार टर्मिनल वापरतात.[२]
+
+, दोहा, दुबई, ड्युसेलडॉर्फ, एडिनबरा, एंटेबी, फ्रांकफुर्ट, फ्रीटाउन, जिनिव्हा, ग्लासगो, योहतेबोर्य, केमन द्वीपसमूह, हांबुर्ग, हाँग काँग, ह्युस्टन, हैदराबाद, इबिझा, इस्तंबूल, जेद्दाह, जोहान्सबर्ग, क्यीव, कुवेत, लागोस, लार्नाका, लास व्हेगास, लीड्स, लॉस एंजेल्स, लुआंडा, लुसाका, माद्रिद, मँचेस्टर, माराकेश, मेक्सिको सिटी, मायामी, मिलान, मोन्रोव्हिया, माँत्रियाल, मॉस्को, मुंबई, म्युनिक, मस्कत, नैरोबी, नासाउ, न्यू यॉर्क, न्यूअर्क, न्यूकॅसल अपॉन टाइन, नीस, ओस्लो, पाल्मा दे मायोर्का, पॅरिस, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिसा, टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, रियो दि जानेरो, रियाध, रोम, सेंट पीटर्सबर्ग, सॅन डियेगो, सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सिॲटल, सोल, शांघाय, सिंगापूर, सोफिया, स्टावांग्यिर, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, सिडनी, तोक्यो, टोराँटो, तुलूझ, त्रिपोली, व्हँकूव्हर, व्हेनिस, वॉशिंग्टन, झाग्रेब, झ्युरिक
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7572.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7572.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69c5ca0dd6c5f24e35536c4bfc318b4b39993886
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7572.txt
@@ -0,0 +1,8 @@
+लंडन पॅडिंग्टन स्टेशन तथा लंडन पॅडिंग्टन किंवा नुसतेच पॅडिंग्टन हे युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन शहराच्या पॅडिंग्टन परिसरातील प्रेड स्ट्रीटवर स्थित रेल्वे स्थानक आणि लंडन अंडरग्राउंडचे मोठे स्थानक आहे. या स्थानकावरुग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि त्यातून तयार झालेल्या कंपन्या १८३८पासून अविरत रेल्वे सेवा पुरवतात. ग्रेट वेस्टर्न स्थानकावरील बव्हंश सेवा पुरवते. या स्थानकावरील मुख्य मार्गिका असलेला भाग १८५४पासूनचा आहे. याची रचना इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेलने केली होती.
+पॅडिंग्टन हे ग्रेट वेस्टर्न मेन लाइनचे लंडनमधील शेवटचे स्थानक आहे. टर्मिनस आहे. येथून पश्चिम लंडन आणि थेम्स खोऱ्याला प्रवासी आणि प्रादेशिक प्रवासी सेवा पुरवते. याशिवाय येथून नैऋत्य इंग्लंड आणि दक्षिण वेल्सला लांब-अंतराच्या सेवा पुरवते. हे स्थानक हीथ्रो एक्स्प्रेसचे पूर्वेकडील आणि एलिझाबेथ लाइनवरील शेनफिल्डकडील सेवांसाठी पश्चिमेकडील अंतिम स्थानक आहे. एलिझाबेथ लाइन सेवा पॅडिंग्टन मार्गे पश्चिमेकडे रेडिंग, हीथ्रो टर्मिनल ५, टर्मिनल ४ आणि पूर्वेकडे अॅबी वूडपर्यंत धावतात . [१] पॅडिंग्टन स्थानक अंडरग्राउंडच्या फेर झोन १ मध्ये आहे. येथून बेकरलू, सर्कल, डिस्ट्रिक्ट आणि हॅमरस्मिथ आणि सिटी लाईन्सना जोडलेली दोन स्वतंत्र अंडरग्राउंड स्टेशन आहेत. नेटवर्क रेलद्वारे चालविल्या जाणाऱ्या लंडनमधील ११ स्थानकांपैकी हे एक आहे.
+पॅडिंग्टन स्थानकापासू सेंट्रल लाइनवरील लँकेस्टर गेट स्टेशन दक्षिणेला थोडेसे चालत जाण्याच्या अंतरावर आहे. दक्षिणेला तसेच थोडे पुढे हाइड पार्क आणि केन्सिंग्टन गार्डन्सची या दोन जुळ्या बागा आहेत. [२]
+पॅडिंग्टन हे ग्रेट वेस्टर्न रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या जलदगती गाड्यांचे लंडनमधील शेवटचे स्थानक आहे. येथून हीथ्रो विमानतळावर दोन सेवा जातात: हीथ्रो एक्सप्रेस अधिक भाडे घेउन विनाथांबा प्रवास करते, तर एलिझाबेथ लाइन याच मार्गाने जाते मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबत जाते. [३] [४]
+स्थानकात १-१२ आणि १४ क्रमांकाचे एकूण १३ फलाट आहेत. [५]
+हीथ्रो एक्सप्रेस ७ क्रमांकाच्या फलाटावरून ये-जा करते. [६] येथे तिकीट कार्यालयात विमानप्रवाशांसाठी विमानांची माहिती दिसते. [७] [८] [९]
+पॅडिंग्टन पासून ग्रेट वेस्टर्न रेल्वेच्या पश्चिम लंडन, थेम्स खोरे, रेडिंग आणि डिडकोट येथे जाणाऱ्या उपनगरीय गाड्या निघतात.[१०]
+(अंडरग्राउंड एलिझाबेथ लाइन फलाट ए आणि बी वरून चालते)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7592.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7592.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b51beb1b55e3667df290ee468c33761bd4e1a7f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7592.txt
@@ -0,0 +1 @@
+ज्या दीर्घिकेचा आकार ढोबळमानाने विवृत्ताकार[श १] असतो, तीव्रतेचे वितरण सपाट आणि कोणतीही वैशिष्ट्ये किंवा अनियमितता नसलेले असते अशा दीर्घिकेला लंबवर्तुळाकार दीर्घिका (इंग्रजी: Elliptical galaxy - एलिप्टिकल गॅलॅक्सी) म्हणतात. चपट्या सर्पिलाकार दीर्घिकांप्रमाणे या दीर्घिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना नसतात, त्यांचा आकार त्रिमितीय[श २] असतो आणि त्यांच्यातील तारे केंद्राभोवती काहीसे यादृच्छिक[श ३] कक्षेत असतात. या दीर्घिकांचा गट हा एडविन हबलने १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारलेल्या तीन मुख्य गटांपैकी एक गट आहे.[१] हबलला लंबवर्तुळाकार दीर्घिका कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये विकसित होतात असे वाटले होते. कालांतराने ते चुकीचे आहे असा शोध लागला.[२] लंबवर्तुळाकार दीर्घिकांमधील तारे सर्पिलाकार दीर्घिकांमधील ताऱ्यांपेक्षा बरेच जुने असतात.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7595.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7595.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d24785725b306e33feb50262c8a734835aaf4c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7595.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लंबाडी नृत्य ऊर्फ बंजारी ह्या भटक्या आदिवासी जमातीचे लोकनृत्य आहे. ते लमाणी नृत्य म्हणूनही ओळखले जाते.
+
+प्रामुख्याने ही भटकी जमात असल्याने विविध प्रांतांचे संस्कार ह्या नृत्यावर झाल्याने त्याचे स्वरूप प्रदेशपरत्वे वेगवेगळे आढळते. त्यामुळे आंध्र, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र इ. प्रदेशांत त्याची भिन्नभिन्न रुपे दिसून येतात. विवाहादी मंगलप्रसंगी किंवा दसरा, होळी इ. सणांच्या प्रसंगी ही नृत्ये करण्याचा प्रघात आहे. ही नृत्ये स्त्री-पुरुषांची संमिश्र असली, तरी स्त्रियांची संख्या साधारणपणे अधिक असते. हे नृत्य गोलाकार उभे राहून केले जाते. मध्यभागी अग्नी प्रज्वलित केलेला असतो. कित्येकदा ह्या वर्तुळात रती व मदन यांच्या मृत्तिकेच्या प्रतिमांची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते.
+लंबाडी नृत्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ह्यात स्त्रियांची वेषभूषा अत्यंत वैचित्र्यपूर्ण असते. घागरा, चोळी, ओढणी असा वेष त्या परिधान करतात. या वस्त्रांचे रंग तांबडे, पिवळे असे भडक असतात. त्यांवर काचांची, आरशांच्या भिंगांची नाजुक कलाकुसर केलेली असते. नर्तकींच्या गळ्यांत चित्रविचित्र मण्यांच्या माळा असतात. नृत्यातील हालचालींत विविधता कमी असली, तरी त्या नाजुक व आकर्षक असतात. संथ लयीत नृत्य केले जात असल्याने त्यात जोषापेक्षा मार्दव अधिक आढळते. पितळी घडा घेऊन व त्यावर विशिष्ट आघात करून त्या तालावर आकर्षक नृत्य केले जाते. नृत्यात आकृतिबंधांचे वैविध्य फारसे नसते. गोलाकार नृत्यरचनाच बहुधा कायम रहाते. त्यामुळे वैचित्र्यपूर्ण वेषभूषा व सोप्या पण मोहक हालचाली हेच ह्या नृत्याचे लक्षणीय वैशिष्ट्य मानता येईल. ढोलकाच्या तालावर नर्तकी टाळ्या वाजवून साथ देत, कधी कर्कश सुरात चित्कारत, डावी-उजवीकडे झुलत गोलाकार फेर धरून नृत्ये करतात. नृत्यांसमवेत गायिल्या जाणाऱ्या लमाणी गाण्यांमध्ये जीवनातील सुखदुःखे परिणामकारक रीत्या चित्रित केलेली असतात. हलगी, ढोलक, ताशा व झांज ही या नृत्याची साथीची प्रमुख वाद्ये होत.
+[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7601.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7601.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8744b14e35c1e4b2a7cf2559a02ca090295f8bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7601.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लई भारी हे इ.स. २०१० साली चालू झालेले मराठी भाषेतील सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे.
+लईभारी.कॉम हे मराठी सोशल नेटवर्किंग ४ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी चाचणी स्वरूपात सुरू झाले आणि १,५०,०००हून अधिक सदस्यसंख्या झाली आहे[१][२][३] सचिन वाझे यांच्या संकल्पनेतून मराठी फेसबुक आकारास आले. तरुणाईने कॉलेजच्या अभ्यासापासून ते राजकारण, प्रेम, सहकार क्षेत्र तसेच 'मी मराठा' पासून ते 'खानदेशी' पर्यंतच्या विविध चर्चा, समूह यामध्ये आले आहेत. हा उपक्रम सचिन वाझे यांच्यासह संयोग शेलार, सुमीत राठोड, महेश संभेराव, आशिष खटावकर, प्रथमेश सावंत, संकेत परब, जयश्री रेडकर, पिनाकिन रिसबूड, सत्यजित घागरे, अवधूत चव्हाण यांनी साकारला आहे.
+लईभारी.कॉम ने दिनांक २० जुलै इ.स. २०१२ रोजी इमेल सेवा चालू केली आहे. हे संकेतस्थळ सध्या बंद आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7603.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fab62ceadb6114ce90b13c87df5a58c71d3c1dec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7603.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लक बाय चान्स हा २००९ साली प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7627.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24fa8ec98f2745328664848ddbc7b597de5c95ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7627.txt
@@ -0,0 +1,2 @@
+टी२०आ किट
+लक्झेंबर्ग राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्झेंबर्गचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7659.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7659.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a2a96af031b182f02820e0d438e6c3ffc305240
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7659.txt
@@ -0,0 +1,31 @@
+लक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे.[ संदर्भ हवा ]
+माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.[ संदर्भ हवा ]
+लक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी सोमंथळी (फलटण, महाराष्ट्र) या एका लहान गावातील कैकाडी समाजात झाला. त्यांना भाईशैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. माने इ.स. २००६च्या ऑक्टोबरमध्ये नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे : लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. मुंबईत लक्ष्मण माने यांनी त्यांच्या ४२ पोटजातींच्या १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांसह २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.[१][२]
+१. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळा, करंजे, सातारा (१९८८)
+२. यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा, भोसरी, पुणे (१९८९)
+३. साथी एस्. एम्. जोशी माध्यमिक आश्रमशाळा, उकळी, सातारा (२००४)
+४. यशवंतराव चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, भोसरी, पुणे (२००४)
+५. राजर्षी छत्रपती शाहू प्राथमिक आश्रमशाळा,कोल्हापूर (१९९०)
+६. राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा,कोल्हापूर (२००४)
+७. शारदाबाई पवार प्राथमिक आश्रमशाळा,जकातवाडी, सातारा (१९९१)
+८. शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा,जकातवाडी, सातारा (१९९४)
+९. शारदाबाई पवार ज्युनिअर कॉलेज,जकातवाडी, सातारा (२००८)
+१०. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाळा, सोलापूर (१९९१)
+११. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, जकातवाडी, सातारा
+[३]
+संस्थापक, एकता शिक्षण प्रसारक संस्था (१९७५ पासून)
+संस्थापक, भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान
+सचिव, महात्मा फुले समता प्रतिष्ठान
+संस्थापक, सामाजिक कृतज्ञता निधी
+अध्यक्ष, भटक्या-विमुक्त जमाती संघटना (१९९३ पासून)
+संस्थापक आणि अध्यक्ष, इंडियन् इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑफ नोमॅडिक ॲन्ड डि-नोटिफाइड ट्राईब्ज (१९८३)
+सिनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (१९८४ ते १९९४)
+अध्यक्ष, फुले - आंबेडकर साहित्य पंचायत (१९९० - १९९३)
+संस्थापक - संपादक आणि विश्वस्त, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
+सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने व प्रकाशन समिती (१९९०)
+सदस्य, संस्कृती साहित्य मंडळ, महाराष्ट्र (२०००)
+अविरोध सिनेटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२०००)
+अध्यक्ष, लक्ष्मण माने एज्युकेशनल ट्रस्ट (२००३)
+[४]
+सातारा जिल्ह्यातील जकातवाडी येथील
+माने यांच्या संस्थेतील चतुर्थश्रेणी वर्गात काम करणाऱ्या सहा महिलांनी, माने यांनी अत्याचार केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात २०१३ साली दाखल केली होती. आश्रमशाळेतील स्वयंपाकी महिलेवर २००३ ते २०१० दरम्यान माने यांनी वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.[५][६][७] या प्रकरणात १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देत माने यांना या आरोपांतून निर्दोष मुक्त केले.[८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_766.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_766.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1b8f8cc4d16e10f57ac2f54d2de2616bb0072d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_766.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेश कुमार सेठी (४ सप्टेंबर, १९४१:ब्रिटिश केनियन वसाहत - हयात) हा पूर्व आफ्रिकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7664.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7664.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7388f68e752593896d4c436caf0fd7b9dd616096
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7664.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लक्ष्मण विनायक परळकर (जन्म : २२ नोव्हेंबर १८७१; - ७ मे १९५५) हे मराठी लेखक, संत वाङमयाचे अभ्यासक, अनुवादक आणि चरित्रकार होते.
+मुंबईच्या एल्फिन्स्टन शाळेत माध्यमिक शिक्षण घेतल्यावर ते त्यांच्याच महाविद्यालयातून बी.ए. झाले. पदवी संपादन केल्यावर ते वकिलीची परीक्षा पास झाले. सन १८९६ च्या सुमारास महाराष्ट्रात आलेल्या प्लेगच्या साथीमुळे ते बंगालमध्ये राहत असलेल्या आपल्या वडिलांकडे गेले व तेथे ते उत्तम बंगाली भाषा शिकले.
+त्या काळात ब्राम्हो समाजाच्या व प्रार्थना समाजाच्या विचारांचा परळकरांवर प्रभाव झाला. विविध ज्ञानविस्तार, किर्लोस्कर, नवपुत्र अशा नियतकालिकांकडून तसेच प्रार्थना समाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रातून त्यांनी धर्मविषयक लेखन केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या 'ब्राम्हो धर्म' ह्या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. 'प्रार्थना समाजाचा परिचय ' हा ग्रंथ प्रार्थना समाजाच्या प्रेमापोटी त्यांच्या हातून साकारला गेला. त्यांनी बंगाली कवी नवीनचंद्र सेन यांच्या ईश्वर गुणवर्णनात्मक चार कवितांचे गद्य अनुवादही केले.
+परळकर यांची संत तुकारामांवर गाढ श्रद्धा होती. 'मराठी संत आणि राज्याची स्थापना' या ग्रंथातून त्यांनी रामदासांपेक्षा संत तुकाराम हे जास्त पुरोगामी विचारांचे होते असे मत मांडले. संत तुकारामाचे निवडक अभंग 'अमृतधारा ' या पुस्तकात त्यांनी संग्रहित केले. याशिवाय 'तुकाराम चरित्र' या ग्रंथातून त्यांनी तुकारामाच्या विजिगीषु व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. 'हिंदुधर्म प्रदीप ' या ग्रंथातून परळकरांनी हिंदू धर्माचे व्यामिश्र रूप, त्याचा विकास, तसेच वेद, उपनिषदे, गीता यांतून व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानाची व्यापक अशी विस्तृत मांडणी केली आहे. त्यांच्या अन्य ग्रंथ संपदेत 'महात्मा गांधींची शिकवण', 'परळकरकृतं सारधर्म ,' 'सतीसावित्री ' ही पुस्तके आहेत. 'कथागुच्छ' या मासिकातून व तत्कालीन अन्य वृत्तपत्रांतून त्यांचे बुद्धिनिष्ठ व पुरोगामी धर्मविषयक विचार मांडणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7674.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7674.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c4ee4d0e1bec23199964a66aed66989cd94c478
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7674.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (लकाकि) ( २० जून, इ. स. १८६९ - २६ सप्टेंबर, इ. स. १९५६) हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते.
+इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली.
+त्यांच्यानंतर किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7680.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7680.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69311d62882a9817e753c353130bb8f8fa2d379c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7680.txt
@@ -0,0 +1,6 @@
+तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.[१]
+जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.[२] स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
+संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.[२]
+अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते.[२]
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7683.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7683.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad4a159c211c6c33aa1b114136a45994a5ba7106
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7683.txt
@@ -0,0 +1 @@
+हा एक गळ्यात घालायचा पारंपरिक लोकप्रिय दागिना आहे. ह्या दागिन्यात असणाऱ्या विविध पदकांवर लक्ष्मीदेवीचे चित्र कोरलेले असते. लक्ष्मीहार हा संपूर्ण सोन्यापासून बनलेला असतो. याचा आकार गोल आणि त्याला सोन्याची साखळी असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_771.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af0d80e67083601659dfbb29d1da605af5125e55
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_771.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेशचंद्र वैशंपायन हे एक मराठी नाट्यअभिनेते होते. मराठी रंगभूमी, ’भरत नाट्य संशोधन मंडळ’, वरद रंगभूमी आदी नाट्यसंस्थांच्या विविध संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातून ते निवृत्त झाले होते. ऑक्टोबर इ.स. २०१३मध्ये त्यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7732.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7732.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6de144bb09b03e57ad4af6cf90f59853cf38580e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7732.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लक्ष्मीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7734.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d3bb064d433cc0ed2cdadf32fd72a8bd08c1c5a3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7734.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.
+हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7742.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7742.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24dc0d24c190cf447218bcf2f4cd54e4f571d780
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7742.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल (जून १५, इ.स. १९५० - ) हा लंडन येथील उद्योजक व सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय आहे.
+सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत.
+लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. इ.स. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी मित्तल इस्पात असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला.
+इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7750.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7750.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b89a9cf90141e432104089f6473d5a03ea66392e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7750.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर (इ.स. १८८४ - २० सप्टेंबर १९६९) या मराठी कवयित्री, कथालेखिका, कीर्तनकार, समाज कार्यकर्त्या आणि प्रभावी वक्त्या होत्या. या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांच्या नात होत.
+या गोखल्यांचे चरित्रकार आणि सांगलीचे ख्यातनाम वकील गणेश अभ्यंकर यांच्या त्या पत्नी होत. अभ्यंकरांचेचे शिक्षण शाळा कॉलेजात झाले नाही. घरीच थोरामोठयांच्या कडून त्यांनी मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. तथापि, लक्ष्मीबाईंना लिखाणाची प्रेरणा विवाहानंतर पतीकडून मिळाली. त्यांची पहिली कविता मासिक मनोरंजनमध्ये प्रसिद्ध झाली. पुढे करमणूक आणि मनोरंजनमधूनही त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांच्या नावावर अनेक स्फुट कविता व संकीर्ण लेख आहेत. त्यांच्या लिखाणातून त्यांनी तत्कालीन कौटुंबिक व स्त्री जीवनांशी संबंधित अशा अनेक प्रश्नांना हात घातला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7758.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7758.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b70bccf5b010d45d77082bd5b006d74b710e04b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7758.txt
@@ -0,0 +1 @@
+लक्ष्मीमल सिंघवी (नोव्हेंबर ९, इ.स. १९३१-ऑक्टोबर ६, इ.स. २००७) हे प्रख्यात कायदेतज्ञ होते. ते इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जोधपूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९७ या काळात भारताचे इंग्लंडमधील राजदूत होते. त्यांना इ.स. १९९८ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच ते इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7761.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7761.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf0c8c9a2e45cacbe1293701c36310a3c2eb0c16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7761.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लक्ष्मीबाई वैद्य (माहेरच्या पटवर्धन; ३० जून, इ.स. १९०४ - १९६८) या पाकक्रियेवरचे पहिले पूर्ण मराठी पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका होत्या.
+१९२८ ते १९३५ या काळात या बनारस विद्यापीठाच्या मुलींच्या शाळेत शिक्षिका होत्या. तेव्हा त्या मध्य प्रदेशात कामासाठी फिराच्या. त्यानंतर त्या पुण्याच्या हुजूरपागा शाळेत गृहशास्त्र विषयाच्या मुख्य शिक्षिका झाल्या. त्यांनी शाळा-महाविद्यालयांतील परीक्षिका या नात्याने भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिली. याशिवाय त्या इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, इटली, इ. देशातही गेल्या.
+तीस वर्षांच्या पाकशास्त्र विषयाच्या शिक्षणाच्या आपल्या अनुभवावर त्यांनी १९६९ मध्ये पाकसिद्धी नावाचे पुस्तक प्रकाशित केले. २०१६ साली या पुस्तकाची पाचवी आवृत्ती परिपूर्ण पाकसिद्धी या नावाने प्रसिद्ध झाली. पुस्तकाच्या पहिल्या दहा प्रकरणांमध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी त्यामागील शास्त्र, आहार, आरोग्य यांची माहिती देणारी आहेत. शिवाय वजने-मापे, स्वयंपाकघराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, भांडीकुंडी व उपकरणे यांची निवड आणि देखरेख, भाजीपाला, किराणा सामान कसे निवडावे, अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्या मागची शास्त्रीय कारणे, तसेच पदार्थाची आकर्षक मांडणी, सजावट, दूधदुभते, सरपण इतकेच नव्हे तर मोरी आणि संडासाची स्वच्छता हे विषय सविस्तर हाताळले आहेत. पुढची प्रकरणे प्रत्यक्ष पाककृतींसाठी आहेत.
+पुस्तकात भाज्यांसकट सर्वच खाद्यपदार्थांचे वर्गीकरण केले आहे.
+पाककृतींचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी पुस्तकाच्या शेवटी विषयसूची दिलेली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7771.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ddcf64a18164e760e122ad7665b2a94fd454654f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7771.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लक्ष्य सेन (जन्म: १६ ऑगस्ट,२००१, अलमोडा,उत्तराखंड) हा भारतीय बॅडमिंटनपटू आहे.त्याचे वडील डी.के.सेन बॅडमिंटन प्रशिक्षक असून भाऊ चिराग सेन हा सुद्धा बॅडमिंटनपटू आहे.[१]
+लक्ष्य प्रकाश पडुकोण अकादमीचा विद्यार्थी आहे.
+लक्ष्य फेब्रुवारी २०१७ मध्ये बी.डब्ल्यू.एफ.जागतिक ज्युनिअर रँकिंगमध्ये एकेरी खेळाडूंमध्ये पहिल्या स्थानावर आला.
+२०१८ मधील आशियायी कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल सीडेड कुनालावूत विदितसर्नला हरवून लक्ष्यने विजेतेपद पटकावले.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7787.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7787.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26a925b777325ada59eb1c7f84b81227b9478901
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7787.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लखनौ चारबाग हे उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वे क्षेत्राच्या लखनौ विभागाचे मुख्यालय असलेले लखनौ उत्तर प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. हे स्थानक लखनौच्या चारबाग ह्या भागात स्थित असून लखनौ जंक्शन हे रेल्वे स्थानक चारबाग स्थानकाला लागूनच आहे व अनेकदा ते चारबाग स्थानकाचाच एक भाग मानले जाते. येथून रोज सुमारे ८५ गाड्या सुटतात तर ३०० गाड्यांचा येथे थांबा आहे.
+लखनौ चारबाग स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम १९१४ साली चालू झाले व १९२३ साली पूर्ण झाले. स्थानकाच्या बाहेरच एक मोठे उद्यान असून स्थानकाच्या वास्तूरचनेमध्ये अवधी व मोगलाई ठसा आढळतो व हे स्थानक भारतामधील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_779.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_779.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8d30ad2f8a146c5c0878187df6930bfc2a3471d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_779.txt
@@ -0,0 +1 @@
+रमोन अँतोनियो कॅस्टियो बारियोनुएव्हो (२० नोव्हेंबर, १८७३ - १२ ऑक्टोबर, १९४४) आर्जेन्टिनाचा २५वा राष्ट्राध्यक्ष होता. हा २७ जून, १९४२ ते ४ जून, १९४३ दरम्यान सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7805.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7805.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5dd5cf1060f630475793ae7248bf55d6813253e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7805.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लखमी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः आसाम राज्यात विपुल प्रमाणात आढळतो. आसाम मध्ये लखीमी गुरांची एकूण संख्या ७९ ते ८० लाख आहे. प्राणी उपोष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीशी जुळवून घेतात. या जातीचे बैल विशेष करून भातशेतीसाठी, चिखलाच्या शेतातील काम, बैलगाडी, वजन ओढणे यामुळे मशागतीसाठीचा उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. याशिवाय लखीमी गायींच्या दुधात फॅट भरपूर प्रमाणात असते यामुळे दुधाला जास्त किंमत मिळते. या दोन्ही कारणाने हा गोवंश दुहेरी हेतूचा म्हणून ओळखला जातो.[१][२]
+'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[४]
+भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_781.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_781.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8d30ad2f8a146c5c0878187df6930bfc2a3471d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_781.txt
@@ -0,0 +1 @@
+रमोन अँतोनियो कॅस्टियो बारियोनुएव्हो (२० नोव्हेंबर, १८७३ - १२ ऑक्टोबर, १९४४) आर्जेन्टिनाचा २५वा राष्ट्राध्यक्ष होता. हा २७ जून, १९४२ ते ४ जून, १९४३ दरम्यान सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7820.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7820.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..146759b8e37feb08dfabc50cc332607fd43f0eff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7820.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+लखीमी बरुआ ह्या एक भारतीय बँकर , सामाजिक कार्यकर्त्या आणि आसामच्या पहिल्या महिला सहकारी बँक 'कोनोकलता (मराठी:कनक-लता) महिला नागरी सहकारी बँकेच्या' संस्थापक आहेत. ही सहकारी बँक विशेष करून महिला ग्राहकांसाठी असून या बँकेच्या सर्व कर्मचारी सुद्धा महिला आहेत. आसामच्या महिलांना आर्थिक सशक्तीकरणाच्या योगदानासाठी आणि त्याकरिता घेतलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार (भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार) देऊन सन्मानित केले.[१][२][३][४][५][६][७][८][९]
+बरुआचा जन्म जोरहाट, आसाम येथे झाला. बरुआ लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांचा पुढील सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला. घरची परिस्थिती अगदी सामान्य होती. बरुआचे पदवी काळातील शिक्षणास सुरुवात झाली आणि अचानक त्यांच्या वडिलांचा पण मृत्यू झाला. आता त्यांचा पुढील सांभाळ त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केला. नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने बरुआने १९६९ मध्ये आपले पुढील शिक्षण बंद केले. इ.स. १९७३ मध्ये सरळ, शांत आणि सुस्वभावी प्रभात बरुआ सोबत लखीमींचे लग्न झाले.[१०] आपल्या पतीच्या प्रेरणेने लखीमी बरुआ यांनी परत एकदा आपल्या शिक्षणास सुरुवात केली. जोरहाट येथील वाहना कॉलेज मधून इस १९८० मध्ये त्यां पदवीधर झाल्या. त्याच वेळी त्यांना डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बँकेत अकाउंटेंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली.[१] त्यावेळेस गरीब अशिक्षित, विशेष करून चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या असहाय महिलांची आर्थिक ससेहोलपट त्यांना जवळून अनुभवायला मिळाली. शेवटी इस १९९० मध्ये त्यांनी बँकेतील नोकरी सोडून दिली आणि कनकलता महिला कोऑपरेटिव बँकेची स्थापना केली. बँकेचे नाव भारत छोडो आंदोलनात हुतात्मा झालेल्या सोळा वर्षीय 'कनकलता बरुआ' यांच्या नावावरून ठेवण्यात आले. बँकेच्या रजिस्ट्रेशन आणि संपूर्ण प्रक्रियेस आठ वर्षे लागली. फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘कमर्शियल बँकिंग’चा परवाना प्राप्त झाला. पुढील वीस वर्षांत बँकेच्या विविध शाखांत ४३,००० पेक्षा जास्त खातेदार निर्माण झाले.[११]
+लखीमी बरुआ यांना त्यांच्या योगदानासाठी आणि आसामच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांसाठी बरेच पुरस्कार मिळाले. मार्च २०१६ मध्ये महिला सशक्तीकरण मधील त्यांच्या असामान्य योगदानासाठी पूर्व राष्ट्रपति प्रणव मुखर्जीच्या हस्ते त्यांना नारी शक्ती पुरस्कार दिल्या गेला. त्यानंतर इ.स. २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.[४][१२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7822.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7822.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f6305fa08b5c8b72b55a986397af667b755e560
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7822.txt
@@ -0,0 +1 @@
+लखीशाह बंजारा हे इतिहासातील गौरवशाली परंपरेचे एक वीर पराक्रमी योद्धा, जननायक , महाबलीदानी म्हणून ओळखल्या जातात. आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे.[१] लाखा बंजारा हे लाखो लोकांचे लोककल्याणकारी राजा होते.म्हणून त्यांना 'लखीराय', 'लखीशाह' म्हणून संबोधले जाते. 'शाह' किंवा 'राय' याचा अर्थ राजा म्हणून होतो. त्यामुळेच लाखा बंजारा हे लखीशाह बंजारा या नावानेच इतिहासात प्रचलित आहे. आशिया खंडाचा राजा म्हणून ओळख आहे.त्यांचा जन्म 4 जुलै 1580 मध्ये झाला. दिल्ली स्थित रायसिना नगरीचे ते नायक होते. रायसिना, मालचा, धोलकुंवा, बारखंबा हे क्षेत्र राजा लखीराय बंजारा यांच्या स्वाधिन होते. गौरराजवंशी बंजारा आणि विशेषतः शिख इतिहासात लखीराय बंजारा यांचा राष्ट्रभिमानी पराक्रम, राष्ट्र बांधणीसाठी दिलेले क्रांतिकारी योगदान शिवाय आपल्या संपूर्ण कुटुंबाचे दिलेले बलिदान याचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख आढळून येतो.[२] लाल किल्ला निर्मितीमध्ये त्यांनी योगदान दिले. शिवाय जगातील सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या'लोहगड' किल्ल्याची निर्मिती ही लखीराय बंजारा यांच्या राष्ट्रभक्ती व दानशुरतेचा परिचय करून देतो.[३][४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7840.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7840.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..634235294a11adfef6e51c9398fae07676d46a8f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7840.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लगाम ही घोड्यास अथवा कोणत्याही स्वारी करण्याच्या प्राण्यास नियंत्रणात ठेवण्याची, निर्देश देण्याची अथवा वळवण्याची एक व्यवस्था असते. लगाम बहुदा ह्या चामड्याच्या वादी, नायलॉन, किंवा धातूच्या असतात. या प्राण्याचे तोंडात फसविलेल्या असतात. त्यास ताण देण्याने, लगाम लावलेल्या प्राण्याचे तोंडास ओढ बसते व तो थांबतो. लगाम लावलेल्या संबंधित प्राण्यास तशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.
+'लगाम घालणे' म्हणजे नियंत्रणात ठेवणे, आवरणे अथवा हळू करणे अशा अर्थाने वापरण्यात येतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7856.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7856.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43f0653727fe45a35b7394e43bafd21613495a34
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7856.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+‘लग्न पहावे करून’ हा अजय नाईक दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला.
+या मध्ये मुक्ता बर्वे, उमेष कामत, सिद्धर्थ चांदेकर व तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
+‘लग्न पहावे करून’चे संगीत दिग्दर्शन अजय नाईक यांनी केले आहे.[१] ‘लग्न पहावे करून’चे संगीतवित्रण २ सप्टेंबर (साल?) रोजी शंकर - एहसान - लॉय यांच्या हस्ते झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7861.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7861.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f02ecd02ce863ca37e7bc8ed3500e3ef8460ff29
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7861.txt
@@ -0,0 +1 @@
+लग्नाची बेडी ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7869.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7869.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29f7fc481dcb0d8236d57b923a548a8d0a49ef1a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7869.txt
@@ -0,0 +1 @@
+लघिमा या सिद्धीच्या योगे कापसाप्रमाणे शरीर हलके करता येते. शरीरात अत्यंत हलकेपणा आल्यामुळे सहज आकाशात उडता येते.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7882.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7882.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..698e59cbe40f36d9ec4deaccac2ad2de7c3fcf0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7882.txt
@@ -0,0 +1,8 @@
+काही मिनिटांच्या माहितीपटाला किंवा चित्रपटाला लघुपट (शॉर्ट फिल्म) असे म्हणतात.
+
+स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब ह्या लघुपटातून करता येते. ३ ते ४ लघुपटांची एकत्र सांगड घालून एखादा सिनेमा होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमार्फत अनेक भारतीय संकल्पना-विचार जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचू लागले आहेत.
+शेअरिंग, पर्सनल एक्स्प्रेशन, टेक्नॉलॉजी या सर्वांचा उपयोग करून आपले छोटे छोटे अनुभव व्हिज्युअल माध्यमातून व्यक्त आणि शेअर करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक ‘शॉर्ट फिल्म’ तयार होत असते. तशी ‘शॉर्ट फिल्म’ प्रत्यक्षात बनवणे ही गोष्ट ‘डिजिटल तंत्रज्ञान आल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सोपी झाली आहे. डिजिटल माध्यमे सर्वांच्याच हाताशी सहजगत्या उपलब्ध झाल्याने शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट तयार करण्याकडे तरुण कलावंतांचा ओढा वाढला. छोटासा प्रसंग, घटना घेऊन त्याची सूत्रबद्ध पटकथा तयार करायची आणि मनाजोगते सादरीकरण करायचे असे प्रयोग हौशी कलावंत करतात. या ताकदवान माध्यमाचा अभ्यास करून ही कला विकसित करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली. लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाते
+लघुपटांकडे संस्कारपट म्हणून बघितले जाते. लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. लघुपटातून मानवी विकासाच्या टप्प्यातील वेगवेगळ्या सामाजिक समस्या व त्याची हाताळणी दाखवता येते. मात्र त्यासाठी या लघुपटाकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलून त्यांना एक व्हिजन देण्याची गरज आहे. 'चेन्नई एक्सप्रेस' तसेच "धूम" सारख्या चित्रपटांना भरभरून देणारा प्रेक्षक लघुपटाकडे वळत नाही. कारण लघुपटाला करमणूक मुल्य नसून फक्त प्रबोधन मूल्य असते, अशी समजूत आहे. ह्या सर्व समजुतींना छेद द्यावा, लघुपटांच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे आणाव्या आणि प्रेक्षकांचे मनोरंजनातून समाज प्रबोधन घडावे यासाठी ’माय मुंबई लघुपट महोत्सवा’त दाखविले गेलेले लघुपट साम टीव्हीच्या "शोर्ट फिल्म-शो केस" ह्या कार्यक्रमात ’युनिव्हर्सल मराठी’कडून दाखविले जातात. ह्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दर रविवारी सकाळी ११ वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री ११:३० वाजता होत असते. माहितीपटांसाठी व्यासपीठ ठरलेला डॉक्युमेंट्री शोकेस हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी ५:३० वाजता आणि रात्री ११ वाजता प्रक्षेपित केला जातो. अभिनयाशी कोणताही संबंध नसलेला "सुज्ञ" रसिक प्रेक्षक घडायचा असेल तर असा कार्यक्रम होणे ही केवळ गरज नाही तर ती सांस्कृतिक तहान आहे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. ही भाषिक ओळ पुसून तो एक भावनिक आविष्कार करण्याची ताकद अशा कार्यक्रमात असते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यांच्यापासून ते एका सिनेमाच्या निमित्ताने जी माणसे आपलं सर्वस्व पणाला लावून एखादा सिनेमा प्रेक्षकांसमोर ठेवतात तो जर रसिकतेने पाहिलाच गेला नाही तर त्याचा अर्थ पोहोचत नाही. मानवी भावनांचा कल्लोळ ते ज्वलंत सामाजिक प्रश्न अशा भिन्न विषयांवरचे लघुपट ह्यात पहावयास मिळतील आणि चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी साठी ही भाषा, भावना, अभिव्यक्ती यांचा पूल सांधणारी नांदी ठरेल ह्यात मुळीच शंका नाही.
+लघुपटांचे महोत्सव दरवर्षी साजरे होतात. त्यापैकी काही लघुपट महोत्सवांची वेब साईट खाली दिल्या आहेत. सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये लघुचित्रपट कार्यशाळा दरवर्षी आयोजित केली त्यामध्ये उत्तम दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळते
+
+www.piffindia.com
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_789.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_789.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4051b5b561025bbd3966e903656f92902befe299
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_789.txt
@@ -0,0 +1 @@
+अँथनी रमोन सीली (२२ एप्रिल, १९९१ - ) एक केमेनियन खेळाडू आहे जो फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळतो. तो बॉडेन टाउन आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी गोलकीपर म्हणून[१] आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7914.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7914.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60e4efac8975799f9206711dae5dc5013a1c5eb2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7914.txt
@@ -0,0 +1,67 @@
+३४° १०′ ००″ N, ७७° ३५′ ००″ E
+लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाख हा भारतातील विखुरलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि तिची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे. हा दूरदूरच्या पर्वतीय सौंदर्यासाठी आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
+लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या नैर्ऋत्येला याची सीमा आहे. लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे.[१][२][३][४] ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेच्या कायद्यानुसार लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रशासित प्रदेश झाला.[५] लडाखी ही येथील प्रमुख भाषा आहे.
+एकेकाळी लडाखला आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांच्या महामार्ग रस्त्यावरच्या जागेचे अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. परंतु, चिनी अधिकाऱ्यांनी १९६० च्या दशकात लडाखची तिबेट व मध्य आशिया यांच्यामधली सीमा बंद केल्यामुळे पर्यटन वगळता आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला. १९७४पासून, भारत सरकारने लडाखमधील पर्यटनवृद्धीस यशस्वीरीत्या प्रोत्साहित केले आहे. रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेला जम्मू-काश्मीरचा लडाख हा भाग असल्याने या भागात भारतीय लष्कराची मजबूत उपस्थिती आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, त्यामध्ये बाल्टिस्तान (बाल्टीयुल) खोरे (सध्या पाकिस्तानात), संपूर्ण सिंधू खोरे, दक्षिण दिशेला दुर्गम झांस्कर, लाहौल आणि स्पीती, पूर्वेकडील रुडोक प्रदेश आणि गुगे, नगारी यांचा बराचसा भाग आहे. ईशान्य (कुण लुन पर्वतापर्यंत विस्तारित), आणि लडाख रेंजमधील 'खारडोंग ला'च्या उत्तरेस नुब्रा व्हॅली. अक्साई चीन हा चीन आणि भारत यांच्यातील विवादित सीमा क्षेत्रांपैकी एक आहे. विवादित प्रदेशाच्या काही भागावर चीनची सत्ता आहे. पण, भारताने हा विवादित प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याच्या लडाख प्रदेशाचा एक भाग म्हणूनही स्वीकारला आहे. सन १९६२मध्ये, चीन आणि भारताचे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्या मालकीबद्दल युद्ध झाले होते. मात्र,१९९३ व१९९६मध्ये दोन्ही देशांनी वास्तविक नियंत्रण रेषाचा सन्मान करण्यासाठी करार केले आहेत.[६]
+लेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आहे. हीच लडाखची राजधानीसुद्धा आहे. त्यानंतर कारगील आहे. या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट म्हणजे मुस्लिम (मुख्यत: शिया) (४६%) आणि बौद्ध (मुख्यत: तिबेटी) (४०%) होय, याशिवाय येथे हिंदू (१२%) आणि शीख (२%) हेही आहेत.[७]
+ला-ड्वाॅग' (लडाख) या नावाचा तिबेटी अर्थ उंचावरची जमीन असा आहे. लडाखच्या बऱ्याच तिबेटी जिल्ह्यांमध्ये त्याचे तसे उच्चारण होते. हे बहुधा पर्शियन शब्दांचे रूपांतर आहे. हा प्रदेश पुरातन रेशीम मार्गावर आहे.
+लडाखच्या बऱ्याच भागात सापडलेल्या खडकावरील कोरीव कामांवरून असे दिसून येते की, या प्रदेशात निओलिथिक काळापासून वस्ती आहे. लडाखच्या प्रारंभीच्या रहिवाशांमध्ये मिश्रित इंडो-आर्य लोकसंख्या होती. यामध्ये हेरोडोटस, [बी] नेकर्स, मेगास्थनीस, प्लिनी द एल्डर, [सी] टॉलेमी, [डी] आणि भौगोलिक संबंधी उल्लेख आढळतात पुराणांच्या याचा उल्लेख आहे. पहिल्या शतकाच्या आसपास, लडाख हा कुषाण साम्राज्याचा एक भाग होता. दुसऱ्या शतकात काश्मीरपासून पश्चिम लडाखमध्ये बौद्ध धर्म पसरला. जेव्हा पूर्व लडाख आणि पश्चिम तिबेट अजूनही बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सातव्या शतकातील बौद्ध प्रवासी झुआनझांग यांनी आपल्या खात्यात या क्षेत्राचे वर्णन केले आहे. तिबेटी सभ्यतेचे लेखक रॉल्फ अल्फ्रेड स्टीन यांच्या म्हणण्यानुसार झांगझुंग परिसर ऐतिहासिकदृष्ट्या तिबेटचा भाग नव्हता आणि तिबेटींसाठी परदेशी प्रदेश होता. स्टीनच्या मते, त्यानंतर पुढे पश्चिमेकडील तिबेट्यांचा एक वेगळा परराष्ट्र म्हणजे शँगशुंगचा सामना झाला ज्याची राजधानी खियुंगलुंग येथे आहे. माउंट काइल (टेसे) आणि मानसरोवर लेक या देशाचा एक भाग बनला, ज्यांची भाषा लवकर कागदपत्रांद्वारे आपल्याकडे आली आहे. अद्याप अज्ञात असले तरी ते इंडो-युरोपियन असल्याचे दिसते.
+भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि काश्मीर व लडाख या दोन्ही मार्गांनी हा देश नक्कीच भारतासाठी खुला होता. कैलास हे भारतीयांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. परंतु शांगशुंग (झांगझुंग) तिबेटपासून स्वतंत्र होता. झांगझुंगने उत्तर, पूर्व आणि पश्चिमेपर्यंत किती विस्तार केला आहे हे रहस्य आहे. आमच्याकडे आधीपासून असे म्हणायचे आहे की हिंदूंच्या काईल पवित्र पर्वताला ग्रहण करणाऱ्या शांगशुंगला कदाचित एकदा हिंदू धर्मातून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले असावे. ही परिस्थिती बऱ्याच दिवसांपर्यंत टिकली असेल. वस्तुतः इसवी सन ९५० च्या सुमारास काबूलच्या हिंदू राजाकडे काश्मिरी प्रकारातील (तीन मस्तक असलेल्या) विष्णूची मूर्ती होती. त्याच्या म्हण्यानुसार ही मूर्ती त्याला भोटाने (तिबेटी राजाने) दिली होती.
+इसवी सनाच्या १७व्या शतकात लिहिलेल्या लडाखच्या इतिहासाला 'ला लाव्हेगस रॉयल रॅब्स' म्हटले गेले, म्हणजेच लडाखच्या राजांचा रॉयल इतिवृत्त. क्रॉनिकलचा पहिला भाग १६१०-१६४० या वर्षांत लिहिला गेला होता. तर दुसरा अर्धा भाग १९२६मध्ये ए.एच. फ्रान्सके यांनी या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करून कोलकत्ता येथे प्रसिद्ध केले होते. ज्याला भारतीय तिबेटच्या पुरातन वास्तूचे title देण्यात आलले होते. खंड २ मध्ये, लडाखी क्रॉनिकलमध्ये राजा स्कायड-लिडे-एनगीमा-गोन यांनी त्याच्या तीन मुलांमध्ये असलेल्या राज्यातील विभाजनाचे वर्णन केले आहे आणि त्यानंतर या इतिवृत्तात त्या मुलाने किती क्षेत्राच्या सुरक्षिततेचे वर्णन केले आहे.
+
+त्याने आपल्या प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र राज्य दिले. म्हणजेच, थोरल्या डपाल-ग्या-गॉन, मंगा-राईसच्या मरीयुल, काळ्या धनुष्याने वापरलेले रहिवासी; पूर्वेकडील आरओ-थोग्स आणि होगोगची सोन्याची खाण; या मार्गाने जवळ आहे. Lde-mchog-dkar-po; सीमेवरील र-बा-डमार-पो; वाय-ले, यी-मिग रॉकच्या पासच्या शीर्षस्थानी.उपरोक्त कामकाजाचा अभ्यास केल्यावर हे दिसून येते की, रुडोक लडाखचा अविभाज्य भाग होता. कौटुंबिक फाळणीनंतरही रुडोक लडाखचा भागच राहिले. मरिअल म्हणजे सखल प्रदेश हे लडाखच्या एका भागाला दिले गेलेले नाव होते. त्यावेळीसुद्धा, म्हणजे दहाव्या शतकात रुडोक लडाखचा एक अविभाज्य भाग होता आणि लेडे-मोगोग-डकार-पो, म्हणजेच, डेमचोक लडाखचा अविभाज्य भाग होता.
+१३ व्या शतकात भारतीय उपखंडात मुस्लिम आक्रमणांना सामोरे जाणारे लडाख यांनी तिबेटकडून धार्मिक विषयांत मार्गदर्शन मिळवण्याचे व स्वीकारण्याचे मान्य केले. सुमारे दोन शतके म्हणजे १६०० पर्यंत लडाख हे शेजारच्या मुस्लिम राज्यांमधील छापे आणि हल्ले यांच्या अधीन होते. या काळात काही लडाख्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
+१३८० आणि १५१० च्या दशकाच्या दरम्यान, अनेक इस्लामिक मिशनऱ्यांनी इस्लामचा प्रचार केला आणि लडाखी लोकांना मुसलमान केले. सय्यद अली हमदानी, सय्यद मुहम्मद नूर बख्श आणि मीर शमसुद्दीन इराकी हे तीन महत्वाचे सुफी मिशनरी होते. ज्यांनी स्थानिकांना इस्लामचा प्रसार केला. मीर सय्यद अली हा लडाखमध्ये मुस्लिम धर्मांतर करणारे सर्वप्रथम होता आणि बऱ्याचदा लडाखमध्ये इस्लामचा संस्थापक म्हणून त्याचे वर्णन केले जाते.
+लडाखची राजधानी मुल्भे, पडम आणि शे यासह लडाखमध्ये या काळात अनेक मशिदी बांधल्या गेल्या. त्यांचे प्रमुख शिष्य सय्यद मुहम्मद नूर बख्श यांनीही लडाखिना इस्लामचा प्रचार केला आणि बाल्टी लोकांनी अत्यंत वेगाने इस्लाम धर्म स्वीकारला. नूरबक्षिया नंतर इस्लामचे आणि त्याचे अनुयायी फक्त बाल्टिस्तान आणि लडाखमध्ये आढळतात. तारुण्याच्या काळात, सुलतान झैन-उल-अबिदीन यांनी गूढ शेख झैन शाहवाली यांचा अनादर केल्याबद्दल त्यांना हद्दपार केले.त्यानंतर शेखांनी लडाखला जाऊन अनेक लोकांना इस्लामचा धर्म स्वीकारला. १५०५ मध्ये शिया प्रख्यात विद्वान शमसुद्दीन इराकी काश्मीर आणि बाल्टिस्तानला गेले. त्यांनी काश्मीरमध्ये शिया इस्लामचा प्रसार करण्यास मदत केली आणि बाल्टिस्तानमधील बहुसंख्य मुस्लिमांना त्याच्या विचारसरणीत रूपांतरित केले.
+या काळा नंतर इस्लामचे काय झाले हे अस्पष्ट आहे आणि त्याला एक धक्का बसला आहे असे दिसते.मिर्झा मुहम्मद हैदर दुगलात याने १५३२, १५४५ आणि १५४८मध्ये लडाखवर आक्रमण करून थोडक्यात जिंकलेल्या भागात, शिया आणि नूरबक्षिया इस्लाम लडाखच्या इतर भागातही वाढतच राहिली असला तरी लेहमध्ये इस्लामची कोणतीही उपस्थिती नोंदलेली नाही. राजा भागान यांनी लडाखला पुन्हा एकत्र केले आणि बळकट केले आणि नामग्याल घराण्याची स्थापना केली (नामग्याल म्हणजे अनेक तिबेटी भाषांमध्ये "विजयी") जो आजपर्यंत टिकून आहे. नामग्याल्यांनी बहुतेक मध्य आशियाई हल्लेखोरांना मागे टाकले आणि नेपाळपर्यंत राज्य तात्पुरते वाढवले. राजा अली शेरखान आंचन यांच्या नेतृत्वात बल्टी आक्रमण दरम्यान अनेक बौद्ध मंदिरे व कलाकृती खराब झाल्या. नामग्यालांचा पराभव झाल्यानंतर काही अहवालानुसार, जामयांगने आपल्या मुलीचा विवाह विजयी अलीकडे विवाहात दिला. अलीने राजा आणि त्याच्या सैन्याला कैदी म्हणून नेले. जामयांग नंतर अलीने सिंहासनावर परत आला आणि त्यानंतर लग्नात मुस्लिम राजकन्येचा हात देण्यात आला ज्याचे नाव ग्याल खातून किंवा अर्ग्याल खातूम होते त्या अटीवर की ती पहिली राणी होईल आणि तिचा मुलगा पुढचा राजा होईल. तिचे वडील कोण आहेत याविषयी ऐतिहासिक वृत्तांत भिन्न आहेत. काहीजण अलीचा मित्र आणि खप्पलू याबगो शे शे गिलाझीचा राजा तिचे वडील म्हणून ओळखतात तर काहींनी अलीला स्वतः वडील म्हणून ओळखले आहे. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस जम्यांग आणि ग्याल यांचा मुलगा सेग्गे नामग्याल यांनी नष्ट केलेली कलाकृती आणि गोंपा पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न केले आणि हे राज्य झांगस्कर आणि स्पीतीमध्ये विस्तारले. तथापि, काश्मीर आणि बाल्टिस्तान यापूर्वीच काबिज झालेल्या मुघलांनी लडाखचा पराभव करूनही त्याचे स्वातंत्र्य कायम ठेवले.
+
+इ.स. १५९४ मध्ये, लडाखमध्ये बाल्तीचा राजा अली शेरखान अंचनाच्या नामग्याल घराण्याचा काळ होता, असे दिसते. दंतकथा दाखवतात की बाल्टी सैन्याने मानसोर तलावाच्या दरीत पुरंग पर्यंत यश मिळविले आणि त्यांच्या शत्रू व मित्रांची प्रशंसा केली. लडाखच्या राजाने शांततेसाठी दावा दाखल केला आणि अली शेरखानचा हेतू लडाखला जोडण्याचा नव्हता म्हणून त्याने गणोख आणि गागरा नुल्ला हे गाव स्कर्डुला दिले पाहिजे आणि त्यांनी (लडाखी राजाने) वार्षिक खंडणी द्यावी या अटीवर अधीन झाले. ही श्रद्धांजली लडाखच्या डोगरा विजयापर्यंत लामा युरुच्या गोंपा (मठ) च्या माध्यमातून देण्यात आली. हशमतुल्लाह नोंदवतात की या गोंपाच्या प्रमुख लामाने त्याच्या आधी लडाखच्या डोगरा विजय होईपर्यंत स्कर्दू दरबारला वार्षिक खंडणीची रक्कम देण्यापूर्वी कबूल केले होते. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस बाल्ती आक्रमण आणि ग्याल यांच्या जामयांगच्या लग्नानंतर इस्लामने लेह भागात मुळांना सुरुवात केली. ग्याल यांच्यासमवेत मुस्लिम सेवक आणि संगीतकारांचा मोठा गट लडाखला पाठवला गेला आणि तेथे प्रार्थना करण्यासाठी खासगी मशिदी बनवल्या गेल्या. नंतर मुस्लिम संगीतकार लेहमध्ये स्थायिक झाले. अनेक शंभर बाल्टिस राज्यात स्थायिक झाले आणि मौखिक परंपरेनुसार बऱ्याच मुस्लिम व्यापा -यांना स्थायिक होण्यासाठी जमीन दिली गेली. पुढील अनेक वर्षांत इतर अनेक मुस्लिमांना विविध कारणांसाठी आमंत्रित केले गेले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, लद्दाखने तिबेटशी झालेल्या वादात भूतानची बाजू घेतली आणि इतर कारणांमुळे तिबेटी केंद्र सरकारने त्याच्यावर आक्रमण केले. हा कार्यक्रम 1679-1684 च्या तिबेट-लडाख – मोगल युद्ध म्हणून ओळखला जातो. काश्मिरी इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्यानंतर मुघल साम्राज्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात राजाने इस्लाम धर्म स्वीकारला. पण लडाखी इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख नाही. राज्याचा बचाव करण्याच्या बदल्यात राजाने मुघलांना खंडणी देण्याचे मान्य केले. ५ व्या दलाई लामाने पैसे दिल्यानंतर मुघलांनी माघार घेतली. झुंगर साम्राज्याचा खान गलदान बोशुग्टू खान याच्या सैन्याच्या सहाय्याने, तिबेट्यांनी १६८४मध्ये पुन्हा हल्ला केला. तिबेटी लोक विजयी झाले आणि त्यांनी लडाखशी तह केला. त्यानंतर १६२७मध्ये ते ल्हासाकडे परत गेले. १६८४ मध्ये,टिंगमोस्गँगचा तह झाला. तिबेट आणि लडाख यांच्यातील वादाने परंतु लडाखची स्वातंत्र्य कठोरपणे रोखली.
+१८३४ मध्ये, शीख झोरवारसिंग, जम्मूच्या राजा गुलाबसिंगचा सेनापती होता, त्याने शीख साम्राज्याच्या अधिपत्याखाली लडाखला जम्मूवर आणले. पहिल्या एंग्लो-शीख युद्धामध्ये शीखांचा पराभव झाल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र रियासत म्हणून स्थापित केले गेले. नामग्याल कुटुंबाला स्टोकची जाहगीर दिली गेली, ती आजपर्यंत नाममात्र ठेवली जाते. १८५० च्या दशकात लडाखमध्ये युरोपियन प्रभाव सुरू झाला आणि वाढला. भूगर्भशास्त्रज्ञ, खेळाडू आणि पर्यटकांनी लडाखचा शोध सुरू केला. १८८५ मध्ये, लेह मोरोव्हियन चर्चच्या मिशनचे मुख्यालय बनले.
+डोगराच्या कारकीर्दीत लडाखला वझरत म्हणून प्रशासित करण्यात आले आणि राज्यपालांनी वजीर-ए-वज़रत म्हटले. त्यात लेह, स्कार्डू आणि कारगिल येथे तीन तहसील आहेत. वजरातचे मुख्यालय लेह येथे वर्षाचे सहा महिने आणि स्कार्डू येथे सहा महिने होते. १९३४ मध्ये जेव्हा प्रजा सभा नावाची विधानसभेची स्थापना झाली तेव्हा लडाख यांना विधानसभेत दोन नामित जागा देण्यात आल्या.तिबेट कम्युनिस्ट नेते फुंट्सोक वांग्याल यांनी लडाख हा तिबेटचा भाग म्हणून दावा केला होता.
+
+१९४७ मध्ये भारत फाळणीच्या वेळी, डोगरा शासक महाराजा हरि सिंह यांनी भारताच्या विनिमय केंद्रावर स्वाक्षरी केली. गिलगिटहून पाकिस्तानी हल्लेखोर लडाखला पोहोचले होते आणि त्यांना तेथून हुसकावण्यासाठी सैन्य कारवाई सुरू केली गेली. सैन्य अभियंत्यांनी सोनमर्ग ते झोजी ला या पोनी ट्रेलचे युद्धकाळात रूपांतर केल्याने टँकना वर येण्यास परवानगी देण्यात आली आणि यशस्वीरीत्या पसे काबीज केले गेले. आगाऊपणा चालूच राहिला. द्रास, कारगिल आणि लेह यांना मुक्त केले आणि लडाखने घुसखोरांना साफ केले. १९४९मध्ये, चीनने नुब्रा आणि झिनजियांगमधील सीमा बंद केल्यामुळे जुने व्यापारी मार्ग अडविले. १९५५मध्ये, चीनने अक्षय चिन भागातून झिनजियांग आणि तिबेटला जोडणारे रस्ते तयार करण्यास सुरुवात केली. अक्साई चिनवर नियंत्रण मिळवण्याच्या भारतीय प्रयत्नांमुळे १९६२ च्या चीन-भारतीय युद्धाला सामोरे जावे लागले. चीनने पाकिस्तानबरोबर संयुक्तपणे काराकोरम महामार्गही बांधला. श्रीनगर ते लेह दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी १६ दिवसांवरून दोन दिवसांनी तोडून या काळात भारताने श्रीनगर-लेह महामार्ग बांधला. हिवाळ्याच्या महिन्यांत मुसळधार बर्फवृष्टीमुळे हा मार्ग बंद राहतो. हा मार्ग वर्षभर कार्यान्वित करण्यासाठी झोजी ला पास ओलांडून ६.५ किमी बोगद्याचे काम विचाराधीन आहे.
+१९९९ च्या, कारगिल युद्धाला भारतीय सैन्याने “ऑपरेशन विजय” असे संबोधिले होते. श्रीनगर-लेह महामार्गावरील महत्त्वाच्या स्थानांवर नजर ठेवणा पाकिस्तानी या कारगिल, द्रास, मुश्कोह, बटालिक आणि चोरबटला या पश्चिम लडाखच्या भागात पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली. तोफखाना आणि हवाई दलाच्या मदतीने भारतीय सैन्याने उंच उंच भागात व्यापक ऑपरेशन सुरू केले. नियंत्रण रेखाच्या भारतीय बाजूने पाकिस्तानी सैनिकांना तेथून हुसकावून लावले होते. ज्याचा भारतीय सरकारने आदर केला पाहिजे आणि भारतीय सैन्याने त्या ओलांडल्या नव्हत्या. भारत सरकारकडून भारतीय जनतेने टीका केली कारण भारताच्या विरोधकांपेक्षा भौगोलिक समन्वयांचा पाकिस्तान: चीन आणि चीन यांच्यापेक्षा अधिक आदर होता.
+
+१९७९मध्ये, लडाख प्रदेश कारगिल आणि लेह जिल्ह्यात विभागला गेला. १९८९मध्ये, बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात हिंसक दंगल झाली. काश्मिरी बहुल राज्य सरकारकडून स्वायत्ततेची मागणी करण्यात आल्यायानंतर १९९० च्या दशकात लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलची स्थापना झाली. लेह आणि कारगिल जिल्ह्यात आता स्थानिक धोरण व विकास निधीवर नियंत्रण असणा-या स्थानिक पातळीवर निवडल्या गेलेल्या हिल परिषद आहेत. १९९१मध्ये, निप्पोंझन मायहोजी यांनी लेहमध्ये पीस पॅगोडा तयार केला. लडाखमध्ये, भारतीय सैन्य आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाची मोठी उपस्थिती होती. चीनमधील या सैन्याने आणि पीपल्स लिबरेशन आर्मी सैन्याने १९६२ च्या चीन-भारतीय युद्धापासून वास्तविक नियंत्रण रेषेच्या लडाख भागावर वारंवार उभे राहून काम केले. सप्टेंबर २०१४ मध्ये, ८०० ते १००० भारतीय सैन्य आणि १५०० चीनी सैन्य एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हा, बहुतेक सैन्यांचा समावेश असलेली भूमिका सप्टेंबर २०१४ मध्ये होती.
+फेब्रुवारी २०१९ मध्ये लडाख हा जम्मू-काश्मीरमधील स्वतंत्र महसूल व प्रशासकीय विभाग झाला, जो पूर्वी काश्मीर विभागाचा भाग होता. एक विभाग म्हणून, लडाखला स्वतःचे विभागीय आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक म्हणून मान्यता देण्यात आली. सुरुवातीला लेह हे नवीन विभागाचे मुख्यालय म्हणून निवडले गेले होते, मात्र निषेधानंतर, लेह आणि कारगिल हे विभागीय मुख्यालय म्हणून एकत्रितपणे काम करतील अशी घोषणा करण्यात आली, प्रत्येक विभागीय आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक यांना सहाय्य करण्यासाठी अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम करणार आहेत. प्रत्येक गावात त्यांचा निम्मा वेळ घालवा.
+अलिकडच्या काळात, लेहमधील काही कार्यकर्त्यांनी काश्मिर आणि लडाख यांच्या मुख्यत्वे मुस्लिम काश्मीर खोऱ्यातील सांस्कृतिक मतभेदांमुळे अनुचित वागणूक मिळाल्यामुळे लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन करण्याची मागणी केली आहे, तर कारगिलमधील काही लोकांनी लडाखला केंद्रशासित प्रदेश दर्जा देण्यास विरोध केला आहे.
+ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेने पुनर्रचना अधिनियम मंजूर केला, ज्यात जम्मू-काश्मीरच्या उर्वरित भागांपेक्षा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी स्वतंत्र असलेल्या केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाखची पुनर्रचना करण्याची तरतूद होती. या कायद्याच्या अटींनुसार केंद्रशासित प्रदेश हा भारत सरकारच्या वतीने काम करणा-या उपराज्यपालांमार्फत प्रशासित केला जातो आणि तेथे निवडून आलेली विधानसभा किंवा मुख्यमंत्री नसतात. केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्हा पूर्वीप्रमाणे स्वायत्त जिल्हा परिषद निवडणे सुरू ठेवते.
+लडाख हे भारतातील सर्वात उंच पठार आहे आणि त्यातील बहुतेक भाग ३००० मीटर (९८०० फूट) पेक्षा जास्त आहे. हे हिमालय ते कुणलुण पर्वतरांगांपर्यंत पसरले आहे आणि त्यात वरच्या सिंधू नदीच्या खो-याचा समावेश आहे.ऐतिहासिकदृष्ट्या, या प्रदेशात बाल्टिस्तान (बाल्टीयुल) खोरे (सध्या बहुतेक काश्मिरच्या पाक प्रशासित भागातील) खोरे आहेत, संपूर्ण अप्पर सिंधू खोरे, दक्षिण दिशेला दुर्गम झांस्कर, लाहौल आणि स्पीती, रुडोक प्रदेश आणि गुगेसह नग्रीचा बराचसा भाग. पूर्वेस, ईशान्येस अक्साई चिन आणि लडाख रेंजमधील खारडोंगलाच्या उत्तरेस नुब्रा व्हॅली. समकालीन लडाख पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस काश्मीर, जम्मू व बाल्टियूल भाग, आणि उत्तरेस काराकोरम खिंडीच्या पश्चिमेस झिनजियांगच्या नैऋत्य बाजूची सीमा आहे.
+लडाख व तिबेट पठार यांच्यातील ऐतिहासिक पण अवाढव्य पहाड उत्तर दिशेने रुडोकच्या पूर्वेकडील अलिंग कांगरी आणि मावांग कांगरी यांच्या जटिल चक्रव्यूहापासून सुरू होते आणि ते नैऋत्य दिशेने वायव्य नेपाळच्या दिशेने सुरू आहे. फाळणीपूर्वी बाल्टिस्तान हा आता पाकिस्तानच्या ताब्यात होता, तो लडाखमधील जिल्हा होता. स्कार्डो ही लडाखची हिवाळी राजधानी होती तर लेह ग्रीष्मकालीन राजधानी होती.
+
+या प्रदेशातील पर्वतरांगाची निर्मिती 45 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ भारतीय प्लेटला अधिक स्थिर युरेशियन प्लेटमध्ये केल्यामुळे झाली. हा बहाव कायम राहतो, ज्यामुळे हिमालयी भागात वारंवार भूकंप होतात.लडाख रेंजमधील शिखरे झोजी-ला (५०००-५५०० मीटर किंवा १६०००-१८००५० फूट) च्या जवळच्या मध्यम उंचीवर आहेत आणि दक्षिणपूर्व दिशेने वाढतात. नून-कुन (७००० मीटर किंवा २३००० फूट) च्या जुळ्या शिखरावर पोहोचते.हिमालय व झांस्कर रेंजने वेढलेल्या सुरू व झेंस्कर खो-यात मोठा कुंड आहे. रंगदुम हे सुरू खो-यात सर्वाधिक वस्ती असलेला प्रदेश आहे, त्यानंतर दरी पेन्सी-ला येथे ४४०० मीटर (१४४०० फूट) पर्यंत जाते आणि झांस्करचे प्रवेशद्वार आहे. कारगिल, सूरू खो-यातील एकमेव शहर, लडाखमधील दुसरे सर्वात महत्वाचे शहर आहे. श्रीनगर, लेह, स्कार्डू आणि पदमपासून सुमारे २३०किलोमीटरवर कमीतकमी समतुल्य असणा-या १९४७ च्या, १९४७ पूर्वीच्या व्यापार कारवांंच्या मार्गांवर ही महत्त्वाची स्टेजिंग पोस्ट होती.झांगस्कर खोरे स्टॉड व लुंगनाक नद्यांच्या कुंडात आहे. प्रदेशात जोरदार हिमवृष्टी झाली आहे; पेन्सी-ला केवळ जून ते मध्य ऑक्टोबर दरम्यानच खुली आहे. द्रास आणि मुश्कोह व्हॅली ही लडाखची पश्चिम सीमा बनवते.
+सिंधू नदी ही लडाखचा आधार आहे. शे, लेह, बास्को आणि टिंगमोस्गांग (परंतु कारगिल नाही) ही बरीच मोठी ऐतिहासिक आणि सद्यस्थितीत शहरे सिंधू नदीच्या जवळ आहेत. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर, लडाखमधून वाहणा-या सिंधूचा विस्तार हा हिंदू धर्म आणि संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर पूजनीय असलेल्या नदीचा एकमेव भाग बनला, जो अजूनही भारतातून वाहतो.
+सियाचीन ग्लेशियर हा विवादित भारत-पाकिस्तान सीमेसह हिमालय पर्वतात पूर्व कारकोराम रेंजमध्ये आहे. काराकोरम परिसरामध्ये एक मोठा पाण्याचा तलाव आहे जो चीनला भारतीय उपखंडापासून विभक्त करतो आणि कधीकधी "तिसरा ध्रुव" म्हणून ओळखला जातो. हिमनगा पश्चिमेस ताबडतोब साल्टेरो रिज आणि पूर्वेस मुख्य काराकोरम रेंज दरम्यान आहे.
+
+काराकोरममधील ७६ कि.मी. लांबीवर हा सर्वात लांब हिमनदी आहे आणि जगातील सर्वाधिक ध्रुवीय प्रदेशातील दुसरी लांब हिमनदी आहे. चीनच्या सीमेवर इंदिरा कर्नलच्या उगमापासून समुद्रसपाटीपासून ते ५७५३ मीटर (१८८७५ फूट) उंचीवरून खाली घसरून ३६२० मीटर (११८८० फूट) पर्यंत खाली येते. ससेर कांगरी हे ससेर मुजताघ मधील सर्वात उंच शिखर आहे.भारतातील कारकोराम रेंजच्या पूर्वेकडील सबरेज, ससेर कांगरीची उंची 7,672 मीटर (25,171 फूट) आहे.लडाख रेंजला कोणतीही प्रमुख शिखरे नाहीत; त्याची सरासरी उंची 6000 मीटर (20,000 फूट) पेक्षा थोडीशी कमी आहे आणि त्यापैकी काही पास 5,000 मीटर (16,000 फूट) पेक्षा कमी आहेत. पॅनगोंग रेंज पांगोंग तलावाच्या दक्षिण किना-यासह चुशुलपासून सुमारे 100 किमी वायव्येस लडाख रेंजच्या समांतर आहे. त्याचा सर्वोच्च बिंदू सुमारे 6,700 मी (22,000 फूट) आहे आणि उत्तरेकडील उतार जोरात ग्लेशिएटेड आहेत. शायोक आणि नुब्रा नद्यांचा खोरे असलेला हा प्रदेश नुब्रा म्हणून ओळखला जातो.लडाखमधील काराकोरम रेंज बाल्टिस्तानसारखी सामर्थ्यवान नाही. नुब्रा – सियाचीन लाइनच्या उत्तर व पूर्वेस असलेल्या मासिसमध्ये अप्सरासस ग्रुप (सर्वोच्च बिंदू 7,245 मी; 23,770 फूट) रिमो मुझताघ (सर्वोच्च बिंदू 7,385 मीटर; 24,229 फूट) आणि तेरम कांगरी गट (सर्वोच्च बिंदू 7,464 मीटर; 24,488) यांचा समावेश आहे फूट) एकत्र मॅमोस्टाँग कांगरी (7,526 मी; 24,692 फूट) आणि सिंघी कांगड़ी (7,202 मी; 23,629 फूट) काराकोरमच्या उत्तरेस कुन्नलुन आहे.अशाप्रकारे, लेह आणि पूर्व मध्य आशिया दरम्यान तिहेरी अडथळा आहे - लडाख रेंज, काराकोरम रेंज आणि कुन्नलुन. तथापि, लेह आणि यरकंद दरम्यान एक मोठा व्यापार मार्ग स्थापित झाला. लडाख हा उंच उंच वाळवंट आहे. कारण हिमालयात पावसाची सावली तयार होते आणि पावसाळ्याच्या ढगात प्रवेश करण्यास नकार दिला जातो. पाण्याचे मुख्य स्रोत म्हणजे डोंगरावर हिवाळ्यातील हिमवर्षाव. या प्रदेशात नुकत्याच झालेल्या पुराचे (उदा. २०१० चा पूर) असाधारण पाऊस पडण्याचे प्रमाण आणि हिमनदी माघार घेणे या दोन्ही गोष्टी जागतिक हवामान बदलांशी निगडित असल्याचे दिसून आले आहे. चेव्हांग नॉरफेल यांच्या नेतृत्वात लेह न्यूट्रिशन प्रोजेक्ट, ज्याला "ग्लेशियर मॅन" म्हणून देखील ओळखले जाते, हिमनदी मागे घेण्याच्या एक उपाय म्हणून कृत्रिम हिमनदी तयार करते.
+झांस्कर ही त्याच्या उपनद्यांबरोबरच या प्रदेशातील मुख्य नदी आहे. हिवाळ्यामध्ये झांस्कर गोठलेला असतो आणि प्रसिद्ध चादर ट्रेक या भव्य गोठलेल्या नदीवर होते.
+उंच उतार आणि सिंचनाच्या ठिकाणी, स्ट्रॅम्बेड्स आणि ओलांडलेल्या जमीन वगळता लडाखमध्ये नैसर्गिक वनस्पती अत्यंत विरळ आहे. लडाखमधून सुमारे 1250 वनस्पती प्रजाती, पिकांसहित आढळून आल्या. [61] 6150 मीटर ए.एस. पर्यंत वाढणाऱ्या लाडकीएला क्लीमिसी या वनस्पतीचे प्रथम वर्णन येथे केले गेले आणि त्या प्रदेशाचे नाव दिले गेले . 1850 मध्ये,या प्रांताच्या वन्यजीवांचा अभ्यास करणारा पहिला युरोपियन म्हणजे विल्यम मुरक्रॉफ्ट होय. त्यानंतर 1870 च्या दशकात ऑस्ट्रेलियन-झेक पॅलेओन्टोलॉजिस्ट, फर्डिनांड स्टोलिक्स्का, ज्यांनी तेथे प्रचंड मोहीम राबविली.भारळ किंवा निळे मेंढी लडाख प्रदेशातील सर्वात विपुल पर्वत आहे, जरी झांगस्कर आणि शाम भागात काही प्रमाणात आढळली नाही. एशियाटिक आयबॅक्स एक अतिशय मोहक पर्वतीय शेळी आहे जो लडाखच्या पश्चिमेस वितरीत केला जातो. सुमारे 6000 लोकसंख्या असलेल्या प्रदेशातील हा दुसरा सर्वात विपुल पर्वत आहे. हे खडकाळ भागात रूपांतर केले जाते .
+लडाखी उरियल ही आणखी एक खास पर्वतीय मेंढी आहे जी लडाखच्या पर्वतावर वास्तव्य करते. लोकसंख्या कमी होत आहे, परंतु लडाखमध्ये 3000 हून अधिक लोक शिल्लक नाहीत. युरीयल लडाखसाठी स्थानिक आहे, जिथे ते सिंधू आणि शाओक या दोन मुख्य नदी खोऱ्यातच वितरित केले जाते. ज्यांच्या पिकामुळे त्याचे नुकसान झाले आहे असा कित्येकदा शेतकऱ्यांद्वारे जनावरांचा छळ केला जात आहे. गेल्या शतकात लेह-श्रीनगर महामार्गावर शिकारींनी केलेल्या अंदाधुंद गोळीमुळे तेथील मेंढ्यांची लोकसंख्या बरीच घटली.
+तिबेटी अर्गली किंवा न्यान हे जगातील सर्वात मोठ्या रानटी मेंढ्या आहेत आणि त्यांची उंची 3.5. ते 10 फूट आहे. तिबेटी पठारावर आणि त्याच्या सीमांत पर्वतांवर एकूण 2.5 दशलक्ष किमी क्षेत्रफळ आहे. लडाखमध्ये सुमारे 400 लहान प्राण्यांची लोकसंख्या आहे.श िकारीपासून बचाव करण्यासाठी, ते धावतात म्हणून प्राणी उघड्या व गुंडाळणारा भूप्रदेश पसंत करतो. धोकादायक तिबेटियन मृग, ज्याला भारतीय इंग्रजीमध्ये चिरू किंवा लडाखी या नावाने ओळखले जाते, पारंपारिकपणे त्याच्या लोकर (शहतोश) साठी शिकार केली गेली आहे जी उत्कृष्ट गुणवत्तेचा एक नैसर्गिक फायबर आहे आणि म्हणूनच त्याचे वजन आणि उबदारपणा आणि एक प्रतीक म्हणून ओळखले जाते.
+कमी पर्जन्यवृष्टी असलेल्या लडाखला बहुतेक भागात अत्यंत दुर्मिळ झाडासह एक उंच वाळवंट बनवते. नैसर्गिक वनस्पती मुख्यतः पाण्याच्या स्तोत व उच्च उंची असलेल्या भागात आढळतात. ज्यांना जास्त बर्फ आणि थंड उन्हाळा तापमान मिळतो. मानवी वस्ती, सिंचनामुळे विपुल प्रमाणात वनस्पती आहेत. सामान्यत: पाण्याच्या स्तोत बाजूने पाहिल्या जाणाऱ्या नैसर्गिक वनस्पतींमध्ये सीबकथॉर्न (हिप्पोफे एसपीपी.), गुलाबी किंवा पिवळ्या जातीचे वन्य गुलाब, चिंचेचे (मायरिकेरिया एसपीपी.), कॅरवे, स्टिंगिंग नेटटल्स, पुदीना, फिसोक्लेना प्राईलिटा आणि विविध गवत यांचा समावेश आहे.
+जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायद्याच्या अटींनुसार, लडाख विधानसभेचे किंवा निवडलेले सरकारविना केंद्र शासित प्रदेश म्हणून चालविला जातो. सरकारचे प्रमुख हे एक लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. जे भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केले आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत लडाख आहे. लद्दाखच्या केंद्र शासित प्रदेशात स्वतः चे पोलिस दल आहे त्याचे प्रमुख पोलिस महासंचालक आहेत.
+लडाखचा प्रत्येक जिल्हा स्वायत्त जिल्हा परिषदेद्वारे प्रशासित केला जातो, ते खालीलप्रमाणे:
+दोन स्वायत्त जिल्हा परिषद मुख्य विकास कार्यकारी, नगरसेवक आणि कार्यकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत ब्लॉक मुख्यालयात पुढील आर्थिक पुनरावलोकन, आरोग्य विकास, आरोग्य, शिक्षण, जमीन वापर, कर आकारणी आणि स्थानिक प्रशासन याविषयी निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायतींसह काम करतात. जम्मू-काश्मीर सरकार कायदा व सुव्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था, दळणवळण आणि या प्रदेशातील उच्च शिक्षणाचे निरीक्षण करते. 1 ऑक्टोबर 2019 रोजी लद्दाख केंद्रशासित प्रदेश स्थापनेनंतर दोन स्वायत्त जिल्हा परिषद अस्तित्त्वात आहेत.
+लडाख यांनी एका खासदाराला (खासदार) भारतीय लोकसभेच्या खालच्या सभागृहात पाठविले. सध्याच्या लोकसभेतील लडाख मतदारसंघाचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) उमेदवार आहेत.
+पर्वतांच्या बर्फ आणि बर्फातून पाणी वाहिन्या मिळणाऱ्या वाहिन्यांद्वारे जमीन सिंचनाखाली आहे. मुख्य पीक बार्ली व गहू आहेत. तांदूळ पूर्वी लडाखी आहारामध्ये मुख्य होते.परंतु, सरकारकडून अनुदान देण्यात आलया हे स्वस्त अन्नधान्य बनले आहे.
+लडाखमध्ये सुमारे 1800 किमी (1,100 मैल) रस्ते असून त्यापैकी 800 किमी ( 500 मैल) रस्ते आहेत. लडाखमधील बहुतेक रस्त्यांची देखभाल सीमा रस्ते संघटना करीत आहे.
+लेह येथे एक विमानतळ असून त्याचे नाव कुशोक बकुला रिंपोची हे आहे. येथून दिल्लीला दररोज जाणारी उड्डाणे आहेत आणि श्रीनगर आणि जम्मूला येथे जाण्यासाठी साप्ताहिक उड्डाणे आहेत. सैन्य वाहतुकीसाठी दौलत बेग ओल्डी आणि फुक्ये येथे दोन हवाई पट्ट्या आहेत.
+कारगिल विमानतळ हे नागरी उड्डाणांसाठी होते. परंतु, सध्या त्याचा उपयोग भारतीय सैन्याने केला आहे. विमानतळ हा मूळ उद्देश आहे. म्हणजेच नागरी उड्डाणांसाठी खुला व्हावा, असा युक्तिवाद करणारे स्थानिकांसाठी विमानतळ हा एक राजकीय मुद्दा आहे.
+गेल्या काही वर्षांपासून, भारतीय हवाई दल हे जम्मू, श्रीनगर आणि चंदीगड येथे हिवाळ्याच्या काळात स्थानिकांना वाहतूक करण्यासाठी एएन -२२ हवाई कुरिअर सेवा पुरवत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हवाई मंत्र्याने खासगी विमान कंपनीला विमानतळावर 17 सीटर विमानाने उड्डाण केले. कारगिल विमानतळावर नागरी विमान कंपनीने सर्वप्रथम लँडिंग केले होते.
+रास व धा-हनु याभागात डार्द वंशाच्या लोकांचे वर्चस्व आहे. ब्रोकपा म्हणून ओळखले जाणारे धा-हनु भागातील रहिवासी तिबेट बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत आणि त्यांनी त्यांच्या मूळ दार्डीक परंपरा व प्रथा बरेच जतन केल्या आहेत. दड्स ऑफ द्रास यांनी मात्र इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि त्यांच्या काश्मिरी शेजाऱ्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे.[८] मोन्स यांना लडाखमधील पूर्वीच्या स्थायिक वंशाचे वंशज समजले जाते आणि ते पारंपारिकपणे संगीतकार, लोहार आणि सुतार म्हणून काम करतात. प्रदेशाची लोकसंख्या लेह आणि कारगिल या जिल्ह्यांमध्ये साधारणत: अर्ध्या भागात विभागली गेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, कारगीलची ७६.८७% ही लोकसंख्या मुस्लिम (बहुतेक शिया) असून त्यांची एकूण लोकसंख्या १,४०,८०२ आहे. लेहची लोकसंख्या ६६.४०% बौद्ध असून एकूण लोकसंख्या १,३३,४८७ आहे.[९][१०][१०][११][१२]
+लडाखची मुख्य भाषा म्हणजे लडाखी असून ती तिबेटी भाषा आहे.[१३] सुशिक्षित लडाखी लोक बऱ्याचदा हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषा बोलतात. लद्दाखमध्ये बोलीभाषांची एक वेगळी पद्धत आहे. चांग-पा लोकांची भाषा ही कारगिलमधील पुरिग-पा किंवा झांगस्कर्यांपेक्षा थोडीशी वेगळी असू शकेल, परंतु त्या सर्व परस्पर समजण्यायोग्य आहेत. लडाख चे महत्त्वपूर्ण व्यापारी मार्गांवरील स्थान असल्यामुळे, लेहची भाषा ही परदेशी शब्दाने समृद्ध होते. पारंपारिकपणे, लडाखीचे शास्त्रीय तिबेटीपेक्षा कोणतेही लेखी रूप वेगळे नव्हते, परंतु ब-याच लडाखी लेखकांनी बोलक्या भाषेसाठी तिबेटी लिपी वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय काम आणि शिक्षण हे इंग्रजीत केले जाते. पूर्वी उर्दूचा वापर बऱ्यायाच प्रमाणात केला जात असला तरी, आता उर्दू भाषेत फक्त जमीन नोंद आणि काही पोलिस नोंदी ठेवल्या जातात.[१३]
+२००१ च्या जनगणनेनुसार, लडाख मध्ये एकूण जन्म दर हा २२.४४ होता, हा एकूण जन्म दर मुस्लिमांसाठी २१.४४ आणि बौद्धांसाठी २४.४६ होता. ब्रोकसमध्ये सर्वाधिक एकूण जन्म दर हा २७.१७ होता आणि अर्घुनस हा दर सर्वात कमी १४.२५ होता. हाच एकूण जन्म दर सर्वसाधारण २.६९ होता आणि लेहमध्ये १.३ आणि कारगिलमध्ये ३.४ असा होता. बौद्धांसाठी हा दर २.७९ होते आणि मुस्लिमांसाठी ते२.६६ होते. बाल्टिसकडे ३.१२ चा होता तर अर्घुनसचा १.६६ चा एकूण जन्म दर होता. एकूण मृत्यूचे प्रमाण १.६६ होते, मुस्लिमांमध्ये १६.३७ आणि बौद्धांचे १४.३२ होते. सर्वाधिक ब्रोकससाठी २१.७४ आणि सर्वात कमी बोधसाठी १४.३२ अशी होती.
+लेह जिल्ह्यासाठीचे लिंग प्रमाण हे १९५१ मध्ये, प्रति १००० पुरुषांपैकी १०११ महिलांवरून घटून ते २००१ मध्ये हा ८०५ पर्यंत घटला आहे. कारगिल जिल्ह्यात हे प्रमाण ९७० वरून ९०१ पर्यंत घटले आहे.[१४]
+दोन्ही जिल्ह्यातील शहरी लिंग प्रमाण हे ६४० आहे. प्रौढ लोकांचे प्रमाण मोठ्या संख्येने पुरुष हंगामी आणि स्थलांतरित कामगार आणि व्यापारी यांचे प्रतिनिधित्व करते. सुमारे ८४% लोकसंख्या ही खेड्यांमध्ये राहते.[१५] १९८१ ते २००१ या कालावधीत सरासरी वार्षिक लोकसंख्या वाढ लेह जिल्ह्यात २.७५% आणि कारगिल जिल्ह्यात २.८३% होती.[१४]
+लडाखी संस्कृती तिबेटियन संस्कृतीसारखेच आहे.[१६]
+लडाखी जेवणाची तिबेटी खाद्यपदार्थांमध्ये बरीच साम्यता असते. लडाखमध्ये एनजीएम्पे (भाजलेले बार्ली पीठ) म्हणून ओळखले जाणारे प्रमुख पदार्थ थुक्पा (नूडल सूप) आणि त्संबा आहे. त्सम्पा हा पदार्थ उपयुक्त ट्रेकिंगसाठी अन्न आहे. लडाखी असलेली एक डिश म्हणजे स्कायू, मूळ भाज्यांसह एक चांगली पास्ता डिश आहे.[१७] लडाख हा रोख-आधारित अर्थव्यवस्थेकडे जाताना दिसत आहे. भारताच्या उत्तर मैदानावरील पदार्थ हे लडाखमध्ये अधिक प्रमाणात वापरले होत आहेत. मध्य आशियातील इतर भागांप्रमाणे लडाखमधील चहा पारंपारिकपणे कडक ग्रीन टी, लोणी आणि मीठाने बनविला जातो.[१८] हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात एकत्रितपणे मिसळले जाते आणि मिसळल्यावर त्याचा आवाज त्याला गुरगुर चा असे म्हणतात. गोड चहा याला सामान्यपणे (चा नागरोमो) असे नाव आहे. या प्रकारच्या चहा हा भारतीय शैलीप्रमाणे दूध आणि साखरसह बनविला जातो. विशेषतः उत्सवाच्या प्रसंगी मद्यपान केले जाणारे पेयामध्ये बार्लीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.[१९]
+
+तिब्बती संगीताप्रमाणे लडाखी बौद्ध मठातील उत्सवांच्या संगीतामध्ये अनेकदा तिबेटमध्ये धर्माचा अविभाज्य भाग म्हणून धार्मिक जप केला जातो. या जप कठीण असतात. बहुतेक वेळा, या भागातील लोक पवित्र ग्रंथांचे पठण करतात किंवा विविध उत्सव साजरे करतात.यांग जप, ठराविक वेळेशिवाय केले जाते. यामध्ये विविध प्रकारचे ड्रम आणि सुमधुर वाद्यानचा वापर केला जातो. धार्मिक मुखवटा नृत्य ही लडाखच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बौद्ध धर्माच्या द्रुकपा परंपरेचे प्रमुख केंद्र हेमिस मठ असून यामार्फत इतर सर्व प्रमुख लडाखी मठांप्रमाणेच वार्षिक मुखवटा घातलेला नृत्य महोत्सव आयोजित केला जातो. या नृत्त्या मध्ये सर्वसाधारणपणे चांगल्या आणि वाईटाच्या संघर्षाची कहाणी सांगीतली जाते आणि त्याचा पूर्वीच्या विजयासह समाप्त होते.[२०] पूर्वेकडील लडाखमधील विणकाम पारंपारिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्याचे प्रकार विणतात.[२१]
+लडाखमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे आइस हॉकी हा होय.[२२] साधारणतः डिसेंबरच्या आणि फेब्रुवारीच्या मध्यात हा खेळ नैसर्गिक बर्फावर खेळला जातो. क्रिकेटही खूप खेळ लोकप्रिय आहे.लढाखमधील तिरंदाजी हा पारंपारिक खेळ आहे आणि बऱ्याच गावात तिरंदाजी महोत्सव होतात, जे पारंपारिक नृत्य, मद्यपान आणि जुगार खेळण्यासारखेच असतात.पूर्ण आणि दमण (शहनाई आणि ढोल) यांच्या संगीताच्या अनुषंगाने हा खेळ कठोर शिष्टाचाराने आयोजित केला जातो.[२३] लडाखचा दुसरा पारंपारिक खेळ पोलो हा असून बाल्टिस्तान आणि गिलगिटचा मूळ खेळ आहे आणि बहुधा, १७ व्या शतकाच्या मध्यास राजा सिंगगे नामग्याल यांनी, ज्याची आई बाल्ती राजकन्या होती, यांनी लद्दाखमध्ये प्रवेश केला होता. आणखी एक प्रथा खांग-बु किंवा 'लहान घर' म्हणून ओळखली जाते, ज्यात कुटुंबातील वडीलजन, मोठा मुलगा परिपक्व झाल्यावर, त्या प्रकरणात सहभाग घेण्यापासून निवृत्त होईल, आणि त्याच्याकडे कुटुंबाचे प्रमुखपद स्वीकारतील आणि फक्त त्यांच्या स्वतः च्या कुटुंबासाठी आवश्यक असलेली संपत्ती.[२४][२५][२६][२७]
+उर्वरित राज्यापेक्षा वेगळे असलेले लडाखी समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील ग्रामीण भागातील तुलनेत महिलांनी मिळवलेला उच्च दर्जा आणि मुक्त स्वत्रेन्त्या होय .१९४० च्या दशकाच्या सुरुवातीस जम्मू-काश्मीर सरकारने बेकायदेशीरपणे बनवले तेव्हापर्यंत लद्दाखमध्ये बंधुत्व आणि बहुतेक मूळचा वारसा सामान्य होता. तथापि, ही पद्धत १९९० च्या दशकात विशेषतः वृद्ध आणि अधिक विलग ग्रामीण लोकांमध्ये अस्तित्वात आहे.[२८] आणखी एक प्रथा खांग-बु किंवा 'लहान घर' म्हणून ओळखली जाते, ज्यात कुटुंबातील वडीलजन, मोठा मुलगा परिपक्व झाल्यावर त्या वेळी सहभाग घेण्यापासून निवृत्त होईल, आणि त्याच्याकडे कुटुंबाचे प्रमुखपद स्वीकारतील आणि फक्त त्यांच्या स्वतः च्या कुटुंबासाठी आवश्यक असलेली संपत्ती. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीस जम्मू-काश्मीर सरकारने बेकायदेशीरपणे बनवले तेव्हापर्यंत लद्दाखमध्ये बंधुत्व आणि बहुतेक मूळचा वारसा सामान्य होता. तथापि, ही पद्धत १९९० च्या दशकात विशेषतः वृद्ध आणि अधिक विलग ग्रामीण लोकांमध्ये अस्तित्वात आहे.[२९]
+तिबेटी औषध एक हजार वर्षांपासून लडाखची पारंपारिक आरोग्य प्रणाली आहे. पारंपारिक उपचारांच्या या शाळेमध्ये तिबेट बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि विश्वविज्ञान एकत्रित आयुर्वेद आणि चिनी औषधाचे घटक आहेत. शतकानुशतके, लोकांमध्ये प्रवेश करण्यायोग्य एकमात्र वैद्यकीय प्रणाली ही आमची आहे, तिबेटी वैद्यकीय परंपरेचे पालन करणारे पारंपारिक डॉक्टर. आमची औषध सार्वजनिक आरोग्याचा एक घटक आहे, विशेषतः दुर्गम भागात.[३०] सरकार, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांचे कार्यक्रम या पारंपारिक उपचार प्रणालीचा विकास आणि कायाकल्प करण्याचे काम करत आहेत.[३०][३१] लडाखच्या लोकांसाठी अम्ची औषधाचे बौद्धिक मालमत्ता अधिकार जपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यूस आणि जामच्या रूपात समुद्रातील बकथॉर्नला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार प्रयत्न करीत आहे, कारण काहीजणांच्या म्हणण्यानुसार औषधी गुणधर्म आहेत.
+२००१ च्या जनगणनेनुसार, लेह जिल्ह्यात एकूण साक्षरता दर ६२% (पुरुषांसाठी ७२% आणि महिलांसाठी ५०%) आणि कारगिल जिल्ह्यात ५८% (पुरुषांसाठी ७४% आणि महिलांसाठी ४१%) आहे. पारंपारिकपणे मठांशिवाय औपचारिक शिक्षणाद्वारे थोडे किंवा काहीच नव्हते. सामान्यत: प्रत्येक कुटूंबाचा एक मुलगा पवित्र पुस्तके वाचण्यासाठी तिबेटी लिपीमध्ये प्रभुत्व ठेवण्यास बांधील होता. ऑक्टोबर १८८९ मध्ये मोरावीयन मिशनने लेह येथे एक शाळा उघडली आणि बाल्टिस्तान आणि लडाखच्या वजीर-ए-वझरत (ब्रिटिश अधिका-यासह सहआयुक्त) वडिला-इ-वझरत यांनी आदेश दिले की एकापेक्षा जास्त मुलं असणा-या प्रत्येक कुटुंबाने त्यातील एक शाळेत शाळेत पाठवावे. या आदेशामुळे स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रतिकारांची पूर्तता केली गेली ज्यांना अशी भीती होती की मुलांना ख्रिश्चन धर्मात रुपांतर करण्यास भाग पाडले जाईल. शाळेत तिबेटी, उर्दू, इंग्रजी, भूगोल, विज्ञान, निसर्ग अभ्यास, अंकगणित, भूमिती आणि बायबल अभ्यास शिकवले जात असे.ते आजही अस्तित्वात आहे. पाश्चात्य शिक्षण देणारी पहिली स्थानिक शाळा १९७३मध्ये "लेमडॉन सोशल वेलफेयर सोसायटी" नावाच्या स्थानिक सोसायटीने सुरू केली.लडाखमध्ये शाळा चांगल्या प्रकारे वितरीत केल्या जातात परंतु त्यातील ७५% केवळ प्राथमिक शिक्षण देतात. ६५% मुले शाळेत जातात, परंतु विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची गैरहजेरी जास्त आहे. दोन्ही जिल्ह्यांत शाळा सोडण्याच्या पातळीवर (इयत्ता दहावी) अयशस्वी होण्याचे प्रमाण बऱ्याच वर्षांपासून ८५% -९५% इतके होते, तर त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रवेशासाठी (बारावी) पात्रता मिळविण्यात यश मिळवले. १९९९पूर्वी, विद्यार्थ्यांना 1 वर्ष होईपर्यंत उर्दू भाषेत शिकवले जात असे त्यानंतर शिक्षणाचे माध्यम इंग्रजीत गेले.
+1999 मध्ये लडाखच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीने (एसईसीएमओएल) "सांस्कृतिकदृष्ट्या योग्य आणि स्थानिक पातळीवर संबंधित शिक्षण" प्रदान करण्यासाठी आणि सरकारी शाळांना अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्याची मोहीम ऑपरेशन न्यू होप (ओएनएच) सुरू केली. एलिझर जोल्डन मेमोरियल कॉलेज, एक शासकीय पदवी महाविद्यालय, विद्यार्थ्यांना लडाख न सोडता उच्च शिक्षण घेण्यास सक्षम करते.
+डिसेंबर 2019 मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. किशन रेड्डी यांनी संसदेत लेखी उत्तरात म्हटले आहे की, भारत सरकारने लेह जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापित करण्यास मान्यता दिली आहे.
+सरकारी रेडिओ ब्रॉडकास्टर ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) आणि सरकारी दूरदर्शन स्टेशन दूरदर्शनमध्ये लेहमध्ये स्टेशन आहेत.[३२] and government television station Doordarshan[३३] जे स्थानिक मजकूर दिवसाचे काही तास प्रसारित करतात. त्या पलीकडे, लडाखीस वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करतात जे प्रेक्षागृह आणि कम्युनिटी हॉलमध्ये प्रदर्शित केले जातात. ते बऱ्याचदा बऱ्यापैकी विनम्र बजेटवर बनविलेले असतात.[३४]
+येथे मुठभर खासगी वृत्तपत्र आहेत.
+संपूर्ण जम्मू-काश्मीरला व्यापणारी काही प्रकाशने लडाखला वृत्तव्याप्ति देतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7918.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7918.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a7872d602c7184f5e9403b59566b3f27a228dbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7918.txt
@@ -0,0 +1,81 @@
+लता मंगेशकर (हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या.[१] भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते.[२][३] भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.[४][५][६]
+लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या.[६] त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.[७] हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.[८] त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.
+त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.
+लता मंगेशकर यांना कोविड-१९ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले.[९] २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.[१०][११]
+लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला.[१२] त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते.[१३] लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.
+लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूरला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या.[१४]
+इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.[१५]
+लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.[ संदर्भ हवा ]
+इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.[ संदर्भ हवा ]
+इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.[ संदर्भ हवा ]
+ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.[ संदर्भ हवा ]
+सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनी लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.[ संदर्भ हवा ]
+लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)[ संदर्भ हवा ]
+१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)[ संदर्भ हवा ]
+संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.[ संदर्भ हवा ]
+इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.[ संदर्भ हवा ]
+१९६० च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०)चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]
+इ.स. १९६१ मध्ये लताने सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.
+इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.[ संदर्भ हवा ]
+२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.[ संदर्भ हवा ]
+इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.[ संदर्भ हवा ]
+इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२)चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४)ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६)चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.[ संदर्भ हवा ]
+१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत.[ संदर्भ हवा ]
+लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.[ संदर्भ हवा ]
+अभिजात संगीतातलेउस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.[ संदर्भ हवा ]
+1970चे दशक 1972 मध्ये मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट 'पाकीजा' रिलीज झाला होता. त्यात लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली "चलते चलते" आणि "इंही लोगों ने" या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता.
+तिने एसडी बर्मनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली, ज्यात प्रेम पुजारी (1970) मधील "रंगीला रे", शर्मिली (1971) मधील "खिलते हैं गुल यहाँ" आणि अभिमान (1973) मधील "पिया बिना" आणि मदन मोहनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी दस्तक (1970), हीर रांझा (1970), दिल की रहें (1973), हिंदुस्तान की कसम (1973), हंस्ते जख्म (1973), मौसम (1975) आणि लैला मजनू (1976) सह चित्रपट.
+1970च्या दशकात लता मंगेशकर यांची अनेक उल्लेखनीय गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. 1970च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली तिची अनेक गाणी गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तिने राहुल देव बर्मनसोबत अमर प्रेम (1972), कारवां (1971), कटी पतंग (1971), आणि आंधी (1975) या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. हे दोघे गीतकार मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासोबतच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
+1973 मध्ये, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटातील "बीतीना बिताई" या गाण्यासाठी लता दिदीना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
+1974 मध्ये, तिने सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायलार रामवर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी तिचे एकमेव मल्याळम गाणे "कदली चेंकडाली" गायले.
+1975 मध्ये, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागज चित्रपटातील "रुथे रुथे पिया" या गाण्यासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
+1970 पासून, लता मंगेशकर यांनी भारत आणि परदेशात अनेक मैफिली आयोजित केल्या आहेत ज्यात अनेक धर्मादाय मैफिलींचा समावेश आहे. परदेशात त्यांची पहिली मैफल 1974 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन येथे झाली आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती.
+लतादिदीने हृदयनाथ मंगेशकरान सोबत संगीतबद्ध केलेला मीराबाईच्या भजनांचा "चला वही देस" हा अल्बमही रिलीज केला. अल्बममधील काही भजनांमध्ये "सांवरे रंग रांची" आणि "उड जा रे कागा" यांचा समावेश आहे.
+1970च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग".
+1978 मध्ये राज कपूर-दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम, लता मंगेशकर यांनी वर्षातील चार्ट-टॉपर्समध्ये "सत्यम शिवम सुंदरम" हे मुख्य थीम गाणे गायले.
+चित्रपटाची कथा लता मंगेशकर यांच्यापासून प्रेरित आहे, हे कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उघड केले आहे. पुस्तकात कपूर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, "मी एका सामान्य चेहऱ्याच्या पण सोनेरी आवाजाच्या स्त्रीला बळी पडलेल्या पुरुषाची कथा पाहिली आणि मला लता मंगेशकर यांना भूमिकेत टाकायचे होते.
+1970च्या उत्तरार्धात आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी यापूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलांसोबत काम केले. यापैकी काही संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, रोशनचा मुलगा राजेश रोशन, सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद यांचा समावेश होता.
+त्यांनी आसामी भाषेतही अनेक गाणी गायली आणि आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांच्याशी खूप चांगले संबंध निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली लतादिदीनी अनेक गाणी गायली; रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" या गाण्याने त्या वर्षी सर्वाधिक विक्रमी विक्री केली.
+1980चे दशक 1980 पासून, लता मंगेशकर यांनी सिलसिला (1981), फासले (1985), विजय (1988), आणि चांदनी (1989) आणि उस्तादी उस्ताद से (1981) मध्ये राम लक्ष्मण (1981), बेजुबान (1981) मधील शिव-हरी या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले.
+1982), वो जो हसीना (1983), ये केसा फर्ज (1985), और मैने प्यार किया (1989). तिने कर्ज (1980), एक दुजे के लिए (1981), सिलसिला (1981), प्रेम रोग (1982), हीरो (1983), प्यार झुकता नहीं (1985), राम तेरी गंगा मैली (1985) यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये गाणी गायली.
+नगीना (1986), आणि राम लखन (1989). संजोग (1985) मधील तिचे "झु झू यशोदा" हे गाणे चार्टबस्टर ठरले.
+1980च्या दशकाच्या उत्तरार्धात, मंगेशकर यांनी अनुक्रमे आनंद (1987) आणि सत्य (1988) या चित्रपटांसाठी संगीतकार इलैयाराजा यांच्या "आरारो आरारो" आणि "वलाई ओसाई" या गाण्यांच्या दोन पाठांतराने तामिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.
+1980च्या दशकात, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने लतादीदींना त्यांचे सर्वात मोठे हिट गाणे गायले होते- आशा (1980) मधील "शीशा हो या दिल हो", कर्ज (1980) मधील "तू कितने बरस का", दोस्ताना (1980) मधील "कितना आसन है" 1980), आस पास (1980) मधील "हम को भी गम", नसीब (1980) मधील "मेरे नसीब में", क्रांती (1981) मधील "जिंदगी कीना टूटे", एक दुजे के लिए (1981) मधील "सोलह बरस की" 1981), प्रेम रोग (1982) मधील "ये गलियां ये चौबारा", अर्पण (1983) मधील "लिखनेवाले ने लिख डाले", अवतार (1983) मधील "दिन माहीने साल", "प्यार करनावाले" आणि "निंदिया से जगी" मधील हिरो (1983), संजोग (1985) मधील "झु जू जु यशोदा", मेरी जंग (1985) मधील "जिंदगी हर कदम", यादों की कसम (1985) मधील "बैठ मेरे पास", राम अवतारमधील "उंगली में अंघोटी" (1988) आणि राम लखन (1989) मधील "ओ रामजी तेरे लखन ने".
+या वर्षांत लतादीदींसाठी राहुल देव बर्मनच्या काही रचनांमध्ये अलीबाबा और ४० चोर (१९८०), फिर वही रात (१९८१) मधील "बिंदिया तरसे", सितारा (१९८१) मधील "थोडी सी जमीन" यांचा समावेश आहे. , रॉकी (1981) मधील "क्या यही प्यार है", लव्ह स्टोरी मधील "देखो मैं देखा" (1981), कुदरत (1981) मधील "तुने ओ रंगीले", शक्ती (1982) मधील "जाने कैसे कब", "जब हम" झटपट लोकप्रिय झालेला बेताब (1983) मधील जवान होंगे, आगर तुमना होते (1983) मधील "हमें और जीने", मासूम (1983) मधील "तुझसे नाराज़ नहीं", "कहींना जा" आणि "जीवन के दिन" बडे दिल वाला (1983), सनी (1984) मधील "जाने क्या बात", अर्जुन (1985) मधील "भूरी भूरी आँखों", सागर (1985) मधील "सागर किनारे", "दिन प्यार के आएंगे" मधील सावेरे वाली गाडी. (1986). लिबास (1988) मधील "क्या भला है क्या", "खामोश सा अफसाना" आणि "सीली हवा छू". राजेश रोशनच्या लूटमार आणि मन पासंदमध्ये देव आनंद यांच्या सहकार्यामुळे अनुक्रमे "पास हो तुम मगर करीब" आणि "सुमनसुधा रजनी चंदा" सारखी गाणी झाली. स्वयंवर (1980) मधील "मुझे छू राही हैं", जॉनी आय लव्ह यू (1982) मधील "कभी कभी बेजुबान", कामचोर (1982) मधील "तुझ संग प्रीत", "अंग्रेजी में खेते है" यांसारखी लताने रफीसोबत द्वंद्वगीते केली होती. खुद-दार (1982), निशान (1983) मधील "आंखियो ही आंखियो में", आख़िर क्यों मधील "दुष्मनना करे"? (1985) आणि दिल तुझको दिया (1987) मधील "वादाना तोड", नंतर 2004च्या इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये प्रदर्शित केले गेले.[
+बप्पी लाहिरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली, जसे की सबूत (1980) मधील "दूरियाँ सब मिता दो", पतिता (1980) मधील "बैठे बैठे आज आयी", करार (1980) मधील "जाने क्यूं मुझे", "थोडा रेशम लगता है" "ज्योती (1981), प्यास (1982) मधील "दर्द की रागिनी" आणि हिम्मतवाला (1983) मधील "नैनो में सपना" (किशोर कुमार सोबत युगलगीत).
+मोहम्मद जहूर खय्याम यांनी 80च्या दशकात लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणे सुरू ठेवले आणि थोडिसी बेवफाई (1980) मधील "हजार रहें मुड" (किशोर कुमार यांच्यासोबत युगल), चंबल की कसम (1980) मधील "सिम्ती हुई", "ना जाने" यासारखी गाणी रचली. दर्द (1981) मधील क्या हुआ", दिल-ए-नादान (1982) मधील "चांदनी रात में", बाजार (1982) मधला "दिखाई दिए", दिल-ए-नादान (1982) मधील "चांद के पास", " लोरी (1984) मधील भर लेने तुम्हे" आणि "आजा निंदिया आजा" आणि एक नया रिश्ता (1988) मधील "किरण किरण में शोखियां".
+80च्या दशकात, लतादीदींनी रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील "सुन साहिबा सुन", शमा (1981) मधील "चांद अपना सफर", सौतेनमधील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का" सारखी हिट गाणी गायली.
+(1983),उषा खन्ना साठी सौतेन की बेटी (1989) मधील "हम भूल गये रे". हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्र (1981) मधील "काले काले घेरे से", "ये आँखें देख कर", आणि धनवान (1981) मधील "कुछ लोग मोहब्बत को", मशाल (1984) मधील "मुझे तुम याद करना", आसामी गाणे होते. डॉ. भूपेन हजारिका यांच्या संगीत आणि गीतांसह जोनाकोरे राती (1986), अमर-उत्पलसाठी शहेनशाह (1989) मधले "जाने दो मुझे", गंगा जमुना सरस्वती (1988) मधील "साजन मेरा उस पर" आणि "मेरे प्यार की उमर" " वारिस (1989) मध्ये उत्तम जगदीशसाठी.
+जून 1985 मध्ये, युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. ॲन मरेच्या विनंतीवरून लतादीदींनी तिचं ‘यू नीड मी’ हे गाणं गायलं. 12,000 मैफिलीत सहभागी झाले, ज्याने धर्मादाय संस्थेसाठी $150,000 जमा केले.
+1990चे दशक 1990च्या दशकात, त्यांनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित, दिलीप सेन-समीर सेन, उत्तम सिंग, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव आणि ए.आर. रहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले.
+लतादिदीनी जगजीत सिंग यांच्यासोबत गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली.
+लतादिदीनी कुमार सानू, अमित कुमार, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूप कुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबतही गाणी गायली आहेत.
+1990 मध्ये, मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले ज्याने गुलजार-दिग्दर्शित 'लेकिन' चित्रपटाची निर्मिती केली.... चित्रपटातील "यारा सिली सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. , जो त्यांचा भाऊ हृदयनाथ याने संगीतबद्ध केला होता.
+चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993), ये दिल्लगी (1994), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993) यासह मंगेशकरने यश चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या निर्मितीगृहातील जवळपास सर्व यश चोप्रा चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 1995), दिल तो पागल है (1997) आणि नंतर मोहब्बतें (2000), मुझे दोस्ती करोगे! (2002) आणि वीर-झारा (2004).
+1990 दरम्यान, लतादिदीनी पत्थर के फूल (1991), 100 दिवस (1991), मेहबूब मेरे मेहबूब (1992), सातवान आसमान (1992), आय लव्ह यू (1992), दिल की बाजी (1993), अंतीम न्याय या चित्रपटांमध्ये रामलक्ष्मणसोबत रेकॉर्ड केले. (1993), द मेलडी ऑफ लव्ह (1993), द लॉ (1994), हम आपके है कौन..! (1994), मेघा (1996), लव कुश (1997), मंचला (1999), आणि दुल्हन बनू में तेरी (1999).
+एआर रहमानने या काळात मंगेशकरसोबत काही गाणी रेकॉर्ड केली, ज्यात दिल से.. मधील "जिया जले", वन 2 का 4 मधील "खामोशियां गुनगुनाने लगीन", पुकारमधील "एक तू ही भरोसा", झुबेदामधील "प्यारा सा गाव" यांचा समावेश आहे. , झुबेदा मधील "सो गए हैं", रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी", लगानमधील "ओ पालनहारे" आणि रौनकमधील लाडली.
+पुकार चित्रपटात तिने "एक तू ही भरोसा" गाताना ऑन-स्क्रीन भूमिका साकारली.
+1994 मध्ये, लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली - माय ट्रिब्यूट टू द इमॉर्टल्स रिलीज केली. अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींनी त्या काळातील अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वतःच्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण केली. के.एल. सैगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, पंकज मल्लिक, गीता दत्त, जोहराबाई, अमीरबाई, पारुल घोष आणि कानन देवी यांची गाणी आहेत.
+मंगेशकर यांनी राहुल देव बर्मन यांची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. 1994 मध्ये, तिने 1942 मध्ये राहुल देव बर्मनसाठी "कुछना कहो" गायले: एक प्रेम कथा.
+1999 मध्ये, लता इओ डी परफ्यूम, तिच्या नावावर असलेला परफ्यूम ब्रँड लाँच करण्यात आला.
+त्यांना त्याच वर्षी जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
+1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले.तथापि, उपसभापती नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील अनेक सदस्यांकडून टीकेला आमंत्रण देऊन, ती राज्यसभेच्या सत्रांना नियमितपणे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले; संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नसल्याचेही वृत्त आहे.
+2000चे दशक 2001 मध्ये, लता मंगेशकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.त्याच वर्षी, त्यांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली.
+2005 मध्ये, त्यांनी स्वरांजली नावाच्या दागिन्यांचे कलेक्शन डिझाईन केले, जे Adora या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांनी क्रिस्टीच्या लिलावात £105,000 जमा केले आणि पैशाचा एक भाग 2005 काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला.
+तसेच 2001 मध्ये, त्यांनी लज्जा चित्रपटासाठी संगीतकार इलैयाराजासोबत तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले; तिने यापूर्वी इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली तमिळ आणि तेलुगू गाणी रेकॉर्ड केली होती.
+लता मंगेशकर यांचे "वादाना तोड" हे गाणे इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड (2004) या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
+21 जून 2007 रोजी, त्यांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझल-सदृश गाण्यांचा सादगी अल्बम रिलीज केला.
+2010चे दशक 12 एप्रिल 2011 रोजी, लतादिदीनी सरहदीन: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला, ज्यात मंगेशकर आणि मेहदी हसन (पाकिस्तानच्या फरहाद शहजाद यांनी लिहिलेले) "तेरा मिलना बहुत अच्छे लगे" हे युगल गीत आहे. अल्बममध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत.
+14 वर्षांनंतर लतादिदीनी संगीतकार नदीम-श्रवणसाठी गाणे रेकॉर्ड केले; बेवफा (2005) साठी "कैसे पिया से".
+पेज 3 (2005) साठी "कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पर" आणि जेल (2009) साठी "दाता सुन ले" नंतर, शमीर टंडनने पुन्हा एकदा लता मंगेशकरांसोबत गाणे रेकॉर्ड केले; सतरंगी पॅराशूट (2011) चित्रपटासाठी "तेरे हसने साई मुझेको". एका विरामानंतर, लतादिदी पार्श्वगायनात परत आल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये दुन्नो Y2... लाइफ इज ए मोमेंट (2015) साठी "जीना क्या है, जाना मैं" हे गाणे रेकॉर्ड केले, जो कपिल शर्माच्या विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल होता. ...ना जाने क्यूं.
+28 नोव्हेंबर 2012 रोजी, लतादिदीनी मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा अल्बम, एलएम म्युझिक, स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. त्यांनी त्यांची धाकटी बहीण उषासोबत अल्बममध्ये गाणे गायले.
+2014 मध्ये, त्यांनी एक बंगाली अल्बम, शूरोध्वानी रेकॉर्ड केला, ज्यामध्ये सलील चौधरी यांच्या कवितांचा समावेश होता, ज्यात पै यांनी संगीत दिले होते.
+30 मार्च 2019 रोजी, लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस माती की" हे गाणे रिलीज केले.
+1940 ते 1970 पर्यंत, लता दिदीनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, जीएम दुर्रानी, महेंद्र कपूर यांच्यासोबत युगल गीत गायले. 1964 मध्ये त्यांनी पी.बी. श्रीनिवाससोबत 'मैं भी लड़की हूं' मधील "चंदा से होगा" गायले.
+1976 मध्ये मुकेश यांचे निधन झाले. 1980 मध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर, तिने शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, नितीन मुकेश (मुकेशचा मुलगा), मनहर उधास, अमित कुमार (किशोर कुमारचा मुलगा), मोहम्मद अझीझ, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत गाणे चालू ठेवले.
+1990च्या दशकात, लता दिदीनी रूप कुमार राठोड, हरिहरन, पंकज उधास, अभिजीत, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत युगल गीत गाण्यास सुरुवात केली. "मेरे ख्वाबों में जो आये", "हो गया है तुझको तो प्यार सजना", "तुझे देखा तो ये जाना सनम", आणि "मेहंदी लगा के रखना" यांसारखी गाणी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हे तिचे ९० च्या दशकातील सर्वात उल्लेखनीय काम होते.
+2000च्या दशकात, लतादिदीनी युगल गीत प्रामुख्याने उदित नारायण आणि सोनू निगम यांच्यासोबत होते. 2005-06 हे तिच्या शेवटच्या सुप्रसिद्ध गाण्यांचे वर्ष होते: बेवफा मधील "कैसे पिया से" आणि "लकी:नो टाइम फॉर लव्ह" मधील "शायद येही तो प्यार है", अदनान सामी आणि रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी" ( 2006 चित्रपट) ए आर रहमानसोबत. तिने पुकारमधील "एक तू ही भरोसा" हे गाणे गायले. उदित नारायण, सोनू निगम, जगजीत सिंग, रूप कुमार राठोड आणि गुरदास मान यांच्यासोबत गायलेली वीर-झारा या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी होती. डन्नो वाय2 (2014) मधील "जीना है क्या" हे तिच्या नवीनतम गाण्यांपैकी एक आहे.
+गायनाशिवाय कारकीर्द संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी १९५५ मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. नंतर 1960च्या दशकात, तिने आनंद घन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले.
+या पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेते होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे.... ज्युरींनी तिला हा पुरस्कार "दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी" प्रदान केला आहे.
+पार्श्वगायनासाठी फिल्मफेर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.
+पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली. 1970 मध्ये, लतादीदींनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेर पुरस्कार सोडण्याची घोषणा केली .
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7924.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7924.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..edf02b0c1dc92ecab3ed7950c651faaeb7ade7d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7924.txt
@@ -0,0 +1 @@
+डाॅ. लता मोहरीर या एक मराठी लेखिका आणि समीक्षक आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7947.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7947.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f0e23cc4c59df7470b283dc5fdea62867af3285
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7947.txt
@@ -0,0 +1,12 @@
+
+
+लपाछपी हा २०१७ सालचा, विशाल फुरिया दिग्दर्शित आणि जितेंद्र पाटील निर्मित मराठी भयपट आहे. पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच उषा नाईक, विक्रम गायकवाड आणि अनिल गवस यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट १४ जुलै २०१७ला प्रकाशित करण्यात आला होता.
+तुषार (विक्रम गायकवाड) याला पैसे परत करण्यासाठी गुंड मारहाण करतात. अधिक त्रासापासून वाचण्यासाठी तो त्याची गरोदर पत्नी नेहाला (पूजा सावंत) घेऊन त्याचा ड्रायव्हर भाऊरावच्या गावी जातो. गावात तुषार आणि नेहा या दोघांची ऊसाच्या मळ्यावरच्या घरात व्यवस्था केली जाते. भाऊराव आणि त्याची पत्नी तुळसाबाई (उषा नाईक) तुषार आणि नेहाची काळजी घेतात. दोन दिवस झाल्यावर शहरातील परिस्थिती पहायला तुषार एका दिवसासाठी शहरात जातो. या एका दिवसात नेहाला तुळसाबाईच्या विचित्र स्वभावाचा अनुभव येतो. तसेच तिची तीन लहान मुलांबरोबर भेट होते. तुषार परत आल्यावर नेहा त्याचे मन वळवून त्याच्याबरोबर शहरात जायला निघते. पण भाऊराव आणि तुळसाबाई तुषारला आणि नेहाला मारहाण करून पकडतात आणि मांत्रिकाकडून त्यांच्यावर जादू करवतात. भाऊराव आणि तुळसाबाईच्या घरावर त्यांनी खून केलेल्या भावजयेच्या भूताचं सावट असतं. भावजयेचं भूत आठव्या महिन्यातील स्त्रिला झपाटून आठव्या महिन्यात तिचा गर्भपात करत असतं. भूताचे सावट नष्ट करण्या साठी त्यांच्या घरात गरोदर बाईने आठव्या महिन्यात तीन दिवस एकटे राहणे आवश्यक असते. यासाठीच भाऊरावाने तुषार आणि नेहाला मळ्यावर आणलेलं असतं. नेहा कशीबशी तीन दिवस घरात राहते आणि या तीन दिवसात तिला भयानक अनुभव येतात. या अनुभवातून तिला भाऊराव, तुळसाबाई आणि प्रतापराव यांनी भावजयेवर केलेल्या अत्याचाराची जाणीव तर होतेच पण तिला घरातील अमानुष प्रथा पण कळते.
+तीन दिवस झाल्यावर तुषार , तुळसाबाई आणि भाऊराव परत येतात. नेहा त्यांना तिला त्यांची पापकर्मे कळल्याचं सांगते आणि तुषारला तूच प्रतापराव असल्याचं सांगून तिथून पळते. प्रतापराव, भाऊराव आणि तुळसाबाई तिला मारायला तिच्या मागे धावतात. पण भाऊरावाची पहिली पत्नी मध्ये येऊन भाऊरावावर वार करते आणि नेहाला पळून जायला मदत करते.
+चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये फक्त २ गाणी होती आणि जुलै २०१७ मध्ये झी म्युझिकने रिलीज केली होती. संगीत उत्कर्ष धोटेकर, टोनी देवरी बासुमतरी, श्रेयस पुराणिक आणि रंजन पटनायक यांनी तयार केले होते. एक खेल लपाछपी चा (लोरी), स्वेश्री शसी यांनी लिहिलेली, मूळतः नंदिनी बोरकर यांनी गायली होती, परंतु नंतर रेखा भारद्वाज यांनी रेकॉर्ड केली. वैशाली सामंत यांनी दिल खुलास हे दुसरे गाणे गायले.
+लपाछपीने खालील पुरस्कार जिंकले:
+ब्रुकलिन चित्रपट महोत्सव 2016 - स्पिरिट अवॉर्ड
+स्पॉटलाइट हॉरर फिल्म अवॉर्ड्स 2016 - गोल्ड अवॉर्ड विजेता
+माद्रिद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2016 - अधिकृत निवड
+हॉरर हॉटेल फिल्म फेस्टिव्हल, ओहायो
+छोरी (हिंदी भाषेतील रिमेक, विशाल फुरिया दिग्दर्शित)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7969.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7969.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec5a24cb7318dcea10c797a5091105c1f606b11e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7969.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+लम्हे (मराठी: क्षण) हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रीदेवी (आई आणि मुलगी अशा दुहेरी भूमिकेत), अनिल कपूर, वहिदा रेहमान व अनुपम खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यश चोप्राच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक समजला जातो. समीक्षकांनी नावाजून व अनेक पुरस्कार मिळवून देखील हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.
+लम्हे ही गोष्ट आहे क्षणांची, उत्कटतेच्या क्षणांची... आनंदाच्या क्षणांची... प्रेमाच्या क्षणांची जे आयुष्य बदलून टाकतात. जेव्हा तरुण वीरेन (अनिल कपूर) पहिल्यांदा भारतात येतो तेव्हा त्याला पल्लवीने (श्रीदेवी) मोहित केले. जेव्हा त्याला कळते की तिचं लग्न आधीच ठरलेलं आहे, तेव्हा तो दुःखी होऊन लंडनला परत येतो. जेव्हा त्याला पल्लवी आणि तिचा नवरा मरण पावल्याची आणि त्यांची मुलगी पूजा (श्रीदेवी) ही एकटी पडल्याची बातमी मिळते, तेव्हा वीरेन तिची काळजी घेतली जाईल याची खात्री घेतो. आता सुमारे २० वर्षांनंतर, वीरेन भारतात परत येतो आणि पूजाला पहिल्यांदा पाहतो... तिच्या आईची हुबेहुब प्रतिमा! वीरेनला असे वाटते की नियतीने त्याच्याशी क्रूर खेळ खेळला आहे जेव्हा पूजा कबूल करते की ती त्याच्यावर प्रेम करते... अजून एक क्षण जो त्याचे आयुष्य बदलून टाकतो... कायमचा.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7978.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7978.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa8f482334ddbacc9d2bb6bf16fcef8da69d9320
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_7978.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लायोनेल ओल्विन बर्नार्ड कान (३ ऑक्टोबर, इ.स. १९७२ - ) हा बर्म्युडाकडून २६ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
+याने एका अर्धशतकासह ५९० एकदिवसी धावा काढल्या.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_798.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_798.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cfdd42dee839def1ceebde0bf0d6f066905c4e63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_798.txt
@@ -0,0 +1 @@
+रायन क्लाइन (१५ जून, १९९७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) ही नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8028.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8028.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab29efb71d6f47feccd4434aa5bffe669762ef10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8028.txt
@@ -0,0 +1,7 @@
+आश्विन शुद्ध पंचमी ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.
+
+ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली तिथी आहे.[१] आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हटले जाते.[२]
+
+या दिवशी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या उपांग ललिता या रूपाची पूजा केली जाते.[३] करंडा या भांडे प्रकारावरील केवळ झाकणाची प्रतीकरूप पूजा या दिवशी केली जाते. ललिता देवीला दूर्वांचा हार अर्पण केला जातो.
+देवीच्या नैवेद्याला खीर, लाडू,घारगे तयार करतात. भोपळ्याच्या घारग्याचे वन देण्याची पद्धतीही दिसून येते. रात्री जागरण आणि देवीच्या कथेचे श्रवण केले जाते. दुस-या दिवशी सकाळी व्रताचे उद्यापन केले जाते. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करतात.[४]
+ललिता हे देवीचे कुमारी स्वरूप मानले गेले असल्याने कुमारिका मुलींचे पूजन ललिता पंचमीच्या दिवशी करण्याची पद्धती आहे.काही ठिकाणी ते अष्टमी आणि नवमी तिथीला केले जाते.[५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8039.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b9a695f75d36b0f7b6f4e366b5a2644519d35553
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8039.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ललिताम्बिक अन्तर्जनम (३० मार्च १९०९ - ६ फेब्रुवारी १९८७) या एक भारतीय लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. त्यांच्या मल्याळम भाषेतील साहित्यकृतींसाठी त्या प्रसिद्ध होत्या. व्ही.टी. भट्टाथिरीपाटू[१] यांच्या नेतृत्वाखालील नंबुथिरी जातीतील महात्मा गांधी आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे लिखाण समाजात, कुटुंबात आणि एक व्यक्ती म्हणून महिलांच्या भूमिकेबद्दल संवेदनशीलता दर्शवते. त्यांच्या प्रकाशित लेखात लघुकथांचे नऊ खंड, सहा कवितासंग्रह, मुलांसाठी दोन पुस्तके आणि एक कादंबरी, अग्निसाक्षी (१९७६) आहे. ज्याला १९७७ मध्ये केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे आत्मचरित्र आत्मकधक्कोरु आममुखम (आत्मचरित्राचा परिचय) हे मल्याळम साहित्यातील महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते.
+ललिताम्बिक अन्तर्जनम यांचा जन्म ३० मार्च १९०९ रोजी दक्षिण भारतातील केरळ राज्यातील पुनालूर, कोल्लम जिल्ह्यातील कोट्टावट्टोम येथे एका सनातनी कुटुंबात झाला. . त्यांचे पालक कोट्टावट्टाथु इल्लाथु दामोदरन नंबूथिरी आणि चंगारप्पिल्ली मनयक्कल अरविक्कल अरविक्कल होते.[२] त्यांचे औपचारिक शिक्षण थोडेच होते. तथापि, त्यांच्या वडिलांनी एका खाजगी शिक्षकाची नियुक्ती करून त्यांना शिकवले. त्या वेळेस अशी पद्धत फारशी रुढ नव्हती.[३]
+त्या केरळमधील सर्वात शक्तिशाली भूधारक ब्राह्मण जातीचा भाग होत्या. तरी ललिताम्बिकांचे जीवन-कार्य म्हणजे नंबुदिरी समाजात स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या ढोंगीपणा, हिंसाचार आणि अन्यायाचा पर्दाफाश आणि नाश करणे हे होते. त्यांना शाळेत शिकण्याची परवानगी नव्हती. त्यांना चालू घडामोडींबद्दल त्यांच्या कुटुंबातील प्रेमळ पुरुष नातेवाईकांवर अवल्ंबून रहावे लागत होते. त्यांना चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल फारच थोडेसे माहित होते. त्यांना त्यात भाग घेण्याची इच्छा होती. १९२६ मध्ये, शेतकरी नारायणन नंबुदिरी यांच्याशी विहित पद्धतीने त्यांचा विवाह झाला.[४] एक पत्नी झाल्यानंतर त्यांचा बाह्य जगाशी सर्व संपर्क तुटला होता. त्यांचा दिवस धुरकट स्वयंपाकघर आणि ओलसर बंद अंगणांमध्ये कठोर शारीरिक श्रम करण्यात जात होता. क्लॉस्ट्रोफोबिक दिनचर्या, क्षुल्लक घरगुती राजकारण आणि अशाच कैदेत असलेल्या इतर स्त्रियांच्या भीती आणि मत्सराचा समावेश होता. पण त्यांनी त्यांच्या जीवनातील अनैसर्गिक परिस्थिती असूनही त्यांचे धैर्य आणि मानव बनण्याचा त्यांचा निर्धार देखील पाहिला. त्या वेळेस त्यांचे लेखन त्यांच्या मदतीला आले.ते त्यांनी गुप्तपणे सुरू ठेवले होते. पहाटेच्या आधी सुरू झालेल्या कामाच्या दिवसाच्या शेवटी, त्या आपल्या मुलांना झोपवायच्या, दार लावायच्या आणि एका लहान दिव्याच्या प्रकाशात लिहायच्या. धुराचा सतत संपर्क आणि अपुरी प्रकाश यामुळे त्यांचे डोळे खराब होऊ लागले. वेदना खूप वाढल्या की त्या डोळे मिटून लिहायच्या. त्यांच्या जातीच्या इतर बहिणींची निराशा आणि अधःपतन यामुळे ललितांबिका यांना त्यांच्या प्रसिद्ध मल्याळम कादंबरी अग्निसाक्षी (फायर बीइंग द विटनेस) मध्ये त्यांची दुर्दशा लिहिण्यास प्रवृत्त केले.[५] या कादंबरीवर नंतर १९९७ मध्ये त्याच नावाने एक चित्रपट बनवण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8040.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8040.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0030bb1308a31d770298f5d47849e2f0928ba86
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8040.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग ललितागौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
+हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग ललत आणि राग गौरी हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'पितम सैंय्या ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8047.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8047.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..efa67f96cb0fbb0f0a71083afaff95644557de88
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8047.txt
@@ -0,0 +1,7 @@
+लल्लेश्वरी योगिनी (प्रेमाने ह्यांना लल्ला असेही म्हणतात), श्री शंकराची एक परमकोटीची भक्त, संतांच्या मांदियाळीत सर्वप्रथम येते, ज्यांनी मध्ययुगीन रहस्यवाद अथवा गूढवादाचा (ईश्वराशी प्रत्यक्ष योग अथवा मिलन होण्यामध्ये विश्वास ठेवणे) प्रचार केला, जो तदनंतर संपूर्ण भारतात पसरला. संत रामानंद आणि त्यांच्यानंतर आलेल्या संतांचा लल्लेश्वरीवर प्रभाव असण्याची शक्यता नव्हती, कारण संत रामानंदांची कारकीर्द इ.स. १४०० - १४७० होती, तर कबीराने स्वतःचे दोहे इ.स. १४४० - १५१८ मध्ये गाईले. गुरू नानक ह्यांची कारकीर्द १४६९ - १५३८ होती तर तुलसीदास ह्यांची कारकीर्द १५३२ नंतर आणि संत मीराबाईची कारकीर्द तर त्याहूनही नंतर सुरू झाली.
+ज्या संयुक्त संस्कृती आणि विचारधारेची तिने शिकवणूक दिली आणि ज्या धर्मबंधुत्वाचा पाया घातला, तो सर्वकाही शैव धर्मातील अव्दैत तत्त्वज्ञान तसेच मुस्लिम सुफी तत्त्वांचा सुरेख संगम होता. अत्यंत लवकर, म्हणजे १३व्या शतकातच तिने अहिंसा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्यांची शिकवण दिल्यानेच की काय, मुस्लिम समाजाकरिता ती ’लल्ला अरिफा’ होऊन पूज्य झाली तर हिंदूंकरिता ती ’लल्लेश्वरी योगिनी’ ह्या नावाने पूज्य ठरली. लल्ला काश्मिरमध्ये इतकी प्रसिद्ध होण्यामागे काय कारण असावे? ती अशिक्षित परंतु अत्यंत सूज्ञ होती. तिची वचने ज्ञानाने परिपूर्ण आहेत. ह्या तिच्या वचनांमध्ये तिने , योग, देव, धर्म आणि आत्मा ह्या सर्व गोष्टींसकट, जीवनातील प्रत्येक गोष्टीचा निर्णय आणि निवाडा केला आहे. तिचे शब्द प्रत्येक काश्मिरी माणसाच्या ओठावर आहेत. लल्लेश्वरी योगिनी, सर्वतोमुखी लाल डेड (लल्ला माता) हिने तिच्या समकालीन व्यक्तिंच्या जीवनावर तसेच विचारपद्धतिवर गंभीरपणे प्रभाव टाकला आणि जिची वचने प्रत्येक काश्मिरी व्यक्तिच्या हृदयाला भिडतात तसेच त्यांच्याकडून वेळप्रसंगी नीतिवचनांच्या रूपात वापरली जातात. तिने तिच्या वचनांमधून विश्वबंधुत्वाची तसेच ईश्वराशी तादात्म्यभावाची शिकवणूक दिलेली आहे. लाल डेडची काव्ये आणि वचने अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्यामुळे, ती काश्मिरच्या सरहद्दी ओलांडून सर्वत्र पोहोचली आहे.
+आता पर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार, लल्लेश्वरी योगिनीचा जन्म इ.स. १३२६ (अंदाजे), म्हणजे ६८८ वर्षांपूर्वी, सुल्तान अल्लाउद्दीनच्या काळात पद्मपोरा (सध्याचे पांपोर) काश्मिर मध्ये राहणाऱ्या चेता भट नावाच्या काश्मिरी ब्राह्मणाच्या पोटी झाला. तिचे आईवडिल श्रीनगरच्या आग्नेय दिशेला साडेचार मैल दूर असलेल्या पांड्रेनाथन (पूर्वीचे पुराणाधिष्ठान) या गावी राहत होते. तत्कालीन पद्धतिनुसार तिचे लग्न कमी वयातच केले गेले होते, परंतु तिची सासू तिला अत्यंत क्रूरपणे वागवित असे आणि जवळजवळ उपाशीच ठेवत असे. काश्मिरमध्ये एक गोष्ट सर्वांच्याच ओठी आहे - एक मोठी वकरी मारली काय की छोटी मारली काय, लल्लाच्या जेवणाला फक्त एक दगडच असणार; ही गोष्ट म्हणजे, तिच्या सासूचा एका ताटात एक मोठा दगड ठेवून त्यावरून हलकासा भात पसरुन, एक ढीगभर भात तिला वाढलेला दाखविण्याच्या नित्यनेमाचा अप्रत्यक्ष उल्लेख होय. तिचा सासरा एक चांगला माणूस होता आणि तिच्यावर तो दयाही दाखवित असे, परंतु सासूने तिचे जगणे मुष्किल करून ठेवले होते. ती लल्लाची निंदा तिच्या मुलासमोर करीत असे, बिचारी लल्ला, तिला नवऱ्यापासून किंवा सासूपासून कोणतेही सुख मिळत नव्हते.
+लल्लेश्वरीच्या उपासमारीचे सत्य तिच्या सासऱ्याला केवळ योगायोगाने समजले. त्याला पत्नीचा संताप आला आणि त्याने तिची खूप निर्भत्सना केली, परंतु त्यामुळे ती लल्लावर आणखीनच चिडली. तिच्या सासूने अनेक प्रकारच्या खोट्यानाट्या गोष्टी सांगून आपल्या मुलाचे (लल्लाच्या पतिचे) कान भरले. सरतेशेवटी, अनेक प्रकारच्या विसंगती आणि प्रपंचातील क्रूरपणा पाहून लल्ला ने सर्वसंगपरित्याग करून ब्रह्मतत्त्वामध्ये स्वातंत्र्य मिळविले. जेव्हा लल्ला सव्वीस वर्षांची होती तेव्हाच तिने प्रपंचाचा त्याग केला आणि ती भगवान शंकराची भक्त झाली. तिला सिध श्रीकांत ह्यांच्या रूपाने गुरू मिळाला आणि सरतेशेवटी तिने त्यांनाच आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगतिमध्ये मागे टाकले. तिने सिध श्रीकांताच्याकडून योगविद्येचे शिक्षण घेतले आणि अमृततत्त्व अथवा मोक्षधाम प्राप्त केले. ती एवढे करून थांबली नाही. तिच्या सभोवती सगळीकडे भांडणे आणि गोंधळ माजला होता. तिच्या प्रांतातील स्त्रीपुरुषांना तिच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता होती. तिला विशेष कार्य करावयाचे होते आणि ते तिने अत्यंत परिणामकारक पद्धतिने करून दाखविले. तिचे जीवन आणि वचने ह्यांनीच लोकांचे चारित्र्य घडविले तसेच प्रेम आणि सहनशिलतेचा पायंडा घालून दिला, जो आजही आपल्याला काश्मिरमध्ये पहायला मिळतो.
+सरतेशेवटी, तिने एकांतवासाचे जीवन त्यागून ती भटकती धर्मोपदेशक बनली. तिने काटेकोर संन्यस्त जीवनाचा स्वीकार केला, सर्व प्रकारच्या सुखसोयींचा त्याग करून स्वतःच घालून घेतलेल्या नियमांचे पालन करून तिने समाजापुढे एक उत्तम आदर्श ठेवला. संत मीराबाई प्रमाणेच लल्लाने तिच्या अत्यंत प्रिय अशा भगवान शंकराची गीते रचून गाईली आणि तिच्या हजारो अनुयायांनी, हिंदू आणि मुसलमानांनी तिची प्रख्यात वचने तोंडपाठ केली. तुर्यावस्थेत असताना विवस्त्र असलेल्या संत लल्लेश्वरींची गुंडांच्या घोळक्याने चेष्टा केली असता, वाटेने जाणाऱ्या एका सभ्य कापडविक्याने ते पाहून त्यां गुंडांची निर्भत्सना केली. ते पाहून लल्लाने दोन एकसारखेच साधे कापडाचे एकसमान वजनाचे तुकडे कापडविक्याकडून घेतले आणि स्वतःच्या दोन्ही खांद्यांवर टाकले आणि त्याच्यासोबत ती चालू लागली. वाटेत, काहींनी तिची निंदा केली तर काहींनी तिची स्तुति केली. प्रत्येक स्तुतिच्या वेळी ती उजव्या खांद्यावरील कपड्याला एक गाठ मारी तर प्रत्येक वेळी निंदा ऐकताच, एक गाठ ती डाव्या खांद्यावरील कपड्याला मारी. संध्याकाळी तिने दोन्ही कापडाचे तुकडे त्या कापडविक्याला परत करून त्यांचे वजन करवू घेतले, दोन्ही कापड्यांच्या वजनात गाठी मारल्यामुळे काहीही फरक पडला नव्हता. अशा प्रकारे तिने कापड्विक्याला तसेच तिच्या अनुयायांना दर्शवून दिले की लोकांच्या स्तुति अथवा निंदेमुळे माणसाने मनाचा तोल जाऊ देऊ नये.
+तिची शिकवण आणि आध्यात्मिक अनुभव लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता तिने त्यांचा प्रचार लोकांच्या भाषेतच केला. अशा प्रकारे तिने मौल्यवान काश्मिरी साहित्य तसेच लोकगीतांचा भक्कम पाया घातला. तीस टक्क्यांपेक्षा अधिक काश्मिरी म्हणी आणि वाक्संप्रदायांचे मूळ तिच्या वचनांमध्येच सापडते.
+लल्लेश्वरी योगिनीच्या मृत्युची (निर्वाण) निश्चित तारीख माहिती नाही. परंतु असे म्हंटले जाते की तिने बिजबेहारा (सध्याचे वेजीब्रोर) मध्ये देहत्याग केला. सत्य सांगायचे झाले तर, लाल डेड अथवा माता लल्ला सारख्या संत कधीही मरत नाहीत, त्या ब्रह्मैक्य झाल्यामुळे जगदाकर होऊन राहतात आणि भक्तांना सदैव मार्गदर्शन करीत राहतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8048.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8048.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..088edaeaf6a7614ad6be4909b57959f6c2636789
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8048.txt
@@ -0,0 +1,45 @@
+{ माहिती चौकट किल्ला }
+|
+| नाव = लळींग |
+| चित्र = Laling fort.JPG |
+| चित्रशीर्षक = लळिंग किल्ला |
+|चित्ररुंदी = 200px |
+
+| उंची = १९९५ फूट |
+| प्रकार = गिरिदुर्ग |
+| श्रेणी = अत्यंत सोपी |
+| ठिकाण = धुळे जिल्हा(धुळे), महाराष्ट्र, भारत |
+| डोंगररांग = गाळणा टेकडया |
+
+| अवस्था = व्यवस्थित |
+
+| गाव = धुळे-मालेगाव रस्ता, लळींग गाव ,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला लागून |
+| स्थापना = हा किल्ला यादव कालीन आहे.
+हिंदू राजाने हा किल्ला स्थापन केला आहे.
+त्यानंतर १३ व्या शतकात फारूकी राजाने डागडुजी केली व नंतर इ.स १७५२ मध्ये "लळींग" मराठा साम्राज्यात आल्यावर श्रीमंत राजर्षी मल्हारराव होळकर (प्रथम) यांनी किल्लेचे डागडुजी करून किल्ल्याचे नवीन बांधकाम करून घेतले त्यानंतर मराठा साम्राज्यात सुभेदार राजर्षी मल्हारराव होळकर (प्रथम) यांच्या अधिपत्याखाली लळींग चा कारभार चालत असे. |
+लळिंग किल्ला हा [भारत|भारताच्या][महाराष्ट्र] राज्यातील एक किल्ला आहे.
+किल्ले लळिंग : लळिंग जि . धुळे ( महाराष्ट्र )
+इ.स.१७५२ मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर(प्रथम) व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला . त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या(प्रथम) अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे.हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंतहोई पर्यंत म्हणजेच इ.स. १८१८ पर्यंत होता त्यानंतर लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी नासधूस केली. हा किल्ला १३ व्या शतकात फारुकी राजांनी बांधला आहे.
+लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून १०० कि.मी., मालेगावपासून ४० कि.मी. व नाशिकपासून १४६ कि.मी. आहे. लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषतः मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.
+ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते. येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.
+तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे. मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते. समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत. समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात.
+मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० मी. उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.
+प्रवेशद्वार - पायऱ्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात.
+गुहा - पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.
+व्यघ्रशिल्प - ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते.
+तटबंधी - येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे.
+ध्वजस्तंभ - समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.
+कातळात कोरलेली पाण्याची टाकी - तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात.
+पठार - पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे.
+गुहा - मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते.
+दारूची कोठरं - समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत.
+दुर्गामातेचे मंदिर - समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात.
+भुयार - समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात. मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते.
+तलाव - माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १९४५ फूट उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.
+गडावर राहायची सोय नाही.जवळच धुळे शहर आहे तिथे आपली राहायची व्यवस्था होईल.
+गडावर जेवणाची सोय नाही.
+पाण्याची सोय देखील आपण आपल्याला पुरेल एवढे पाणी सोबत न्यावे ..
+गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत पण बरेच पर्यटक जाताना व मुख्य गावातील वाट वापरतात .गडाच्या पायथ्याला हेमाड़ पंथी महादेव मंदिर आहे त्याचा बाजूने आदिवादी पाड्याजवळून सरळ आपण गडावर जाऊ शकतात. किल्ले लळींग संवर्धन समितीने अथक प्रयत्न करून शासन दरबारी लढा उभा करून किल्ले वर जाण्यासाठी नवीन पायऱ्याचा मार्ग मंजूर करून घेतला आहे. आता महामार्ग लागूनच नवीन पायऱ्या बनवण्यात आलेला आहेत त्या गडावर घेऊन जातात.
+लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून १०० कि.मी., मालेगावपासून ४० कि.मी. व नाशिकपासून १४६ कि.मी. आहे. लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषतः मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो.
+साधारणतः ४५ मिनट ते १ तास
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8061.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8061.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e304acd8580b8cdec6dbc29aaa54a2f85fe0726
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8061.txt
@@ -0,0 +1 @@
+लवंगी मिरची ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील राधाम्मा कुथुरू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8102.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8102.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7483679abea30e70547cb9aa4ed818f7ad58208
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8102.txt
@@ -0,0 +1,18 @@
+लष्करी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
+डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर पुढे रेल्वे ओलांडून हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४.७ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २११ कुटुंबे राहतात. एकूण ९६७ लोकसंख्येपैकी ४७३ पुरुष तर ४९४ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.५४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६३.२८ आहे तर स्त्री साक्षरता ४८.२४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.१७ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
+सोगवे, कोसबाड, नांदरे, कासारा, आंबेसरी, रायपाडा, जुनाडपाडा, पाटीलपाडा, पारसवाडी, वसंतवाडी, कंकराडी ही जवळपासची गावे आहेत.कंकराडी ग्रामपंचायतीमध्ये कंकराडी, लष्करी आणि नांदरे ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8129.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8129.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1251980ec156df9297efb562160dd766eb4948c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8129.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लस्सी(इंग्लिश-Lasi (हिंदी लस्सी, उर्दू لسی) हे दह्यापासुन बनविले जाणारे एक पेय आहे. भारत देशाच्या पंजाब राज्यात हे पेय विशेष लोकप्रिय आहे. उन्हाळा ऋतूत शरीराला थंडावा मिळण्यासाठी हे पेय विशेष प्यायले जाते.[१]
+मलई असलेले दही घुसळून व त्यात साखर घालून हे पेय तयार करतात.
+लस्सी करताना त्यात दही आणि साखर यांचे घुसळून तयार केलेले मिश्रण असते. त्यात मलई अथवा साय घालून तिची रुची वाढविली जाते. आंबा, स्ट्रॉबेरी, गुलकंद, सुकामेवा इत्यादी पदार्थ घालून तयार केलेली लस्सी समाजात लोकप्रिय झालेली दिसून येते. यामध्ये आईस्क्रीम घालून देखील तिची चव वाढविली जाते.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8134.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8134.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..91492c7fe603cfb3f1459010d269c1fe588735c1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8134.txt
@@ -0,0 +1,31 @@
+जनगणना स्थल निर्देशांक ५३८८९५ असलेले लहांझेलिया हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २४१.८६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ८८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७३ किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा कटेझरी येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा , माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. .
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
+असलेल्या सुविधा- काही नाही
+नसलेल्या सुविधा -
+बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
+असलेल्या सुविधा-
+झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा,
+नसलेल्या सुविधा -
+शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
+असलेल्या सुविधा-
+सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.
+नसलेल्या सुविधा -
+उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+कच्चे रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
+गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
+गावात असणाऱ्या सुविधा -
+शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा,
+स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
+समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर.
+घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
+शेतीसाठी वीजपुरवठा - नाही.
+व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
+सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8135.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8135.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..67dfd0662cb8e07f58dc10aabc5b856359ed2999
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8135.txt
@@ -0,0 +1,7 @@
+लहान आतडे (अन्य नामभेद: छोटे आतडे ; इंग्लिश: Small intestine, स्मॉल इंटेस्टाइन ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात जठरानंतर व मोठ्या आतड्याआधी येणाऱ्या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य बह्वंशाने होते.
+लहान आतड्याची लांबी सुमारे 9 मी. असते व ते पोटाच्या पोकळीत मध्यभागी वेटोळे करून असते. या पोकळ नळीचा व्यास सुरुवातीस सुमारे ५ सें.मी. असून तो कमी होत शेवटी ३.५ सें.मी. होतो.
+लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र असे तीन भाग आहेत.
+लहान आतड्याची संरचना चार स्तरांची असते. याचा सर्वांत आतला स्तर म्हणजे श्लेष्मपटल. या स्तरात पाचकरस स्रवणाऱ्या ग्रंथी आपला स्राव सोडतात. श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या असून त्यात बोटासारखे उंचवटे असतात. यानंतरच्या स्तरात पाचक स्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथी तसेच अन्नघटक शोषणाऱ्या पेशी असतात. या स्तरातील पेशी दर ३-५ दिवसांनी नव्याने निर्माण होत असतात. नंतरचा स्नायुस्तर हा क्रमसंकोची स्नायूंचा असतो. या स्नायूंच्या एकामागोमाग एक होणाऱ्या पद्धतशीर आकुंचनामुळे अन्न पुढे ढकलले जाते. स्नायुस्तराच्या बाहेर संरक्षणात्मक कार्य करणारा बाह्यस्तर असतो.
+लहान आतड्यात छोटे छोटे असे अनेक लसिकापेशीसमूह असतात. एकेका समूहात २०-३० लसिका ग्रंथी असतात. यांना पेर क्षेत्रे (पेर्स पॅचेस) असे म्हणतात. आतड्यातून होणाऱ्या जीवाणुसंसर्गाचा प्रतिकार करणे हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे.
+अन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. या ग्रंथीत निर्माण होणारे स्राव जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळतात. स्रावातील विकरांमार्फत (एंझाइमांमार्फत) वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूल घटकांमध्ये रूपांतर होते व या मूल घटकांचे लहान आतड्यातील पेशींमार्फत शोषण होते. लहान आतडे हा महत्त्वाचा भाग आहे.
+लहान आतड्यातील स्रावांमुळे प्रथिनांचे विघटन अॅमिनो आम्लांत, कर्बोदकांचे साध्या शर्करेत (ग्लुकोज) व मेद घटकांचे मेदाम्लांत रूपांतर होते. दिवसभरात साधारणपणे दीड लीटर स्राव लहान आतडे, यकृत व स्वादुपिंड यांमध्ये तयार होऊन तो लहान आतड्यात अन्नपचनासाठी सोडला जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8137.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8137.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f648bbfcccb73887a0e73faa4b84625c7595629d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8137.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लहान पाणकावळा (शास्त्रीय नाव: Phalacrocorax niger, फॅलाक्रॉकरॅक्स नायजेर ; इंग्लिश: Little Cormorant, लिटल कॉरमरंट) हा पाणथळी जागेत आढळणारा, कर्मोराद्य कुळातील पक्षी आहे. हे पक्षी रंगाने काळे व पाणथळी जागेत आढळणारे असल्याने पाणकावळा या नावाने ओळखले जातात. पूर्व आशियातील चीनपासून आग्नेय आशिया व दक्षिण आशियापर्यंतच्या भूप्रदेशांत नदी, तलाव, खाडी, समुद्राजवळील झाडींमध्ये हे पक्षी थव्याने आढळतात. मासे हे यांचे मुख्य खाद्य होत. पाण्यात सूर मारून हे आपले भक्ष्य पकडतात. सूर मारण्यात व पोहोण्यात हे पक्षी अतिशय तरबेज आहेत. परंतु बदकांसारखी खास पिसे नसल्याने त्यांची पिसे चांगलीच ओली होतात. सूर मारल्यानंतर पंख वाळवताना हे पक्षी बऱ्याचदा नदीकाठच्या दगडांवर पंख पसरून वाळवताना दिसतात.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8144.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8144.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b4dc449ce09d11180b40d0ee10187a825ab7f33e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8144.txt
@@ -0,0 +1,3 @@
+[[]], इ.स.
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+लहिरु गमागे श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8150.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29fa05edeff1d06b965535e4458c966462e83ed6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8150.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. काहीवेळा त्यांचा उल्लेख लहुजी वस्ताद नावाने देखील केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायण पेठेमधील पूर्वीच्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग कुटुंबात झाला.[ संदर्भ हवा ] लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील पुरुषांकडून मिळाले होते.[ संदर्भ हवा ] त्यांचे वडील राघोजी साळवे देखील लढवय्ये होते.[ संदर्भ हवा ]
+छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत.[ संदर्भ हवा ] पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" ही पदवी दिली होती.[ संदर्भ हवा ]
+दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते.[ संदर्भ हवा ] देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.[ संदर्भ हवा ] या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.[ संदर्भ हवा ]
+२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) [ संदर्भ हवा ] येथे आहे.[ संदर्भ हवा ] .[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8157.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8157.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a8d6dfa9cabb40a0f3ea3f9c6e378451e88cf26
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8157.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ला. गणेशन (जन्म १६ फेब्रुवारी १९४५) हे भारतीय राजकारणी आणि २७ ऑगस्ट २०२१ पासून मणिपूरचे विद्यमान राज्यपाल आणि पश्चिम बंगाल (अतिरिक्त शुल्क) आहेत. राज्यपाल होण्यापूर्वी ते तामिळनाडू भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.[१]
+त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९४५ रोजी तामिळ ब्राह्मण कुटुंबातील इलाकुमिराकवन आणि अलामेलू यांचा मुलगा म्हणून झाला. लहान वयातच वडील गमावल्यानंतर भावाच्या जिव्हाळ्यात ते वाढले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला आणि लग्न न करता नोकरी सोडली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात जगण्यास सुरुवात केली.
+ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्या जागी मध्य प्रदेशातून राज्यसभेत खासदार म्हणून निवड करण्यात आली होती.[२]
+२२ ऑगस्ट २०२१ रोजी, त्यांची भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी मणिपूरचे १७ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8162.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03980123ecf7498bf82b918ff91d66d4b460f869
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8162.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GUA, आप्रविको: MGGT) ग्वातेमाला देशातील ग्वातेमाला सिटी शहराचा मुख्य विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ६ किमी दक्षिणेस असलेला हा विमानतळ मध्य अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६मध्ये २७,५९,३४७ प्रवाशांनी येथून ये-जा केली.
+येथून मध्य अमेरिकेतील प्रमुख शहरांना तसेच उत्तर अमेरिका आणि युरोपच्या निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
+दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या वायुसेनेने येथे आपल्या तीन स्क्वॉड्रन तैनात केल्या होत्या. मध्य अमेरिकेतील बंदरांचे अक्ष राष्ट्रांच्या पाणबुड्यांपासून रक्षण करण्यासाठी ही विमाने येथून आणि इतर काही विमानतळांवरून उड्डाणे करीत.
+४ जून, २०१८ रोजी जवळच्या व्होल्कान दे फुएगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा विमानतळ बंद केला गेला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8164.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8164.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f54aa1b2cd6897deeb2a4f702ba34173e028373d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8164.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.
+
+साचा:स्पेनचे प्रांत
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8174.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7e971864e4d5e286795099fdefd8dda8a8dfe52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8174.txt
@@ -0,0 +1,28 @@
+ला पांपा (स्पॅनिश: Provincia de La Pampa) हा आर्जेन्टिना देशाच्या मध्य भागातील एक अत्यंत तुरळक लोकवस्ती असलेला प्रांत आहे.
+
+
+एंत्रे रियोस ·
+कातामार्का ·
+कोरियेन्तेस ·
+कोर्दोबा ·
+चाको ·
+चुबुत ·
+जुजुय ·
+तिएरा देल फ्वेगो ·
+तुकुमान ·
+नेउकेन ·
+फोर्मोसा ·
+बुएनोस आइरेस ·
+मिस्योनेस ·
+मेन्दोसा ·
+रियो नेग्रो ·
+ला पांपा ·
+ला रियोहा ·
+सांता क्रुझ ·
+सांता फे ·
+सांतियागो देल एस्तेरो ·
+सान लुईस ·
+सान हुआन प्रांत ·
+साल्ता
+
+बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8198.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8198.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25d65fc45f77b3e2f8d0b53b541793a183a2dd67
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8198.txt
@@ -0,0 +1 @@
+ला सफेलची लढाई ह्या लढाईत फ्रान्सच्या सैनिकांनी सातव्या संघातील ऑस्ट्रियन साम्राज्याच्या सैनिकांवर विजय मिळवला. ही लढाई फ्रान्समधील सुफेलवेयरसेम व होनहेम या दोन ठिकाणी झाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8216.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8216.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe59aeb0efe23503b71b527369b5cf1bee5c8a65
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8216.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लांगूदोक-रूसियों (फ्रेंच: Languedoc-Roussillon; ऑक्सितान: Lengadòc-Rosselhon; कातालान: Llenguadoc-Rosselló) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसला असून त्याच्या नैऋत्येला स्पेन व आंदोरा हे देश आहेत. माँतपेलिए ही लांगूदॉक-रोसियोंची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लांगूदोक ह्या ऐतिहासिक फ्रेंच प्रांतापासून हा प्रदेश आखण्यात आला आहे.
+२०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने ह्या प्रदेशांना एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
+खालील पाच विभाग लांगूदोक-रूसियों प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8226.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8226.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b80728a0629b425c8a5160fe3403c2c0edbb9790
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8226.txt
@@ -0,0 +1,20 @@
+लांजेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
+"लांजेश्वर" हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचे अनेक अर्थ आणि व्याख्या आहेत. हिंदू पौराणिक कथांमध्ये, "लांजेश्वर" हे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे, जे हिंदू धर्मातील मुख्य देवतांपैकी एक आहे आणि जगभरातील लाखो लोक त्यांची पूजा करतात.
+"लांजेश्वर" हा शब्द "लांजा" आणि "ईश्वर" या संस्कृत शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अनुक्रमे "उग्र" आणि "शासक" असा अर्थ होतो. या संदर्भात, "लांजेश्वर" चे भाषांतर "उग्र शासक" किंवा "पराक्रमी देवता" असे केले जाऊ शकते.
+हिंदू पौराणिक कथांमध्ये, भगवान शिवाला अनेकदा एक भयंकर आणि शक्तिशाली देवता म्हणून चित्रित केले जाते जे विनाश आणि परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते. देवतांच्या हिंदू त्रिकुटामध्ये तो जगाचा नाश करणारा मानला जातो, आणि त्याच्या भक्तांना आशीर्वाद देण्याच्या आणि चांगले भाग्य आणण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जाते.
+गावाला लांजेश्वर हे नाव भगवान शिव आणि त्यांचे अनुयायी, जे या परिसरात राहत असतील किंवा पूजा करतात त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांना दिले गेले असावे अशीही शक्यता आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
+मलिक साहेब दरगाह लांजेश्वर : हे लांजेश्वर पंचक्रोशीतील प्रसिद्ध दरगाह आहे. लांजेश्वरवासीय दरवर्षी मलिक साहेब यात्रा साजरी करतात. यात्रा नेहमी आखातीनंतर येत्या गुरुवारी येते.
+"लांजेश्वर" हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचे अनेक अर्थ आणि व्याख्या आहेत. हिंदू पौराणिक कथांमध्ये, "लांजेश्वर" हे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे, जे हिंदू धर्मातील मुख्य देवतांपैकी एक आहे आणि जगभरातील लाखो लोक त्यांची पूजा करतात.
+"लांजेश्वर" हा शब्द "लांजा" आणि "ईश्वर" या संस्कृत शब्दांपासून बनला आहे, ज्याचा अनुक्रमे "उग्र" आणि "शासक" असा अर्थ होतो. या संदर्भात, "लांजेश्वर" चे भाषांतर "उग्र शासक" किंवा "पराक्रमी देवता" असे केले जाऊ शकते.
+हिंदू पौराणिक कथांमध्ये, भगवान शिवाला अनेकदा एक भयंकर आणि शक्तिशाली देवता म्हणून चित्रित केले जाते जे विनाश आणि परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते. देवतांच्या हिंदू त्रिकुटामध्ये तो जगाचा नाश करणारा मानला जातो, आणि त्याच्या भक्तांना आशीर्वाद देण्याच्या आणि चांगले भाग्य आणण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जाते.
+गावाला लांजेश्वर हे नाव भगवान शिव आणि त्यांचे अनुयायी, जे या परिसरात राहत असतील किंवा पूजा करतात त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांना दिले गेले असावे अशीही शक्यता आहे.
+लांजेश्वर जवळची गावे:
+1. जातेगाव
+2. निपाणी
+3. मालेवाडी
+4. आंद्रुड
+5. पांढरेवाडी
+6. डोकेवाडी
+7. Ieet
+8. पाखरुड
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8233.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f299f8b685d42f04e557cc5269f09d56d0e94b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8233.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लांडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8277.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8277.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ba63d3cea8eb10f27a508936f7fbf36a8f85f556
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8277.txt
@@ -0,0 +1 @@
+लाईम रीजिस हे डॉर्सेट काउंटीमधील एक शहर आहे. हे शहर तेथील ब्ल्यू लिआस कड्यांमध्ये मिळालेल्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध झाले आहे. हे शहर इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8281.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8281.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2222d3c0f691e1895315cde44a85582e631b58b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8281.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लाउंडेस काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेन्सव्हिल येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,३११ इतकी होती.[२]
+लाउंडेस काउंटीची रचना २० जानेवारी, १८३० रोजी झाली. या काउंटीला साउथ कॅरोलिनाच्या राजकारणी विल्यम लाउंडेसचे नाव दिले आहे.[३] लाउंडेस काउंटी माँटगोमेरी महानगरक्षेत्राचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_829.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_829.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2cd2b53c49afca2ebe1f0cd499a7340771bb00d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_829.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+(निःसंदिग्धीकरण)
+तुम्हाला हे हवे आहे का?.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8338.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8338.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ed6487947c1904ae6268b557dc5ecc5a5b27c94
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8338.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लाखापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8348.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8348.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5370eac51cebf702e39dad528a465684f9075d1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8348.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाख्खा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8349.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1abff54d420197bcddbe6ece7bd17538513ebc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8349.txt
@@ -0,0 +1 @@
+बियाणे किंवा रोप जमिनीत लावणे, या प्रक्रियेला पिकाची लागवड म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8351.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8351.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1619305c57f2726e3a9d048db82204862802b6c1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8351.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लागा चुनरी में दाग हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रदीप सरकार ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात राणी मुखर्जी व कोंकोणा सेन शर्मा ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8353.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8353.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..75db947458e353e97a02b81a3f3195e999b5db1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8353.txt
@@ -0,0 +1 @@
+लागिरं झालं जी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक अजिंक्य या देशावर अपार प्रेम करणाऱ्या फौजीची आणि शीतल ही फौजीच्या देशप्रेमावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीभोवती आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8367.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8367.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..993929284001f1fb2c66f8fea9073816f3084076
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8367.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लाजवंती(स्लेअंडार लोरिस) ही लोरिडे कुटुंबातील एक निशाचर प्रजाती आहे. हा प्राणी भारत आणि श्रीलंकेत आढळतो. हे उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय कोरड्या जंगलात आणि उपोष्णकटिबंधीय किंवा उष्णकटिबंधीय आर्द्र सखल प्रदेशात राहतात. नावाप्रमाणे हा लाजवट आणि निशाचर प्राणी आहे. ही प्रजाती आय.यू.सी.एन. लाल यादी च्या वर्गवारी नुसार निकट-असुरक्षित (Near Threatened किंवा NT) म्हणजेच जवळच्या भविष्यात चिंताजनक व्हायची शक्यता आहे.[१]
+या प्राण्यांच्या शरीराची लांबी ५ ते १० इंच असून, वजन फक्त ३०० ग्रॅमपर्यंत असते. लाजवंती गटातील प्राण्यांना शेपटी नसते. त्याचे डोळे मोठे व नाक लांबट असते. अंगावरील लव अगदी मऊ लोकरीसारखी असते. लाजवंतीचे हात-पाय फांद्या पकडण्यासाठी अगदी योग्य असतात.हा पूर्णवेळ झाडावरच राहतो. दक्षिण भारतातील पश्चिम घाटामधील सदाहरित आणि पानझडीच्या जंगलामध्ये याचा प्रमुख अधिवास आहे. अन्न शोधायला ते रात्री बाहेर पडतात. घुबडाप्रमाणेच त्याचे डोळे मोठे असतात. त्यामुळे रात्री त्यांना उत्तम दिसते. लाजवंती सर्वभक्षक असून, किडे, पक्ष्यांची अंडी, पाली हे त्यांचे आवडते खाद्य आहे. त्यांची भक्ष्य पकडण्याची पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते भाक्षाचा नकळत हळुवार जवळ जातात आणि एकदम हातांनी पकडतात. बऱ्याचदा एकएकटा फिरणारा हा प्राणी उन्हाळा आणि हिवाळ्यात प्रजनन करतो. मादी एका वेळेस एकाच पिलाला जन्म देते. लाजवंतीचे पिलू माकडाप्रमाणेच आईचा पोटाला घट्ट चिटकून राहते. लाजवंती अतिशय भित्रा प्राणी आहे. अंतरराष्ट्रीय संवर्धन संस्थांनी लाजवंतीला भविष्यात दुर्मिळ होणाऱ्या प्रजातींचा यादीत सामाविष्ट केले आहे. लाजवंतीचा संवर्धणासाठी अधिवासाचे संरक्षण, तस्कीरवर आळा घालणे महत्त्वाचे आहे.
+डॉ प्रमोद पाटील[ दुजोरा हवा]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_838.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_838.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..162c61284df3b386f94732c9a30f5459ff76a974
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_838.txt
@@ -0,0 +1,5 @@
+जोसेफ रविंद्रन रवी रत्नायके (२ मे, इ.स. १९६०:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+याचा भाऊ रुमेश रत्नायकेही श्रीलंकेकडून क्रिकेट खेळला.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8398.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8398.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ab79b283a7b9418f7fbd8ddf64c61c3152db71f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8398.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाडकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8406.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8406.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51635cf9d42b7d13cb17fe3b6e76889e9b1bb29d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8406.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाडची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8410.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8410.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3a989c20904b90080ce76b2b59f74e8890035af7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8410.txt
@@ -0,0 +1 @@
+लाडपुरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8425.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8425.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0a595bddae905f17d64f0dd8aa154f5f22e554d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8425.txt
@@ -0,0 +1,137 @@
+लातूर शहर-विकिपीडिया
+१८° २४′ ००″ N, ७६° ३५′ ००″ E
+लातूर हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,९४० इतकी आहे.
+लातूर शहराला राष्ट्रकुटांच्या काळापासूनचा इतिहास आहे. होते. लातूरचे पूर्वीचे नाव लत्तलूर असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा दन्तिदुर्ग हा याच शहरात रहात असे. लातूरचे दुसरे नाव "रत्नापूर" असेही सांगितले जाते.शतकानुशतके सातवाहन,शक, चालुक्य,देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान , दक्षिण भारताच्या बहामनी शासक,आदिलशाही आणि मुघल मुघल यांच्याद्वारे शासन केले.
+हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यन्त लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.[१] पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुम्बई राज्यात आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्याच्या नंतर १६ ऑगस्ट १९८२ साली जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.
+लातूर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातूरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे खूप वेळा दुष्काळ उद्भवला.
+अ) तापमान:
+लातूरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते, पैकी प्रवासासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ उत्तम आहे.आत्तापर्यन्त नोन्दवलेले सर्वोच्च तापमान ४५.६°से होते. उत्तर भारतातिल पश्चिम व्यत्ययाच्या पुर्व प्रवाहासोबत थण्ड लाटांमुळे हिवाळ्यात काहीवेळेस क्षेत्र प्रभावित होते, जेव्हा न्युनतम तापमान २° ते ४°से (३६ ते ३९°फॅ) पर्यन्त कमी होते.
+आ) वर्षा:
+जुन ते सप्टेम्बरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस पडतो.पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस ७२५ म़ली (२८.५ इंच) पडतो.
+इ) नदी, तळे व धरणे
+तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात बहुतांश पाणी मांजरा नदीतुन येते, जिने २० व २१ व्या शतकात प्रदुषणाचा सामना केला. रेणा, मनार, तावरजा, तिरु व घरणी या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचन व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बान्धली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरु यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेण्डी व तिरु या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत.
+बहुतांश रहिवासी मराठी बोलतात.
+लातूर धार्मिक
+इतरमध्ये ०.२% शिख व ०.१% निधर्मींचा समावेश होतो.
+लोकसंख्या वाढ
+अ) स्थानिक प्रशासन
+लातूरला पुर्वी नगर परिषद होती, जिची स्थापना १९५२ला झाली. लातूर महानगर पालिका ही स्थानिक नागरी संस्था आहे. ती ५ क्षेत्रात विभागली आहे. ११७.७८ चौरस किमी (४५.४८ चौरस मैल) इतके महानगर पालिका क्षेत्र आहे. २०११ मध्ये राज्य शासनाद्वारे ही महानगर पालिका स्थापली गेली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ३०/१०/२००६ च्या पत्रात अविकसित लातूर क्षेत्राला अधिसुचित करण्याची व सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. १६,६९६ हेक्टर नगर क्षेत्रासहित २६,५४१ हेक्टर अविकसित क्षेत्रास अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सिडकोने पाठवला आहे. अधिसुचित क्षेत्रात ४० गावांचा समावेश आहे. प्रकल्पात स्थापत्य विकास व प्रगती कार्यासाठी १००% भुमी हस्तगत न करण्याचे पण न्युनतम भुमी हस्तगत पद्धत स्विकारण्याचे नियोजन आहे. महानगर ७० निर्वाचन क्षेत्रात विभाजित आहे ज्यांना प्रभाग म्हणतात व प्रत्येक प्रभागातिल जनतेद्वारे निर्वाचित नगरसेवक प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. महानगर पालिका पिण्याचे पाणी, स्वच्छता, मार्ग, पथदिवे, आरोग्य, प्राथमिक शिक्षण इत्यादी मुलभुत सुविधांसाठी उत्तरदायी आहे. नागरिकांवर लावलेल्या नगर करातुन महानगर पालिका महसुल मिळवते. प्रशासनाचे विविध विभागांतिल इतर अधिकाऱ्यांद्वारे सहाय्यित भारतीय प्रशासन सेवेतिल मुख्य कार्यकारी अधिकारी नेतृत्व करतो.
+आ) राज्य व केन्द्र प्रशासन
+लातूर लोकसभा क्षेत्रात व शहर आणि ग्रामिण या २ विधानसभा क्षेत्राअन्तर्गत येतो.
+इ) प्रसिद्ध राजकारणी
+केशवराव सोनवणे लातूर क्षेत्रातील पहिले मन्त्री होते, जे मुख्यमन्त्री यशवन्तराव चव्हाण मन्त्रीमण्डळात व नन्तर वसन्तराव नाईक मन्त्रीमण्डळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मन्त्री होते. लातूर दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव, लातूरला झाला होता. त्यांनी २ वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री व केन्द्रिय मन्त्री म्हणुन सेवा केली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाशी सम्बन्धित घटनेची तपासणी करत असलेले केन्द्रिय तपास आयोगाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेंबर २०१४ रोजी झालेली हत्या राष्ट्रीय राजकारणात वादाचा विषय आहे व ज्याचे प्रेतदहन गातेगावला झाले. विक्रान्त विक्रम गोजमगुण्डे २०१९ला महापौर झाले.
+धार्मिक
+मुख्य नगरापासुन २ किमी अन्तरावर स्थित आहे. हे सम्राट 'ताम्रध्वजा'द्वारे निर्मित व सोलापुरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे, जे की लातूरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते.
+हे शिव नगरमध्ये स्थित आहे. १९८९ मध्ये निर्मित हे नवीन मन्दिर त्याच्या सौन्दर्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे देवालयाच्या दोन्ही बाजुस उद्यान आहे, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत. उद्यानात ८ ते ९ फुट उंचीची शिव मुर्ती स्थित आहे.
+गोलाई तालुक्याच्या केन्द्रात आहे. नगर रचनाकार फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली. १९१७ला निर्मित मोठी २ मजली रचना ही गोलाईची मुख्य वास्तु आहे. वर्तुळाकार रचनेच्या केन्द्रात अम्बा देवीचे मन्दिर आहे. या गोलाईस जोडणारे १९ मार्ग आहेत व या मार्गांच्या बाजुस सर्व प्रकारच्या पारम्पारिक स्थानिक दागिने, पादत्राणे व मिरची ते गुळापर्यन्त अन्नपदार्थांची मण्डई आहे. अशाप्रकारे, गोलाई तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार केन्द्र बनले आहे.
+हे परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातूर इथे स्थित आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मन्दिर आच्छादित आहे. मुर्ती २८ फुट उंच व सेंदुरी रंगाची आहे.
+
+
+
+
+लातूर मधील ऐतिहासिक स्थळ आणि एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेली गंजगोलाई महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथे राष्ट्र कुटांची संस्कृती त्या काळात प्रसिद्ध होती. या शहराला प्राचीन संस्कृतीचा इतिहास लाभला आहे.
+सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, लातूर हे लातूर पासून २ किमी अंतरावर आहे, सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे, हे मंदिर पुराणकाळात राजा ताम्रध्वज यांनी बांधले आहे असे सांगितले जाते.
+दयानंद कला महाविद्यालय हे लातूरमधील कलाशाखेचे स्वतंत्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयास नॅकच्यावतीने २०१४ अ दर्जा मिळालेला आहे.[२]
+
+अ) 'लातूर आकृतीबन्ध
+'
+लातूर आकृतिबन्ध हे विशेष प्रशिक्षण व सातत्यपूर्ण शिकवणीचे मिश्रण आहे. विद्यार्थी परिक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिका श्रृंखला सोडवतात व शिकवणी सत्रास उपस्थित राहतात. लातूर आकृतिबन्ध ही परिक्षेत अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी बनवलेली सातत्यपूर्ण अभ्यासाची यान्त्रिक पद्धत आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी ती प्रमाण बनली. प्रमाणित सामाईक प्रवेश परिक्षेतील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्याच्या इतर भागांत हे शैक्षणिक तन्त्र स्विकारले जात आहे. भारताच्या अनेक शिक्षण तज्ञांनी या पद्धतीवर टिका केली आहे, जे यास तात्पुरता नफा मिळवण्याचे साधन मानतात, जे त्यांना प्रगत शिकण्यासाठी तयार करत नाही.
+लातूर माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी केन्द्र म्हणुन विकसित झाले आहे. सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या लातूर आकृतिबन्धासाठी महाराष्ट्रात विख्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभियान्त्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षेत चांगले प्रदर्शन आहे.
+आ) मुलभुत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण
+इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित संलग्न १२१ प्राथमिक शाळा व ४६ खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवण्याचे प्राथमिक माध्यम बहुतांशी मराठी आहे. तरी अनेक शाळांमध्ये इंग्रजी व अर्ध इंग्रजी माध्यमसुद्धा दिसतात. लातूर त्याच्या आकृतिबन्धासाठी प्रसिद्ध आहे, ज्याने म.रा.मा.उ.मा.शि.म.च्या परिक्षेत अनेक वर्षांपासुन गुणवन्त दिले आहेत. जिल्हा परिषद व महानगर पालिकेद्वारे सार्वजनिक विद्यालय चालवले जातात व ते म.रा.मा.उ.मा.शि.म. शी संलग्न आहेत.व्यक्ती व शिक्षण संस्थेद्वारे खासगी शाळा संचालित होतात. ते राज्य मण्डळ किंवा राष्ट्रीय शिक्षण मण्डळ जसे की के.मा.शि.म. किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण परिषदेशी संलग्न असतात. महात्मा बस्वेश्वेर द्वारे संचालीत देशिकेन्द्र विद्यालय प्रथम क्रमांकावर आहे इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल (CBSE) ही सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे.
+इ) विद्यापिठ शिक्षण
+मागील काही वर्षांपासुन, लातूर उच्च शिक्षणाचे केन्द्र म्हणुन उदयास आले आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था इथे आहेत. बहुतांश प्रस्थापित व्यावसायिक पदवी महाविद्यालय लातूर नगरात स्थित आहेत, अलिकडे उपनगरीय क्षेत्रातही बरेच उभारले आहेत. उज्वल निकालाने मानांकित असल्याने, राज्याच्या विविध भागांतुन अनेक विद्यार्थ्यांना लातूर आकर्षित करते. महाविद्यालयांमुळे मराठवाड्यात शिक्षण केन्द्र म्हणुन प्रख्यात आहे. बरेच विद्यार्थी शेजारील जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश महाविद्यालय स्वा.रा.ति.म. विद्यापिठ नान्देडशी संलग्न आहेत. १९८३ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. १९८८ला समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी 'महाराष्ट्र वैद्यकिय विज्ञान व संशोधन संस्था लातूर'ची स्थापना केली. २००८ मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली.
+ई) व्यावसायिक शिक्षण
+लातूर हे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेचे माहिती तन्त्रज्ञान प्रशिक्षण प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रन्थालयासहित परिक्षा केन्द्र आहे.
+तालुक्यातिल शिक्षण संस्था
+१) स्वा.रा.ति.म. विद्यापिठ उपकेन्द्र, पेेठ, लातूर
+२) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
+३) दयानंद महाविद्यालय, लातूर
+४) महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातूर
+५) कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभलगांव,लातूर
+६) त्रिपुर महाविद्यालय, लातूर
+७) काॅक्सिट महाविद्यालय, लातूर
+८) सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर
+९) राजमाता जिजामाता महाविद्यालय, लातूर
+१०) जयक्रांती महाविद्यालय,लातूर
+11) कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय लातूर
+वैद्यकिय
+१) विलासराव देशमुख शासकिय महाविद्यालय, लातूर
+२) मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय, लातूर
+३) वसन्तराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय, लातूर
+४) यशवन्तराव चव्हाण महाविद्यालय, लातूर
+५) शासकिय रुग्णसेवक महाविद्यालय, बाभळगाव, लातूर
+अभियान्त्रिकी
+१) एम.एस. बिडवे महाविद्यालय, वसवाडी, लातूर
+कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर हे लातूर शहरातील एक महाविद्यालय असून येथे बायोटेक्नॉलॉजी आणि संगणक शास्त्रातील पदवी चा अभ्यासक्रम शिकवला जातो. हे महाविद्यालय अंबाजोगाई रोडला आहे.
+
+तन्त्रनिकेतन
+१) पुरणमल लाहोटी शासकिय तन्त्रनिकेतन, लातूर
+२) वि.दे.फा. तन्त्रनिकेतन, लातूर
+३) सन्दिपानी तन्त्रनिकेतन, कोळपा, लातूर
+४) विवेकानन्द तन्त्रनिकेतन, लातूर
+५) मुक्तेश्वर तन्त्रनिकेतन, बाभळगाव, लातूर
+शाळा
+अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
+१) सरस्वती विद्यालय, लातूर
+२) देशिकेन्द्र विद्यालय, लातूर
+३) केशवराज विद्यालय, लातूर
+४) शिवाजी विद्यालय, लातूर
+५) यशवन्त विद्यालय, लातूर
+६) राजस्थान विद्यालय, लातूर
+७) बस्वनप्पा वाले विद्यालय, लातूर
+८) श्रीमानयोगी विद्यालय, लातूर
+९) लाल बहादुर शास्त्री विद्यालय, लातूर
+१०) कृपासदन विद्यालय, लातूर
+ब) केन्द्रिय माध्यमिक शिक्षण मण्डळ
+१) सन्त तुकाराम, लातूर
+२)श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल लातूर
+३) पोदार, लातूर
+पतसंस्था
+लातूर शहरात अनेक राष्ट्रीय, खाजगी तसेच सहकारी बँका आहेत. त्यातील काही प्रमुख बँका
+हैद्राबादच्या निजाम काळात लातूर प्रमुख व्यापार केन्द्र बनले. ही कृषी आधारित अर्थव्यवस्था व औद्योगिक केन्द्रसुद्धा आहे. लातूर मराठवाड्याचे उदयोन्मुख केन्द्र बनले आहे. लातूर पूर्ण भारतात कडधान्य व विशेषतः तुर दाळीसाठी प्रसिद्ध आहे. लातूर हे उडद, मुग, हरबरा व तुरसाठी प्रमुख व्यापार केन्द्र आहे. इथे मांजरा व विकास हे साखर कारखाने आहेत. तसेच हे तेलबिया मुख्यतः सुर्यफुल व सोयाबिन, करडई, कुलुप, ब्रास, दुध चुर्ण व सुत व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तालुका ऊस, तेलबिया, सोयाबिन, द्राक्ष व आम्बा यांचे प्रमुख उत्पादन केन्द्र आहे. स्थानिक आम्ब्यांसह आम्ब्याची प्रजात केशर आम्बा म्हणुन विकसित झालेली आहे. तेलबिया लातूर भागाचे प्रमुख उत्पादन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केशवराव सोनवणेंनी डालडा कारखाना स्थापन केला जो सहकारी तत्त्वावर स्थापलेला आशियातील पहिला कारखाना आहे.
+१९९० पर्यन्त लातूर तालुका औद्योगिक मागास राहिले. १९६० मध्ये मराठवाडा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मागास क्षेत्रास पुढे नेत, मराठवाडा क्षेत्राची औद्योगिक प्रगती सुरू झाली. सहकार मन्त्री केशवराव सोनवणेंच्या कार्यकाळात लातूरला पहिले औद्योगिक क्षेत्र मिळाले. तेव्हाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामण्डळाने भुमी हस्तगत करण्याची व औद्योगिक क्षेत्र स्थापन करून वाढवण्याची सुरुवात केली. शेती प्रक्रिया, खाद्य तेल, जैव तन्त्रज्ञान, टिकाऊ वस्तु, प्लास्टिक व ॲल्युमिनिअम प्रक्रियेतील अनेक कम्पन्यांचे निर्माण प्रकल्प लातूरात आहेत, पण बहुतांश हे लहान व मध्यम प्रमाणाचे आहेत.
+भारताच्या सर्वात मोठे सोयाबिनचे व्यापार केन्द्र लातूर आहे. या नगरास महाराष्ट्राचा साखर पट्टा म्हटलं जाते. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत, जे त्यास भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक बनवतात. इथे तेलबिया, विक्रेय वस्तु व फळ मण्डईसुद्धा आहे.
+लातूर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शित साठवण सुविधेची सोय करतो. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात अत्यन्त नवे २ वर्ग किमीमध्ये ( ३०० एकर ) पसरलेले लातूर अन्न उद्यान निर्माणाधिन आहे. दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातूर हे प्रमुख केन्द्र आहे.
+लातूर साखर पट्टा
+लातूर भाग भारताचा साखर पट्टा म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत. लातूरचे बहुतांश कारखाने सहकारी तत्त्वावर कार्य करतात. सहकारी राजकीय नेते केशवराव सोनवणेंमुळे लातूरला "भारताचा साखर पट्टा" ही पदवी मिळाली, जे लातूर, उस्मानाबाद व महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक सहकारी संस्था स्थापण्यात अग्रणी होते.
+लातूरचे औद्योगिक क्षेत्र
+१) लातूर औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त भाग १
+२) लातूर अतिरिक्त भाग २
+३) लातूर सहकारी औद्योगिक क्षेत्र
+
+४) उदयगिरी सहकारी औद्योगिक क्षेत्र
+लातूरातील विशेष औद्योगिक क्षेत्र व निर्यात क्षेत्र
+१)लातूर अन्न उद्यान
+२)लातूर माहिती तन्त्रज्ञान उद्यान
+३)लातूर एकात्मिक कापड उद्यान
+४)मुम्बई रेयॉन फॅशन लातूर
+वाणिज्य व औद्योगिक संघटना
+१)लातूर वाणिज्य संघटना
+२)निर्माता संघटना लातूर
+३)अभियन्ता व गृहशिल्पी संघटना लातूर
+४)विकसक संघटना लातूर
+५)संगणक व माध्यम संघटना लातूर
+६)भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेची शाखा
+अ) मार्ग
+महाराष्ट्र व इतर राज्यांच्या विविध प्रमुख नगरांशी लातूर जोडलेले आहे. मार्ग जोडणी उत्तम आहे व मुम्बई, पुणे, नागपूर, नांदेड, सातारा, कोल्हापुर, सांगली व औरंगाबादशी जोडणारे मार्ग चार मार्गिका महामार्गात परीवर्तित होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३६१ लातूरातुन जातो.
+१)तुळजापुर-औसा-लातूर-अहमदपुर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१
+२) मण्ठा-देवगाव फाटा-शेलु-पाथरी-परळी वैद्यनाथ-अम्बाजोगाई-रेणापुर-लातूर ३६१
+३)बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड-लातूर-रेणापुर-नळेगाव-दिघोळ-उदगिर-देगलुर-अदमपुर-खतगाव-सग्रोळी-निजामाबाद-मेतपल्ली-मंचेरल-चिन्नुर-सिरोंच-विजापुर-जगदलपुर-कोटपद-बोरगम
+४)नांदेड-कंधार-जळकोट-उदगिर-बिदर-लातूर-निटुर-निलंगा-औराद-जहिराबाद
+आ) अन्तर्नगरीय
+मुख्यालयाचे वाहन मार्ग ९६% गावांना जोडतात. प्रथम रेल्वे व नन्तर विविध शासन विभागासह, हैद्राबाद राज्याद्वारे १९३२ला प्रवासी परिवहन सेवांच्या राष्ट्रीयीकरणाची योजना सुरू झाली, जी सार्वजनिक मार्ग परिवहन क्षेत्रातील अग्रणी होती. भारतीय राज्यांच्या पुनर्रचनेनन्तर व १ जुलै १९६१ला मराठवाडा राज्य परिवहनाचा व मुम्बई राज्य परिवहन महामण्डळाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळात विलय झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळ व इतर काही खासगी संचालक राज्याच्या सर्व भागात व गावांना वाहन सेवा पुरवतात. महाराष्ट्र व इतर राज्यांच्या सर्व प्रमुख नगरांना जोडणारे प्रस्थापित जाळे खासगी वाहनांकडे आहे.
+इ) स्थानिक
+"लातूर महानगरीय परिवहन" ही खासगी वाहन सेवा आहे, जी नगराच्या सर्व भागांना व दुरवरील औद्योगिक उपनगरांना जोडते. लातूर महानगरीय परिवहन स्थानिक वाहने दुर्गम भागांसह नगरात धावतात व नगराचे विविध भाग व उपनगरांना जोडतात.
+ई) वायु
+तालुक्याच्या वायव्येस १२ किमी अन्तरावर, चिंचोली राववाडीमध्ये,लातूरात विमानतळ आहे. विमान इन्धन, दिशादर्शनासह रात्रीचे अवतरण, वाहनतळ, विमानतळ अग्निशामक व संरक्षक सेवांचा विमानतळ सुविधेत समावेश होतो. उत्तम सुविधांनी युक्त इमारतीत अति महत्त्वाचे व्यक्ती कक्ष, प्रस्थान व आगमन कक्ष, निवासी कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र व उपहारगृह आहे. सार्वजनिक कार्य विभागाद्वारे १९९१ला विमानतळ निर्मित झाले व पुन्हा म.औ.वि.म.ला हस्तान्तरित झाले. ₹ १४ कोटी खर्चुन त्याची सुधारणा केली व रिलायंस विमानतळ विकसकाकडुन ९९ वर्ष कन्त्राटावर चालवले जात आहे. विमानतळाहुन सध्या नियोजित वायु सेवा नाही, पण महिन्यात १४ ते १६ विमान उड्डाणे दिसतात.
+उ) रेल्वे
+भारतीय भुभाग रेल्वेच्या दक्षिण पश्चिम भागावरील लातूरपासुन मिरजपर्यन्त वायव्येस लातूर मिरज रेल्वे ३९१ मैल (६२९ किमी) धावते व १९२९ ते १९३१ला बान्धलेले आहे. लातूरातील सर्व रेल्वे या रुन्द आहेत. या मध्य रेल्वेत येतात. जेव्हा बार्शी मार्गाचे अरुन्दपासुन रुन्दमध्ये रूपान्तर झाले, तेव्हा लातूर स्थानक पुन्हा बान्धले गेले. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर ते उस्मानाबाद व ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद ते कुर्डुवाडीत मार्गाचे रूपान्तर झाले. लातूर आता कुर्डुवाडी मार्गी रेल्वेने थेट जोडलेला आहे. उस्मानाबादात सुरू झालेल्या रेल्वेद्वारे हे हैद्राबादशी जोडलेले आहे. ऑक्टोबर २००८ मधिल कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वेच्या आगमनाने, लातूर, लातूर मार्ग, परभणी व औरंगाबादचे पुर्वीचे वाहन स्थगित झाले. तालुक्यात ७५ किमी लाम्बीचा रेल्वे मार्ग आहे. लातूर कुर्डुवाडी मिरज हा अरुन्द मार्ग होता. २००२ मध्ये कुर्डुवाडी पण्ढरपुर भाग रुन्द झाला. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर उस्मानाबाद भागाचे रुन्दिकरण झाले. (उस्मानाबाद अरुन्द मार्गावर नव्हते व नवीन रुन्द मार्ग उस्मानाबादहुन जाण्यासाठी मार्ग बदलला. ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद कुर्डुवाडी भाग वापरायोग्य बनला.) पण्ढरपुर मिरज भागसुद्धा पुर्वी अरुन्द होता व प्राथमिकतेने रुन्दिकरण चालु आहे. हा महत्त्वाचा मार्ग आहे. रेल्वेच्या सहाय्याने ते कोकण बाजारपेठ गाठतील व येथील अर्थव्यवस्था सुधरेल.
+मध्य रेल्वे विभागाच्या सोलापुर मण्डलाच्या लातूर मिरज मार्गावर लातूर स्थानक (संकेताक्षर: एल यु आर) स्थित आहे. लातूर मार्गावरील विकाराबाद-लातूर मार्ग-परळी मार्गावर सुरू झालेली मनमाड-काचेगुड रुन्द रेल्वे मार्ग ही लातूरच्या वाहतुकीची प्रमुख धमणी आहे. हा औरंगाबाद व हैद्राबाद दरम्यान मध्यस्थीचे कार्य करतो. लातूर हे बंगळुर, मुम्बई, पुणे, नागपूर, मनमाड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी वैद्यनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, नाशिक व काचेगुड या नगरांशी जोडलेले आहे. शहरात लातूर, हरंगुळ व औसा मार्ग ही ३ स्थानके आहेत.
+चतुःसिमा
+पुर्व- चाकुर
+पश्चिम-हरंगुळ गाव
+उत्तर- रेणापुर
+दक्षिण- औसा
+लातूर जिल्हा
+लातूर तालुका
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8435.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8435.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ee26fa0a568b05d675ec40bac2e63aa6927617d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8435.txt
@@ -0,0 +1 @@
+हे महाराष्ट्र मधील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील एक गाव व मुख्य ठिकाण आहे.येथून लातूर शहरात लोहमार्ग आणि महामार्ग जातो म्हणुन या गावाला "लातूर रोड" असे नाव प्राप्त झाले आहे.गाव येथील रेल्वे जंक्शन साठी महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे. हे गाव चाकुर शहरापासून १ किमी अंतरावर वसलेले आहे. इथेच भक्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हकानी बाबा बेट आहे.येथे श्री गोविंद बाबा यांची समाधी आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे इथे प्रवाशांची लगबग दररोज असते.हे लातूर जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्रस्थान आहे. रत्नागिरी - नागपूर या महामार्गावर वसलेले आहे. हे गाव येणाऱ्या ५ वर्षांत चाकुर नगरपंचायती मध्ये विलीन करण्यात येणार आहे. येथील रेल्वे स्थानकामुळे इथे व्यापाराला एक खुली बाजारपेठ प्राप्त झाली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8455.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8455.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..33bf4c7f4ff0fc7b03caf3e2cd66a734eef8c48f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8455.txt
@@ -0,0 +1,11 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हियाला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे.
+ऐतिहासिक काळापासून अनेक साम्राज्यांचा भूभाग राहिलेल्या लात्व्हियाने पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु केवळ २२ वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर १९४० साली सोव्हिएत संघाने लष्करी आक्रमण करून हा भूभाग बळकावला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीची लात्व्हियावर सत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने पुन्हा येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले व लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची स्थापना केली. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर लात्व्हिया पुन्हा एकदा स्वतंत्र झाला.
+स्वतंत्र झाल्यानंतर लात्व्हियाने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. सध्या लात्व्हिया एक प्रगत देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३व्या क्रमांकावर आहे. २००८-२०१० दरम्यानच्या जागतिक मंदीदरम्यान प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लात्व्हियाची अर्थव्यवस्था युरोपियन संघामध्ये सर्वात वेगाने वाढली[२]. सध्या लात्व्हिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपियन संघ, युरोपाची परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डब्ल्यू.टी.ओ. इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
+लात्व्हिया उत्तर युरोपामध्ये बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील ६४,५८९ चौरस किमी भूभागावर वसला असून ह्यापैकी ३४,९६४ चौरस किमी जमीन घनदाट जंगलाने व्यापली आहे. लात्व्हियाची सीमा एकूण १,८६६ किमी लांब असून ह्यापैकी ४९८ किमी सागरी सीमा आहे. दौगाव्हा ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी लात्व्हियाच्या रिगा येथे बाल्टिक समुद्राला मिळते.
+लात्व्हियामध्ये जवळजवळ समान कालखंडाचे चार भिन्न ऋतू अनुभवायला मिळतात. लात्व्हियाचे हवामान सौम्य व थंड स्वरूपाचे असून येथील हिवाळे तीव्र तर उन्हाळे शीतल असतात. हिवाळ्यांमध्ये किमान तापमान -३० °से पर्यंत जाते व मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.
+लात्व्हियाची जमीन बऱ्याच अंशी सपाट व सुपीक आहे. फिनलंड, स्वीडन व स्लोव्हेनिया खालोखाल युरोपात सर्वाधिक जंगले असण्याचा मान लात्व्हियाला मिळतो. येथील ५६ टक्के भूमी जंगलाने व्यापली आहे. येथील २९ टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाते. सोव्हिएत संघामधून वेगळे झाल्यानंतर लात्व्हियाने एकत्रित कृषीपद्धत बंद केली ज्यामुळे लागवडीखाली असणारी जमीन मोठ्या प्रमाणावर घटली. सध्या येथे प्रामुख्याने लहान शेते पाहण्यास मिळतात ज्यांपैकी अनेक ठिकाणी जैविक पद्धती वापरून पिके घेतली जातात.
+लात्व्हियामध्ये पर्यावरण रक्षणासाठी कठोर कायदे आहेत. येथे ७०६ संरक्षित क्षेत्रे आहेत ज्यांचे प्रमाण लात्व्हियाच्या क्षेत्रफळाच्या २० टक्के आहे. ह्यांपैकी चार राष्ट्रीय उद्याने असून ९१७ वर्ग किमी भाग व्यापलेले ग्वाया राष्ट्रीय उद्यान हे येथील सर्वात मोठे उद्यान आहे. २०१२ साली पर्यावरणासाठी अनुकूल अशी धोरणे राबवणारा लात्व्हिया हा जगातील दुसरा सर्वोत्तम देश होता (स्वित्झर्लंड खालोखाल).[४]
+लात्व्हिया हा एक केंद्रशासित देश असून तो ११० नगरपालिका व ९ राष्ट्रीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.
+अझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8456.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8456.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8456.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8471.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8471.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a51943eafb9dc3c387049c4cebe075e31278b71
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8471.txt
@@ -0,0 +1,4 @@
+स्वेतलाना योसिफोव्ना अलिलुयेवा (रशियन:Светлана Иосифовна Аллилуева; სვეტლანა იოსების ასული ალილუევა; (साचा:IPA-ka)}} , स्वेतलाना स्टालिना तथा लाना पीटर्स (२८ फेब्रुवारी, १९२६ - २२ नोव्हेंबर, २०११) ही सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिन आणि त्यांची दुसरी पत्नी नादेझ्दा अलिलुयेवा यांचे सर्वात लहान अपत्य आणि एकुलती एक मुलगी होती. १९६७ मध्ये तिने अमेरिकेला स्थलांतर केले व तेथील नागरिकत्व स्वीकारले. १९८४-८६ दरम्यान अलिलुयेवा सोव्हिएत संघात परतली आणि तिने पुन्हा एकदा सोव्हिएत नागरिकत्व घेतले. [१] अलिलुयेवा स्टॅलिनचे शेवटचे जिवंत अपत्य होती. [२]
+अलिलुयोवाचा जन्म २८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.[३] [४] तिचे जन्मनाव स्वेतलाना स्टालिना असे होते.
+१९६३ मध्ये अलिलुयेवाची भेट भारतीय कम्युनिस्ट कुंवर ब्रजेश सिंग यांच्याशी झाले व ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सिंग सौम्य स्वभावाचे आणि सुशिक्षित होते. ते ब्रॉन्कायक्टेसिस आणि एम्फिसीमाने गंभीर आजारी होते. काळ्या समुद्राजवळ सोची येथे हे जोडपे राहत होते. सिंग १९६५ मध्ये भाषांतरकार म्हणून काम करण्यासाठी मॉस्कोला परतले. त्यांना आणि अलिलुयेवा यांना लग्न करण्याची परवानगी नव्हती. पुढील वर्षी सिंग यां निधन झाले. त्यांचे अस्थि गंगा नदीत टाकण्यासाठी अलिलुयेवाला भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली. २६ एप्रिल, १९६७ रोजी एका मुलाखतीत तिने सिंग यांना आपला नवरा म्हणून संबोधले पण त्यांना कधीही अधिकृतपणे लग्न करण्याची परवानगी नव्हती असेही सांगितले. [५]एम्फिसीम
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8492.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8492.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7aeab15790528270c6b11a7bbb9ea9616924b400
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8492.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाप बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8523.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8523.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3f32d71ac1c386249274f63e6f72e24da1d6c2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8523.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लामा (अर्थ; "प्रमुख" किंवा "महायाजक") ही तिबेटी बौद्ध धर्मातील धर्मगुरूंचे शिर्षक आहे. हे नाव संस्कृत भाषेतील ‘गुरू’सारखेच आहे.
+ऐतिहासिकदृष्ट्या, या शब्दाचा उपयोग आदरणीय आध्यात्मिक गुरू किंवा मठांच्या प्रमुखांसाठी केला जातो. आज हे पद एखाद्या भिक्खु, भिक्खूणी किंवा (न्विंग्मा, कागी आणि शाक्य पंथामधील) प्रगत तांत्रिक व्यवसायी यांना सन्माननीय पदवी देऊन सन्मानाने प्राप्त होण्यास शिकवले जाऊ शकते. तसेच दलाई लामा किंवा पंचेन लामा यांना हे लामा हे पद वापरले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8562.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8562.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c73aa5e1ac46150dd657670f6426f77be03e660
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8562.txt
@@ -0,0 +1 @@
+लायोनेल सिडनी बिर्केट (१४ एप्रिल, १९०५:बार्बाडोस - १६ जानेवारी, १९९८:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजकडून १९३० ते १९३१ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8585.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8e021d0de874b8d2ac11f74325c01b9ec6d1542
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8585.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 33°34′N 101°53′W / 33.567°N 101.883°W / 33.567; -101.883
+
+लॅरेडो (इंग्लिश: Laredo) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. टेक्सासच्या दक्षिण भागात रियो ग्रांदे नदीच्या उत्तर किनाऱ्यावर व अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले लॅरेडो टेक्सास राज्यातील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर असून सॅन डियेगो व एल पॅसो खालोखाल ते अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
+२०१२ साली सुमारे २.४५ लाख लोकसंख्या असलेल्या लॅरेडोमधील ९५.६ टक्के रहिवासी हिस्पॅनिक वंशाचे असून लॅरेडो अमेरिकेमधील सर्वात कमी वैविध्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8623.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8623.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8c07859c4c75a1af8b9701acdb749327836c94a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8623.txt
@@ -0,0 +1 @@
+लाल बहादूर शास्त्री स्टेडियम हैदराबादमधील क्रिकेट मैदान आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8675.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8675.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c230e449ea2acdde7ef2de4eb7c9fd0a94c2faf7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8675.txt
@@ -0,0 +1,6 @@
+लालजी देसाई {इ.स. १९२६ - १३ जानेवारी, इ.स. २००९) हे मराठी गायक होते.
+लालजींचे खरे नाव वासुदेव होते. बालगंधर्वांची गायकी गाणारे लालजी अशी त्यांची ओळख होती. शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले नसतानाही लालजींनी बालगंधर्वांची पदे ऐकून आत्मसात केली होती. बालगंधर्वांना दैवत मानणारे लालजी यांनी मराठी संगीत रंगभूमीवरही गंधर्व गायक म्हणून नावलौकिक मिळवला होता.
+आपल्या जोहार मायबाप या प्रसिद्ध गाण्याचेच नाव त्यांनी आपल्या आत्मचरित्राला दिले. आरवलीचा वेतोबा हे त्यांचे देवस्थान आणि श्रद्धास्थान होते. त्यांच्या आत्मचरित्रात त्या देवतेचा उल्लेख वारंवार येतो.
+'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग चालू होता. लालजी देसाई त्यांचे नाटकातील काम संपवून घाईघाईने घरी जायला निघाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे लग्न होते. विंगेत उभे असलेल्या पु.ल.देशपांडे यांनी अंधारातच लालजींचा हात पकडला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, "उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे"...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
+लालजी देसाई यांच्या दूरचित्रवाणीवर अनेक मुलाखती झाल्या. त्यांतील एका मुलाखतीत ते प्रांजळपणे सांगून मोकळे झाले की, 'मी कुणाकडे गाणं शिकलो नाही. आवाज सांभाळण्यासाठी कुठली पथ्येही मी पाळत नाही. सतत रियाझही नाही. एकच करतो ते म्हणजे फक्त माझ्या दैवताचं म्हणजे बालगंधर्वांचं पूजन'.
+वाऱ्यावरची वरात नाटकाच्या आधी दुसऱ्या नाटकात काम करण्यासाठी पु.ल. देशपांडे यांनी लालजींना बोलावले होते. आपण गाणं चांगलं गाऊ पण अभिनय म्हणजे महाकठीण, असे लालजींना वाटत होते. तरी पुलंच्या आग्रहाखातर हे तिथे गेले आणि तिथे गेल्यावर विजया मेहता, अरविंद देशपांडे यांच्यासारखे दिग्गज पाहिल्यावर लालजींची इतकी भंबेरी उडली की ते तालीम सोडून घरी पळून आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8685.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8685.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..311f8f8437dfbf8fc182da8a0b1e756c9a9571ae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8685.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लालपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8686.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8686.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72524820973f37d00af2fbe93a996576cbf8b988
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8686.txt
@@ -0,0 +1,44 @@
+महा एनजीओ फेडरेशन - २५०० सामाजिक संस्थेची शिखर संस्था
+महाराष्ट्रातील २००० हुन अधिक सामजिक संस्थांची शिखर संस्था म्हणजे महाएनजीओ फेडरेशन . विश्वप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प.पू.श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या प्रेरणेने दि.१५ ऑगस्ट २०१८ रोजी हिची पुणे स्थापना झाली . सामजिक संस्था समाजात निर्हेतूकपणे समृद्ध व सशक्त समाज निर्मितीसाठी काम करत असतात . असे अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत मात्र त्या एक संघ नव्हत्या .त्या सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे कार्य महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून शेखर मुंदडा यांनी केले . उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र लोकनेते मा. देवेंद्रजी फडणवीस सरांचे विशेष मार्गदर्शन संस्थेस लाभते . अध्यात्म , सेवा व समर्पण या तत्वावर महाएनजीओची कार्यप्रणाली आहे . बहुतांश छोट्या सामजिक संस्था उत्तम कार्य करतात मात्र त्यांची नोंद समाजात हवी तशी घेतली जात नाही . काही संस्थांकडे उत्तम प्रकल्प व ते करण्याचे कौशल्य देखील आहे मात्र निधी अभावी ते पूर्ण होऊ शकत नाही. अशा संस्थांना महा एनजीओ च्या वतीने मदत उपलब्ध करून देऊन कार्य केले जाते. महा एनजीओ फेडरेशनने केलेल्या सेवा कार्याचे ४ .५ लक्ष हुन अधिक लाभार्थी आहेत. समाजातील प्रत्येक गरजवतांच्या समवेत संस्था खंबीर पणे आमच्या सक्षमतेनुसार उभे आहोत . समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे संस्थेला महत्वपूर्ण योगदान लाभते .
+नोंदणीकृत असणाऱ्या संस्था ह्या प्रामुख्याने शिक्षण , आरोग्य सेवा , पर्यावरण व्यवस्थापन , महिला सक्षमीकरण, ग्राम विकास , अपंग व विकलांग , कृषी , जल व्यवस्थापन , अनाथ आश्रम , आध्यात्मिक , कचरा व्यवस्थापन , एचआयव्ही / एड्स विषयी कार्य , कायदेशीर सल्ला, गो सेवा ,सामजिक जनजागृती ,कौशल्य विकास , वृद्धाश्रम, सांस्कृतिक ,वंचित मुलांचे पुनर्वसन , उद्योजकता व रोजगार निर्मिती , नदी स्वछता , व्यसनमुक्ती , योग विज्ञान , आदिवासी विकास , बालविकास या २५ विषयांसमवेत अन्य काही महत्वपूर्ण बाबींवर कार्य करतात . या संस्थाना नोंदणी व कार्य पद्धती विस्तार यासाठी महाएनजीओ फेडरेशन संस्थाना पुर्णतः निशुल्क मार्गदर्शन करते. बुधवार पेठ येथील ९० बाधित महिलाना महा एनजीओ प्रत्येक महिन्यास पोषण आहार पुरवते . महाविद्यालयीन मुलांसाठी युवा संवाद हा महत्वपूर्ण उपक्रम संस्था करते . प्रत्येक महिन्यास ग्रामीण भागातील प्रबोधनासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक ५ ठिकाणी कीर्तन सेवेद्वारे प्रबोधन करतात . संस्थेचे आधारस्तंभ व आर्ट ऑफ लिविंगचे ज्येष्ठ शिक्षक मा.चंद्रकांतजी राठी यांचे विशेष योगदान संस्थेच्या प्रत्येक सेवाभावी प्रकल्पात असते . क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सीएसआर प्रकल्पा अंतर्गत पुणे येथील ५००० गरजू व गरीब कुटुंब सदस्याना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला .
+१ ) शेखर मुंदडा - अध्यक्ष संचालक
+२ ) मुकुंद शिंदे - संचालक
+३ ) अक्षय महाराज भोसले - कार्यकारी संचालक
+४ ) गणेशदत्त बाकले - संचालक
+५ ) अमोल उंबरजे - संचालक
+६ ) प्रणिता जगताप - संचालक
+७ ) राहुल पाटील - संचालक
+८ ) शशांक ओंभासे - संचालक
+९ ) महेश सोनी - संचालक
+सन - २०१७ : ५०० सामाजिक स्वयंसेवी संस्था
+सन - २०१८ : १००० सामाजिक स्वयंसेवी संस्था
+सन - २०१९ : १५०० सामाजिक स्वयंसेवी संस्था
+सन - २०२० : २००० सामाजिक स्वयंसेवी संस्था
+सन - २०२१ : २५०० सामाजिक स्वयंसेवी संस्था
+
+प्रत्येक उपक्रमात १०० सामाजिक संस्था यांचा समावेश
+राज्यपाल पुरस्कार [१]
+लालबत्ती परिसरातील महिलाना पोषण आहार वाटप [२]
+महा एनजीओ फेडरेशनचे कार्य समाजास आदर्शवत : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी [३]
+महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील 96 संस्थाना तब्बल ५ लाख रुपयांची आर्थिक मदत [४]
+५००० भिक्षेकरी यांना दिवाळी फराळ वाटप
+[५]
+मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महा एनजीओ फेडरेशन सेवा कार्य अवहाल प्रकाशन [६]
+महा एनजीओ फेडरेशनकडून भिक्षेकऱ्यांची दिवाळी गोड - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
+[७]
+जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन
+[८]
+संतसाहित्याच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाचा प्रयत्न
+[९]
+https://www.mahabatami.com/NGO-meeting
+[१०]
+"बीज राखी सोबत रक्षाबंधन साजरे करूया, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया" हे ब्रीदवाक्य घेऊन महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक तसेच निसर्गाच्या समृद्धतेची वाट दाखवणाऱ्या देशी वाणांच्या बीजांपासून राख्या तयार करण्यात आल्या होत्या. यां उपक्रामाला उद्योजक मा.चंद्रकांत राठीजी यांचे सहकार्य लाभले. पर्यावरणपूरक बीज राखी ही संकल्पना नावीन्यपूर्ण असून सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाच्या होणाऱ्या हाणीला रोखण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. आदिवासी महिलांच्या सहकार्याने बिजराख्या तयार करण्यात आल्या होत्या.[११] राखीमध्ये असलेले विविध प्रकारचे बीज हे ज्यावेळेस पृथ्वीत जाऊन वृक्ष धारण केले त्यावेळेस ते अप्रतिम वाटले. अशा प्रकारची संकल्पना ज्यामुळे राखीचा उपयोग हे वृक्षलागवडीकरिता व बीजारोपण करण्याकरिता झाला हे खूप प्रेरणादायी होते. गेल्या काही वर्षात पारंपरिक राखी बरोबर आधुनिक तसेच तंत्र कौशल्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार करण्यात आल्या. या राख्यांचा अधिक आत्मीयतेने वापर करण्यात आला. असंख्य सुबक आकर्षक तितक्याच मनोहरी राख्यांनी रक्षाबंधनाचा सोहळा दरवर्षी संपन्न होत आहे. त्यासोबतच कलात्मकता, कल्पकता व सौंदर्य अशा गुणवैशिष्टे यांनी सजलेल्या राख्या अनेक बहिणींनी भावांना बांधल्या. अनेक जण आपल्या बुद्धी कौशल्याला ताण देऊन विविध गुणवैशिष्ट्ये सजलेल्या राख्या तयार करतात. या उपक्रमास महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा व कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
+या उपक्रमातील विशेष म्हणजे हे सदर राखी ही पोलीस, डॉक्टर,[१२] कोविड योद्धे यांना आपुलकीने बांधून समाजातील त्यांच्या विषयीचे प्रेम व आदर दर्शवला गेला.[१३] काही ठिकाणी कारागृहातील बंदींना राखी बांधून पुन्हा एकदा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या राखीमध्ये सुती धागा, करंज, बकुळ, चिंच, लाल भोपळा, सीताफळ, टेंभुर्णी, रतनगुंज, काटेसावर, बहावा, भाकर अशा देशी बियांचा वापर करण्यात आला. राखी पर्यावरण पूरक होती. ज्यामध्ये प्लास्टिकचा कोठेही वापर केलेला नव्हता. अनेक महिलांनी यातून प्रेरणा घेऊन घरी देखील काही राखी बनवल्या. बीज संकलन आणि बीजरोपण होऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे हा संस्थेचा उद्देश होता. शिवाय देशी वाण टिकवून ठेवावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
+१)https://mandalnews.com/vidarbha/rakhi-celebrated-seed-in-nandgaon-police-station/
+२)https://www.lokmat.com/bhandara/along-national-service-tree-cultivation-also-necessary-a707/
+महा एनजीओ फेडरेशन आळंदी ते पंढपूर दरम्यान आषाढी वारी (पंढरपूर) मध्ये मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेत 'वारकरी सेवा रथ' कार्यरत आहे. श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूरपर्यंतच्या वारीमार्गात संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यात सहभागी होत दरवर्षी महा एनजीओ फेडरेशनचे तीसहून अधिक स्वयंसेवक वारकऱ्यांना विविध प्रकारची सेवा देतात.
+वारकऱ्यांसाठी औषधे, बिस्कीट, शुद्ध पेयजलच्या बाटल्या, चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचविणे, पायाचा मसाज करणे, कापडी बुटांचे वाटप असे कार्य या रथाच्या माध्यमातून करण्यात येतात. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, चंद्रकांत राठी, यांचे विशेष सहकार्य या सेवा रथास लाभले. महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक व वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले आणि त्यांच्या युवा वारकरी सहकाऱ्यांनी वारी दरम्यान अहोरात्र काम केले.
+श्री क्षेत्र आळंदीपासून पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव ते थेट पंढरपूर पर्यंत अशा विविध मुक्कामाच्या ठिकाणी या रथाद्वारे सेवाकार्य करण्यात येते. सेवा रथाच्या माध्यमातून गो संवर्धन, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार, वृक्ष आणि जल संवर्धन या विषयांवर कीर्तन, प्रवचन आणि भारुड कार्यक्रमाद्वारे समाजप्रबोधन केले जाते. वारकरी संप्रदायातील सामाजिक संघटना तसेच वारीच्या वाटेवर असणाऱ्या गावातील सर्व सामाजिक स्वयंसेवी संस्था यांना सेवा कार्याकडे प्रेरित करण्याचे कार्य हा सेवा रथ करते. वारकऱ्यांच्या विश्वासाला पात्र असणारी आणि निष्ठेने सेवा करणारी संस्था म्हणून महा एनजीओ फेडरेशनने वारी दरम्यान आपले विशेष स्थान मिळवले आहे. वारीच्या प्रत्येक क्षणाची माहिती दृक-श्राव्य माध्यमातून महा एनजीओ फेडरेशनच्या समाजमाध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहचविण्यात येते.
+[१४]
+महा एनजीओ फेडरेशन बुधवार पेठ, पुणे येथील वृद्ध महिलांसाठी दर महिन्याला कार्यक्रम आयोजित करत असतो. लालबत्ती परिसरातील ९० ज्येष्ठ वृद्ध व बाधित महिला यांचे समुपदेशन व आरोग्यासाठी प्रयत्नशील राहत प्रत्येक महिलेस वर्षभर आवश्यक तो पोषण आहार सुपूर्द करण्याचे अभिवचन शेखर मुंदडा यांनी दिले होते. या वाचनाची पूर्तता करत महा एनजीओ फेडरेशन दर महिन्यात पुणे शहरातील बुधवार पेठेत महिला समुपदेशन व पोषण आहार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करतो.[१५]
+उपक्रमाचा कालावधी प्रत्येक महिन्यास आपण जवळपास एक लक्ष रुपयांचा पोषण आहार बुधवार पेठ येथील वृद्ध व बाधित महिलांना वैद्यकीय सल्यानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे.[१६] या परिसरातील महिलांसाठी मागील अनेक दशकांपासून या महिलांसाठी कार्य करत आहे.[१७] या संस्थेस येणाऱ्या समस्या लक्षात घेत महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी संस्थेच्या माध्यमातून उपक्रमांस संरक्षण दिले. या उपक्रमात अक्षय महाराज भोसले उपस्थितांच्या सोबत महिलांचे समुपदेशन करतात.[१८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8689.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8689.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..17e8c3482f54e5315cb2ed3785401758b743c3f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8689.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+लालबाग परळ (हिंदी नाव: सिटी ऑफ गोल्ड) हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. मुंबई शहरामधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या लालबाग परळचे दिग्दर्शन महेश मांजरेकरने केले असून शशांक शिंदे, सीमा विश्वास व अंकुश चौधरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.
+ऐंशीच्या दशकातील गिरणगावामधील गिरणीकामगारांच्या अयशस्वी ठरलेल्या वादग्रस्त संपामुळे एका कुटुंबाची झालेली वाताहत ह्या चित्रपटामध्ये रंगवली गेली आहे. लालबाग परळ चित्रपट सिटी ऑफ गोल्ड ह्या नावाने एकाच वेळी हिंदीमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8698.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8698.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dcc7f2052f9e0a64a65e9b8cf917d5402585afaf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8698.txt
@@ -0,0 +1 @@
+लालरेमसियामी ह्मारझोटे (३० मार्च, २०००:कोलासिब, मिझोरम, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8734.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a4a2f6bc2060161b82d6e4df3c79252aa2776fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8734.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8769.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8769.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..246092049fdaa3e84741ed7f24431180fbdc6eee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8769.txt
@@ -0,0 +1 @@
+लास व्हेगस हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. गलिनास नदीच्या काठी वसलेले हे शहर सान मिगेल काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,४०८ होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8773.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..246092049fdaa3e84741ed7f24431180fbdc6eee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8773.txt
@@ -0,0 +1 @@
+लास व्हेगस हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. गलिनास नदीच्या काठी वसलेले हे शहर सान मिगेल काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४,४०८ होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8801.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8801.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3dd8bbf917f10bf28c1d76f4e1e9376c22f6e5a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8801.txt
@@ -0,0 +1,4 @@
+[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
+दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)
+लहिरू थिरिमन्ने (सिंहला: ළහිරු තිරිමාන්න) हा एक श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा थिरिमन्ने सध्याच्या घडीला श्रीलंका एकदिवसीय संघाचा उप-कर्णधार आहे.
+थिरिमन्नेने आजवर ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतके व १२ अर्धशतकांसह २,१२७ धावा फटकावल्या आहेत व ३ बळी घेतले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_882.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_882.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e84ae96b3deb42533b4d0036c52195de3856c4c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_882.txt
@@ -0,0 +1 @@
+रविजा संदारुवान (जन्म २२ जून १९९२) हा एक श्रीलंकेत जन्मलेला क्रिकेट खेळाडू आहे जो कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[१] त्याने २७ डिसेंबर २०१२ रोजी श्रीलंकेतील २०१२-१३ प्रीमियर लिमिटेड षटकांच्या स्पर्धेत सारसेन्स स्पोर्ट्स क्लबसाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[२] 30 मार्च २०१३ रोजी २०१२-१३ प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने सॅरासेन्स स्पोर्ट्स क्लबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8847.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8847.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb06bbb6dac812c62a4cac75db21d52423c5b106
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8847.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिंकन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8872.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8872.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..086cb8ea936aaae799e4d148c25053c42caf7606
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8872.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
+भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.[२] २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.[३] म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8873.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8873.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5b6140f2fd69a210e66681848bed46fa0a674a6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8873.txt
@@ -0,0 +1,7 @@
+लींग जीहान (जन्म c.1987) एक चीनी व्यवसाय कार्यकारी आणि उद्योजक आहे. सण २०१५ मध्ये तिने टेकबेस नावाचे कंपनी खोलीले,जी बेजिंग शहराचे सर्वप्रताम ज्यांनी महिलांना ऑनलाईन तेचनॉलॉजि एंटरप्राइज प्रोत्साहन दिले [१] .ती जगातील सुमारे 30 तरुण व्यापारी स्त्री त्यांच्या "30 अंतर्गत 30" पुढाकार ठळक एक बीबीसी यांनी निवड झाली.[२]
+२००८ मध्ये सरकारच्या पेकिंग विद्यापीठाच्या स्कूल पासून पदवीधर झाल्यानंतर लींग ल्योन, फ्रान्स मध्ये एमलोयन बिझनेस स्कूल एक विनिमय विद्यार्थी होण्यापूर्वी २००९ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यापार मध्ये एक मास्टर्स मिळविण्याचे गेला.त्यानंतर, ती चांगयोऊ आणि बैडू विविध चीनी कंपन्या मध्ये विपणन आणि मोक्याचा व्यवस्थापन काम केले. ती बीजिंग, तरुण व्यावसायिक महिला सक्षम शेरल सांडबर्ग स्थापन झालेल्या पाया कलणे एक कळ सदस्य झाले. एक मॉनिटरींग प्रकल्पास सहाय्य करताना, ती अनेक महिला पदवीधर ऑनलाइन व्यवसाय सुरू मध्ये स्वारस्य होते शोधला. एक परिणाम म्हणून, ती महिला त्यांच्या तांत्रिक क्षमता विकसित शकते कुठे शोध टेकबेस येथे भेट द्या करण्यासाठी प्रेरणा होती.[१]
+तरुण स्त्रियांसाठी मुख्य समस्या एक लोकांनी स्टार्टअप निधी प्राप्त करण्यासाठी जास्त शक्यता कमी आले होते. तिने ते इंटरनेट निष्णात झाले नाही, तर त्यांच्या भविष्यातील धोका असेल लक्षात आले. २०१५ मध्ये टेकबेस येथे भेट द्या संस्थापक, ती लगेच आयोजित "तिचे प्रारंभ अप", उद्योजकतेसाठी स्पर्धा जवळजवळ १०० सहभागी संघ ती उपक्रमला भेट देऊन आर्थिक आणि तांत्रिक आधार मिळवली जे आकर्षित. ती साहस 50 दशलक्ष युआन (US $ ७.७ दशलक्ष) बदलता यशस्वी
+[३]
+त्याच्या दात येणे समस्या असूनही टेकबेस येथे भेट द्या आता जोमदार आहे. बीजिंगच्या हैडियांन जिल्ह्यातच, तो आता 50 गुंतवणूक आणि सेवा संस्था त्यांना स्वतःच्या व्यवसाय सुरू मदत करण्यास तयार संबंध आहे. जून 2016 म्हणून, यशस्वी 2015 "तिचे स्टार्टअप" स्पर्धा बीजिंग तसेच इतर मोठ्या चीनी शहरात पुनरावृत्ती होणार होते.[१]
+
+खालील प्रमाणे लींग तिच्या व्यवसाय सारांश[१] "टेकबेस येथे भेट द्या प्रारंभ व्यवसाय आणि महिला ग्राहकांना दोन्ही महिला सेवा उपलब्ध आहे. आम्ही व्यवसाय माहिती शेअर करणे, व्यवसाय सुरू स्त्रियांना एक मंच देऊ, त्यामुळे ते. आम्ही देखील वैज्ञानिक आणि तांत्रिक ऑनलाइन उत्पादने परिचय त्यांच्या व्यवसाय विकसित करण्यासाठी त्यांच्या क्षमता सुधारू शकतो महिला ग्राहकांना, त्यामुळे ते उत्पादने वापरता तेव्हा ते चांगले जीवन आनंद घेऊ शकता. "नोव्हेंबर २०१५ साली लींग यांना BBCच्या "३० अंतर्गत ३०" मध्ये सर्वात यशस्वी महिला आयोजक[२] म्हणून सन्मान दिला. त्यांना Forbes २०१५ "३० अंतर्गत ३०" सामाजिक आयोजक म्हणून सन्मानित केले आहे.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8896.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8896.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..302d177577bef9ed7493d14024c0ff5248d96ae4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8896.txt
@@ -0,0 +1 @@
+लिंगसुगुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8929.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8929.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b46de7d0daf9ddcecdcad0e4250c0a7dfd44cc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8929.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिंडन बेन्स जॉन्सन (इंग्लिश: Lyndon Baines Johnson), लघुनाम एलबीजे (रोमन लिपी: LBJ) (२७ ऑगस्ट, इ.स. १९०८ - २२ जानेवारी, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते २० जानेवारी, इ.स. १९६९ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. जॉन एफ. केनेडी याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा अमेरिकेचा ३७वा उपराष्ट्राध्यक्ष होता. नोव्हेंबर, इ.स. १९६३मध्ये केनेडीची हत्या झाल्यावर याने राष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहिली. केनेडी प्रशासनाची मुदत पुरी झाल्यानंतर इ.स. १९६४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत विजयी होऊन हा पुन्हा अध्यक्षपदावर बसला. जॉन्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.
+उपाध्यक्षीय व अध्यक्षीय कारकिर्दींपूर्वी जॉन्सन इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या कालखंडात अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९४९ ते इ.स. १९६१ या काळात अमेरिकेची सेनेट सभागृहात त्याने टेक्सासाचे प्रतिनिधित्व केले.
+त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत नागरी हक्क, सार्वजनिक प्रसारण, वैद्यकीयसेवा (मेडिकेअर), वैद्यकीयसाह्य (मेडिएड) इत्यादी सुविधा व शिक्षणसाह्य इत्यादी क्षेत्रांसाठी उदार कायदे संमत झाले. मात्र परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर जॉन्सन प्रशासनाने व्हियेतनाम युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला. व्हियेतनाम युद्ध निर्णायक रित्या न संपता दीर्घ काळ लांबण्याची लक्षणे दिसू लागली, तसतसे त्याला वाढत्या पक्षांतर्गत, तसेच लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पुढ्यात ठाकलेल्या इ.स. १९६८ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी पुन्हा उभे राहण्याची संधी न घेता त्याने माघार घेतली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8948.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8948.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..363e4e0504c63f4440bfc860f9423dfd453b77df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8948.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लिंडा चिन (जन्म १९६८) एक चीनी-अमेरिकन वैद्यकीय डॉक्टर आहे.[१] ती बोर्ड-प्रमाणित त्वचाविज्ञानी आहे जी टेक्सास विद्यापीठ एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरच्या जीनोमिक मेडिसिनच्या संस्थापक विभागाच्या अध्यक्षा आणि प्राध्यापक होत्या, तसेच एमडी अँडरसन इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड कॅन्सर सायन्सच्या वैज्ञानिक संचालक होत्या.२०१२ च्या उत्तरार्धात तिची राष्ट्रीय अकादमींच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन सदस्य म्हणून निवड झाली.[२]
+जेव्हा ती १५ वर्षांची होती, तेव्हा चिन आणि तिचे कुटुंब ग्वांगझू, चीन येथून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यानंतर तिने फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले जेथे १९८४, ती तिच्या वर्गाची व्हॅलेडिक्टोरियन होती. १९८८ मध्ये, चिनने ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली, तिला न्यूरोसायन्समध्ये बीएससाठी मॅग्ना कम लॉड सन्मान मिळाला. तिने १९९३ मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनमधून वैद्यकीय पदवी मिळवली. त्यानंतर, तिने न्यू यॉर्क शहरातील न्यू यॉर्क-प्रेस्बिटेरियन हॉस्पिटलमध्ये तिचे पदव्युत्तर क्लिनिकल आणि वैज्ञानिक प्रशिक्षण सुरू केले. १९९४ ते १९९७ पर्यंत, चिनने अल्बर्ट आइनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनमधून तिची संशोधन फेलोशिप पूर्ण केली जिथे ती त्वचाविज्ञानाची मुख्य निवासी देखील होती.[३]
+चिन टेक्सास विद्यापीठाच्या एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरमध्ये २०११ मध्ये जीनोमिक मेडिसिन विभागाचे अध्यक्ष आणि इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड कॅन्सर सायन्सचे वैज्ञानिक संचालक म्हणून रुजू झाले. ती आंतरराष्ट्रीय कर्करोग जीनोम कन्सोर्टियमच्या वैज्ञानिक सुकाणू समितीला मदत करते.[४]
+२०१२ मध्ये, चिन कॅन्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ टेक्सास (सीपीआरआयटी) च्या वादग्रस्त अनुदान पुरस्कारात सामील होता. ह्यूस्टन क्रॉनिकलच्या तपासणीत असे सूचित होते की ने अंदाजे $१८ दशलक्ष अनुदानासाठीचा तिचा अर्ज घाईघाईने हाताळला होता, ज्याची रचना स्वतःच्या वैज्ञानिक समीक्षकांना रोखण्यासाठी केली गेली होती. ती २०१४ लीला आणि मरे ग्रुबर मेमोरियल कॅन्सर रिसर्च अवॉर्डची प्राप्तकर्ता आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8973.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8973.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56fa551a92fdfe779f477e29916da51f7cbd7d0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8973.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिंबाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8995.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8995.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9cfb1f4f31dcbdeef06e2761a88b797c205809cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_8995.txt
@@ -0,0 +1 @@
+लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9033.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9033.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bce8595272bb4b6e09933612be8894e84717ffe8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9033.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9035.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9035.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9035.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मे ४, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9051.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9051.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9db943962648fbb10b21eaa0370e1f8128502fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9051.txt
@@ -0,0 +1,11 @@
+
+लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स (प्रबोधन
+)काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्दो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राऊन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.
+लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडील सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला व्हेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने व्हेरोशिओकडे केला. याचवेळी त्याने स्वतःहून इतर शाखांचाही अभ्यास चालू ठेवला.
+लिओनार्दो दा व्हि्न्ची हे प्रबोधनयुगातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला,स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. आपली चित्रे वास्तववादी बनावित यासाठी त्यांनी शरीर शास्त्राचा अभ्यास केला . मानवी चेहरे व शरीर कृतींवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या
+लिओनार्डोची सर्वोत्कृष्ठ समजली जाणारी ,प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे 'मोनालिसा'च चित्र.मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत.फ्रान्सेस्को दि बतोर्लमिओ डेल गीओकोन्डो नावाच्या एका व्यापाराच्या मोनालिसा उर्फ मैडोना लिसा नावाच्या चोवीस वर्ष्याच्या वर्ष्याच्या बायकोच हे चित्र होत.
+लिओनार्डो ने काढलेल्या 'म्याडोना ओन दि रॉकस' , 'लास्ट सपर' आणि 'मोनालिसा' यांसारख्या मोच्क्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झाल.
+चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्रही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणून ओळखतात.
+द लास्ट सपर
+लिओनार्डोची सर्वोत्कृष्ठ समजली जाणारी ,प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे 'मोनालिसा'च चित्र.मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकत.फ्रान्सेस्को दि बतोर्लमिओ डेल गीओकोन्डो नावाच्या एका व्यापाराच्या मोनालिसा उर्फ मैडोना लिसा नावाच्या चोवीस वर्ष्याच्या बायकोच हे चित्र होत.
+लिओनार्डो ने काढलेल्या 'म्याडोना ओन दि रॉकस' , 'लास्ट सपर' आणि 'मोनालिसा' यांसारख्या मोच्क्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झाल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9056.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9056.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b62bfcf1b6b3b8bdf56b50ef2a4e655178182982
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9056.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिओनार्डो डिकॅप्रियो हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. टायट्यानिक मधील भूमिकेसाठी त्याला मुख्य करून ओळखले जाते.
+तसेच "कॅच मे ईफ यू कॅन" या चित्रापटासाठी साथी त्याला विशेष पसंती मिळाली होती.
+त्याचे गाजलेले चित्रपट-
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9065.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9065.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b62bfcf1b6b3b8bdf56b50ef2a4e655178182982
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9065.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिओनार्डो डिकॅप्रियो हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. टायट्यानिक मधील भूमिकेसाठी त्याला मुख्य करून ओळखले जाते.
+तसेच "कॅच मे ईफ यू कॅन" या चित्रापटासाठी साथी त्याला विशेष पसंती मिळाली होती.
+त्याचे गाजलेले चित्रपट-
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9070.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9070.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7efdb72dae7b93ec69258ce293bda41fe80bc41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9070.txt
@@ -0,0 +1,13 @@
+लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.
+ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४ व इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.
+मॅनिफेस्टो
+मार्क्स · लेनिन
+कम्युनिस्ट पक्ष
+भाकप · माकप
+देशात
+सोवियत संघ
+चीन
+क्युबा
+व्हियेतनाम
+उत्तर कोरिया
+लाओस
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9077.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9077.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..968712f54baf047e012ee52c72e70e5a390a8623
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9077.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लियोपोल्ड कॅफे मुंबईच्या कुलाबा भागातील होटेल आहे. कुलाबा पोलीस ठाण्याशी असलेले हे होटेल कुलाबा कॉजवेपासून जवळ आहे.
+याची सुरुवात १८७१मध्ये झाली होती.
+नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी दहशतवाद्यांनी येथे हल्ला चढवला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_912.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c096850c0d367bfbafcea3af019d463f30378b7f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_912.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रवी हे ताक व अन्य काही पदार्थ घुसळण्याचे साधन आहे.
+या साधनाद्वारे प्रामुख्याने ताक घुसळले जाते. रवी हे साधन लाकडापासून, प्लास्टिकपासून, लोखंडापासून, व काही इतर धातूंपासून बनवलेले असते. या साधनाचा वरचा भाग तळाहाताने घासत खालील भांड्यातील पदार्थ घुसळला जातो.
+आधुनिक काळातील विद्युत घुसळणी हे रवीऐवजी वापरले जाणारे यंत्र आहे. हे यंत्र विद्युत उर्जेवर चालते. या यंत्राद्वारे श्रम वाचते.
+पुराणातील समुद्रमंथन करताना देव व दानव यांनी मेरू पर्वताचा रवीसारखा आणि वासुकी नागाचा दोर केला. या घुसळणीतून १४ रत्ने निघाली असे मानले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9129.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9129.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ba21d949a51681a85528289776f0563d26dce69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9129.txt
@@ -0,0 +1 @@
+लिझाद बायरन विल्यम्स (१ ऑक्टोबर, १९९३:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9148.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9148.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de423b96c7438d07cf2356b74aa851cb88031bbf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9148.txt
@@ -0,0 +1 @@
+लिटलटन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9150.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9150.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de423b96c7438d07cf2356b74aa851cb88031bbf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9150.txt
@@ -0,0 +1 @@
+लिटलटन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9162.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..970e422553be4e6483d1e9da1cb238a5fc21eec4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9162.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेडो भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.
+स्टिलवेल रोड हा भारत, म्यानमार व चीन यांना जोडणारा रस्ता येथून सुरू होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9192.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b490dbf98bf2b8f5bbe76d418a1553c830489aa4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9192.txt
@@ -0,0 +1 @@
+लिन डेनहोम (२२ ऑक्टोबर, १९३९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ ते १९७७ दरम्यान ८ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9239.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e5a525cf69d5280b6eb603a7d37108642be9079f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9239.txt
@@ -0,0 +1,7 @@
+लिब्रलायजेशन्स चिल्ड्रेन: जेंडर, युथ अंड क्नज्युमर सिटीजनशीप इन ग्लोबलायजिंग इंडिया[१] हे मानववंशास्त्रज्ञ रिटी. ए.लुकोस[२] यांनी लिहिलेले पुस्तक आहे. सदर पुस्तक २०१० मध्ये ओरीयेंट ब्लॅक्स्वॅन यांनी प्रकाशित केले आहे. यामध्ये केरळ मधील मध्यम वर्गीय (non-elite) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लोकलेखापद्धतीने अभ्यास केला आहे.
+भारतामध्ये कशाप्रकारे तरुण आणि लिंगभाव हे जागतिकीकरणाच्या राजकारणासाठी क्षेत्र बनतात याचे सखोल अभ्यास लीब्रलायझेशन्स चिल्ड्रेन यामध्ये केला आहे. लुकोस दाखवून देतात कि, कशाप्रकारे जागतिकीकरणावरील अस्वस्थता लिंगभाव राजकारणाचे अनेक प्रकार स्पष्ट करतात. या विस्तारित जनाच्या उपयुक्ततावादी संस्कृतीमध्ये स्त्रियांचे सार्वजनिक ठिकाणातील स्थान आणि लैंगिक शोषण घडवले जाते. पुरुषत्वाचे आणि स्त्रीत्वाचे अनेक प्रकार कि, ज्यातून तरुण लोक शिक्षणाचे सार्वजनिक अवकाश आणि एकूणच उपयुक्ततावादी संस्कृती (commodity culture)चालवतात याचा त्या आढावा घेतात. त्याचबरोबर त्या भारतातील आणि केरळमधील लिंगभाव विषयक ज्ञानाच्या उत्पादनासाठीच्या विविध स्थानांमध्ये मध्यस्थी करतात. पुस्तक अशा काही महत्त्वाच्या सांस्कृतिक व्यवहारांवर प्रकाश टाकते कि ज्याला तरुण लोक त्यांच्या जीवनाचे ग्रहणकर्ते आणि नागरिक समजतात.
+जागतिक भारतातील युवक, लिंगभाव आणि चंगळवाद याचा सखील अभ्यास करण्यासाठी केरळ हे क्षेत्र निवडण्यामागच्या कारणांचा आढावा पहिल्या प्रकरणामध्ये घेण्यात आला आहे. डावी राजकियतेच्या उद्यामागे ऐतिहासिकरित्या उच्च जातीमध्ये असलेले मातृवंशीय नातेसंबंध ही महत्त्वाची व्यवस्था केरळमध्ये असलेली दिसते. त्यामुळे केरळची याप्रकारची पार्श्वभूमी लेखिकेने रेखाटली आहे आणि त्याचबरोबर १९९० च्या दशकातील जागतिकीकरणाचा उदय आणि राष्ट्रीय स्थलांतर याविषयक मांडणी केलेली आहे.
+दुसऱ्या प्रकरणामध्ये कशाप्रकारे उपभोगाचे नवे संच आणि ज्यावर युवक आणि युवती सार्वजनिक जीवनामध्ये दावे करतात त्याचे परीक्षण केले आहे. या उपभोगाच्या व्यवहारांचा प्रादुर्भाव विविध चालीरीती, पोशाख, चित्रपट आणि सौंदर्य साधनांवर झालेला दिसतो.
+तिसऱ्या प्रकरणामध्ये आधुनिक प्रेमाच्या कथनांवर प्रकाश टाकला आहे. ही कथने स्त्रिया त्याचा शिक्षण आणि काम यामधील प्रवेश कशाप्रकारे समजून घेतात याविषयक मांडणी करते.
+चौथ्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये विद्यार्थी राजकारणाच्या अवकाशाचे पुरुषी आधाराचे परीक्षण केले आहे कि जे वासाहतिक आणि उत्तर वासाहतिक विकासामध्ये दृढ झाले होते.
+पाचव्या प्रकरणामध्ये शिक्षण आणि जात याविषयक मांडणी केली आहे. विशेषतः यामध्ये अस्मितेचे राजकारण आणि कनिष्ठ जातीय महाविद्यालयीन अवकाशातील धर्मनिरपेक्षता याविषयक सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर समकालीन जात, समुदाय आणि धर्म यातील परिवर्तन कि ज्यावर हिंदू राष्ट्रवादामुळे परिणाम होत आहे याविषयकचे दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_924.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_924.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2c320a7fb12d3bd3753f5a95736a976dc966f64
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_924.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रवि तेजा (२६ जानेवारी, १९६८) हे दक्षिणात्य चित्रपट अभिनेता असून मुख्यतः अनेक तेलुगु चित्रपटात त्यांनी काम केलंय. रवि तेजा विशेष करून एक्शन-कॉमेडी चित्रपटासाठी ओळखले जातात.
+त्यांनी प्रथम इ.स. १९९० मध्ये कर्तव्यम या तेलुगू चित्रपटात काम केले. नंतर अल्लारी प्रियुदु, निंने पेल्लादाता, सिंधुरम अशा चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या. त्याच सोबत काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले.
+रवि तेजा यांचे एक बंधू, भूपतिराजू भरथ राज यांचा एका रोडवरील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9240.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9240.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c94314b2757ab72c4f46a7d3f06acf5736ae8239
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9240.txt
@@ -0,0 +1 @@
+गुणक: 50°43′N 15°4′E / 50.717°N 15.067°E / 50.717; 15.067
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9245.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9245.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f349e6594a23061d6a2af0011834d57def24e01
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9245.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिबर्टी काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_926.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_926.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51c2dd627a3e27e78ff1608913174d8e4abd9130
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_926.txt
@@ -0,0 +1,14 @@
+रवी पटवर्धन (जन्म : ६ सप्टेंबर १९३७; - डिसेंबर २०२०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २००हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
+बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.
+आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आले होते. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.
+पटवर्धनांची आई नव्वदीपर्यंत ठणठणीत होती. नऊवारी नेसून बुलेटवर मागे बसून बिनधास्त फिरायची. तरुणपणी ती घोडेस्वारीसुद्धा करायची. तिची व्यायामाची आवड रवी पटवर्धन ह्यांच्यात उतरली.
+"माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मृत्यू अटळ आहे. पण मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे," असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे ६ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणायला ‘मृत्यू’ जिंकला, पण म्हणून रवी पटवर्धन यांची ‘जिद्द’ हरली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते मृत्यूला झुंज देत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक राहिले, हाच त्यांचा विजय.वयपरत्वे शारीरिक मर्यादा आल्यात, पण रवी पटवर्धन यांनी त्यांच्यापुढे हार मानली नाही. अखेरपर्यंत ते रंगभूमीची सेवा करत राहिले.
+वयाच्या ८० व्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले.
+रवी पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहत होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
+१९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो.म. पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’ हे नाटक सादर झाले. त्यात पटवर्धन होते. रिझर्व्ह बँकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची त्यांनी लेखक पारखी यांच्याकडे प्रवानगी मागितली, त्यांनी ती दिली आणि हा प्रयोग झाला. यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता, पण काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान नुकताच या नाटकाचा प्रयोग केला असल्याने ‘तुम्ही आमच्या नाट्यसंस्थेतर्फे प्रयोग सादर कराल का’, अशी विचारणा पगार यांनी केल्यावर बँकेचाच कलाकार संच घेऊन पटवर्धनांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले. रवी पटवर्धन या नाटकात ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका करत होते.
+पुढे याच यशवंत पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’ या व्यावसायिक नाटकातही रवी पटवर्धन यांनी काम केले. १९७० मध्ये ‘नाट्यनिकेतन’च्या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आणि मो.ग. रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत शांता जोग होत्या.
+इंडियन नॅशनल थिएटरने वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेन्री’ करायचे. या नाटकानंतर वि.वा. शिरवाडकर यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या.
+पुढे रवी पटवर्धनांनी विजया मेहता यांनी बसविलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकात ‘अमात्य राक्षस’, जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात ‘पोलीस अधिकारी’ या भूमिका केल्या; ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’, ‘तुघलक’, ‘अपराध मीच केला’ आदी नाटके केली.
+१९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ नाटकात रवी पटवर्धांना काम मिळाले मला काम मिळाले. त्यांना या नाटकामुळे नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, दाजी भाटवडेकर, दुर्गा खोटे या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले.
+दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात ‘गप्पागोष्टी’ नावाचा एक २२ मिनिटांचा उपकार्यक्रम असे. ‘गप्पागोष्टीं’मध्ये रवी पटवर्धन ‘वस्ताद पाटील’ असत. त्यांची ही भूमिका ज्यांनी पाहिली त्यांच्या ती अजूनही स्मरणात असेल. शिवाजी फुलसुंदर हे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. मनोरंजनाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रबोधन होईल, असा हा ‘गप्पागोष्टी’ नामक कार्यक्रम होता. पटवर्धनांचा रेडिओसाठी प्रायोजित कार्यक्रम करणारा एक चमू होता. त्यातले मानसिंग पवार हे माया गुजर, राजा मयेकर, वसंत खरे, जयंत ओक, पांडुरंग कुलकर्णी आणि रवी पटवर्धनांना घेऊन गप्पागोष्टी सादर करीत. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की ‘बीबीसी’ या जगविख्यात वृत्तवाहिनी कडूनही त्याची दखल घेतली गेली. १०० भाग प्रसारित झाल्यानंतर तो कार्यक्रम थांबविला. हा कार्यक्रम ‘वन शॉट, वन टेक’ व्हायचा. चित्रीकरणापूर्वी थोडा वेळ तालीम करून थेट सादरीकरण व्हायचे.
+रवी पटवर्धनांनी काही नाटकांची निर्मितीही केली आहे, ती नाटके अशी :
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9288.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9288.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ada299ff84a7e09ec1dcc1f80daaba06ec15f56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9288.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लिफ्मोसाईट्स या पांढऱ्या रक्त पेशीच्या एक प्रकार आहे. त्या प्रतिकार शक्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात.
+त्या गोलाकार पांढऱ्या रक्त पेशी असतात. त्यांचा व्यास ७-८ मायक्रॉन असते.
+त्यांचे पांढऱ्या रक्त पेशीतील प्रमाण २५% ते ४०% असते.
+लिफ्मोसाईट्चे खालील प्रकार आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9291.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9291.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03006e4720f019ac5b919b1b9254c31c8223d9dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9291.txt
@@ -0,0 +1,12 @@
+कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे.
+लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे. जाड साल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल. बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.
+लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, कागदी लिंबू, वगैरे.
+१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.
+२. पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.
+३.वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळतात. व गरम पाण्याने स्नान करतात. कंड कमी होते..
+४.नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
+५. सुंदर केसांसाठी लिंबू :
+जर डोक्यावरचे केस किंवा टाळूवरची त्वचा तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावतात. जास्त प्रमाणात लावल्यास केस ब्लीच होतात.. मात्र थोडासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळास लावणे योग्य असेल. रोजचा किंवा सतत लिंबाचा उपयोग केसांवर म करता फक्त गरजेनुसार करतात. मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात. कृत्रिम उत्पादनांचा वापर न करता केस सुंदर आणि सुगंधी होतात. गरमीच्या दिवसात घामाने आणि धुळीने केस मळतात, त्यामुळे लोक केस वारंवार धुतात. लिंबाचा योग्य प्रमाणातला वापर केसांना चमकदार व गुळगुळीत बनवतो. अतिवापराने केस कोरडे होऊ शकतात.
+लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करतात आणि वारंवार चोखतात. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाल्यास रोज लिंबाचा सरबत घेतात. त्याने भूक वाढते,अन्न पचते व शौचास साफ होते.
+अन्न खाण्याची इच्छा होत नसेत तर लिंबाची चतकोर फोड सालासकट खाल्ल्यास उपयोग होतो.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9331.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9331.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa2620787810c778c404166b84bb22dc91bf01d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9331.txt
@@ -0,0 +1,26 @@
+लिओ एसाकी हे शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9340.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9340.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9340.txt
@@ -0,0 +1,2 @@
+मे ६, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9345.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9345.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9345.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१]
+प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत.
+रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9402.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..907cc5628cc567560061a4c93f2b030fac7c219d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9402.txt
@@ -0,0 +1,6 @@
+लिवरपूल फुटबॉल क्लब हा प्रिमियर लीग फुटबॉल मधील लिवरपूल, इंग्लंड स्थित क्लब आहे. हा क्लब इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब असून त्यांनी इतर कोणत्याही क्लब पेक्षा जास्त युरोपियन कप जिंकलेले आहेत. आजवर सहा युरोपियन कप, तीन युरोप लीग आणि तीन युएफा सुपर कप जिंकलेले आहेत. तसेच त्यांनी १८ सर्वसाधारण लीग विजेतेपद, सात एफए कप , आठ लीग कप, आणि १५ एफए कम्युनिटी शील्ड्स जिंकलेले आहेत. असे जरी असले तरी प्रिमियर लीगला १९९२ साली सुरुवात झाल्यापासून त्यांना ती जिंकता आली नव्हती. २०२० मध्ये करोना महामारीमध्ये झालेल्या या लीगमध्ये तब्बल 30 वर्षांनी त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. [१]
+संघाची स्थापना १८९२ साली झाली आणि पुढच्याच वर्षी त्यांचा फुटबॉल लीग मध्ये समावेश झाला. स्थापना झाल्यापासूनच त्यानी एन्फिल्ड वर सामन्यांचे आयोजन केले आहे. लिवरपूल संघाने इंग्लंड आणि युरोपमधील एक अत्यंत बलशाली फुटबॉल संघ म्हणून स्वतःला १९७०-८० च्या दरम्यान प्रस्थापित केले. या काळात बिल शांकली आणि बॉब पेस्ली यांच्या नेतृत्वाखाली संघाने ११ लीग करंडक आणि सात युरोपियन ट्रोफिज जिंकल्या. राफा बेनिटेज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार स्टीवन जेरार्ड याच्या नेतृत्वाखाली मध्यंतराला ३-० ने पिछाडीवर असतानाही २००५ साली एसी मिलान संघाविरुद्ध सामना जिंकून लिवरपूल पुन्हा एकदा युरोपियन विजेते बनले.
+२०१३-१४ साली लिवरपूल हा जगातील नववा सर्वाधिक मिळकत असेलला फुटबॉल क्लब होता, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे €३०६ मिलियन इतके होते ,[२] आणि २०१५ साली ९८२ मिलियन डॉलर्स इतक्या मुल्ल्यासह जगातील आठवा सर्वात श्रीमंत फुटबॉल संघ होता. [३]
+या संघाचे समर्थक हे दोन अतिशय दुःखद अशा घटनांचे साक्षीदार राहिलेले आहेत. या पैकी पहिली म्हणजे १८९५ साले घडलेली हेसेल स्टेडियम दुर्घटना जिथे स्टेडियममधील एक भिंत कोसळून त्याखाली ३९ समर्थक मारले गेले होते . यामध्ये बहुतांशी समर्थक हे इटालियन आणि जूवेंटस या संघाचे समर्थक होते. या घटनेनंतर सर्व इंग्लिश संघांना सर्व प्रकारच्या युरोपियन स्पर्धांमधून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. दुसरी घटना म्हणजे १९८९ सालची हिल्सबोरो दुर्घटना ज्यामध्ये मैदानात चेंगराचेंगरी होऊन लिवरपूलचे ९६ समर्थक प्राणास मुकले होते. १९६४ साली संघाने आपला लाल शर्ट आणि पांढरी चड्डी हा पोशाख बदलून सर्व लाल केला,जो आजतागायत तसाच आहे. "यू विल नेवर वॉक अलोन" हे या संघाचे स्फूर्तीगीत आहे
+लिवरपूल फुटबॉल संघाची स्थापना ही एव्हर्टन फुटबॉल संघाचे प्रशासक आणि क्लबचे अध्यक्ष व एन्फिल्ड या जमिनीचे मालक जॉन हुल्डींग यांच्यातील वादामुळे झाली. स्टेडीयममध्ये आठ वर्षे घालवल्यानंतर १८९२ साली एव्हर्टन संघाचे गूडीसन पार्क येथे स्थलांतर झाले आणि हुल्डींग यांनी एन्फिल्ड मैदानावर खेळण्यासाठी लिवरपूल फुटबॉल क्लब या संघाची स्थापना केली. [४] संघाचे मूळ नाव जे "एव्हर्टन फुटबॉल क्लब आणि एथलेटिक्स ग्राउंड " असे होते ते मार्च १८९२ मध्ये लिवरपूल फुटबॉल क्लब असे करण्यात आले. फुटबॉल असोसिएशन ने एव्हर्टन या नावास नकार दिल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर लिवरपूल फुटबॉल क्लब या नावासस औपचारिक मान्यता मिळाली. संघाने पदार्पणाच्या हंगामातच लँकेशायार लीग ही स्पर्धा जिंकली आणि १८९३-९४ च्या फुटबॉल लीगच्या द्वितीय श्रेणीत प्रेवेश केला. यामध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर संघाने प्रथम गटात प्रवेश केला आणि १९०१ साली तसेच पुन्हा १९०६ साली ती लीग जिंकली.
+लिवरपूल फुटबॉल संघ २०२० मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले. करोना संकटकाळात सर्व स्पर्धांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र २०२० मध्ये काही देशांत फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या. त्या वेळी लिवरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले होते. १९९० नंतर तीस वर्षांनी लिवरपूलने हे विजेतेपद मिळविले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9426.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9426.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9426.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9428.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9428.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d5cf023e5d3c1852372ecc04803012d6db7cf64
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9428.txt
@@ -0,0 +1,2 @@
+Official
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_943.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_943.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a9bfbb1be2d440e080347285145797eb185388c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_943.txt
@@ -0,0 +1 @@
+एस. रवी तथा रवी सुंदरम (२२ एप्रिल, इ.स. १९६६ - ) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9444.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9444.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2af8454c570103c2d4c9d964fb7734599eaf612
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9444.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिसा व्हॅलेरी कुड्रो (जन्म ३० जुलै१९६३) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने फ्रेंड्स या मालिकेत फीबी बुफेची भूमिका केली होती. कुड्रोला एमी पुरस्कार व स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9457.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3d573bab6c03e8d81bd72e7259b2668e249c2469
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9457.txt
@@ -0,0 +1 @@
+साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9469.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9469.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d90f3461e7c6f34308b902620b322764f9fa44bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9469.txt
@@ -0,0 +1 @@
+लिस्बेथ वेरनाउट (१९५८:नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८८ दरम्यान ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9510.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9510.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..799ac0227a87845139ded955c8fe6cf3f4c029ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9510.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+लि ना अथवा ली ना (चिनी: 李娜; फीनयीन: Lǐ Nà, फेब्रुवारी २६, इ.स. १९८२) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. जानेवारी, इ.स. २०११मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. किम क्लिस्टर्स हिने तिला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र लगेचच जून, इ.स. २०११मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटालियन टेनिस खेळाडू फ्रांचेस्का स्क्यावोने हिला अंतिम फेरीत हरवत तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली.
+विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इ.स. २००६ सालातील मोसमात उपउपांत्य फेरीत पोचून अशी कामगिरी करणारी पहिली चिनी खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला. इ.स. २००९ सालातील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत, तर इ.स. २०१० साली पुन्हा एकदा विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने उपउपांत्य फेरीपर्यंत दौड मारली.
+२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजय मिळवून ली ने आपले दुसरे एकेरी ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9511.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9511.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a0d490d56cfdf0eb0fbcb02c2b2604372aae6b6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9511.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ली पेंग (देवनागरी लेखनभेद: ली पंग; सोपी चिनी लिपी: 李鹏; पारंपरिक चिनी लिपी: 李鵬; पिन्यिन: Lǐ Péng) (ऑक्टोबर २०, १९२८ - 22 July 2019) हे १९८७ ते १९९८ सालांदरम्यान चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे चौथे पंतप्रधान होते.
+
+
+ चौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9551.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8619ea47cb5820d17d7828701f3a4ccbee9ce0c9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9551.txt
@@ -0,0 +1 @@
+लिनेट अॅन लिन फुल्स्टन (३ मार्च, १९५६:दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - १ जून, २००८:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८८ दरम्यान १२ महिला कसोटी आणि ४१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9594.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9594.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bcf9bc6627005d9e2804d31435116b249259ac25
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9594.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डॉ. लीला दीक्षित (४ फेब्रुवारी, १९३५:गुहागर, महाराष्ट्र - मृृृृृत्यू : १३ आँक्टोबर २०१७) या एक बालसाहित्यकार आहेत. त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केन्द्रस्थानी असतो.
+वयाच्या १८ वर्षी लग्न होऊन त्यांनी पुण्यात येउन एम.ए., पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यांनी बालसाहित्याव्यतिरिक्त विविध विषयांवरही संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी दहा समाजसुधारकांची चरित्रे लिहिली असून, प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन या त्यांच्या पुस्तकाला राज्यसरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कारही मिळालेला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9604.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9604.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b06605a0181c21bfa598f30b063374adbe44d01
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9604.txt
@@ -0,0 +1,13 @@
+लीना मेहेंदळे (जन्म : घरणगाव-जळगाव-ंखानदेश, ३१ जानेवारी १९५०) ह्या महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव, लेखिका, गोवा राज्याच्या माजी मुख्य माहिती अधिकारी[१] तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सदस्या आहेत.
+लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे ३१ जानेवारी १९५० रोजी झाला.[२]
+लीना मेहेंदळे यांच्या आईचे नाव लीला असे होते. बिहार राज्यातील दरभंगा या जिल्ह्याच्या ठिकाणी लीनाचे वडील डॉ.बलराम सदाशिव अग्निहोत्री हे 'मिथिला संस्कृत संशोधन संस्थे'मध्ये तत्त्वज्ञान आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक होते.
+लीना मेहेंदळे यांनी भौतिकशास्त्र या विषयात बिहारमधील .सी एम कॉलेद गरभंगा, या महाविद्यालयातून बीएससी ही पदवी संपादन केली. १९७० साली त्यांनी पटना विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात एम.एस्सी.ची पदवी संपादन केली. १९८९ साली इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून ‘प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले. १९७४ साली भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले.[३].पुढे हीस्सारयेथील गुरू जांभेकर युनिवर्सिटीतून एमबीए (२००८) व मुंबई विद्यापीठातून एलएलबी (२०१०) या पदव्या घेतल्या.
+महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, औद्योगिक विकास, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास, कार्यालयीन कामकाजात संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रातील विषय मेहेंदळे यांनी त्यांनी हाताळले आहेत.
+लीना मेहेंदळे यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीच्या जिल्हाधिकारी, पुण्यातील पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर अशा विविध पदांवर काम केले. सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात देवदासींची अनिष्ट प्रथा पाळली जात असे. त्यांनी देवदासींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी अवलंबला. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकात्मिक ग्रामविकास योजनेअंतर्गत देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे मोठे काम केले. जत तालुक्यातील सरकारी जमिनीवर देवदासींसाठी घरे बांधून देण्यात आली. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. देवदासींना यंत्रावर लोकरीचे विणकाम, लोकरीच्या कपड्याचे पॅकिंग, मार्केटिंग या सर्व गोष्टी शिकवल्या. देवदासींनी तयार केलेल्या लोकरीच्या उत्पादनांना पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाच्या मार्फत बाजारपेठ मिळवून आली. लांबच्या गावातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या देवदासींना सायकली दिल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरासरी २८ ते ४० वयोगटातील १५० महिलांचे आर्थिक पुनर्वसन झाले..
+जमाबंदी आयुक्त आणि नाशिकच्या जिल्हाधिकारी असताना लीना मेहेंदळे यांनी कार्यालयांचे संगणकीकरण घडवून आणले. तसेच जमिनींचे नकाशे, जमिनी संदर्भातील कागदपत्रांचे तपशील यांचेही संगणकीकरण करण्यात आले.[४]
+‘पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन’मध्ये त्या संचालक होत्या.[५] ऊर्जा बचतीसंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आकाशवाणीवरून आणि दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या साप्ताहिक मालिकांसाठी मार्गदर्शनाचे काम मेहेंदळे यांनी केले. एनर्जी ऑडिट विभागाची पुनर्रचना करून बायोडीझेल मंत्रालयासाठी नवीन योजना व कार्यक्रमांची आखणी केली.
+राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी या पदावर असताना लीना मेहेंदळे यांनी महाराष्ट्र, बिहार आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ‘द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन’ (सीइडीएडब्ल्यू) या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
+पुणे येथे १९८६ साली स्थापन झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपथी’[६]चे देशव्यापी नेटवर्क त्यांनी तयार केले.
+अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग या पदावरून त्या निवृत्त झाल्या. लीना मेहेंदळे या केंद्रीय प्रशासन लवादाच्या सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे.
+'अधिकारिणी' हे लीना मेहेंदळे आणि इतर महिला अधिकाऱ्यांची माहिती देणारे पुस्तक आहे. संपादक - स्वप्ना जरग.
+चालू घडामोडींबरोबरच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, बालवाङ्मय, संगणक, कायदा, लोकप्रशासन अशा विविध विषयांवर त्यांचे ५०० लेख आणि २३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकप्रशासनातील अनुभवांवर त्यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत.[७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9613.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9613.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84b000385e944a1131c3809c00bbcc46071016b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9613.txt
@@ -0,0 +1,4 @@
+मराठी शाहीर लीलाधर हेगडे (जन्म : ९ नोव्हेंबर, १९२७)हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते साने गुरुजींच्या ’धडपडणाऱ्या मुलां’पैकी एक होते. ते राष्ट्र सेवा दल या समाजवादी स्वयंसेवक संघटनेचे पूर्ण वेळ सेवक झाले. त्यांनी १९४८ ते १९८० या काळात राष्ट्र सेवा दल कलापथकाची धुरा वाहिली. समाजवादी पक्षात असलेले हेगडे, हे राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात सुधा वर्दे, वसंत बापट, आदींबरोबर लोकजागृतीसाठी गावोगाव प्रवास करत.
+हेगडे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांनी इ.स. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सामील झाले. मुंबईतल्या चुनाभट्टी उपनगरातील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते इ.स. १९७० च्या आधीपासून सांभाळत आहेत.
+त्यांनी गायलेली उत्तुंग आमुची उत्तर सीमा, माझे राष्ट्र महान ही गीते प्रसिद्ध झाली. मुलांसाठी हेगडे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
+‘रामनगरी’त राम नगरकरांनी हेगडे यांची शिस्तप्रियता आणि नियोजनाचे मार्मिक वर्णन केले आहे. आपल्या कृतीतून दुसऱ्याचा फायदा कसा होईल, समाज कसा सुधारेल याचाच विचार लीलाधर करीत असतात. बालसाहित्य लेखनामागेही संस्कारशील मने घडविण्याचाच संकल्प त्यांनी केला
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9623.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9623.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..14131b734ec1d82fa80fe1366910ac0d6e501ef4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9623.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिव्ही टायटस (रोमन लिपी: Titus Livius) (इ.स.पू. ५९ - इ.स. १७) हा एक रोमन इतिहासकार होता.
+इटलीतील पेटेव्हिअम (सध्याचे पॅड्युआ) या गावी इ.स.पू. ५९ साली झाला होता. त्याचे सर्व आयुष्य रोममध्येच गेले. त्याने रोमन संस्कृतीची तीन महत्त्वाची स्थित्यंतरे रोमन साम्राज्याचा ऱ्हास, रोमन साम्राज्याची स्थापना व ऑगस्टसची वैभवशाली कारकीर्द अनुभवली. त्याने हिस्ट्री ऑफ रोम फ्रॉम इट्स फाऊंडेशन हा ग्रंथ लहिला. रोम नगरीच्या स्थापनेपासून ते सम्राट टायबीअरिअस याचा भाऊ ड्रसस याच्या मृत्यूपर्यंत तपशीलवार माहिती दिलेली आाहे. रोमच्या इतिहासाचे १४२ खंड त्याने लिहिले. रोमच्या स्थापनेपासून इ.स. पूर्व १६७ पर्यंतचा इतिहास त्याच्यामुळे उपलब्ध आहे. रोमचे प्रजासत्ताक धुळीस का मिळाले याचीही चर्चा त्याने या ग्रंथात केली आहे. समृदद्धीमुळे आलेली हाव व सुखलोलुपतेमुळे आलेले कामस्वातंत्र्य हे रोमनांचे दुर्गुणही लिव्ही टायटसने या ग्रंथात दाखवून दिले आहेत. लिव्हीच्या या ग्रंथाची भाषांतरे लॅटिनमधून जर्मन, स्विडीश, फ्रेंच, इटालिअन, रूमानिअन इत्यादी भाषात झालेली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9635.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9635.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d74e96740f4c1562af551aa0dee7980673014c63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9635.txt
@@ -0,0 +1 @@
+लुणकरनसर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9646.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9646.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..369f569aa9cd0fd3fb02c5b81c7b1e57edc9ef37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9646.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१८ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+लुंगीसानी न्गिदी (२९ मार्च, इ.स. १९९६:दरबान, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9668.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9668.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41e82704be4dc7e3bf218b085b08a277a04bd395
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9668.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुइस अँड क्लार्क काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9672.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9672.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..15f423a8ed86e3ef7efb79684aa8634efe3298ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9672.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुइस आल्बेर्तो सुआरेझ दियास (रशियन: Luis Alberto Suárez Díaz; २४ जानेवारी १९८७ (1987-01-24), साल्तो) हा उरुग्वेचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून उरुग्वे राष्ट्रीय संघाचा भाग असलेला सुआरेझ २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २०११ कोपा आमेरिका, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ह्या स्पर्धांमध्ये उरुग्वेसाठी खेळला आहे. २०११ पासून सुआरेझ इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल एफ.सी. तर २०१४ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबसाठी खेळत आहे..
+२१ एप्रिल, २०१३ रोजी चेल्सी एफ.सी. विरुद्ध खेळत असताना सुआरेझ चेल्सीच्या खेळाडू ब्रानिस्लाव इवानोविचला दंडावर चावला. त्याबद्दल सुआरेझवर दहा सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9681.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9681.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..35f8dcb8170940d58bc802e14785a0a751e7fd07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9681.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लुइस काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+लुइस काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9720.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9720.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f8d0237a73142bef69a0c40520dd49e622fddf18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9720.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुइसा मारिया फ्रांसिस्का दे गुझमान इ सँदोव्हाल ( पोर्तुगीज: Luísa Maria Francisca de Gusmão ; १३ ऑक्टोबर, १६१३:सानलुकार, स्पेन - २७ फेब्रुवारी, १६६६, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही पोर्तुगालचा राजा चौथ्या होआवची राणी होती. लुइसाची दोन मुले, अफोन्सो सहावा आणि पेद्रो दुसरा पोर्तुगालचे राजे झाले तर तिची मुलगी कॅथरीन इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सशी झालेल्या लग्नाद्वारे इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी झाली. लुइसाने अफोन्सोच्या सत्ताकाळा १६५६-६२ अधिकृतपणे आणि नंतर आपल्या मृत्यूपर्यंत पडद्याआडूनपोर्तुगालचा कारभार पाहिला.
+साचा:पोर्तुगालच्या राज्यकर्त्यांचे जोडीदार
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9730.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9730.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f16c494eb15bb450fc1093b170f7b9baa0f0c3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9730.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSY, आप्रविको: KMSY, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSY) अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स शहराचा विमानतळ आहे. याला जॅझ संगीतकार लुई आर्मस्ट्राँगचे नाव देण्यात आलेले आहे.
+येथून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच कॅनडा, मेक्सिको व मध्य अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून स्पिरिट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9733.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9733.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f16c494eb15bb450fc1093b170f7b9baa0f0c3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9733.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSY, आप्रविको: KMSY, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSY) अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स शहराचा विमानतळ आहे. याला जॅझ संगीतकार लुई आर्मस्ट्राँगचे नाव देण्यात आलेले आहे.
+येथून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच कॅनडा, मेक्सिको व मध्य अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून स्पिरिट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9747.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9747.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87e06aac6682b4da33c938074cfcb5a147d95d68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9747.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लुई जॉर्ज डुफस (मे १३, इ.स. १९०४:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - जुलै २४, इ.स. १९८४:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
+खेळातून निवृत्त झाल्यावर डुफस क्रिकेटचे विवेचन करणारा लेखक झाला. १९३५मध्ये दक्षिण आफ्रिका इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना ग्लॅमॉर्गनविरुद्धच्या सामन्यात त्यांचे अनेक खेळाडू आजारी पडले. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाने सामन्याचे विवेचन करणाऱ्या डुफसला क्षेत्ररक्षण करण्यास पाचारण केले. त्याने स्लिपमध्ये एक झेल धरून दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यास मोलाची मदत केली.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_975.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_975.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4a5a60e378025c14d37753255963ffe44c0a7674
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_975.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रवींद्र वर्मा (९ एप्रिल, इ.स. १९२५ - १० ऑक्टोबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या लोकसभेत केरळच्या तिरुवल्ला मतदारसंघातून, जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्या लोकसभेत बिहारच्या रांची मतदारसंघातून आणि सातव्या लोकसभेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.
+वर्मा गुजरात विद्यापीठाचे कुलपती होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9787.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9787.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02f6cf0721e1d2114d6c5204ef5b122514c75209
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9787.txt
@@ -0,0 +1 @@
+लुई ऑन्री दि बूर्बों (१८ ऑगस्ट, १६९२ - २७ जानेवारी, १७४०) हा फ्रांसच्या राजघराण्याच्या धाकल्या पातीचा प्रमुख होता. हा लुई पंधराव्याच्या सत्ताकाळात १७२३ आणि १७२६ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9828.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9828.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b3963e5f36913892ca33af9c0d4b3503fef3f70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9828.txt
@@ -0,0 +1,39 @@
+२९ जुलै, इ.स. २०११
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+ल्यूक राइट हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
+२४ गांगुली •
+९ मिश्रा •
+२१ फर्ग्युसन •
+२३ क्लार्क •
+२९ इक्बाल •
+३५ मन्हास •
+६९ पांडे •
+७३० सॅम्युएल्स •
+-- जाधव •
+-- खडीवाले •
+-- मजुमदार •
+-- सिंग •
+६ राईट •
+१२ सिंग •
+४९ स्मिथ •
+६९ मॅथ्यूज •
+७७ रायडर •
+-- राणा •
+-- गोमेझ •
+१७ उथप्पा •
+-- रावत •
+-- द्विवेदी •
+२ दिंडा •
+३ शर्मा •
+५ कुमार •
+८ थॉमस •
+११ कार्तिक •
+३३ मुर्तझा •
+६४ नेहरा •
+९१ खान •
+९४ पर्नेल •
+९९ वाघ •
+-- उपाध्याय •
+प्रशिक्षक: आम्रे
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9839.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9839.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9865.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e08f2ac1a20e6cd12e966cec081a713f073027b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9865.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लुक्सिका लुक कुमखुम (२१ जुलै, १९९३:चंथाबुरी, थायलंड - ) ही थायलंडची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9866.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9866.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f78a17fbcd2d5b5c125711d317deeed291e3f78f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9866.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लुक्सॉन्ग बाका (इंग्रजी: जंप ओव्हर द काउ) हा एक पारंपारिक फिलिपिनो खेळ आहे ज्याचा उगम बुलाकानमध्ये झाला आहे. यात कमीत कमी तीन खेळाडू आणि जास्तीत जास्त १० खेळाडूंचा समावेश असतो आणि त्यामध्ये बाका किंवा "गाय" नावाच्या व्यक्तीवर उडी मारणे समाविष्ट असते. बाकाला स्पर्श न करता किंवा न पडता बाकावर यशस्वीपणे उडी मारणे हे खेळाडूंचे मुख्य ध्येय आहे.[१][२]
+खेळाच्या सुरुवातीस, एका खेळाडूला ताया (ते) किंवा या खेळात बकांग लाला (गाय) म्हणून नियुक्त केले जाते. खेळाडूंनी उडी मारताना बाका खेळाडूला स्पर्श करणे किंवा पडणे टाळावे. बाका वादकाने गुडघे टेकून सुरुवात करावी (बाका वादक गुडघ्यावर हात ठेवून वाकतो). जोपर्यंत सर्व खेळाडूंनी उडी मारली नाही तोपर्यंत सर्व खेळाडूंनी बाकावर उडी मारावी. बाकावर उडी मारण्याचा पहिला सेट पूर्ण झाल्यावर, बाका वादक बाका वादकावर उडी मारल्यानंतर हळूहळू वर येईल. वाकलेल्या व्यक्तीच्या पाठीला फक्त जम्परचे हात स्पर्श करू शकतात. जर एखादा खेळाडू बाकावर संपर्क टाळण्यात किंवा पडण्यास अयशस्वी झाला, तर ते बाका प्लेअरला गुडघे टेकण्याच्या स्थितीने बदलतील (पायरी ३), आणि जोपर्यंत सर्व खेळाडू गेम समाप्त करण्याचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत खेळ सुरू राहील.[३]
+लोक लुक्सॉंग बाका खेळतानाचे चित्र
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9873.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9873.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..551c61288de977d4e6dca80239422be3db94052f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9873.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुगोगो स्टेडियम हे युगांडाच्या कम्पाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
+२० मे २०१९ रोजी युगांडा आणि बोत्स्वाना या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9897.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9897.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2cee39bf8d47e221832077d2f2fa6a5699595ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9897.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लुडविग फान बेथोव्हेन (जर्मन: Ludwig van Beethoven; २७ जानेवारी १७७० - ५ डिसेंबर १८२७) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. त्या काळातील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्या संगीतामध्ये सर्वोत्तम मानल्या जातात.
+पवित्र रोमन साम्राज्यातील साल्झबुर्ग येथे जन्मलेल्या मोझार्टने वयाच्या पाचव्या वर्षापासून पेटी व व्हायोलिनवर संगीतरचना करण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने साल्झबुर्ग सोडले व व्हियेनामध्ये वास्तव्यास आला. त्याच्या अनेक अजरामर रचनांची निर्मिती येथेच झाली. संगीतकार ह्या पेशामध्ये त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली परंतु त्याची आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली. १७९१ साली ३५ वर्ष वयाचा असताना त्याचे गूढ परिस्थितीमध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने निर्माण केलेल्या संगीतरचना आजवर सर्वोत्तम मानल्या जातात.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9898.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..74990752f50cf3d0e83ff01855ff5a4ec9d5fa85
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9898.txt
@@ -0,0 +1,26 @@
+लुडविग एडुआर्ड बोल्ट्झमन (२० फेब्रुवारी, इ.स. १८४४ - ५ सप्टेंबर, इ.स. १९०६) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9918.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9918.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ef1ed4f3658049eeabc709aac7d100ab90888b5c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9918.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुबाबालो लुथो सिपामला (१२ मे, १९९८:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
+हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9920.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9920.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26597fd8faa6d773f942892359f69ff9a725b09d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9920.txt
@@ -0,0 +1 @@
+लुधियाना हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9921.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9921.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..083228be87930e7766e3dceb9e15653c208b1654
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9921.txt
@@ -0,0 +1 @@
+लुधियाना जंक्शन हे पंजाबच्या लुधियाना शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले लुधियाना पंजाबातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्लीकडून अमृतसर, जम्मू, कटरा इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या लुधियानामार्गे जातात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9923.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9923.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f796353a4adbb7a8728b460341f8eca49b437a89
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9923.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा लेख लुधियाना जिल्ह्याविषयी आहे. लुधियाना शहराबद्दलचा लेख येथे आहे.
+लुधियाना हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र लुधियाना येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_993.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_993.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5e117c83f27ff22c0798390f99a92dcba75b1be6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_993.txt
@@ -0,0 +1 @@
+रवींद्र दत्ताराम वाईकर मराठी राजकारणी आहेत. हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9935.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9935.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..63af4bedd1c5f09b3d4172820b6339346e104eea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9935.txt
@@ -0,0 +1,9 @@
+दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते.[१] लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.[२]
+लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे.[१][३][४][५] लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत.[६] लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).
+लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे.
+मार्च २०१५ च्या सुमारास लुफ्तांसाकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८][९][१०][११]
+यातील किती ऑप्शन ए३२०-२०० आणि किती ए३२०निओ प्रकाराची आहेत याची गणती दिलेली नाही.[११]
+लुफ्तांसाने आपल्या इतिहासात खालील प्रकारची विमाने वापरली आहेत:[१८]
+सप्टेंबर १९६०मधे लुफ्तांसाने आपल्या D-ABOC या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे नामकरण बर्लिन असे केले. फ्रांकफुर्ट ते न्यू यॉर्क मार्गावर प्रवास करणाऱ्या या विमानाचे नाव तेव्हाच्या पश्चिम बर्लिनच्या महापौर विली ब्रँटने केले होते. यानंतर लुफ्तांसाने आपल्या ७०७ विमानांना हांबुर्ग, फ्रांकफुर्ट, म्युन्शेन आणि बॉन अशी नावे दिली. यानंतर कंपनीने आपल्या विमानांना जर्मनीमधील शहरे, गावे आणि राज्यांची नावे देण्याची प्रथा सुरू केली. विमानांचा आकार आणि शहराच्या आकारात साम्य ठेवून ही नावे दिली जातात. याशिवाय एका एरबस ए३४०-३००ला (D-AIFC) लुफ्तांसाने गँडर/हॅलिफॅक्स असे नाव दिले आहे. जर्मनीमध्ये नसलेल्या शहराचे नाव असलेले हे लुफ्तांसाच्या दोनपैक एक विमान आहे. ही दोन्ही शहरे कॅनडामध्ये असून युरोप ते उत्तर अमेरिकेच्या वाटेवर आहेत. सप्टेंबर ११, २००१ च्या हल्ल्यांनंतर उत्तर अमेरिकेतील सगळ्या विमानांना तात्काळ जमिनीवर उतरणे भाग पाडले गेले तेव्हा अनेक विमानांनी या दोन शहरांत आश्रय घेतला होता. त्यावेळी तेथील नागरिकांनी या विमानांतील प्रवाशांचा केलेल्या पाहुणचाराची दखल म्हणून हा सन्मान दिला गेला आहे. जर्मन शहराचे नाव नसलेले दुसरे विमान D-AIRA हे फिंकेनवेर्डर नावाचे एरबस ए३२१-१०० विमान आहे. या शहरात एरबसची ४०% नॅरोबॉडी[मराठी शब्द सुचवा] विमाने बनवली जातात.
+लुफ्तांसाच्या ए३८० प्रकारच्या पहिल्या दोन विमानांना फ्रांकफुर्ट आम मेन आणि म्युन्शेन ही नावे दिली गेली तर इतर ए३८० विमानांना स्टार अलायन्सचे मुख्य तळ असलेल्या तोक्यो, बीजिंग, ब्रसेल्स आणि न्यू यॉर्कची नावे दिली गेली आहे.
+लुफ्तांसा टेक्निक या लुफ्तांसाच्या विमानांची देखभाग करणाऱ्या विभागाने १९३६ साली तयार केलेले युंकर्स जेयु ५२-३एम प्रकारच्या विमानाचे अवशेष व सुटे भाग गोळा करून त्यास पुन्हा प्रवास करण्यालायक बनवले आहे. हे विमान १९३० च्या दशकात बर्लिन ते रोम या मार्गावर कार्यरत होते. यानंतर लुफ्तांसा टेक्निकने लॉकहीड सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारची तीन विमाने लिलावात विकत घेतली व त्यांतील भाग वापरून एक पूर्ण विमान तयार करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सुपर कॉन्स्टेलेशन तसेच एल१६४९ स्टारलायनर प्रकारची विमाने हांबुर्ग-माद्रिद-डकार-काराकास-सांतियागो मार्गावर प्रवास करीत असत. या व अशा कामांसाठी लुफ्तांसा टेक्निक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांची भरती करते.[२०][२१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9937.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9937.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..63af4bedd1c5f09b3d4172820b6339346e104eea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9937.txt
@@ -0,0 +1,9 @@
+दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा (जर्मन: Deutsche Lufthansa AG)) ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते.[१] लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत.[२]
+लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे.[१][३][४][५] लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत.[६] लुफ्तांसाकडे १,१७,००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली (यात ब्रसेल्स एरलाइन्स आणि जर्मनविंग्सच्या प्रवाशांची गणती नाही).
+लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे.
+मार्च २०१५ च्या सुमारास लुफ्तांसाकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८][९][१०][११]
+यातील किती ऑप्शन ए३२०-२०० आणि किती ए३२०निओ प्रकाराची आहेत याची गणती दिलेली नाही.[११]
+लुफ्तांसाने आपल्या इतिहासात खालील प्रकारची विमाने वापरली आहेत:[१८]
+सप्टेंबर १९६०मधे लुफ्तांसाने आपल्या D-ABOC या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे नामकरण बर्लिन असे केले. फ्रांकफुर्ट ते न्यू यॉर्क मार्गावर प्रवास करणाऱ्या या विमानाचे नाव तेव्हाच्या पश्चिम बर्लिनच्या महापौर विली ब्रँटने केले होते. यानंतर लुफ्तांसाने आपल्या ७०७ विमानांना हांबुर्ग, फ्रांकफुर्ट, म्युन्शेन आणि बॉन अशी नावे दिली. यानंतर कंपनीने आपल्या विमानांना जर्मनीमधील शहरे, गावे आणि राज्यांची नावे देण्याची प्रथा सुरू केली. विमानांचा आकार आणि शहराच्या आकारात साम्य ठेवून ही नावे दिली जातात. याशिवाय एका एरबस ए३४०-३००ला (D-AIFC) लुफ्तांसाने गँडर/हॅलिफॅक्स असे नाव दिले आहे. जर्मनीमध्ये नसलेल्या शहराचे नाव असलेले हे लुफ्तांसाच्या दोनपैक एक विमान आहे. ही दोन्ही शहरे कॅनडामध्ये असून युरोप ते उत्तर अमेरिकेच्या वाटेवर आहेत. सप्टेंबर ११, २००१ च्या हल्ल्यांनंतर उत्तर अमेरिकेतील सगळ्या विमानांना तात्काळ जमिनीवर उतरणे भाग पाडले गेले तेव्हा अनेक विमानांनी या दोन शहरांत आश्रय घेतला होता. त्यावेळी तेथील नागरिकांनी या विमानांतील प्रवाशांचा केलेल्या पाहुणचाराची दखल म्हणून हा सन्मान दिला गेला आहे. जर्मन शहराचे नाव नसलेले दुसरे विमान D-AIRA हे फिंकेनवेर्डर नावाचे एरबस ए३२१-१०० विमान आहे. या शहरात एरबसची ४०% नॅरोबॉडी[मराठी शब्द सुचवा] विमाने बनवली जातात.
+लुफ्तांसाच्या ए३८० प्रकारच्या पहिल्या दोन विमानांना फ्रांकफुर्ट आम मेन आणि म्युन्शेन ही नावे दिली गेली तर इतर ए३८० विमानांना स्टार अलायन्सचे मुख्य तळ असलेल्या तोक्यो, बीजिंग, ब्रसेल्स आणि न्यू यॉर्कची नावे दिली गेली आहे.
+लुफ्तांसा टेक्निक या लुफ्तांसाच्या विमानांची देखभाग करणाऱ्या विभागाने १९३६ साली तयार केलेले युंकर्स जेयु ५२-३एम प्रकारच्या विमानाचे अवशेष व सुटे भाग गोळा करून त्यास पुन्हा प्रवास करण्यालायक बनवले आहे. हे विमान १९३० च्या दशकात बर्लिन ते रोम या मार्गावर कार्यरत होते. यानंतर लुफ्तांसा टेक्निकने लॉकहीड सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारची तीन विमाने लिलावात विकत घेतली व त्यांतील भाग वापरून एक पूर्ण विमान तयार करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सुपर कॉन्स्टेलेशन तसेच एल१६४९ स्टारलायनर प्रकारची विमाने हांबुर्ग-माद्रिद-डकार-काराकास-सांतियागो मार्गावर प्रवास करीत असत. या व अशा कामांसाठी लुफ्तांसा टेक्निक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांची भरती करते.[२०][२१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9950.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9950.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06fcf37c1da5d57d86535408049664e8c7e56059
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9950.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुमा आर्मेनियाचे दुय्यम चलन आहे.
+१०० लुमांचा एक द्राम होतो. आर्मेनियाची मध्यवर्ती बँक हे चलन वितरीत करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9953.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9953.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5800865464f82c6622bde461c5bfdf9a7a27f9de
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9953.txt
@@ -0,0 +1 @@
+लुमडिंग (असमिया भाषा: লামডিং) भारताच्या आसाम राज्यातील नागांव जिल्ह्यात असलेले शहर आहे. येथे उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9966.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..632503fda0726111c182ed03372e971fa13f685b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9966.txt
@@ -0,0 +1 @@
+लुसी कॅथेरिन ओ'रायली (९ नोव्हेंबर, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9979.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9979.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c6fb19cebcd0322b07056693c1c06851e0a8cab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9979.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9986.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9986.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a45afad647a23136f7cf792ebe84834255d2a434
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9986.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लूईस दे ग्रानादा हा धर्मविषयक लेखन करणारा स्पॅनिश साहित्यिक. त्याचा जन्म ग्रानादा येथे झाला. तो ख्रिस्ती धर्मातील डॉमिनिकन पंथाचा होता आणि त्या पंथात त्याला महत्त्वाचे स्थान होते. Guia de pecadores (१५५६, इं. भा. द सिनर्स गाइड, १५९८) ह्या आपल्या ग्रंथात त्याने व्यक्तिगत धर्म आणि श्रद्धा ह्यांचे महत्त्व प्रतिपादिले. लॅटिन, फ्रेंच, जर्मन ह्यांसारख्या युरोपीय भाषांत, तसेच जपानी भाषेतही हा गंथ अनुवादिला गेला. प्रोटेस्टंट आणि कॅथलिक ह्या दोन्ही धर्मपंथांतील लोकांना त्याचे ग्रंथलेखन आवडले. ख्रिस्ती धर्मन्यायपीठाकडून (इन्क्विझिशन) मात्र त्याच्याकडे संशयाने पाहिले गेले. Introduction del simbolo de la fe (१५८३, इं. शी. ॲन इंट्रोडक्शन टू द सिंबल ऑफ द फेथ) हा त्याचा ग्रंथही उल्लेखनीय आहे. प्रतिधर्मसुधारणेच्या (काउंटर-रेव्हलूशन-कॅथलिक पंथाची सुधारणा) कालखंडातील एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी त्याच्या लेखनातून जाणवते. लिस्बन येथे तो निधन पावला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9999.txt b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9999.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3a2229124826f04f28a348aa5cd2ad3eff3e0e10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_9999.txt
@@ -0,0 +1,34 @@
+लुंगाइल एडगर लूट्स बोस्मान (१४ एप्रिल, १९७७ - ) हा दक्षिण आफ्रिकेकडून प्रत्येकी १४ एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
+२ सुमन •
+६ ब्लिझार्ड •
+९ रायडू •
+१० तेंडूलकर •
+१६ यादव •
+४५ शर्मा •
+७४ गिब्स •
+८८ लेवी •
+-- शहा •
+-- वानखेडे •
+१ परेरा •
+७ फ्रँकलिन •
+५५ पोलार्ड •
+८९ सिंग •
+-- नाईक •
+१९ कार्तिक •
+८२ जेकब्स •
+-- तारे •
+-- मराठे •
+३ सिंग •
+१३ पटेल •
+१४ नचिम •
+२३ चाहल •
+२५ जॉन्सन •
+३० ओझा •
+६९ सुयाल •
+९९ मलिंगा •
+-- सिंग •
+-- कुलकर्णी •
+-- मॅके •
+-- पीटरसन •
+-- शुक्ला •
+प्रशिक्षक: रॉबिन सिंग
]