diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10004.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da8cdcdb2cdd11fd46cd55ad5c5e1c7d4e5d920b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10004.txt @@ -0,0 +1,4 @@ +छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार (OCD) हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये लोकांना पुनःपुन्हा गोष्टी तपासण्याची गरज वाटते, विशिष्ट नित्यक्रम पुनःपुन्हा करणे (ज्याला “विधी” असे म्हणतात), किंवा विशिष्ट विचार पुनःपुन्हा करणे (ज्याला “छंदिष्ट” असे म्हणतात).[१] थोड्या कालावधीपेक्षा जास्त कालावधीसाठी लोक एकतर विचार किंवा क्रियांवर नियंत्रण ठेवण्यात अक्षम असतात.[१] सामान्य क्रियांमध्ये हात धुणे, वस्तूंची मोजणे, आणि दार बंद आहे का हे पाहण्यासाठी तपासणे यांचा समावेश होतो.[१] काहींना वस्तू बाहेर फेकून देण्याची अडचण असू शकते.[१] या क्रिया अशा प्रमाणात घडतात की व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मकरित्या परिणाम होतो.[१] हे बरेचदा एका दिवसात एका तासापेक्षा अधिक वेळ घेते.[२] बऱ्याच प्रौढांना वागणुकींना काही अर्थ नसल्याचे समजते.[१] ही परिस्थिती हावभाव, चिंतातुरता विकार, आणि आत्महत्येच्यावाढत्या जोखमी यांच्याशी संबंधित आहे.[२][३] +कारण अज्ञात आहे.[१] काही अनुवांशिक घटकांच्या एकसारख्या जोड्यांवर दोन्हीही एकसारख्या नसलेल्या जोड्यांपेक्षा बरेचदा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.[२] जोखीम घटकांमध्ये बालशोषण किंवा इतर तणाव-प्रेरित घटनेच्या इतिहासाचा समावेश होतो.[२] काही प्रकरणांमध्ये लागणझाल्याची घटना घडल्याचे नोंदविले गेले आहे.[२] निदान हे लक्षणांवर आधारित आहे आणि संबंधित इतर औषध किंवा वैद्यकीय कारणे नियमबाहय करणे आवश्यक आहे.[२] गुणांकनाच्या येल-ब्राऊन छंदिष्टपणा-अत्याग्रही मापनपट्टी (Y-BOCS) यासारख्या मापनपट्टया या तीव्रतेचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.[७] इतर विकारांमध्ये यासारख्याच लक्षणांसह प्रमुख चिंतातुरता विकार, खाण्याचा विकार, हावभाव विकार, आणि छंदिष्टपणा-अत्याग्रही व्यक्तिमत्त्व विकारयांचा समावेश होतो.[२] +उपचारांमध्ये समुपदेशन, जसे की आकलनविषयक वागणुकीसंबंधित चिकित्सा (CBT), आणि कधीकधी निराशा अवरोधक जसे की निवडक सेरोटोनिन पुनर्शोषण अवरोधके (SSRIs) किंवा क्लॉमिप्रॅमिनयांचा समावेश होतो.[४][५] OCD साठी CBT मध्ये पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनाला परवानगी नसताना समस्या कशामुळे येतात याबद्दलच्या वाढत्या अनावृत्तीचा समावेश होतो.[४] क्लॉमिप्रॅमिन हे SSRIs इतकेच चांगले काम करत असल्यासारखे दिसून आले तरी, त्याचे मोठे आनुषंगिक परिणाम असतात त्यामुळे सामान्यतः दुय्यम उपचार म्हणून राखून ठेवले जातात.[४] एटिपिकल ॲंटिससायकोटिक्स उपचार-प्रतिरोधक प्रकरणांमध्ये SSRIs च्या व्यतिरिक्त वापरताना हे उपयोगी असू शकते परंतु आनुषंगिक परिणामाच्या वाढीव जोखमीशी देखील संबंधित असू शकते.[५][८] उपचारांशिवाय, बरेचदा ही स्थिती काही दशके टिकते.[२] +सुमारे 2.3% लोकांना त्यांच्या जीवनामध्ये कोणत्यातरी वेळी छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार परिणाम करतो.[६] दिलेल्या वर्षादरम्यान सुमारे 1.2% हा दर आहे आणि हे जगभरात घडत असते.[२] 35 वर्षे वयानंतर लक्षणे सुरू होणे असामान्य आहे आणि निम्म्याहून अधिक लोकांमध्ये ही समस्या 20 व्या वर्षापूर्वीच विकसित होते.[१][२] पुरुष व स्त्री यांच्यावर समसमान प्रमाणात परिणाम होतात.[१] इंग्रजीमध्ये, छंदिष्टपणा-अत्याग्रही हे शब्द बरेचदा OCD शी संबंधित नसताना अनौपचारिक रीतीने एखाद्या अतिशय दक्ष राहणाऱ्या, परिपूर्ण राहणाऱ्या, तल्लीन झालेल्या अन्यथा आसक्त असलेल्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात.[९] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10071.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86e056acba6c0a6463d32b7e7f5428fbdca8879b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10071.txt @@ -0,0 +1,69 @@ +शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी[१] प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते.[२][३][४] +राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. +ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. +शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[५] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.[६] + +राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. [७] [८] त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले. [९] [१०] +शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. +त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.[११] +‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले. +त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. +स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे +महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. +अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. +मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.[ संदर्भ हवा ] +त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. +तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.[ संदर्भ हवा ] +गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले. +शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. +महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.[ संदर्भ हवा ] +राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला व त्यासंबंधी कायदा आणला,आपल्या कृतीतूनच संदेश जावा यासाठी आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय केला,अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. +शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. +१. प्राथमिक शाळा +२. माध्यमिक शाळा +३. पुरोहित शाळा +४. युवराज/ सरदार शाळा +५. पाटील शाळा +६. उद्योग शाळा +७. संस्कृत शाळा +८. सत्यशोधक शाळा +९. सैनिक शाळा +१०. बालवीर शाळा +११. डोंबारी मुलांची शाळा +१२. कला शाळा +[१२] +शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत. +१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) +२. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) +३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) +४. मुस्लिम बोर्डिंग (१९०६) +५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) +६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) +७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) +८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) +९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) +१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) +११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) +१२. आर्यसमाज गुरुकुल (१९१८) +१३. वैश्य बोर्डिंग (१९१८) +१४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) +१५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) +१६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) +१७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) +१८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) +१९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) +२०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) +२१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) +२२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) +२३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) +२४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) +२५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) +२६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०) +[१३] +वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. +शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. +राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. [ संदर्भ हवा ] +राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. +महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली. +२००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १८७४ आहे. यामध्ये प्रा. हरी नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.[१४][१५][१६][१७] +शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10075.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a3b8794f5df3be564674d7ff7d95311eb4c20af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10075.txt @@ -0,0 +1 @@ +छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि संस्थेमध्ये क्षेत्रांचा समावेश आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषतः जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10106.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8140a341bae7ae1a06a136ab26c9e5dfd5a7b2c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10106.txt @@ -0,0 +1,49 @@ +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात. +महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे.[१] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी स्थानक, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. +जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली. +विश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10112.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1ab2793dbaf13f20523b22cfd795c833b902f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10112.txt @@ -0,0 +1,94 @@ + +शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[१] विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.[२] +आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.[३] शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली. +प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[४] भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.[५] +शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.[६] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.[७] +पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.[८] इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[९] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.[१०] महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. [a] [१७] [१८] +शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. [१९] [२०] एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.[२१] शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. [२२] त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.[२३] [२४] +शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.[२५] [२६] +छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. [२७] त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला ( c. 1590 ). [२८] [२९] +इ.स. १६३६ मध्ये विजापूरच्या आदिल शाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. [३०] ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. [३०] [३१] शहाजीराजे त्यावेळीपश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. [३०] +शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. [३२] +१६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली.[३३] शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.[३४] +शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १६४७ मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. [३५] +जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.[३६] +इ.स. १६४६ मध्ये, सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला[३७] आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. [३८] [३९] पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले.[४०] यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. [३८] +यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाईची करण्याचे ठरवले. २५ जुलै १६४८ रोजी, शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले. [४१] [४२] +१६४९ मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. १६४९ - १६५५ दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. [१९] आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि १६५६ मध्ये, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. . [४३] भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. [४४]शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्याच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. [४५]त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. १६६४ - १६६५ मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. +शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. [४६] १६५७ मध्ये सुलतानने, किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने, अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजा भवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. [४७] [४८] [४९] +विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. [५०] अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. +दोन्ही सैन्याने आपापसांत अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफझलखानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यांनंतर अफझलखानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. [५१] [५२] तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.[५३] +१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले. +अफझलखान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता.[५४] एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती.[५५] याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. [५६] शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली.[५७] त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.[५८] +आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला.[५९] खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपतलपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.[६०] +१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील ३,००० हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैदी झाले. [१९] विजयानंतर, प्रतापगडच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूंपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीसे देण्यात आली. [६१] +अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.[६२][६३][६४] +अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापुरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.[६५] +विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि १६५९ मध्ये रुस्तम जमान आणि फझलखान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. [६६] मुघलांशी युती करून १६६० मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जौहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जौहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. १६६० च्या मध्यात सिद्दी जौहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला. +पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जौहरने राजापूर येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडिमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्यांची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांन समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याची बदला घेतला आणि चार इंग्रजांना पकडले व त्यांना १६६३ च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले. [६७] +अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटी केल्या आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला; [६८] १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला. [६९] +मुख्य लेख: पावनखिंडीतील लढाई +रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला असता, बांदल देशमुखचे मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे हे ३०० सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले. यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याची संधी मिळाली. [७०] +पावनखिंडच्या लढाईत लहान मराठा सैन्याने मोठ्या शत्रूला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळी बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले होते तरीही विशाळगडावरून तोफगोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. [७१] हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोचल्याचे संकेत होता. [७२] घोड खिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे, शिबोसिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावन खिंड ("पवित्र खिंड") असे नामकरण करण्यात आले. [७२] [७३] +१६५७ पर्यंत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी शांततापूर्ण संबंध ठेवले होते. मुघल सम्राटाचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता, तेव्हा त्याला विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली मदत देऊ केली होती. याच्या बदल्यात शिवरायांच्या ताब्यातील विजापुरी किल्ले आणि गावांवर त्यांचा हक्क मान्य करावा, अशी त्यांची इच्छा होती. मुघलांच्या प्रतिसादाने समाधानी झाले नसल्याने आणि विजापूरकडून चांगली ऑफर मिळाल्याने, त्यांनी मुघलांच्या दख्खनवर हल्ला केला. [१९] मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च १६५७ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल प्रदेशावर छापा टाकला. [७४] यानंतर जुन्नरवर छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांनी 300,000 हून एवढी रोख रक्कम आणि 200 घोडे घेतले. [७५] औरंगजेबाने नासिरी खानला पाठवून या छाप्याला उत्तर दिले. नासिरी खानाने अहमदनगर येथे मराठी सैन्याचा पराभव केला. तथापि पावसाळ्यामुळे आणि सम्राट शाहजहानच्या आजारपणानंतर मुघल सिंहासनासाठी भावांसोबतच्या उत्तराधिकारासाठी लढाईमुळे औरंगजेबाला शिवरायांविरुद्धच्या प्रतिकारांमध्ये व्यत्यय आला. [७६] +आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी १६६० मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी १,५०,००० हून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. खानासोबत सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखालील विजापूरचे सैन्य देखील होते. शाइस्ताखानाने आपल्या ८०,००० इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे ताब्यात घेतले. त्याने जवळचा चाकणचा किल्लाही घेतला. किल्ल्याच्या भिंतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेढा घातला होता. [७७] शाइस्ताखानने मोठे, चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले. [७८] +५ एप्रिल १६६३ च्या रात्री शिवरायांनी शाईस्ताखानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला. [७९] लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन ४०० माणसांसह शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या शयनगृहात घुसले.[८०] तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. [८१] या हल्ल्यात शाइस्ता खानचा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नोकर आणि सैनिक मारले गेले. [८२] खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये बदली केली. [८३] +शाइस्ताखानाच्या हल्ल्यांचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेला खजिना भरून काढण्यासाठी १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लूटले. [८४] +इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.[८५] +लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.[८६] +शाहिस्तेखान आणि सुरतेवरील हल्ल्यांमुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे १५,००० सैन्यासह पाठवले. [८७] १६६५ मध्ये, जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंगच्या घोडदळांनी ग्रामीण भाग उद्ध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्ल्यांना वेढे घातले. हा मुघल सेनापती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतींना आणि त्यांच्या अनेक घोडदळांना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला.[८८] १६६५ च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगशी करार करणे भाग पडले. [८७] +११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात, शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले, १२ स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना ४,००,००० सोन्याचे हूण इतकी भरपाई दिली. [६०] शिवरायांनी मुघल साम्राज्याचा जामीनदार बनण्यास आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारांसह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्यासाठी मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शविली. [८९] [३९] [९०] +१६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले (काही दस्ताऐवजांनुसार दिल्लीमध्ये बोलावले होते.) मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि, दरबारात १२ मे १६६६ रोजी, शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले.[९१] यापैकी काहींना त्यांनी युद्धात आधीच पराभूत केले होते. [९२] शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले. [९३] यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग याने शिवाजी आणि त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्याची हमी दिली. [९४] +शिवाजी महाराजांसाठी नजरकैदेत असलेली स्थिती धोक्याची होती, कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता. जयसिंगने शिवाजीराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते. म्हणून त्याने औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. [९५]दरम्यान, शिवाजीराजांनी स्वतःला मुक्त करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी परत पाठवले आणि रामसिंगला त्याने सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितली आणि स्वतःला मुघल सैन्याच्या स्वाधीन केले. [९६] [९७] तेव्हा शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गरिबांना प्रायश्चित्त म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. [९८] [९९] [१००] [१०१] सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात. पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः एका मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले. [१०२] [१०३] [१०४] [b] +कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.[१०६] +आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.[१०७] +यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे. +शिवरायांच्या सुटकेनंतर मुघल सरदार जसवंत सिंग याने नवीन शांतता प्रस्तावासाठी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यानंतर मुघलांशी शत्रुत्व कमी झाले. [१०८] १६६६ ते १६६८ दरम्यान, औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केली. तसेच संभाजीला पुन्हा एकदा ५,००० घोड्यांसह मुघल मनसबदार करण्यात आले. त्यावेळी शिवाजीराजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासमवेत औरंगाबाद येथे मुघल सुभेदार मुअज्जम (पहिला बहादूरशहा) याच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले. संभाजीला बेरारमध्ये महसूल वसुलीसाठी प्रदेश देण्यात आला. [१०९] +औरंगजेबाने शिवाजीराजांना कमजोर होत चाललेल्या आदिलशाहीवर हल्ला करण्याची परवानगी दिली; कमकुवत झालेला सुलतान अली आदिल शाह दुसरा याने शांततेसाठी प्रस्ताव दिला आणि शिवाजी महाराजांना सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकार दिले. [३९] +शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील शांतता १६७० पर्यंत टिकली. त्या वेळी औरंगजेबाला शिवाजीराजे आणि मुअज्जम यांच्यातील घनिष्ट संबंधांबद्दल संशय आला, जो त्याचे सिंहासन बळकावू शकेल असे त्याला वाटले. तो शिवाजीराजांकडून लाचही घेत असावा, असाही औरंगजेबाला संशय होता [११०] [१११] तसेच त्या वेळी, औरंगजेबाने अफगाणांशी लढाई केली. त्यासाठी त्याने दख्खनमधील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी केले; परिणामी बरखास्त झालेले बरेच सैनिक मराठ्यांच्या सेवेत त्वरीत रुजू झाले. [१११] मुघलांनी काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बेरारची जहागीरही काढून घेतली. [८९] प्रत्युत्तर म्हणून शिवाजीराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमण सुरू केले आणि चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना शरण आलेल्या प्रदेशाचा एक मोठा भाग परत मिळवला. [८९] +१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लूटले. यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांचा हल्ला परतवून लावू शकले, परंतु मक्केहून परत आलेल्या मावरा-उन-नाहर येथील मुस्लिम राजपुत्राचा माल लुटण्यासह त्यांनी शहरच उद्ध्वस्त केले. नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या मुघलांनी मराठ्यांशी पुन्हा शत्रुत्व सुरू केले. मुघलांनी शिवाजीराजांना सुरतहून घरी परतल्यावर अडवण्यासाठी दाऊद खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले; परंतु सध्याच्या नाशिकजवळील वणी-दिंडोरीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. [११२] +ऑक्टोबर १६७० मध्ये, शिवाजीराजांनी आपले सैन्य मुंबईत इंग्रजांना त्रास देण्यासाठी पाठवले. कारण इंग्रजांनी त्यांना युद्धसामग्री विकण्यास नकार दिला होता. त्यांच्या सैन्याने लाकूड तोडणाऱ्या इंग्रज लोकांना मुंबई सोडण्यापासून रोखले. सप्टेंबर १६७१ मध्ये, शिवाजीराजांनी दांडा-राजपुरी विरुद्धच्या लढाईसाठी पुन्हा एकदा साहित्य मागवण्यासाठी मुंबईत राजदूत पाठवले. या विजयामुळे मराठ्यांना किती फायदे होतील याची इंग्रजांना शंका होती, परंतु राजापूरचे कारखाने लुटल्याची भरपाई मिळण्याची एकही संधी ते गमावू इच्छित नव्हते. इंग्रजांनी लेफ्टनंट स्टीफन उस्टिकला शिवाजीशी बोलणी करण्यासाठी पाठवले, परंतु राजापूर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर वाटाघाटी अयशस्वी झाल्या. १६७४ मध्ये शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यांवर काही करारांसह पुढील वर्षांमध्ये अनेक राजदूतांची देवाणघेवाण झाली, परंतु शिवाजीराजांच्या मृत्यूपूर्वी राजापूरची नुकसानभरपाई कधीही भरली गेली नाही. १६८२ च्या अखेरीस तेथील कारखाना विसर्जित झाला. [११३] +१६७४ मध्ये, मराठा सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना विजापुरी सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील सैन्याशी लढण्यासाठी पाठवण्यात आले. प्रतापरावांच्या सैन्याने एका मोक्याच्या तलावाला वेढा घालून विजापुरी सैन्याचा पाणीपुरवठा खंडित केला आणि लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्याला पकडले, ज्यामुळे बहलोल खानला शांततेसाठी तह करण्यासाठी भाग पडले. शिवाजीराजांनी आधीच इशारे दिले असतानाही, प्रतापरावांनी बहलोल खानला सोडले. परंतु खानाने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली. [११४] +शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना एक नाराजी पत्र पाठवले आणि बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला. आपल्या राजांच्या फटकारामुळे अस्वस्थ झालेल्या प्रतापरावांनी बहलोल खानला शोधून काढले आणि आपले मुख्य सैन्य मागे सोडून फक्त सहा इतर घोडेस्वारांबरोबर मोहीम सुरू केली. परंतु प्रतापराव युद्धात मारले गेले; त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजीराजांना फार दुःख झाले आणि त्यांनी आपला दुसरा मुलगा राजारामचा विवाह प्रतापरावांच्या मुलीशी लावला. प्रतापरावांच्या पश्चात हंबीरराव मोहिते हे नवीन सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) म्हणून नियुक्त झाले. रायगड किल्ला हिरोजी इंदुलकर यांनी नवजात मराठा राज्याची राजधानी म्हणून नव्याने बांधला. [११५] +शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.[११६] इतर मराठा नेत्यांना, ज्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते, त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत होती. [c] याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम प्रदान करू शकत होते. [११८] +ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते की सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता. +प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. [११९] शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. [१२०] शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. [३९] [१२१] त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता. [३९] +प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती.[१२२] शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.[१२२] शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.[१२२] +शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते[१२३] आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते.[१२३] त्यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षत्रिय आहेत, परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभांची गरज होती. [१२४] हा दर्जा लागू करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा एक पवित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षत्रियाकडून अपेक्षित वैदिक विधींनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला. [१२५] [१२६] +सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे जंगी स्वागत केले.[१२७] +२८ मे रोजी, शिवरायांनी आपल्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या क्षत्रिय संस्कारांचे इतके दिवस पालन न झाल्यामुळे तपश्चर्या केली. मग त्यांना गागा भट्ट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. [१९] इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव, गागा भट्ट यांनी वैदिक मंत्र सोडला आणि शिवाजीराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाच्या सुधारित स्वरूपात दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, शिवरायांनी स्वतःच्या हयातीत जाणूनबुजून किंवा अपघाताने केलेल्या पापांचे प्रायश्चित केले. [१९] सोने, चांदी आणि तलम तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी सात धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व धातू व वस्तूंसह एक लाख हूण ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आले. पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. दोन विद्वान ब्राह्मणांनी निदर्शनास आणून दिले की, शिवाजीराजांनी छापे टाकताना, ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला, तसेच शहरे जाळली होती आणि त्यांना या पापातून ८,००० रुपये किंमत देऊन शुद्ध केले जाऊ शकते आणि शिवाजी महाराजांनी ही रक्कम दिली. [१२८] संमेलनाचे भोजन, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिने यासाठी केलेला एकूण खर्च १.५ दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला. [१२९] +६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. [१३०] [१३१] हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी (त्रयोदशी ) होता. [१३२] गागा भट्ट यांनी यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. प्रसवल्यानंतर शिवाजीराजांनी आई जिजाबाईंना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते. [१९] [१३३] शिवाजी महाराजांना शककर्ता ("युगाचा संस्थापक") [७०] आणि छत्रपती ("सार्वभौम") असे नाव देण्यात आले. त्यांनी हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील घेतली. +राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.[ संदर्भ हवा ] तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.[ संदर्भ हवा ] +१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला; ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी कमी-प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला. [१३४] [१३५] [१३६] +गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते.[१३७] अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.”[१३८] त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.[१३८] कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.[१३९] +१६७४ च्या सुरुवातीस, मराठ्यांनी आक्रमक मोहीम हाती घेतली. ऑक्टोबरमध्ये खान्देशामध्ये छापे टाकले. तसेच विजापुरी फोंडा (एप्रिल १६७५), कारवार (मध्यवर्षी), आणि कोल्हापूर (जुलै) ताब्यात घेतला. [१९] नोव्हेंबरमध्ये, मराठा नौदलाने जंजिरा येथील सिद्दींशी झडप घातली, परंतु त्यांना तिथे अपयश आले. [१४०] आजारातून बरे झाल्यावर आणि दख्खनी आणि अफगाण यांच्यात विजापूर येथे सुरू झालेल्या गृहयुद्धाचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी एप्रिल १६७६ मध्ये अथणीवर स्वारी केली. [१४१] +आपल्या मोहिमेच्या धावपळीत शिवाजीराजांनी दख्खनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले, की दक्षिण भारत ही एक मातृभूमी आहे जी बाहेरील लोकांपासून संरक्षित केली पाहिजे. [१४२] [१४३] त्यांचे आवाहन काहीसे यशस्वी झाले आणि १६७७ मध्ये शिवाजीराजांनी एका महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोवळकोंडा सल्तनतच्या कुतुबशहाशी करार केला. यामध्ये विजापूरशी आपली युती नाकारण्याचे आणि मुघलांना एकत्रितपणे विरोध करण्यास कुतुबशहाने सहमती दर्शविली. +१६७७ मध्ये, शिवाजीराजांनी ३०,००० घोडदळ आणि ४०,००० पायदळासह आणि गोवळकोंडा तोफखाना आणि निधीच्या मदतीने कर्नाटकवर आक्रमण केले. [६०] दक्षिणेकडे जाताना शिवरायांनी वेल्लोर आणि गिंजीचे किल्ले ताब्यात घेतले; [१४४] यापैकी नंतरचा किल्ला त्यांचे पुत्र राजाराम प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांची राजधानी बनला. [६०] +शहाजीनंतर तंजावर येथे राज्य करणाऱ्या त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई (पूर्वाश्रमीच्या मोहिते) आणि शहाजीराजांचा मुलगा आणि शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी पहिला) याच्याशी समेट करण्याचा शिवरायांचा हेतू होता. सुरुवातीला आश्वासक असणाऱ्या वाटाघाटी नंतर अयशस्वी ठरल्या, म्हणून रायगडावर परतताना, शिवाजीराजांनी २६ नोव्हेंबर १६७७ रोजी आपल्या सावत्र भावाच्या सैन्याचा पराभव केला आणि म्हैसूर पठारावरील बहुतेक संपत्ती ताब्यात घेतली. + +व्यंकोजीची पत्नी दीपाबाई, जिचा शिवराय मनापासून आदर करत होते, तिने शिवरायांशी नवीन वाटाघाटी केल्या आणि आपल्या पतीला मुस्लिम सल्लागारांपासून दूर राहण्यास पटवून दिले. सरतेशेवटी, शिवाजीराजांनी दीपाबाई आणि त्यांच्या स्त्री वंशजांना त्यांनी ताब्यात घेतलेली अनेक संपत्ती स्वाधीन करण्यास संमती दिली. तसेच वेंकोजीनेही प्रांतांचे योग्य प्रशासन आणि शहाजीराजेंच्या समाधीच्या देखभालीसाठी अनेक अटी मान्य केल्या. [७०] [१४५]शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह एक वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते पश्चात्ताप न करता घरी परतले आणि पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले. [१४६] +हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, [१४७] शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटिश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. [d] पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. [१४९] [१५०] तथापि, शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. [१५१] [१५०] शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही. [८४] +शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. [८४] राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले. [१५२] +शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे.[१५३][१५४] +शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती. [१५५] +शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता[८६]. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले. [१५६] +राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला.[१५७] या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे +"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता +शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". [१५८] ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो."[१५९] +शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते.[१६०] शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, जिला ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते.[१६१] आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान, वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. [१६२] +शिवाजी महाराजांनंतर मुघलांसोबत मराठ्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, १६८१ मध्ये, औरंगजेबाने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश, विजापूरस्थित आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ताब्यात घेण्यासाठी दक्षिणेत आक्रमण सुरू केले. या दोन्ही सल्तनतांचा नायनाट करण्यात तो यशस्वी झाला पण दख्खनमध्ये २७ वर्षे घालवूनदेखील तो मराठ्यांना वश करू शकला नाही. या काळात १६८९ मध्ये संभाजीराजांना मुघलांनी पकडले आणि छळ करून त्यांना फाशी दिली. मराठ्यांनी नंतर संभाजीराजांचे उत्तराधिकारी राजाराम आणि नंतर राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रतिकार केला. लढायांमुळे मुघल आणि मराठे यांच्यात प्रदेश वारंवार बदलले गेले.पुढे १७०७ मध्ये मुघलांचा पराभव होऊन हा संघर्ष संपला. [१६३] +शाहू महाराज, जे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजीराजांचे पुत्र होते, त्यांना औरंगजेबाने २७ वर्षांच्या संघर्षात कैदेत ठेवले होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी शाहूराजेंची सुटका केली. आपल्या काकू ताराबाई यांच्यासोबत वारसाहक्कासाठी अल्पशा सत्ता संघर्षानंतर, शाहूराजांनी १७०७ ते १७४९ पर्यंत मराठा साम्राज्यावर राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर त्यांच्या वंशजांना मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) म्हणून नियुक्त केले. बाळाजींचा मुलगा, पेशवे बाजीराव पहिले आणि नातू, पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यशाच्या शिखरावर असताना मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू [१६४] पासून उत्तरेला पेशावर (आजचे खैबर पख्तूनख्वा) आणि पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. १७६१ मध्ये, मराठ्यांच्या सैन्याने पानिपतची तिसरी लढाई अफगाण दुर्राणी साम्राज्याच्या अहमद शाह अब्दालीशी गमावली, ज्यामुळे वायव्य भारतात त्यांचा साम्राज्य विस्तार थांबला. पानिपतनंतर दहा वर्षांनी, माधवराव पेशव्यांच्या राजवटीत मराठ्यांनी उत्तर भारतात पुन्हा प्रभाव मिळवला . [१६५] +मोठ्या साम्राज्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात, शाहूराजे आणि पेशव्यांनी सर्वात बलाढ्य शूरवीरांना अर्ध-स्वायत्तता दिली आणि मराठा संघाची निर्मिती केली. [१६६] ते बडोद्याचे गायकवाड, इंदूर आणि माळव्याचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया आणि नागपूरचे भोंसले म्हणून ओळखले जाऊ लागले. १७७५ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यातील उत्तराधिकारी संघर्षात हस्तक्षेप केला, ज्याचा परिणाम म्हणजे पहिले इंग्रज-मराठा युद्ध होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात (१८०५-१८१८) इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव होईपर्यंत मराठे भारतातील प्रख्यात सत्ता राहिले. पण या युद्धांनंतर कंपनीला भारतातील बहुतेक भागांत प्रबळ सत्ता मिळाली. [१६७] [१६८] +भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.[ संदर्भ हवा ] +ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.[ संदर्भ हवा ] महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.[ संदर्भ हवा ] +तुकाराम, बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.[ संदर्भ हवा ] +आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.[ संदर्भ हवा ] इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.[ संदर्भ हवा ] (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.).[ संदर्भ हवा ] अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.[ संदर्भ हवा ] +छ. शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे.[ संदर्भ हवा ] जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती.[ संदर्भ हवा ] म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.[ संदर्भ हवा ] +[१६९] +[१७०] +[१७१] +शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १०० च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.[ संदर्भ हवा ] +भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली.[ संदर्भ हवा ] इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. भालजी पेंढारकरांनी छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढलेले आहेत. त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत : +छ. शिवाजी महाराजांवरील चित्रपट व इतर कलाकृतींसाठीचा विस्तृत लेख: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10124.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..170d67f82bc7ad558b8f6f7894420ff594cfccca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10124.txt @@ -0,0 +1,207 @@ +छत्रपती संभाजीनगर विमानतळ (आहसंवि: IXU, आप्रविको: VAAU) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेला एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात. +१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळची लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९० च्या शेवटी, सरकारने नुतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले. +५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[१] + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10125.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcb42fce8e89aec8a5cfff5322eea52f8bc1b939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10125.txt @@ -0,0 +1,6 @@ +अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्‌गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने २००८सालापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या काठावरील सासवड येथे होते. संमेलनाची संकल्पना पत्रकार व कवी दशरथ यादव यांची असून, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे या संभाजी साहित्य संमेलनासाठीचे मार्गदर्शक आहेत. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर आहेत, तर तालुकाध्यक्ष प्रा. केशव काकडे,राजाभाऊ जगताप, सुनीललोणकर हे संयोजक आहेत. संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, बुधभूषण, सातशतक हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या नावाने सुरू झालेले हे महाराष्ट्रातील एकुलते एक संमेलन आहे. +२०१० सालापासून हे संमेलन होते. + + +अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२मार्च २०१३ रोजी सासवडला झाले. +या संमेलनात सामाजिक कार्याबद्दल बार्शी तालुक्यातील राजेंद्र मिरगणे यांना छत्रपती संभाजी महाराज समाज पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, माढा येथील गोरक्षनाथ भांगे यांना युवा भूषण, कळंब येथील सौ. साधना बागरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामाबद्दल पुरस्कार, मंजुषा काटकर यांना नाट्यकलेसाठी सामाजिक गौरव, पूजा कला केंद्रातील नृत्यांगना रेणुका ढगे यांना युवती नृत्यांगना पुरस्कार, अशोक नावले यांना सामाजिक युवा गौरव, पाटस (ता. दौंड) येथील नवनाथ कुरुमकर यांना सामाजिक गौरव, पॅरामेडिकल असोसिएशनचे डॉ. अरविंद पंडित खरात यांना समाज गौरव, शांताराम पातंगे यांना युवा उद्योग रत्‍न, कृष्णकांत कोबल यांना पत्रकारिता, चिळली (ता. मोहोळ) येथील ज्ञानदेव यादव यांना जीवन गौरव, दिलीप शिंदे यांना आदर्श शिक्षक, विक्रम सावंत यांना समाजरत्न, भारती सावंत यांना माता जिजाऊ पुरस्कार, जालना येथील किसनराव मोरे यांना सामाजिक कार्यगौरव, बिपीन नाईक यांना शिक्षण रत्‍न आदी पुरस्कारांनी सन्‍मानित करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10131.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e67b7143c7b288e65f514f138275a37ad1541190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10131.txt @@ -0,0 +1,5 @@ +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (AMC) ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहराची प्रशासकीय संस्था आहे. महानगरपालिकेत लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो, त्याचे प्रमुख महापौर असतात आणि शहराच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि पोलिसांचे व्यवस्थापन करतात. राज्यातील आघाडीच्या विविध राजकीय पक्षांचे सदस्य महामंडळात निवडून आलेली पदे भूषवतात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे आहे. +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (AMC) ही स्थानिक नागरी संस्था आहे. त्याची नऊ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. नगर परिषदेची स्थापना 1936 मध्ये झाली, नगर परिषद क्षेत्र सुमारे 54.5 किमी 2 होते. 8 डिसेंबर 1982 पासून ते महानगरपालिकेच्या दर्जात उन्नत झाले आणि एकाच वेळी अठरा परिघीय गावांचा समावेश करून, त्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण क्षेत्रफळ 138.5 किमी 2 पर्यंत वाढवले. +शहर 115 निवडणूक प्रभागांमध्ये विभागले गेले आहे ज्याला प्रभाग म्हणतात, आणि प्रत्येक प्रभागाचे प्रतिनिधित्व प्रत्येक प्रभागातून लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक करतात. महापौर आणि सभापती यांच्या अध्यक्षतेखाली अनुक्रमे महासभा आणि स्थायी समिती अशा दोन समित्या आहेत. पिण्याचे पाणी, ड्रेनेज सुविधा, रस्ता, पथदिवे, आरोग्य सेवा सुविधा, प्राथमिक शाळा इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी AMC जबाबदार आहे. एएमसी नागरिकांवर लादलेल्या शहरी करांमधून त्याचा महसूल गोळा करते. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आहे; एक I.A.S. अधिकारी, विविध विभागातील इतर अधिकाऱ्यांनी मदत केली. + +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10152.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38f99c7f0ae69babdb2b342f45018683a8cbafd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10152.txt @@ -0,0 +1,5 @@ +छद्म विज्ञान (इंग्रजी : pseudoscience) अश्या विषयाला म्हटलं जातं ज्याला वैज्ञानिक द्रुष्टीने साधार नाही किंवा वैज्ञानिक निकषांचे पालन करत नाही परंतु त्या विषयाला एक विज्ञान म्हणून प्रतिपादन केलं जातं. स्यूडोसायन्स हानिकारक असू शकते. + +स्यूडोसायन्समध्ये अशी विधाने, विश्वास किंवा प्रथा यांचा समावेश होतो जे वैज्ञानिक आणि तथ्यात्मक असल्याचा दावा करतात परंतु वैज्ञानिक पद्धतीशी विसंगत असतात. + +छद्म विज्ञान हे सहसा विरोधाभासी, अतिशयोक्तीपूर्ण किंवा असत्य दाव्यांनी दर्शविले जाते; खंडन करण्याच्या कठोर प्रयत्नांऐवजी पुष्टीकरण पूर्वाग्रहावर अवलंबून राहणे; इतर तज्ञांच्या मूल्यांकनासाठी मोकळेपणाचा अभाव; गृहीतके विकसित करताना पद्धतशीर पद्धतींचा अभाव; आणि स्यूडोसायंटिफिक गृहीतके प्रायोगिकरित्या बदनाम झाल्यानंतर बरेच दिवस पालन चालू ठेवल्यास त्यांना एक प्रकारची मान्यता(?) मिळते आणि ती प्रथा म्हणून व्यवस्थापित होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10175.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71ead1a6b718eefc6da0bffbde25d94c8ed8a306 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10175.txt @@ -0,0 +1,5 @@ +छाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसा व बिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे. +छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते. +हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.[१] +प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.[२] +ओडिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत. दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात, त्यात राधाकृष्णांच्या लिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो. यात पुरुषच राधेचे सोंग घेतो. नृत्याच्या गतीबरोबर चेहऱ्यावरील भावमुद्राही बदलत असतात. आणि हेच या नृत्याचे वैशिष्ट्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10178.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b40cc11dbf9f40dd45b68d818839353fcfb5b4dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10178.txt @@ -0,0 +1 @@ +छाब्रा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारन जिल्ह्यात असून झालावाड-बारन लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10187.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d0ac29bcd61724b89a4fea29de02e8c6ef62a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10187.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅमेरा हे प्रकाशाच्या साहाय्याने छायाचित्रे (क्षणचित्रे किंवा चलचित्रे) टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. लॅटिन भाषेत या रचनेस camera obscura (उच्चार : कॅमेरा ऑब्स्क्युरा), अर्थात 'काळोखी खोली' म्हणतात. कॅमेरा ऑब्स्क्युरा या शब्दापासून कॅमेरा या शब्दाची व्युत्पत्ती झाली. दृश्य वर्णपटातील उजेड किंवा इतर विद्युत चुंबकीय वर्णपटातील प्रकाशतरंगांच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो. +फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण खरे तर प्रकाशचित्रण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल, कारण फोटो काढताना छायेपेक्षा प्रकाशाचा अधिक विचार आणि वापर केला जातो. प्रकाशसंवेदी पृष्ठभागावर स्थिर किंवा गतिमान चित्रांची निर्मिती करणे म्हणजेच फोटोग्राफी किंवा छायाचित्रण. या प्रकाशसंवेदी पृष्ठभागासाठी रासायनिक लेप चढवलेली फिल्म/कागद किंवा विद्युत (इलेक्ट्रॉनिक) संवेदक वापरला जातो. या संवेदी पृष्टभागावर विशिष्ट कालावधीपुरता प्रकाश पडला की त्याची प्रतिमा कागदावर उमटते. हा कालावधी, प्रकाशाची तीव्रता इत्यादी परिमाणे नियंत्रित करण्याची प्रतिमा एका डब्यात बसवलेली असते आणि त्या डब्यालाच आपण कॅमेरा असेही म्हणतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10219.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb10e7884bde4d324978a1c7fe134ca3b2167517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10219.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चीनवर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10249.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92cc2296f5b305000d8fc21114fba7a80cf24ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10249.txt @@ -0,0 +1,6 @@ +छोटा खरूचि, चिनी ससाणा, चिमण नारझी किंवा चिमण नारझिनक (इंग्लिश: Lesser Kestrel) हा एक पक्षी आहे. +चिनी ससाणा हा पक्षी कबुतरापेक्षा आकाराने मोठा आहे. त्यात नराचे पंख मोठे असतात व त्यांचा रंग निळा करडा असतो. पोटाखालील भाग तांबूस पिवळट रंगाचा असतो. पंखांखालचा भाग पांढरा असतो. त्यावर कसलीही चिन्हे नसतात. +मादी: अस्पष्ट मिशा ,आकार लहान आसतो .मादी ही बेधडकपणे उड्डाण करते. ती उडणारे कीटक हवेतच पकडते. मादी शुभ्र अथवा पिवळसर वर्णाची असते. ती फांदीवर बसून पंखांच्या सहाय्याने घास चोचीजवळ नेते. हे पक्षी थव्याने किंवा एकटेही राहतात. +गिलगीट हरियाना आणि नेपाळ ते आसाम व आजूबाजूच्या प्रांतात आढळतात. दक्षिणेकडे महाराष्ट्र (सोलापूर, अहमदनगर) तामिळनाडू, ओरिसा या भागात हिवाळ्यात आढळतात त्यामुळे त्यांना हिवाळी पाहुणे म्हणतात. +तुर्कस्तान ते पूर्वेकडे मांचुरिया आणि उत्तर चीन मध्ये आढळतात. +माळराने, गवती कुरणे आणि शेतीच्या प्रदेशात आढळतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1026.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4000e384dc6fa68d939043f6f4a0c24be33716b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1026.txt @@ -0,0 +1 @@ +गडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1027.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b2a8c405eeb139446eaee96c65d951bdaa032fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1027.txt @@ -0,0 +1 @@ +गडांचा राजा - राजगड (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10276.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c21fb50126fb29fcf777710c55914ec6d5320a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10276.txt @@ -0,0 +1,2 @@ +छ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. छ् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक 'कठोर व्यंजन' आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_103.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7ae1442092c87c71121f087835d335881cba968 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_103.txt @@ -0,0 +1 @@ +खुर्रम नवाझ (३० जानेवारी, १९८६:रावळपिंडी, पाकिस्तान - हयात) हा  ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10307.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1eb56c01c4cb5399eee7ed27756fafbffec269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10307.txt @@ -0,0 +1,13 @@ +नामशेष +जंगलातून नामशेष +अतिशय चिंताजनक +चिंताजनक +असुरक्षित +Threatened +Conservation Dependent +Near Threatened +मुबलक +वर्ल्ड काँझरवेशन युनियन +IUCN Red List + +जंगलातून नामशेष प्रजाती म्हणजे अशा प्रजाती ज्या संग्रहालय किंवा मानव-निर्मित वसतीस्थानांमध्येच आढळतात. ह्या प्रजाती त्यांच्या नैसर्गिक वसतीस्थानांतून नष्ट झालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10325.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10325.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10327.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f6850b393b0801dc7d6ab2b014222889636756 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10327.txt @@ -0,0 +1 @@ +झंजान प्रांत (लेखनभेद: जंजान प्रांत) (फारसी: استان زنجان , ओस्तान-ए-झंजान ; अझरबैजानी: زنگان اوستانی ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणाच्या वायव्य भागात वसलेल्या या प्रांताची राजधानी झंजान येथे आहे. प्रांताचे क्षेत्रफळ २१,७७३ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. प्रांतातील प्रजेत अझेरी वांशिकांचे बाहुल्य असून, त्यांच्याखालोखाल ताती व कुर्दी लोकांचे वास्तव्य येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10336.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fbd63b19f6dbf7ff5f9ec7a4aee307f0dadcd0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10336.txt @@ -0,0 +1,5 @@ +आकाराने सूक्ष्म असणाऱ्या सजीवांना सूक्ष्मजीव (इंग्लिश: Microorganism, मायक्रोऑरगॅनिझम) असे म्हणतात. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. +सूक्ष्मजीवांपैकी अनेक जाती रोगांसाठी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ क्षय रोगासाठी मायक्रोबॅक्टेरिम ट्यूबरकुलाॅसिस हा जंतू कारणीभूत आहे. जंतूंना जीवाणू असेदेखील म्हटले जाते +जंतुसंसर्ग झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. भाजलेल्या जखमांना जंतुसंसर्गाचा खूप मोठा धोका असतो. कुपोषणामुळे क्षयरोगासारखा जंतुसंसर्ग होतो. +लघवी, रक्त, थुंकी, विष्ठा यांच्या तपासण्यांद्वारे जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते. +लाळेच्या तपासणीमधूनही निदानाची पद्धती अवलंबली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10337.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8952f84ab399b5ea994180f1796c19169f0ea2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10337.txt @@ -0,0 +1,2 @@ +जंबिया (अरबी: جنبية ) म्हणजे खंजिरासारखे एक अरबी पात्याचे शस्त्र होय. याला बाकदार, थोटके व २ ते ३ इंच रुंदीचे पाते असते. याची मूठ गेंड्यांच्या शिंगांपासून अथवा लाकडापासून बनवतात. जंबिया ठेवण्यासाठी लाकडी किंवा चामडी म्यान असते. +अरब देशांत व प्रामुख्याने येमेनात हे शस्त्र पुष्कळ प्रचलित असून पुरुषांच्या पेहेरावाचा भाग म्हणून बाळगले जाते. येमेनी लग्नांमध्ये वऱ्हाडी पुरुषांनी हातांत जंबिये धरून नृत्य करण्याची रीत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10343.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869769e1b80a339d46d7574a0ab385e1ec8606bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10343.txt @@ -0,0 +1 @@ +जएरोनियमची लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10348.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fc5bcdcc5851a6ca6004374ab98a4970b3f8d05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10348.txt @@ -0,0 +1,2 @@ +जकातवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10353.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..972cd21f05a3a515b843433c5c550e141ce82d46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10353.txt @@ -0,0 +1,2 @@ +जकेकूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1036.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ba55f15d712c0783e4471d020779da16f8d3bd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1036.txt @@ -0,0 +1,2 @@ + गडेघाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10368.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..067b3081caa7d654f28d58eb8990b5a623d80db9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10368.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जगत शेठ हे नवाब सिराजउद्दोलाच्या काळात मुर्शीदाबाद, बंगाल मधील सावकार होते. जैन आचार्य भ्रातृचंद्र सुरी‌ हे त्यांचे अाध्यात्मिक गुरू होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेठ हे भारतातील सर्वात शक्तिशाली सावकार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार राॅबिन ओर्मी यांनी‌ जगत शेठचे वर्णन 'जगाला माहीत असलेल्या महान सावकाराच्या रूपात' केले आहे.[१]  +निक रॉबिन्स याच्या मते त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे निदान भारतात तरी कोणीही‌ नव्हते. शेठने व त्याच्या कुटुंबानेे ब्रिटिश साम्राज्याशी त्यांच्याच चलनात/नाण्यांमध्ये सावकारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. त्यावेळच्या फ़्रेंच अभ्यासकांच्या मते त्याने गोळा केलेल्या संपत्तीमुळेच खरेतर पुढच्या बदलांना चालना मिळाली. ओमीचंद आणि मीर जाफ़र यांच्याबरोबरीनेच त्याने नवाबाविरुद्ध कारस्थान रचले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्लासीच्या लढाईसाठीची आर्थिक मदत जगत शेठने दिली होती. आणि त्या मदतीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारतात त्यांचे स्थान बळकट केले. मीर जाफरच्या नंतर सत्तेत आलेल्या मीर कासीमने जगत शेठ आणि त्याच्या कुटुंबाचे १७६३ साली शिरकाण केले. [२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10374.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9198a79f58ccb5f81aab4bcaff7c3e97702bf79e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10374.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगतसिंगपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर जगतसिंगपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10385.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5315eb43b5904f55759aebe1d5ee7bdd88b2e49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10385.txt @@ -0,0 +1,7 @@ +जगदंबा हे पुस्तक म्हणजे श्रीअरविंद यांच्या द मदर [१] या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर आहे. भाई कोतवाल यांनी हे भाषांतर केले आहे. +मूळ पुस्तकाचा भाव भाषांतरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे अनुवादक भाई कोतवाल प्रस्तावनेत लिहितात. +पुस्तकामध्ये खालील प्रमाणे लेख आहेत. लेखांना नावे दिलेली नाहीत. +पूर्वार्ध +उत्तरार्ध +जगदंबा +माता (पुस्तक) \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1039.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..998a6dd1d994ebcbddf857ef7f009379cba84dc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1039.txt @@ -0,0 +1,2 @@ +गड्डा यात्रा ही एक वार्षिक यात्रा आहे, जी सोलापूरात दरवर्षी मकर संक्रांतीला भरते. श्री सिद्धेश्वराची ही यात्रा आहे.[१] +साडेआठशेला साडेआठशे वर्षांपासूची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.नंदिधवजांची मिरवणूक, शहराच्या विविध भागांतील ६८ लिंगाची पूजा, या संपूर्ण कालावधीत सिद्धेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, होम, सिद्धरामेश्वरांच्या विवाहाचा अक्षता सोहळा ,यादरम्यान होणारे सर्व धार्मिक विधी हे या यात्रेचे धार्मिक विशेष मानले जातात.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10391.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceb2646be419c1c814046c3ea1fb981ab1565399 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10391.txt @@ -0,0 +1,5 @@ +आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्त्वाच्या हैदराबाद - नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरून भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते. +१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत. +२ ऑक्टो १९८२ रोजी म. शिवाजीराव मोघे उपमंत्री म. रा. यांचे शुभहस्ते, श्री. अण्णासाहेब पारवेकर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोद्धाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोद्धार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रूपात वर्गणी गोळा करून जीर्णोद्धाराचे कार्य करण्यात आले. समीतीने या कामावर साडे चार लक्ष रु. खर्च केला. +डॉ. या. मा. काळे लिखित "वऱ्हाडचा इतिहास" या पुस्तकामध्ये केळापुरच्या देवीचा उल्लेख केला आहे. "केळापूर - पांढरकवडा ही गावे जवळ जवळ आहे. केळापूरात देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. केळापूरात एकाच शिळेस चारही बाजूस गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे येथे किल्ला आहे. यास कुंतलपूर हे जुने नाव असून प्राचीन चंद्रहास राजाने नगर अशी आख्यायीका आहे. इ.स. १८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा पळत असता येथे ऍडम्स व स्मिथ या ब्रिटिश सरदरांशी त्याचे सैन्याने लढा दिला. पण त्यात बाजीरावाचे सैन्याचा पराभव होऊन त्यास उत्तरेकडे पळावे लागले व अप्पासाहेब भोसल्यांना जाउन मिळण्याचा त्याचा बेत फसला." +देवगीरीचा राजा रामदेवराव यावे दरबारात हेमाद्रीपंत नावाचा प्रधान होता. तो वास्तूशिल्पज्ञ होता. त्याचेच काळात हेमाडपंथी मंदीराची बांधणीची पद्धत सुरू झाली. त्यानुसार हे मंदिर १४ व्या शतकातील असावे असे वाटते. प्राचीन इतिहासाचा संदर्भ लक्षात घेता येथील देवीचे मंदिर पांडवकालीन असावे असे वाटते. धर्मराजाने अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला शामकर्ण नावाचा अश्व कुंतलपूरात चंद्रहास राजाने अडविला असा उल्लेख कवी श्रीधर रचित ’जैमिनी अश्वमेध’ या ग्रंथात अध्याय ५१ ते ६१ मध्ये आढळतो. केळापूर येथील देवीमंदीरात परंपरेने गोंधळ करणारे गोंधळी कुंतलपूरचा राजा चंद्रहास, राजकुमारी विषया, यांचा इतिहास पोवाड्याद्वारे आजही सांगतात तेव्हा पौराणिक कालीन कुंतलापूर ते आजचे केळापूर होय याबाबत शंका वाटत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10424.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07129baf62635605f08e0bfc8990d10cc8dc42b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10424.txt @@ -0,0 +1,11 @@ +डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे +पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. +जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसऱ्याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. +डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. +इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते. +.इ.स. 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१} +विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.[१][२] +वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली +जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट Archived 2006-06-15 at the Wayback Machine. नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले. +डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले. +१. लेले य.शं. , इतिहासातील सुवर्णकण diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10427.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9430bd52e6a985ecd761db2dcfb7252e8d8bc173 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10427.txt @@ -0,0 +1 @@ +जगदीश वळवी महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10441.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c23781f9bf944107f85100a198b8f6fee26f88c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10441.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे महाराष्ट्रातील एक डॉक्टर, मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आणि संशोधक आहेत. डॉ. दीक्षित हे त्यांच्या 'फक्त दोन वेळा दिवसातून जेवा आणि वजन कमी करा' या डाएट प्लॅनसाठी प्रसिद्ध आहेत.[१][२][३][४][५][६][७][८][९] +हा डॉ. श्रीकांत जिचकारांनी सांगितलेला डाएट प्लॅन आहे असे ते सांगतात. खाण्याच्या प्रमाणावर आणि खायच्या पदार्थांवर कुठलेही बंधन या डाएट प्लॅन मध्ये नाही. परंतु खाण्याच्या वारंवारतेवर मात्र बंधन आहे आणि ते दिवसातून फक्त दोनवेळा खाण्यास सांगतात. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा प्रतिबंध आणि काही प्रमाणात उपचार तसेच लठ्ठपणा आणि मधुमेह काही लोकांमध्ये या डाएट प्लॅन ने परतवून लावता येतो असा दावा ते करतात. [१०] +सतत थोडे थोडे खाण्यामुळे शरीरात सतत इन्सुलिन निर्माण होत राहाते. हे वाढलेले इन्सुलिन ग्लुकॅगॉनला येऊ देत नाही. ग्लुकॅगॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. त्यामुळे सतत थोडे थोडे खाण्यामुळे ग्लुकॅगॉनला काम न करता आल्यामुळे चरबीचे रूपांतर ऊर्जेत होत नाही आणि शरीरात चरबी तशीच साठून राहते. ही वाढलेली चरबी लठ्ठपणा निर्माण करते. हा लठ्ठपणा काही व्यक्तींमध्ये मधुमेह निर्माण करतो. लठ्ठपणा इन्सुलिन रेझिस्टन्स (प्रतिरोध) निर्माण करतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्सच्या अवस्थेस टाईप टू डायबेटीस किंवा मधुमेह असे म्हणतात. +एक जेवण ५५ मिनिटात पूर्ण करावे असे या डाएट प्लॅन मध्ये सांगण्यात आले आहे. ५५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ जेवण केल्यास शरीरात अधिक इन्सुलिन तयार होते असे डॉ. दीक्षितांचे म्हणणे आहे.(<< please clarify properly?) थोडे-थोडे अन्न खाल्ले तरीदेखील पुन्हा इन्सुलिन तयार होते आणि कमी किंवा अधिक खाल्ल्यास तेवढेच इन्सुलिन निर्माण होते असे डॉ. दीक्षित सांगतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कमी प्रमाणात अन्न खाण्यापेक्षा अन्न खाण्याची वारंवारता कमी करावी (दोन वेळा) असा सल्ला ते देतात. +आता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी लहानग्यांसाठी फीट राहण्याचा मूलमंत्र आणला आहे.. तुमची मूलं खूप जंक फूड खात असतील, किंवा अगदीच काहीही पौष्टिक खाण्यासाठी टाळाटाळ करत असतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे सध्या सुट्ट्यांमध्ये आणि पुढेही तुमचं मूल फिट आणि हेल्थी राहाण्यासाठी ही चर्चा नक्की बघा. कारण डॉ.जगन्नाथ दिक्षित स्वत आपल्यासोबत आहेत. +सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण कोल्ड्रिंक्स पिण्याला अधिक पसंती देत असतात. मात्र हेच कोल्ड्रिंक्स आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कोणीही कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका, असा सल्ला जगन्नाथ दीक्षित यांनी नाशिकमध्ये दिला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10444.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32ae3466acfdd4573c943563717c8c44484618fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10444.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगन्नाथ पहाडीया ( १५ जानेवारी १९३२) हे भारत देशाच्या हरयाणा राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते १९८० ते १९८१ दरम्यान राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री होते. +पहाडिया बायना मतदारसंघामधून चौथ्या, पाचव्या व सातव्या लोकसभेवर निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10447.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53f331a5ea2d6e2467ad6ac7710915c92c7e7880 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10447.txt @@ -0,0 +1,3 @@ +जगन्नाथ मंदिर (ओड़िआ: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର) हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली. +जगन्नाथ, त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते.[२] +ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निध राहतात अशी व्यवस्था आहे.[३] या उत्सवात विविध धार्मिक विधी-विधाने संपन्न केली जातात.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10453.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..945cec8707e3585cf759477b5dcc6459349c0980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10453.txt @@ -0,0 +1,9 @@ +डॉ. जगन्नाथ वाणी (जन्म : नाशिक, १० सप्तेंबर, इ.स. १९३४; - कॅलगरी-कॅनडा, ५ मे, इ.स. २०१७) हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. +जगन्नाथ वाणी यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, इयत्ता तिसरीत शिकत असतांना कुटुंबीयांच्या काही मित्रमंडळींनी जगन्नाथाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या काळात, वाणी परिवारात आणि त्यांच्या सभोवतालच्या समाजात बालविवाह सर्रास चालत. सुदैवाने जगन्नाथ वाणींच्या वडिलांनी अशा प्रथेस खंबीरपणे विरोध केला आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला. +१९५४ साली मुंबई बोर्डात मॅट्रिक परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमधे मराठी, कानडी, गुजराथी असे विद्यार्थी असत. त्या वर्षींच्या शालान्त परीक्षेत मुंबई इलाख्यातून एक लाख विद्यार्थ्यांतून उत्तीर्ण झालेल्यांमधे पहिल्या १५ क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थी कानडी व गुजराती भाषक होते. एकमेव मराठी भाषक नांव ९व्या क्रमांकावर असलेल्या जगन्नाथ वाणींचे होते. +शालान्त परीक्षेतील भरघोस यशानंतरही नातलग व गावकऱ्यांमार्फत जगन्नाथ वाणींच्या लग्नासाठी अधूनमधून प्रस्ताव येत होतेच. परंतु त्यांच्या शाळेतील शिक्षकांनीच ही लगीनघाई रोखली. १९५५-१९५९ या कालावधीत वाणी फर्ग्युसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून बी.एस्‌सी. ऑनर्स झाले. त्यानंतर त्यांचे लग्न धुळे जिल्ह्यातील नामपूर गांवचे नरहर गोपाळशेट यांची कन्या कमलिनी (पूर्वाश्रमीची कृष्णा) हिच्याशी ३१मे १९५९मधे झाले. १९६० च्या एप्रिलमधे त्यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस्‌‌सी.ची पदवी संपादन केली. +जगन्नाथ वाणी यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९६० ते ६२ या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात गणित विषयांची अर्धवेळ प्राध्यापकी आणि खाजगी शिकवण्याही केल्या, पण मनासारखी नोकरी मिळेना. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्येही ते काही महिने होते, काही ठिकाणी वशिलेबाजी, अंतर्गत राजकारणही नोकरी मिळण्याच्या आणि नोकरी टिकण्याच्या मार्गात आड येई. अशा काळात राष्ट्र सेवादलातील शिबिरांच्या निमित्ताने भेटलेला मित्र जी.पी. पाटील कामी आला. तो त्यांच्या आधी, मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिल्या दहांत येऊन पुढे संख्याशास्त्र विषयात एम्‌.एस्‌‌सी. पदवी घेऊन कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. त्याच्या मदतीने जगन्नाथ वाणींना त्याच विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्रमध्ये (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स) पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश व आर्थिक मदत मिळाली. +इ.स. १९६७मध्ये पीएच.डी. झाल्यावर जगन्नाथ वाणी पुढे कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि तेथूनच १९९५मध्ये निवृत्त झाले. त्या विद्यापीठात त्यांनी विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम, शिका व कमवा योजना, विविध शिष्यवृत्त्यांची निर्मिती, कॅलगरी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठस्थित परदेश सत्र अभ्यासक्रम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतातील पहिल्या विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या स्थापनेसाठी चालना, असे काही शैक्षणिक प्रकल्प सुरू केले होते. पुढे त्यांच्या पत्‍नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. त्यांनी १९८०मध्ये 'स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा' या संस्थेची स्थापना केली. कॅलगरी विद्यापीठात 'स्किझोफ्रेनिया' या विषयावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूदही केली गेली. त्याच धर्तीवर डॉ. जगन्नाथ वाणी यांनी भारतामध्ये १९९७ साली 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेची स्थापना केली. आजारी व्यक्ती व कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृती कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून डॉ. जगन्नाथ वाणींनी तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच 'देवराई' या चित्रपटाची निर्मिती करून 'स्किझोफ्रेनियाविषयीची जनजागृती घरांघरांत पोहोचवली. +जगन्‍नाथ वाणींच्या पत्‍नी कमलिनी वाणी स्किझोफ्रेनियासारखा आजार घेऊनही दीर्घ काळ जगल्या; त्या शेवटी ३१ डिसेंबर २०१६ रोजी मरण पावल्या. +डॉ. जगन्नाथ वाणी इ.स. १९६५सालापासून कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांना कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. +डॉ.जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमध्ये १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत. कॅनडात अत्यंत व्यग्र दिनक्रम असताना अणि शरीरात कॅन्सर असताना ते भारतात येऊन विविध संस्थांचे कामकाज पहात असत आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेत असत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10469.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21f273f578a6534b6a975e3a0a1709e1f73b6203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10469.txt @@ -0,0 +1,5 @@ +जगबुडी नदी ही महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. नदीची लांबी ४५ किमी रुंदी असून संगमाजवळ १६५ चौ. कि. मी. इतकी आहे. ही नदी वशिष्ठी नदीची उपनदी असून ही उत्तर दक्षिण या दिशेने वाहते. जगबुडी नदी ही कोकणामध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये आहे. जगबुडी नदी जवळच कोकण मधील खेड रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे त्या नदीचे दर्शन घ्यायला सुकर होते. या नदीच्या पुलावर वरून मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 हा जातो. त्यामुळे रस्तामार्गे सुद्धा या नदी जवळ पोहोचता येते. जगबुडी नदीजवळ भरणे नाका हे ठिकाण जवळ आहे. भरणे नाका येथून एक रस्ता खेड-दापोली कडे जातो. व दुसरा रस्ता जगबुडी नदी पुलावरून रत्‍नागिरी व गोव्याकडे जातो. + +जगबुडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10474.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9185672487fd22d9d37dfebe6f91935a1d5d35cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10474.txt @@ -0,0 +1 @@ +जगरनॉट हा एक इंग्लिश शब्द असून त्याचा अर्थ निर्दयी विध्वंसक आणि अनावरोध असा होतो. हा शब्द पुरीच्या जगन्नाथाचा रथावरून बनला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10480.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10480.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10500.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..016da1d092f7988a7afdc7c4377f3f18b6866dbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10500.txt @@ -0,0 +1,5 @@ +संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक. +संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक. +संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक. +संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक.[८] +No issues specified. Please specify issues, or remove this template. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10521.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21b6a6adc99e0441f6345d95ae94baf118370db5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10521.txt @@ -0,0 +1,10 @@ +जग्गी वासुदेव उर्फ सदगुरू हे एक योगी आणि दिव्यदर्शी आहे. ते इशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. इशा फाऊंडेशन ही लोकहितासाठी काम करणारी लाभरहित संस्था आहे, जी योग शिबीर चालवते.[१] इशा फाऊंडेशन भारतासहित 'अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. आणि त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी योजना राबविते. युनायटेड नेशन्सच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत (ECOSOC) इशा फाऊंडेशनला विशेष सल्लागार म्हणून मान्यता प्राप्त आहे.[२] + +जग्गी वासुदेव यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात एक तेलगू घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉक्टरक्टर होते. त्यांच्या आर्इने एका ज्योतिषास त्यांचे भविष्य विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हया मुलाचे आयुष्य अतीशय भाग्यवान असेल म्हणून त्यांचे नाव जगदिश असे ठेवण्यात आले. जग्गी जसे जसे समजूतदार होत गेले तसे तसे त्यांची ओढ ही निसर्गाकडे वाढू लागली व ते जवळपासच्या जंगलात सहलीला जाऊ लागले. कधी कधी दोन तीन दिवसही त्यांचे वास्तव्य जंगलात असे. इतके ते निसर्गाशी एकरूप होत असत. वयाच्या 11व्या वर्षी जग्गी राघवेंद्र राव उर्फ मल्लाडीहल्ली स्वामी यांच्या सहवासात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाभ्यास सुरू केला व मनापासून तो आत्मसात केला. +प्राथमिक शालेय शिक्षणानंतर त्यांनी म्हैसूर विश्वविदयालयातून इंग्रजी भाषा विषयात पदवी मिळवली. विश्वविदयालयात शिकत असताना त्यांना गिर्यारोहणात व मोटरसायकल चालवण्यात रूची वाढू लागली. म्हैसूरमधील चामुंडी टेकडी त्यांचे व त्यांच्या मित्रांचे आवडते ठिकाण होते. ते सर्व तिथे वारंवार जात असत. जग्गी भारतात ठिकठिकाणी मोटारसायकलवर प्रवास करत असत. भारत-नेपाळच्या सीमारेषेवर पासपार्ट नसल्यामुळे आडवण्यात आले तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली व त्यांनी अर्थप्राप्ती करून स्वावलंबी होण्याचे ठरवले आणि त्यासाठी काही उदयोगही सुरू केले. उदा: पोल्ट्री फार्म, विटा बनवणे, बांधकाम इ.[ संदर्भ हवा ] +वयाच्या पंचविसाव्या वर्षी 23 सप्टें. 1982 रोजी ते चामुंडी टेकडीवर एका दगडावर बसलेले असतांना त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाली. त्या अनुभवासंदर्भात ते असे सांगतात की,"माझ्या आयुष्यात त्या क्षणा पर्यंत मी स्वतः व सृष्टीत फरक करू शकत होतो. पण त्या आत्मानुभूतीनंतर मी सृष्टीपासून वेगळा समजू शकत नव्हतो. जेथे तेथे मी स्वतःलाच बघू लागलो. जसे दगडात,आकाशात, सगळीकडे." हा अनुभव त्यांना वारंवार येऊ लागला. या घटनेनंतर त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलली. त्यांना आलेला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले पूढील जीवन समर्पित करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इशा फाऊंडेशन आणि इशा योगाची स्थापणा केली.[ संदर्भ हवा ] +इशा फाऊंडेशन हे कोर्इंबतूर मधील वेलींगिरी पर्वताच्या पायथ्याशी एकशे पन्नास एकरमध्ये पसरलेले आहे. ही संस्था दोन लाखांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांदवारे चालवली जाते. हया संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी प्रोजेक्ट ग्रीनहॅंन्डस योजना राबवली आहे. 17 आक्टो. 2006 मध्ये तमिळनाडूतील 27 जिल्हयात लोकांच्या मदतीने 8.52 लाख झाडे लावली. त्यामुळे गिनीजबुकमध्ये एक नवीन रेकार्ड बनले. 2008 मध्ये हया महत्त्वपूर्ण कार्यासाठी इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कारही मिळाला.[ संदर्भ हवा ] +ध्यानलिंग इशा योगा केद्रात स्थापित करण्यात आले आहे. मनुष्याला उच्च स्तराच्या मानसिक पातळीवर पोहोचण्यासाठी याची स्थापणा करण्यात आली. इशा योगा केंद्र हे शक्तीशाली स्थान योगाच्या चार मार्गाने (ज्ञान, कर्म, क्रिया,भक्ती) मनुष्याला अंतरमुख होण्यास मदत करते. ध्यानलिंग योगमंदिराची प्रतिस्थापणा 1999 साली जग्गींनी पूर्ण केली. 13 फूट व 9 इंच असलेले ध्यान लिंग जगातील सर्वात मोठे लिंग आहे. ध्यानलिंग हे कुठल्याही एका संप्रदायाशी निगडीत नाही तर संपूर्ण मानवतेशी निगडीत आहे. ध्यान लिंगाच्या प्रवेशदवारावर सर्वधर्म स्तंभ स्थापित केले आहे ज्यात या स्तंभावर हिंदू, मुसिलम, इसार्इ, जैन, बौदध, शीख, ताओ, पारशी, यहूदि आणि शिन्तो धर्माचे प्रतिक कोरलेले आहे. हे धार्मिक मतभेदाच्या पलीकडे सर्व मानवतेला आमंत्रित करते.[ संदर्भ हवा ] +कावेरी कॉलिंग प्रकल्पाचे उद्दीष्ट अग्रोफॉरेस्ट्रीच्या माध्यमातून अंदाजे २.४ अब्ज झाडे लावण्यात मदत करणे आहे, ज्यायोगे ते संवर्धनाचे साधन म्हणून कावेरी खोऱ्यात एक तृतीयांश झाडे झाडे व्यापतील. या प्रकल्पाला राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांकडून प्रशंसा मिळाली आहे. +तथापि, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सार्वजनिक विचारवंतांचा असा आरोप आहे की हा कार्यक्रम नदी संवर्धनाचा साधेपणाचा दृष्टिकोन प्रस्तुत करतो, सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करतो आणि त्यात उपनद्या आणि वन्यजीव अधिवास हानी पोचविण्याची क्षमता आहे. कर्नाटक उच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या उपक्रमासाठी निधी उभारणीच्या पद्धतींच्या कायदेशीरपणाबद्दल, तसेच अभ्यासाला पाठिंबा न देता खासगी हेतूसाठी सरकारी मालकीच्या जमिनीचा वापर करण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. जानेवारी २०२० मध्ये, हायकोर्टाने असा निर्णय दिला की फाउंडेशनला पुढाकाराशी संबंधित त्याच्या निधी उभारणीच्या पद्धतींचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता आहे.[ संदर्भ हवा ] +टीकाकारांचा असा दावा आहे की वासुदेव भारतीय जनता पक्षाच्या हिंदू राष्ट्रवाद (हिंदुत्व) या विचारसरणीचे आहेत आणि त्यांच्या माध्यमांमधून ते "असहिष्णु राष्ट्रवादी" भूमिका घेत आहेत. ते संपूर्ण गोहत्या बंदीचे समर्थन करतात. वसुदेव यांनी बालाकोट हवाई हल्ला, सर्वसमावेशक जीएसटी लागू करणे आणि नागरिकत्व (सुधारणा)विधेयक, 2019च्या बाजूने देखील भाष्य केले आहे, तर थुथुकुडी प्रकरणाचा निषेध केला.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10566.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26db2f9b000b7a25c5f0442590b234909d6eee5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10566.txt @@ -0,0 +1,53 @@ +जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.[१] हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचले होते.[२][३] याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.[२] भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.[४][५] +राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे ५२ सेकंदांचा वेळ लागतो.[५] पहिल्या आणि शेवटच्या ओळींचा समावेश असलेली एक लहान आवृत्ती देखील (जिला सुमारे २० सेकंद लागतात) कधीकधी गायली जाते. +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.[६] +जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता. +पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग. +विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग. +तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे. +गाहे तव जयगाथा. +जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता. +जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. +या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वतः ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले आहे.[७] +बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.[८] +या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.[९] +घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले.[१०] +जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता +पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग +विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग +तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे +गाहे तव जय गाथा +जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता +जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१|| +पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री +तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री +दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे +संकंट दुखयात्रा +जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता +जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३|| +रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले +गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले +तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे +तव चरणे नत माथा +जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५|| +राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा.... +जन-गण-मन अधिनायक जय है +भारत भाग्य विधाता +तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो! +पंजाब सिंध गुजरात मराठा +द्राविड उत्कल बंग। +पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो. +विंध्य हिमाचल यमुना गंगा , +उच्छल जलधितरंग। +विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. +गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात. +तव शुभ नामे जागे , +तव शुभ आशिष मांगे ; +गाहे तव जय गाथा। +जन-गण मंगलदायक जय है , +भारत-भाग्य-विधाता। +हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस. +जय हे , जय हे , जय हे , +जय जय जय जय है।। +तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार. +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10585.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c98bbecabcfa34e21e29836a4f6f74a60e6d1525 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10585.txt @@ -0,0 +1,2 @@ +जनकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10604.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08d32fa83fda381bd38233c7e6949db37320e86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10604.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत. +२००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते. +आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10631.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87ba1935dd4abefc577dadf3f557a6fe151f86fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10631.txt @@ -0,0 +1,5 @@ +निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानापूर्वी 48 तास कोणत्याही प्रकारच्या जनमत अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत.[१] +ज्या वेळी मतदान एकापेक्षा जास्त टप्प्यात होतं, तेव्हा सर्व टप्पे होईपर्यंत म्हणजेच शेवटच्या टप्प्यानंतर जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील. +प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य माध्यमांनी जनमत चाचण्या केल्या असतील तर त्यांना त्याचे निष्कर्ष प्रसारित करताना आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागतील. त्यानुसार मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 48 तास आधी या जनमत चाचण्याचं प्रसारण पूर्ण करावं लागेल. तसंच एग्झिट पोलच्या बाबतीत मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतरच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील. +निवडणूक आयोगाने या सूचना जानेवारी 1998 मध्येच जारी केल्या होत्या, मात्र त्यावेळी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. +जनमत चाचण्यांसंदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे निर्देश दिल्यानंतर आयोगाने या सूचना पुन्हा जारी केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10645.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5143c4b43437289896f5732549b95531f1d0c2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10645.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनरल प्राणनाथ थापर (पंजाबी: ਪ੍ਰਾਨ ਨਾਥ ਥਾਪਰ ;) (मे २३, इ.स. १९०६ - जून २३, इ.स. १९७५) हे भारतीय सेनेच्या भूदलाचे पाचवे प्रमुख होते. त्यांनी मे ७, इ.स. १९६१ रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली व ती नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत सांभाळली. +महाविद्यालयीन शिक्षणानंतर थापरांनी बर्कशायर, युनायटेड किंग्डम येथील रॉयल अकॅडमी ऑफ सॅंडहर्स्ट या सैनिकी अकादमीत प्रशिक्षण घेतले. इ.स. १९२६ साली १ल्या पंजाब रेजिमेंटीमध्ये ते दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिश भारतीय सैन्यातर्फे बर्मा, मध्यपूर्व व इटली आघाड्यांवरील मोहिमांत सहभागी झाले होते. त्यांना नोव्हेंबर, इ.स. १९४७मध्ये मेजर जनरलपदावर बढती मिळाली, तर इ.स. १९५४ साली त्यांची लेफ्टनंट जनरलपदी नेमणूक झाली होती. +भूदलातून सेवानिवृत्त झाल्यावर थापर ऑगस्ट, इ.स. १९६४ ते जानेवारी, इ.स. १९६९ या काळात अफगाणिस्तानात भारताचे राजदूत होते. २३ जून, इ.स. १९७५ रोजी नव्या दिल्लीत वयाच्या ६९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10655.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f3b0bfba747f0f494111947f03a8feab326bcd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10655.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे. +हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८] +या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते. +विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1066.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64f5429d32583e7505ec0d5319d7b31178801bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1066.txt @@ -0,0 +1,25 @@ +संचालन प्रणाली किंवा 'ऑपरेटिंग सिस्टिम' म्हणजेच 'संगणक प्रणाली' हे संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारे सॉफ्टवेर आहे. ऑपरेटिंग सिस्टिम ही सॉफ्टवेरच्या 'सिस्टिमस् सॉफ्टवेर' ह्या वर्गीकरणात येते. ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकाच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालणाऱ्या इतर सर्व सॉफ्टवेर्सचे (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) नियंत्रण करते. इतर सॉफ्टवेरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेर सुविधा ऑपरेटिंग सिस्टिम पुरवते. +संचालन प्रणाली ही संगणकाच्या भौतिक घटकांचे (हार्डवेअरचे) कार्य, जसे की माहितीचे आदान प्रदान आणि स्मृतीचे वाटप, आणि संगणकावर चालणाऱ्या कार्यप्रणाली यांच्यामध्ये एक दुवा म्हणून कार्य करते. आपले इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी विविध कार्यप्रणाली (उदा. वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ.) संचालन प्रणालीच्या सेवा वापरतात. +संचालन प्रणाली ही विविध प्रकारच्या संगणक साधनांमध्ये आढळुन येते. उदा. भ्रमणध्वनी, विडिओ गेम उपकरणे, महासंगणक इ. +वैयक्तिक संगणकांमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज, अ‍ॅपल मॅक ओ.एस. आणि मुक्त स्रोत प्रणाली - लिनक्स या प्रथम तीन लोकप्रिय संचालन प्रणाली आहेत. सेवादाता संगणक (सर्व्हर) आणि महासंगणकांमध्ये लिनक्सचा जास्त वापर केला जातो. संक्षिप्त उपकरणांमध्ये (उदा. भ्रमणध्वनी) गुगलची अँड्रॉइड आणि अ‍ॅपलची आय ओ.एस. लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त अंतर्भूत संचालन प्रणाली व सकाल संचालन प्रणाली असे विशिष्ट प्रकार ही आढळून येतात. +एक-कार्यी प्रणाली एका वेळी एकच कार्यप्रणाली चालवू शकते तर बहु-कार्यी प्रणाली एका वेळी अनेक कार्यप्रणाली चालवू शकते. संगणकाच्या मध्यवर्ती प्रक्रियक विभागाची (CPU) वेळ, उपलब्ध सर्व कार्यप्रणालींमध्ये विभागून दिल्यामुळे हे शक्य होते. संचालन प्रणाली मधील कार्यवेळ-नियंत्रक उपप्रणाली, मध्यवर्ती प्रक्रियक विभागाच्या ठराविक काल-विभागाच्या अंतराने प्रत्येक चालू कार्यप्रणालीमध्ये व्यत्यय आणते आणि बाकी उपलब्ध कार्यप्रणालींना संधी देते. बहु-कार्यता दोन प्रकारे साध्य करता येते - प्रतिबंधात्मक (Preemptive) आणि सहकारी (co-operative) पद्धतीने. प्रतिबंधात्मक पद्धतीमध्ये सर्व कार्यप्रणालींना प्रक्रियकाचा काल-विभाग आधीच वाटून दिला जातो तर सहकारी पद्धतीमध्ये प्रत्येक कार्यप्रणालीने इतर कार्यप्रणालींना ठराविक पद्धतीने संधी देण्यावर अवलंबून राहावे लागते. आधुनिक संचालन प्रणालींमध्ये शक्यतो प्रतिबंधात्मक पद्धतीचा वापर होतो. +एक-उपयोगकर्ता प्रणाली उपयोगकर्त्यांमध्ये फरक करू शकत नाहीत. बहु-उपयोगकर्ता प्रणाली एका वेळी अनेक उपयोगकर्त्यांना संवाद साधू देतात. बहु-कार्यी प्रणालींप्रमाणेच बहु-उपयोगकर्ता प्रणाली अनेक उपयोगकर्त्यांमध्ये संगणकाच्या साधनांचे विभाजन व साधन हक्क यांचे नियंत्रण करते. +विकेंद्रित संचालन प्रणाली विविध संगणकांचा एक गट नियंत्रित करते व वापरकर्त्याला तो एकच संगणक असल्याचे भासवते. संगणक संपर्क व्यवस्था (network) क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विकेंद्रित संचालन प्रणालीचा उदय झाला. विकेंद्रित प्रणालीमध्ये कार्य एका पेक्षा जास्त संगणकांचा वापर करून पूर्ण केले जाते. एक कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक संगणक विकेंद्रित संचालन प्रणालीच्या सूचनेनुसार सहकार्य करू शकतात. +अंतर्भूत संचालन प्रणाली या अंतर्भूत संगणक व्यवस्थेमध्ये वापरली जातात. त्यांची रचना लहान संगणकांमध्ये वापरण्यासाठी केलेली असते. मर्यादित साधनांमध्येही त्या काम करू शकतात. त्या अतिशय संक्षिप्त व कार्यक्षम असतात. +सकाल संचालन प्रणाली या एखाद्या घटनेवर एका ठराविक वेळ मर्यादेत प्रक्रिया करण्याची हमी देतात. घटनांच्या प्राधान्यक्रमाने त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. +मायक्रोसॉफ्ट विंडोज ही व्यक्तिगत संगणकासाठी जगातील सर्वांत लोकप्रिय संचानल प्रणाली आहे. जगभरातील एकूण व्यक्तिगत संगणकांपैकी अंदाजे ९० टक्क्यांहून अधिक संगणक मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या कोणत्यातरी एका आवृत्तीवर चालतात. +मायक्रोसॉफ्टच्या विंडोजच्या सध्याच्या सर्वांत जास्त वापरात असलेल्या आवृत्त्या आहेत: विंडोज ७, विंडोज एक्सपी, विंडोज व्हिस्टा. +'सर्व्हर' - 'सेवादाता संगणक' (Server computers) आणि 'समूह संगणक' (cluster computers) या संगणकांसाठी विंडोजच्या काही आवृत्त्या आहेत जसे माइक्रोसॉफ्ट विंडोज २००३ सर्व्हर. +काही छोट्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्येदेखील (उदा. लघु-संगणक - pocket computers) मायक्रोसॉफ्ट विंडोजची 'विंडोज सी.ई.' (Windows CE) ही आवृत्ती वापरली जाते. +युनिक्स हे एकमेकांशी साम्य असणाऱ्या काही संगणक आज्ञावलींचे नाव आहे. युनिक्स हा द ओपन ग्रुप (The Open Group) कंपनीचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. +'युनिक्स लाईक' म्हणजे युनिक्सवर आधारित अथवा युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या अश्या बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टिम्स सध्या प्रचलित आहेत , उदा. 'गनू/लिनक्स (GNU/Linux)', 'फ्री बी एस डी (Free BSD)', 'सोलारिस (Solaris)', 'एच्.पी. यू.एक्स (HP-UX)', 'ओपन बी एस डी (Open BSD)', 'नेट बी एस डी (Net BSD)', 'आय बी एम ए आय एक्स (IBM's AIX)' +युनिक्स ही सर्वप्रथम ए.टी अँड टी लॅब्स (AT&T Labs) मध्ये विकसित केली गेली. + +गनू/लिनक्स (लिनक्स) ही एक लोकप्रिय संगणक आज्ञावली आहे जी 'मुक्त सॉफ्टवेर' आहे. लिनक्स कर्नल म्हणजे लिनक्स गाभ्यावर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीम बहुतेकदा लिनक्स याच नावाने ओळखल्या जातात. मुळात लिनक्स ही स्वतः ऑपरेटिंग सिस्टीम नसून ऑपरेटिंग सिस्टीमचा एक भाग आहे. या भागावर ( लिनक्स कर्नलवर) आधारीत अनेक मुक्त स्रोत ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आल्या आहेत. भारतातही लिनक्स गाभ्यावर आधारीत बॉस ऑपरेटिंग सिस्टीम, आग ऑपरेटिंग सिस्टीम या दोन ऑपरेटिंग सिस्टीमस् तयार करण्यात आल्या आहेत. +लिनक्सवर आधारीत ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वात जस्त वापर 'सर्व्हर'-संगणकांवर (Server computers) होतो. ९२% पेक्षा जास्त सर्व्हर संगणक लिनक्स वर आधारीत कोणत्यातरी एका ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. डेस्कटॉप संगणकात लिनक्सचा वाटा १.५% इतकाच आहे, परंतु गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील खुप वाटा वाढत आहे. +यूबुंतू ( Ubuntu ) ही लिनक्स जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी डेस्कटॉप (ठिय्या) ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम डिबेन ( Debian ) या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहे, त्यामुळे यूबुंतू ऑपरेटिंग सिस्टीम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. + +रेड हॅट ( Red Hat ) ऑपरेटिंग सिस्टीम ही रेड हॅट कंपनीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम .rpm प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. रेड हॅट मध्ये सर्व प्रथम .rpm संचिकांचा वापर करण्यात आला. +बॉस लिनक्स ही C-DAC द्वारा निर्माण करण्यात आलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. परंतु मोठ्याप्रमाणात यश न मिळाल्यामुळे २००८ नंतर या ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन आवृत्ती आली नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीम डिबेन ( Debian ) या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहे, त्यामुळे बॉस ऑपरेटिंग सिस्टीम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. +डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम .deb प्रकारच्या सॉफ्टवेर संचिकांचा वापर करते. डेबिअनमध्ये सर्व प्रथम .deb संचिकांचा वापर करण्यात आला. +'मॅक ओ.एस.' (Mac OS) ही ' अ‍ॅपल कंपनीच्या 'मॅकिंटॉश' कंप्युटर्सवर वापरली जाणारी संगणक आज्ञावली आहे. ही आज्ञावली ॲपल तर्फे विकसित व वितरित केली जाते . diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10668.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68f705d8af837507c2a86e87c8020ecacc2ec4bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10668.txt @@ -0,0 +1,5 @@ +जनहित याचिका ही भारतातील नागरिकाने न्यायालयाकडून दाद मागण्यासाठीची योजना किंवा प्रक्रिया आहे. +ही प्रक्रिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश पी.एन. भगवती यांनी प्रस्थापित केली. न्यायव्यवस्थेला लोकाभिमुख करण्याच्या त्यांच्या अनेक उपाययोजनांपैकी ही एक महत्त्वाची व क्रांतिकारी ठरलेली प्रक्रिया होय. +जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक सामाजिक संघटना किंवा शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका. न्यायालय त्यावर विशेष विचार करून निर्णय देते. +जनहित याचिकेची प्रक्रिया ही इतर सर्व न्यायालयीन कामकाजापेक्षा वेगळी आहे. कोणीही सामान्य नागरिक केवळ एका अर्जाद्वारे अथवा टपाल कार्डद्वारे ही याचिका दाखल करू शकतो.प्रसंगी न्यायालयही काही घटनांमध्ये हस्तक्षेप करून स्वतःअशी याचिका दाखल करू शकते. सध्या अनेक सजग नागरिक व संस्था याचा वापर सामाजिक हितासाठी करत आहेत. +•==जनहित याचिकेचे महत्त्व== diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10684.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d78bf6c8aa07657178bf84b0fd5fc852a0449f00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10684.txt @@ -0,0 +1,8 @@ +ज.द. गोंधळेकर (जन्म : अमरावती, २१ एप्रिल १९०९; - मुंबई, ४ डिसेंबर१९८१) हे मराठी चित्रकार होते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कलासंस्थेचे ते पहिले भारतीय डीन होते. +गोंधळेकरांचा जन्म महाराष्ट्रात अमरावतीला झाला व शालेय शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालयात झाले. १९२६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घेण्यासाठी ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या प्रसिद्ध कला शिक्षणसंस्थेत दाखल झाले. १९३१ साली त्यांनी 'जी.डी. आर्ट' हा पदविका अभ्यासक्रम पुरा केला. +१९३७ साली गोंधळेकर लंडनच्या 'स्लेड स्कूल ऑफ फाईन आर्ट' या शिक्षणसंस्थेत शिकण्याकरता रवाना झाले. तेथे त्यांनी 'डिप्लोमा इन फाईन आर्ट' हा पदविका अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यांनी पॅरिसच्या ज्युलियन अकादमीमधून शिकून रंगचित्रकलेचे यंत्र आणि कौशल्य आत्मसात केले. पेंटिग्ज आणि अशाच कलात्मक वस्तूंचे जतन कसे करावे हे शिकण्यासाठी गोंधळेकर बेल्जियमच्या Laboratoria Centrale des Musees de Belgique या संस्थेत दाखल झाले. या शिक्षणासाठी इ.स. १९५०मध्ये युनेस्कोने त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. + +परदेशांमधून शिकून १९३९ साली गोंधळेकर भारतात परतले. भारतात परतल्यानंतर गोंधळेकरांनी चित्रपटांत कलादिग्दर्शनाची कामे केली; तसेच व्यावसायिक चित्रपटनिर्मितीही सुरू केली. मात्र १९५३ साली ज्या 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मध्ये ते शिकले होते, तिच्याच 'डीन'पदावर नेमणूक होण्याचा मान त्यांना लाभला. विदेशांतील शिक्षणकाळात केलेल्या निरीक्षणांवर विचार करून त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या अभ्यासक्रमांत कालसुसंगत सुधारणा घडवून आणल्या. १९५९ साली तुलनेने अल्पशा कारकिर्दीनंतर त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डीनपद सोडले. +ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६० चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत. +निवृत्तीनंतरदेखील गोंधळेकर मराठी विश्वकोश, शासकीय कलाशिक्षण विभाग इत्यादींतून चित्रकलाविषयक कामांत सक्रिय राहिले. +४ डिसेंबर १९८१ रोजी गोंधळेकरांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10693.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92bbf8625e660721528fe757ca0beece148cf320 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10693.txt @@ -0,0 +1,5 @@ +जनार्दन विनायक ओक (इ.स. १८९७:पुणे, महाराष्ट्र - २२ एप्रिल, इ.स. १९१८ (चैत्र शुद्ध द्वादशी):पुणे, महाराष्ट्र) हे एक शिक्षक आणि कोशकार होते. [१] +जनार्दन विनायक ओक यांचा जन्म व शिक्षण पुणे शहरातच झाले.[१] मॅट्रिक परीक्षेस बसण्यापूर्वीच आधी दोन वर्षे जनार्दन विनायक ओक यांना पहिली संस्कृत स्कॉलरशिप मिळाली.[१] १८९६ साली ते डेक्कन कॉलेजात दाखल झाले आणि १८९९ साली बी.ए.ची व १९०१ साली एम.ए.ची परीक्षा ते पास झाले. १९०१ साली एम.ए. झाल्यानंतर जनार्दन विनायक ओक यांनी मुंबईस राहून १९०२ साली पहिल्या एल्एल.बी.ची परीक्षा दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एल्‌‍एल.बी.चा आभ्यास सोडून देऊन विश्रांतीकरिता पुण्यास यावे लागले.[१] +जनार्दन हे कृष्णाजी गोविंद ओक यांचे शिष्य होते. [ दुजोरा हवा] डेक्कन एज्युकेशन सोसायटीत (१९०२ ते १९०५ [ दुजोरा हवा]) असताना त्यांना फर्ग्युसन कॉलेजात व न्यू इंग्लिश स्कूलमध्येही काम करावे लागे.[१] १९०६ च्या सप्टेंबर महिन्यात डॉक्टरांच्या सल्ल्यावरून हवा पालटण्याकरिता ते नागपुरास जाऊन राहिले. ता.२ जानेवारी १९०७ पासून नाना ओक हे नील सिटी स्कूल (नागपूर)चे सुपरिंटेंडंट झाले. रिस्ले सर्क्युलरच्या अंमलबजावणी बाबत कृष्णाजी गोविंद ओक यांचा मतभेद होऊन त्यांनी वर्षाभरातच तेही काम सोडले.[१] १९०८ साली समर्थ विद्यालय तळेगाव येथे रुजू झाले. सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ अरेरावी करून कोणतेहि कारण न दाखविता आणि कसलीही चौकशी न करिता अधिकाराच्या जोरावर समर्थ विद्यालय बंद केले (वर्ष ?)[१] +१९११ साली लोकशिक्षण नावाचे मासिक काढले. १९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले .श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली. +संस्कृत भाषेतील ग्रंथांचा मराठीत अर्थ समजून घेऊन ते वाचणाऱ्या वाचकांच्या उपयोगाकरिता त्यांनी 'गीर्वाणलघुकोश' केला.[१] गीर्वाणलघुकोश हा संस्कृृत भाषेतील शब्दांचे मराठी अर्थ सांगणारा कोश आहे.नामकोश,धातुकोश,विषेशनामकोश अशी याची रचना आहे.परिशिष्टात न्याय,अलंकार,वृृत्ते आणि ज्योतिष या विषयीच्या संकल्पनांचे स्पष्टीकरणही नोंदविले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10695.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..178807e334a537e3f968128dd90755077e88b4cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10695.txt @@ -0,0 +1 @@ +जनार्दन सिंग सिगरीवाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10713.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06cb2fa69cf951efa4435eabaebd109e77227071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10713.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानुणा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10715.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a245768b67d1681e4fe784b56a1067fffa553a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10715.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनील एमेकिया ग्रीव्ह्ज (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८३:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१] +ग्रीव्ह्ज आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८ मार्च, २००३ रोजी  पाकिस्तानविरुद्ध खेळली. +साचा:वेस्ट इंडीज संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10732.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96e9977dfab2f31e602590cb1b13a675f46324ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10732.txt @@ -0,0 +1,14 @@ +जपमाळ ही कोणत्याही देवाचे किंवा दैवताचे नाम जपण्यास वापरण्यात येणारी वस्तू आहे. जप करण्याने ईश्वरप्राप्ती होते असा सर्व धर्मीयांमध्ये प्रचलित समज आहे. जपमाळेत १०८ मणी असून त्यांतला एक मेरुमणी असतो. मेरूमण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली आणि ती मेरुमण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजते. +काही जपमाळा कमी मण्यांच्याही असतात. एखादी जपमाळ २३ किंवा २७ मण्यांची असू शकते. हिंदू धर्माव्यतिरिक्त मुसलमान, यहुदी, ख्रिश्चन या धर्माच्या लोकांमध्येही जपमाळेचा वापर होतो. +जपमाळ किंवा माळ (संस्कृत: माळ; माळ म्हणजे हार [१]), हिंदू, बौद्ध, जैन आणि काही शीख लोकांद्वारा संस्कृतमध्ये जाप म्हटल्या जाणाऱ्या धार्मिक रिवाजासाठी सामान्यपणे वापरला जाणारा मण्यांचा एक धागा असतो. हा सहसा १०८ मण्यांचा बनलेला असतो, पण इतर संख्येतही मणी असतात. पठण करताना, मंत्र म्हणताना किंवा मनात मंत्र म्हणताना किंवा देवदेवतांच्या नावांचा जाप करताना मोजण्यासाठी माळा वापरल्या जातात. +हिंदू धर्मात बनविण्यात आलेली जपमाळ ही रुद्राक्ष, तुळस स्फटिक, मोती, रत्न अथवा वैजयंतीच्या झाडाचे चोपडे मणी याची बनलेली असते. यात रुद्राक्षाची माळ पुरुषाने वापरावी व तुळशीची माळ ही स्त्रियांनी वापरावी असा समज आहे. +मुसलमान या अशा जपमाळेस तसबी म्हणतात. ही जपमाळ शंभर मण्यांची असते. तिच्यात तेहतिसाव्या मण्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा मणी घातलेला असते, त्यास 'ईमाम' असे म्हणतात. +ख्रिश्चन लोकांमध्ये जपमाळेस रोझरी म्हणतात. सध्या जप करण्याचे मोजणी यंत्रही आले आहे, त्याद्वारे किती जप केला हे कळू शकते. +विशेष करून मंत्रांची शेकडो वेळा किंवा अनेकदा हजारो वेळा पुनरावृत्ती केली जाते. ही माळ अशासाठी वापरली जाते, जेणेकरून त्याच्या आवृत्तीना मोजण्यावर लक्ष केंद्रित न होता त्या मंत्राच्या अर्थावर किंवा ध्वनीवर लक्ष केंद्रित होईल. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत प्रत्येक मणीभोवती अंगठा फिरविताना सहसा एक आवृत्ती गणली जाते, पण काही परंपरा किंवा रिवाजानुसार घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेत किंवा एखाद्या विशिष्ट बोटाने त्यांना फिरविले जाते. मुख्य मणीवर पोहोचल्यावर त्या माळेची एक फेरी पूर्ण झालेली होते, आणि त्याला विरुद्ध दिशेत पुन्हा सुरू केले जाते. प्रत्येक मणीच्या मध्ये विशिष्ट अशी गाठ असते. यामुळे माळ वापरणे सोपे होते आणि त्या धाग्यावर ते घट्ट वाटत नाहीत. +१०८ पेक्षा जास्त आवृत्त्या करावयाच्या असतील, तर काही वेळा काहीवेळा तांदळाच्या दाण्याच्या तिबेटीयन परंपरेचा वापर केला जातो, ज्यात मंत्रोच्चार सुरू करण्यापूर्वी त्यांना मोजले जाते आणि दर १०८ आवृत्यांसाठी एक दाणा वाडग्यात ठेवला जातो. प्रत्येक वेळी जेव्हा आवृत्त्यांची एक पूर्ण माळ होते, तेव्हा त्या वाडग्यातून तांदळाचा एक दाणा काढून खाली ठेवला जातो. सहसा, नेहमी मंत्रोच्चार करणारे त्यांच्या माळांवर खुण ठेवतात, सामान्यपणे दहाच्या संख्येत. यांना परंपरेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाऊ शकते; उदाहरणार्थ काही परंपरांमध्ये दर दहाव्या मणीनंतर ते ठेवले जाते. मोठ्या संख्येचा माग ठेवण्यासाठी ही एक पर्यायी पद्धत असते, काही वेळा तो हजारो तर काही वेळा लाखांमध्ये देखील. +माळेवरील १०९ व्या मणीला सुमेरू, बिंदू, स्तूप किंवा गुरू मणी असे म्हणतात. नेहमी सुमेरूच्या पुढील मणीनंतर गणती सुरू केली जाते. हिंदूंमध्ये, वेदिक परंपरेत एकापेक्षा अधिक माळांची पुनरावृत्ती करायचे असेल, तर सुमेरूपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला पार न करता दिशा बदलली जाते. +१०८ मणी का असतात, या बद्दल अनेक स्पष्टीकरणे आहेत. ज्यात हिंदू आणि बौद्ध लोकांच्या अनेक परंपरांमध्ये १०८ संख्येस विशेष धार्मिक महत्त्व आहे. +अशा प्रकारे, जेव्हा आपण १०८ वेळा पठन करतो किंवा गणना करतो, तेव्हा वास्तविक रूपाने आपण संपूर्ण ब्रम्हांडाची आठवण करत असतो. हे आपल्याला विश्व हे सर्वव्यापी असलेल्या गोष्टीची आठवण करून देते, म्हणजेच स्वतःचे स्वाभाविक स्वरूप होय.[२] +काही हिंदू परंपरा सांगतात की माळ वापरण्याची अचूक पद्धत उजव्या हाताने पकडणे आहे, ज्यात अंगठा एका मणीनंतर दुसऱ्या मणीकडे ढकलला जातो, आणि माळ मधल्या बोटावर आणली जाते. तर्जनीला अहंकाराचे, म्हणजेच स्वतःला ओळखण्यात सर्वात मोठा अडथळ्याचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे माळेचा जाप करताना याला टाळणे सर्वोत्तम मानले जाते. +भारताच्या पूर्वोत्तर भागात, खास करून पश्चिम बंगाल आणि आसाममधील शक्त परंपरेत, माळेला उजव्या हाताच्या अनामिकेवर सहसा ठेवले जाते, ज्यात मणी अंगठ्याच्या सहाय्याने मधल्या बोटाद्वारे पुढे ढकलले जातात आणि तर्जनी टाळली जाते. तथापि, मणी ढकलण्यासाठी अंगठ्याचा वापर करीत मधल्या बोटावर आणणे या प्रदेशांमध्ये स्वीकृत असते. +माळेचे मणी बनविण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात. शंकराचे भक्त, शैव रुद्राक्षाच्या झाडांच्या बियांना पवित्र मानतात, तर तुळशीच्या लाकडापासून बनविलेल्या मणींना विष्णूचे भक्त, वैष्णवांद्वारा पवित्र मानले आणि वापरले जाते.[३] इतर सामान्य मणींमध्ये चंदनाच्या झाडाचे किंवा बोधीच्या झाडाचे लाकूड किंवा बिया सामील असतात आणि कमळाच्या झाडाच्या बिया असतात. काही तिबेटीयन बौद्ध परंपरेमध्ये पशूंच्या हाडांचा (खास करून याक) वापर केलेला असतो, त्यातही पूर्वीच्या लामांचे मणी अत्यंत मौल्यवान समजले जातात. रक्ताश्म आणि नीलमणीसारख्या मध्यम अनमोल अशा खड्यांचा देखील वापर करण्यात येतो. हिंदू तंत्र आणि तसेच बौद्ध तंत्रामध्ये (किंवा वज्रायन) देखील, मणीचे साहित्य आणि रंग यांचा विशेष हेतूशी संबंध असू शकतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10737.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..093bd9eb221512b84ca8709b3cf774eee5ad6c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10737.txt @@ -0,0 +1,4 @@ +टी२०आ पहिली किट +टी२०आ दुसरी किट +जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जपान देशाचे प्रतिनिधित्व करतो. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10758.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dad5af06512f053f2d9c33a49509db2ff782155e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10758.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपान देश एकूण ४७ प्रांतांमध्ये (प्रिफेक्चर, जपानी: 都道府県) विभागला गेला आहे. सर्व प्रांतांना स्वायत्तता आहे व राज्यपाल हा प्रांतप्रमुख आहे. प्रत्येक प्रांत शहरे व जिल्ह्यांमध्ये उप-विभागला गेला आहे. +टिपा: ¹ २००० साल; ² वर्ग किमी; ³ प्रति वर्ग किमी diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10776.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7d2ee6f895a282abf8f1abcb04d2c2d8916d10b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10776.txt @@ -0,0 +1,8 @@ +जपानी अर्थव्यवस्थेसाठी संशोधन आणि विकास खाते अधिकाधिक महत्त्वाचे झाले होते. १९७० आणि १९८० च्या दशकात जपानी सरकारकडून यासाठी महत्त्वपूर्ण समर्थन प्राप्त झाले.[१] +१९७० आणि १९८० च्या दशकात जपानची अर्थव्यवस्था परिपक्व झाली. जपानने परदेशी संशोधनावर अवलंबून राहणे हळूहळू कमी केले. जपानची स्वतंत्र संशोधन आणि विकास करण्याची क्षमता देशाच्या स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी निर्णायक घटक बनली. १९८० च्या सुरुवातीला, जपान विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सीने, एक घटक कांटेई (पंतप्रधान कार्यालय), "जपानच्या तांत्रिक स्वातंत्र्याच्या युगाची सुरुवात" केली. +युनायटेड स्टेट्सच्या तुलनेत १९८६ पर्यंत जपानने आपल्या जीएनपी पेक्षा संशोधन आणि विकासाचा वाटा वाढवला होता. १९८९ मध्ये जवळपास ७ लाख जपानी संशोधन आणि विकासात गुंतले होते. या संशोधकांची संख्या फ्रेंच, ब्रिटिश आणि, पश्चिम जर्मन यांच्या एकत्रित संखेपेक्षा जास्त होती. ते युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियन वगळता इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक अभियंते तयार करतात. भांडवली संसाधनांच्या वापरामध्येही अशीच प्रवृत्ती दिसून येते. १९८७ मध्ये जपानने ३९.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स सरकारी आणि खाजगी संशोधन आणि विकासावर खर्च केले. जे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.९ टक्के होते. हे जगातील सर्वात जास्त प्रमाण आहे. अमेरिकेने १९८७ मध्ये संशोधन आणि विकासावर सुमारे १०८.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले असले तरी, त्याच्या उत्पन्नाच्या केवळ २.६ टक्के होते. +यामुळे जपानी कल्पकतेची प्रतिष्ठाही वाढली. स.न. २०२१ मध्ये एकूण ३.४ मिलियन पेटंट जगभरात नोंदणीकृत झाले होते. त्यातील ८ टक्के जपान देशातून होते.[२] जपानी नागरिकांनी अमेरिकेत केलेल्या १,२०,००० पेटंट अर्जांपैकी १९ टक्के अर्ज केले होते. १९८७ मध्ये अमेरिकेतील सुमारे ३३ टक्के संगणक-संबंधित पेटंट्स जपानी होते. ३० टक्के विमान वाहतूक- संबंधित पेटंट आणि २६ टक्के दळणवळण पेटंट सुद्धा जपानी होते. +तांत्रिक संशोधन आणि विकासातील प्रगती आणि उपयोजित संशोधनासाठी त्याची प्रमुख वचनबद्धता असूनही, जपानने मूलभूत वैज्ञानिक संशोधनात इतर विकसित राष्ट्रांना लक्षणीयरीत्या मागे टाकले. १९८९ मध्ये जपानी संशोधन आणि विकास निधीपैकी सुमारे १३ टक्के निधी मूलभूत संशोधनासाठी समर्पित करण्यात आला होता. मूळ संशोधन खर्चाचे प्रमाणही जपानमध्ये युनायटेड स्टेट्सच्या तुलनेत खूपच कमी होते. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, जपानी सरकारने शाळांमध्ये व्यापक "मौलिकता" मोहीम राबवून, संशोधनाला उदारपणे निधी दिला. तसेच विविध क्षेत्रात खाजगी सहकार्याला प्रोत्साहन देऊन मूलभूत संशोधनातील राष्ट्रीय कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. +बहुतेक संशोधन आणि विकास हे खाजगी होते. सरकार विद्यापीठे आणि प्रयोगशाळा उद्योगाला मोठ्या प्रमाणात समर्थन आणि मदत करते. १९८६ मध्ये खाजगी उद्योगाने संशोधन आणि विकासासाठी ७६ टक्के निधी उपलब्ध करून दिला. हा निधी विद्युत यंत्रणा (संशोधन खर्चाचे प्रमाण एकूण विक्रीत ५.५ टक्के १९८६ मध्ये), अचूक उपकरणे (४.६ टक्के), रसायने (४.३ टक्के) आणि वाहतूक उपकरणे (३.२ टक्के) या विभागात दिला गेला. +१९८० च्या दशकात राज्य सरकार संशोधन आणि विकास, राष्ट्रीय बांधिलकी अधिक संरक्षण खर्च संरक्षण संबंधित संशोधन आणि विकासात वाढ झाली. दरम्यान, सरकार मोठ्या प्रमाणात औद्योगिक तंत्रज्ञानाला पाठिंबा देण्यापासून दूर गेले, जसे की जहाजबांधणी आणि स्टील. 1980 च्या दशकात संशोधनावर भर देण्यात आला होता पर्यायी ऊर्जा, माहिती प्रक्रिया, जीवन विज्ञान, आणि आधुनिक औद्योगिक साहित्य आणि पुरवठा. +स.न. २०१६ मध्ये, जपानमध्ये आर अँड डी वर एकूण खर्च US$१६५.७ billion होता.[३] तो त्यांच्या देशाच्या जीडीपी पीपीपीच्या सुमारे ३% होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10782.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2957cab02d5a26ea00ad99e3f37ac386e8cb0ddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10782.txt @@ -0,0 +1,25 @@ +जपानी अंकलिपि ही जपानी भाषेत वापरली जाणारी अंक पद्धती आहे. जपानी अंकलिपी पूर्णपणे चिनी अंकलिपि वर आधारित आहे. जपानी अंकांसाठी दोन उच्चारण पद्धती आहेत, +जपानी अंक लिहीण्याच्या दोन पद्धती आहेत - अरबी अंक (1, 2, 3) किंवा चिनी अंक (一, 二, 三). अरबी अंक मुख्यत्वे आडव्या लेखन पद्धती मधे वापरले जातात तर, चिनी अंक साधारणतः उभ्या लेखन पद्धती मधे अढळतात. +(काही अंकांना एका पेक्षा जास्त उच्चारण पद्धती आहेत.) +* आजून एक विषेश उच्चारण आहे 'मारु'. जेव्हा एखादी संख्या, संख्या स्वरूपात न वाचता, तिच्यातील अंक अनुक्रमे एक एक या पद्धतीने वाचले जातात तेव्हा 'शून्य'ला 'मारु' असे देखिल संबोधले जाते. याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे टोक्यो मधील एक प्रख्यात दुकान '109'. या दुकानाचे नाव इचि-मरु-क्यू असे वाचले जाते. (याचेच दुसरे उच्चारण आहे 'दहा-नऊ', जपानी भाषेत तोओ-क्यू. तोक्यू हे नाव एका डिपार्टमेण्ट स्टोअरचे आहे, ज्याच्या मालकीची ती इमारत आहे.) इंग्लिश भाषेतील सदृश उदाहरण म्हणजे '0'ला 'ओह' म्हणतात, तसे. 'मारु'चा शुद्ध अर्थ आहे 'वर्तुळ', पण लिहीताना '0' असेचं लिहीतात अर्थात रेई (零?). +जपानी संस्कृती मधे 4 (टेट्राफोबिया हे सदर पहावे) आणि 9 हे अंक अशुभ मानले जातात: 4 या अंकाचे एक उच्चारण शि असे आहे, ज्याचे मृत्यू (死?) या कांजीच्या उच्चारणाशी सांम्य आहे; 9 या अंकाचे एक उच्चारण कु असे आहे, ज्याचे सांम्य यातना (苦?) या कांजीच्या उच्चारणाशी सांम्य आहे. पाश्विमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे 13 ही संख्या देखिल अशुभ मानली जाते, पण क्वचितचं (ट्रिस्कायडेकाफोबिया हे सदर पहावे). +सध्याच्याकाळातील जपानी भाषेत 4 आणि 7 सोडून बाकी सर्व अंकांसाठी ओन् उच्चारण वापरतात, 4 आणि 7ला मात्र योन् आणि नाना हे उच्चारण प्रचलित आहे. ही द्वितीय उच्चारणं महिन्यांची नावे, महिन्यातील दिवसाचे नाव आणि अर्थपूर्ण शब्द समूहांसाठी प्रचलित आहे. उदा. 4.79 हा दशांश अपूर्णांक योन्-तेन् नाना क्यू असा वाचला जातो. यास अपवाद म्हाणजे एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर, जे शि-गात्सु (4था महिना), शिचि-गात्सु (7वा महिना), आणि कु-गात्सु (9वा महिना) असे संबोधले जातात. इतर संख्यावाचनासाठी खालील प्रत्यये अंकाच्या उच्चारणा पुढे जोडली जातात: +मोठ्यासंख्यांच्या उच्चारामधे काही किंचित फेरबदलही अढळतात. +मोठ्या मध्ये मोठ्या संख्या भागास, छोटा संख्या भाग जोडला जातो. यात 'शून्य'ला गृहित धरले जाते. +*रेन्‌दाकु (जपानी भाषेतील संधीचा प्रकार) मुळे ह्याकु हे उच्चारण ब्याकु मधे रूपांतरित होते. +चिनी पद्धती प्रमाणे, जपानी पद्धतीत संख्या लिहिताना 10000 (दहा हजार)चे समूहा करून लिहीतात. हे पाश्चिमात्य पद्धती पासून थोडे वेगळे आहे, ज्यात हजारचे (1000) समुह बनवले जातात. (अधिक माहिती साठी पहा मायरियाड): +Variation is due to Jinkōki, Japan's oldest mathematics text. The initial edition was published in 1627. It had many errors. Most of these were fixed in the 1631 edition. In 1634 there was yet another edition which again changed a few values. The above variation is due to inconsistencies in the latter two editions. +Examples: (spacing by groups of four digits is given only for clarity of explanation) +However, numbers written in Arabic numerals are separated by commas every three digits following Western convention. If Arabic numbers and kanji are used in combination, Western orders of magnitude may be used for numbers smaller than 10,000 (e.g. 2,500万 for 25,000,000). +In Japanese, when long numbers are written out in kanji, zeros are omitted for all powers of ten. Hence 4002 is 四千二 (In contrast, Chinese requires the use of 零 wherever a zero appears, e.g. 四千零二 for 4002). However, in reading, the letter zero is sometimes pronounced as tobi (飛び) or tonde (飛んで) to indicate the lack of numbers, e.g. yon-sen tobi ni or yon-sen tonde ni can be used instead of the normal yon-sen ni. +Japanese has two systems of numerals for decimal fractions. They are no longer in general use, but are still used in some instances such as batting and fielding averages of baseball players, winning percentages for sports teams, and in some idiomatic phrases (such as 五分五分の勝負 "fifty-fifty chance"), and when representing a rate or discount. +One system is as follows: +This is the system used with the traditional Japanese units of measurement. Several of the names are used "as is" to represent a fraction of a shaku. +The other system of representing these decimal fractions of rate or discount uses a system "shifted down" with a bu becoming a "one hundredth" and so on, and the unit for "tenth" becoming wari: +This is often used with prices. For example: +With the exception of wari, these are rarely seen in modern usage. Decimal fractions are typically written with either kanji numerals (vertically) or Arabic numerals (horizontally), preceded by a decimal point, and are read as successive digits, as in Western convention. Note that, in written form, they can be combined with either the traditional system of expressing numerals (42.195 kilometers: 四十二・一九五 キロメートル), in which powers of ten are written, or with the place value system, which uses zero (50.04 percent: 五〇・〇四 パーセント.) In both cases, however, the reading follows the traditional system (yon-jū ni-ten ichi-kyū go kiromētoru for 42.195 kilometers; go ju-tten rei-yon pāsento for 50.04 percent.) +As with Chinese numerals, there exists in Japanese a separate set of kanji for numerals called daiji (大字) used in legal and financial documents to prevent unscrupulous individuals from adding a stroke or two, turning a one into a two or a three. The formal numbers are identical to the Chinese formal numbers except for minor stroke variations. Today, only the formal numbers for one, two, three, and ten are used in legal documents[१][२][३][४]. They are the ones whose common forms can be changed to a higher value by adding strokes (1 and 2 were explained above, while 3 can be changed to 5, and 10 to 1000). In some cases, the digit 1 is explicitly written like 壱百壱拾 for 110, as opposed to 百十 in common writing. +Formal numbers: +The four current banknotes of the Japanese yen, 1000-yen, 2000-yen, 5000-yen, and 10000-yen, have formal numbers 千, 弐千, 五千, and 壱万 respectively. +Old Japanese shares some vocabulary with later periods, but there are also some unique numbers which are not used any more. +Notes: diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10786.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53dd87acac1a36eaaea28b6c331a5b83ba5e6d24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10786.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्योको (जपानी:妙高) ही जपानच्या शाही आरमाराची क्रुझर होती. +म्योको प्रकारच्या क्रुझरांपैकी ही पहिली नौका असून हिला नीगातामधील माउंट म्योको या पर्वताचे नाव देण्यात आले होते. १९२४-२७ दरम्यान बांधण्यात आलेल्या या क्रुझरने दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरातील समुद्रातील अनेक महत्त्वाच्या लढायांत भाग घेतला. यांत फिलिपिन्सची लढाई, जावा समुद्राची लढाई, कॉरल समुद्राची लढाई, मिडवेची लढाई आणि लेयटे गल्फची लढाई यांचा समावेश आहे. +युद्धाच्या शेवटी सिंगापूरजवळ दोस्त राष्ट्रांच्या हल्ल्यात म्योकोचे मोठे नुकसान झाले. तेव्हा जपान्यांनी म्योकोला बंदरात नांगरून त्यावर विमानविरोधी तोफा बसवल्या. युद्धानंतर म्योकोला सिंगापूरपासून मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ओढत नेण्यात आले व तेथे तिला जलसमाधी देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10791.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e46e812edfc0f90e6a64a4a56721c627ee93882 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10791.txt @@ -0,0 +1,4 @@ +जपानी लोक (जपानी: 日本人, निहोन्जीन / निप्पोन्जीन ;) हा जपानी द्वीपसमूहात व्युत्पती झालेला वांशिक गट आहे. जगभरात तब्बल १३ कोटी (मुख्यत्वे जपान:१२.७ कोटी ) वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. +जपानाशिवाय अन्य देशांमध्ये राहणाऱ्या परदेशस्थ जपानी लोकांना जपानातील लोक निक्केइजिन म्हणतात. जपानी लोक या संकल्पनेमध्ये यामातो, ऐनू आणि रुक्युआन लोक हे उपवांशिक गटसुद्धा समाविष्ट आहेत. भारतात सुमारे 4,018 जपानी लोक राहतात जे बहुतेक प्रवासी अभियंते आणि कंपनीचे अधिकारी आहेत आणि ते प्रामुख्याने हल्दिया, बंगलोर आणि कोलकाता येथे राहतात. याव्यतिरिक्त, पाकिस्तानमध्ये 903 जपानी प्रवासी आहेत जे मुख्यतः इस्लामाबाद आणि कराची शहरात आहेत. +जपानी भाषा ही कधी 'एकांतिक भाषा' या गटात मोडते, तर काहीवेळा तिचा रुक्युआन भाषा आणि अल्टेक भाषासमूह यांमध्ये समावेश केला जातो. +बहुतकरून जपानी लोक धर्मनिरपेक्ष आहेत परंतु त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये धर्मांना जास्त महत्त्व आहे. पण एका सर्वेक्षणानुसार तब्बल ८४ % ते ९६ % लोक बौद्ध व शिंतो या जपानी स्थानिक धर्माच्या विचारधारणांमध्ये विश्वास ठेवतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10794.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49388f700a2a026c2bebe5e4cf9356d36015259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10794.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१] +जपानचे शाही सैन् diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10795.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49388f700a2a026c2bebe5e4cf9356d36015259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10795.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१] +जपानचे शाही सैन् diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10801.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbb1a63b40531a25680436479be45366b21e0e31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10801.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जब वी मेट हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहिद कपूर व करीना कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दारा सिंग, पवन मल्होत्रा ​​आणि सौम्या टंडन सहाय्यक भूमिकेत आहेत. +हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व त्याचे प्रीतमने दिलेले संगीत देखील लोकप्रिय झाले. चित्रपटाला समीक्षकांची खूप प्रशंसा मिळाली आणि प्रदर्शित झाल्यापासून एक कल्ट झाला आहे. +२६ ऑक्टोबर २००७ रोजी जगभरात रिलीज होण्याच्या एक दिवस आधी युनायटेड किंगडममध्ये रिलीज झाला.[१] जब वी मेट भारतीय बॉक्स ऑफिसवर तसेच परदेशात हिट ठरला. अष्टविनायकने नंतर घोषणा केली की जब वी मेटची इतर चार भारतीय भाषांमध्ये पुनर्निर्मिती होईल: तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम. तथापि, अखेरीस, ते फक्त तामिळमध्ये कांदेन काधलाई या नावाने रिमेक केले गेले. +या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी "ये इश्क हाये" या गाण्यासाठी श्रेया घोषालला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हे गाणे अनेक आठवडे चार्टबस्टर राहिले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10856.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7d6afbddc4491c0ed91e5eeeb827383794c989 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10856.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 22°47′N 86°12′E / 22.783°N 86.200°E / 22.783; 86.200 + +जमशेदपूर (संताली: ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱯᱩᱨ) हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. + +१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. +सोनारी विमानतळ शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु सध्या येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. टाटानगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. +राष्ट्रीय महामार्ग ३२ जमशेदपूरला दिल्ली-कोलकातादरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २ सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३३ रांचीसोबत जोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1086.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e174977ef30616957dbf41cfee28ba4837fbfb00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1086.txt @@ -0,0 +1,5 @@ +गणपत पाटील मराठी चित्रपट अभिनेते होते. तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात. +गणपत पाटील यांचा जन्म कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली. +दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. +त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली. +चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10866.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e04faee2166a2a467d6ff922c7e99d6e9811b1a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10866.txt @@ -0,0 +1,2 @@ +जमानत हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10869.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26a1f7c353e158c6a8dcbc890216c6f9584026a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10869.txt @@ -0,0 +1,3 @@ +२९ जानेवारी, इ.स. २०१८ +दुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) +जेमायमाह रॉड्रिगेस (५ सप्टेंबर, २०००:भांडुप, मुंबई, महाराष्ट्र - ) ही  भारताची क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10880.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96733c301b5f77c8ef1602b181b1609d587ecf31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10880.txt @@ -0,0 +1,2 @@ +जमिन म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग. यास भूमी असेही म्हंटले जाते. +आशिष प्रविणसिंग पाटील diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10891.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab2226a453e76676bbf10321c6fdab84d8bc816c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10891.txt @@ -0,0 +1,2 @@ +जमुई भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे शहर जमुई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10905.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50043a1b85d6ecaa465156e034517fc666001601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10905.txt @@ -0,0 +1 @@ +जमैका फुटबॉल संघ (फिफा संकेत: JAM) हा कॅरिबियनमधील जमैका देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला जमैका सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. जमैकाने १९९८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली होती. जमैका आजवर १० कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून १९९३ साली त्याला तिसरे स्थान मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10913.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e45a30d09165e6deb9a3fa2ccb8ff20449d1b00a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10913.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीरचा ध्वज हा गडद लाल रंगाचा असून त्यावर असलेला पांढऱ्या रंगातला नांगर हा शेतीचे प्रतीक आहे व तीन पांढऱ्या उभ्या पट्टया ह्या काश्मीरच्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या तीन भागांची प्रतीके आहेत . +जम्मू काश्मीर हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्याला आपला ध्वज फडकवण्याचा अधिकार आहे. कारण या राज्याला भारतीय संविधानाच्या कलम ३७० अंतर्गत विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10931.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63418539d9f9561b0c7ce5789faaf87de8495862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10931.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९३९ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय श्रीनगर येथे असून त्याचा उदेश काश्मीरचा विकास हा आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अनेक वेळा नॅशनल कॉन्फरन्सचे राज्य सरकार राहिले असून केंद्र सरकारमध्ये देखील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. +ऑक्टोबर १९३२ मध्ये शेख अब्दुल्ला ह्यांनी ऑल जम्मू ॲन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स ह्या पक्षाची स्थापना केली. १९३९ साली पक्षाचे नाव बदलून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. स्थापनेपासून अबदुल्ला कुटुंबाने नॅशनल कॉन्फरन्सवर वर्चस्व कायम ठेवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10932.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12a676106a32f96c0af21d3420b1e0823a347269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10932.txt @@ -0,0 +1,5 @@ +३४° ०५′ २८″ N, ७४° ४८′ २२″ E +जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे. + +केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे. +जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10938.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e042265454b849f099c0003c062c0971c667e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10938.txt @@ -0,0 +1,6 @@ +जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय हे जम्मू आणि काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी सामायिक उच्च न्यायालय आहे. २६ मार्च १९२८ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय म्हणून त्याची स्थापना केली. न्यायालयाची जागा उन्हाळी राजधानी श्रीनगर आणि हिवाळी राजधानी जम्मू दरम्यान बदलते. +न्यायालयाची मंजूर न्यायाधीश संख्या १७ आहे, त्यापैकी १३ स्थायी न्यायाधीश आहेत, आणि ४ अतिरिक्त न्यायाधीश आहेत. ४ जानेवारी २०२१ पासून न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पंकज मिथल आहेत.[१] +26 मार्च 1928 रोजी महाराजा हरी सिंह यांनी जारी केलेल्या आदेश क्रमांक १ द्वारे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. महाराजांनी लाला कंवर सैन यांची पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून आणि लाला बोधराज साहनी आणि खान साहिब आगा सय्यद हुसेन यांची पुसने म्हणून नियुक्ती केली. जम्मूची हिवाळी राजधानी आणि श्रीनगरची उन्हाळी राजधानी या दोन्ही ठिकाणी उच्च न्यायालय काम करते. महाराजांनी 10 सप्टेंबर 1943 रोजी उच्च न्यायालयात पत्रांचे पेटंट बहाल केले. न्यायाधीश खान साहिब आगा सय्यद हुसेन हे उच्च न्यायालयाचे पहिले मुस्लिम न्यायाधीश होते. ते महाराजांच्या राजवटीत जम्मू आणि काश्मीरचे गृह आणि न्यायमंत्री म्हणून निवृत्त झाले. +ऑगस्ट 2018 मध्ये उच्च न्यायालयाला न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सिंधू शर्मा आणि मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्यासह पहिल्या आणि दुसऱ्या महिला न्यायमूर्ती मिळाल्या. +ऑगस्ट 2019 मध्ये, भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पुनर्रचना विधेयक मंजूर केले. या विधेयकाने 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये-जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पुनर्रचना केली. या पुनर्रचनेनंतर, जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे उच्च न्यायालय म्हणून काम करत राहिले. +न्यायमूर्ती पंकज मिथल यांची 4 जानेवारी 2021 रोजी उच्च न्यायालयाचे सर्वात अलीकडील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10939.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e042265454b849f099c0003c062c0971c667e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10939.txt @@ -0,0 +1,6 @@ +जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय हे जम्मू आणि काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी सामायिक उच्च न्यायालय आहे. २६ मार्च १९२८ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय म्हणून त्याची स्थापना केली. न्यायालयाची जागा उन्हाळी राजधानी श्रीनगर आणि हिवाळी राजधानी जम्मू दरम्यान बदलते. +न्यायालयाची मंजूर न्यायाधीश संख्या १७ आहे, त्यापैकी १३ स्थायी न्यायाधीश आहेत, आणि ४ अतिरिक्त न्यायाधीश आहेत. ४ जानेवारी २०२१ पासून न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पंकज मिथल आहेत.[१] +26 मार्च 1928 रोजी महाराजा हरी सिंह यांनी जारी केलेल्या आदेश क्रमांक १ द्वारे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. महाराजांनी लाला कंवर सैन यांची पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून आणि लाला बोधराज साहनी आणि खान साहिब आगा सय्यद हुसेन यांची पुसने म्हणून नियुक्ती केली. जम्मूची हिवाळी राजधानी आणि श्रीनगरची उन्हाळी राजधानी या दोन्ही ठिकाणी उच्च न्यायालय काम करते. महाराजांनी 10 सप्टेंबर 1943 रोजी उच्च न्यायालयात पत्रांचे पेटंट बहाल केले. न्यायाधीश खान साहिब आगा सय्यद हुसेन हे उच्च न्यायालयाचे पहिले मुस्लिम न्यायाधीश होते. ते महाराजांच्या राजवटीत जम्मू आणि काश्मीरचे गृह आणि न्यायमंत्री म्हणून निवृत्त झाले. +ऑगस्ट 2018 मध्ये उच्च न्यायालयाला न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सिंधू शर्मा आणि मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्यासह पहिल्या आणि दुसऱ्या महिला न्यायमूर्ती मिळाल्या. +ऑगस्ट 2019 मध्ये, भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पुनर्रचना विधेयक मंजूर केले. या विधेयकाने 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये-जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पुनर्रचना केली. या पुनर्रचनेनंतर, जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे उच्च न्यायालय म्हणून काम करत राहिले. +न्यायमूर्ती पंकज मिथल यांची 4 जानेवारी 2021 रोजी उच्च न्यायालयाचे सर्वात अलीकडील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10944.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d10d6746cb73fbc48b4f2193708de106f3c1d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10944.txt @@ -0,0 +1,3 @@ +जम्मू आणि काश्मीर विधान परिषद हे भारताच्या पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेचे वरचे सभागृह होते.[१] +काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरिसिंह यांच्या सरकारने १९३४ मध्ये पहिले कायदेमंडळ स्थापन केले होते.[२] १९५७ मध्ये, संविधान सभेने नवीन संविधान स्वीकारले आणि भारतीय संसदेने विधान परिषद कायदा संमत केला. या दोन कायद्यांमुळे जम्मू आणि काश्मीरसाठी द्विसदनी विधानसभा निर्माण झाली. [१] [२] +ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेने एक कायदा पारित केला, ज्याने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीर राज्याची जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना केली. या तारखेपासून जम्मू आणि काश्मीरची नवीन केंद्रशासित प्रदेश एकसदनीय विधानमंडळाची निवड करेल. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरची विधान परिषद औपचारिकपणे रद्द करण्यात आली.[३] [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1095.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4620691883734fd7a9e7815910b7af7f05e48b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1095.txt @@ -0,0 +1,6 @@ +गणपतराव देशमुख (१० ऑगस्ट १९२६ - ३० जुलै २०२१) हे एक भारतीय राजकारणी होते. महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने "आबासाहेब" म्हणत. समानतेच्या तत्त्वांसह ते आदर्श व्यक्ती मानले जायचे. शेतकरी आणि कामगारांकडून त्यांना "भाई" म्हटले जाते. गरीब, महिला, मागासलेले, शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक लढाया लढल्या. +शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी होते. सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२पासून अनेक दशके ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळालेल्या गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून अकरा वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी हे १० वेळेस विजयी झाले होते.[१] +महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला.[२] २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला. +राष्ट्रवादी काँग्रेसने गणपतराव देशमुख यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच निवडून दिले. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.[१] +गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. ३० जुलै २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.[२] +गणपतराव देशमुख यांच्यानंतर त्यांच्या घरातील इतर सदस्य राजकारणात सक्रिय झाले आहेत.[३] २०१९ साली गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.[४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10967.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..525124d8ff4dfb10674657e4376008e0bc4d879b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10967.txt @@ -0,0 +1,75 @@ +साचा:जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग +जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. +भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला शहरामध्ये सुरू होणारा हा मार्ग श्रीनगर, अनंतनाग, उधमपूर इत्यादी शहरांमधून वाट काढत जम्मू येथे संपतो. जम्मूमधील जम्मू तावी स्थानकापर्यंत उत्तर रेल्वेचे जाळे विकसित असल्यामुळे काश्मीर रेल्वेमार्गामुळे काश्मीरसाठी भारताच्या सर्व भागांमधून रेल्वे प्रवास सुलभ होईल. +एकूण ३४५ किमी लांबीच्या ह्या मार्गावरील बारामुल्ला ते बनिहाल हा १३० किमी लांबीचा व जम्मू ते कटरा हा ७८ किमी लांबीचा अशा दोन स्वतंत्र पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असून ह्या मार्गांवर वाहतूक सुरू आहे. बनिहाल ते कटरा ह्या १३० किमी लांबीच्या सर्वात दुर्गम पट्ट्याचे बांधकाम सुरू असून ते २०२० मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. ह्या मार्गावरील काम अत्यंत कठीण असून येथे एकूण ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत. +भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी कटरा ते नवी दिल्ली श्री शक्ती एक्सप्रेस ह्या गाडीचे उद्घाटन केले. कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे. +जम्मू-बारामुल्ला मार्ग साधारण ४ पट्ट्यांत विभागला गेला आहे. + + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10981.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..554aff896fa952ecd0e9d1f201b6647616d820a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_10981.txt @@ -0,0 +1,4 @@ + +जय जिनेन्द्र! हा एक प्रख्यात अभिवादन आहे, जो मुख्य रूपात जैन धर्माच्या अनुयायियों द्वारे प्रयोग केला जातो. याचा अर्थ होतो  "जिनेन्द्र भगवान (तीर्थंकर)ला नमस्कार".[१] +हा दोन संस्कृत शब्दांच्या मेलापासून बनलेला आहे - जय आणि जिनेन्द्र. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11008.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b4e5e69e37002facdf8084a3f929785acc393d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11008.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराजा जय सिंह (तृतीय) हे जयपूर राज्याचे महाराजा होते. +महाराजा जय सिंह (तृतीय) यांचा जन्म २५ एप्रिल १८१९ या दिवशी झाला. ते महाराजा जगत सिंह यांचे पुत्र होते. +महाराजा जय सिंह (तृतीय) यांनी १८१९ ते १८३५ या कालावधीत जयपूर राज्यावर शासन केले. +महाराजा जय सिंह (तृतीय) यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९३५ या दिवशी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11011.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..102564ec0945fca04fc1739a56541e02ea398eb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11011.txt @@ -0,0 +1 @@ +अमरसिंघे मुदालिगे जयंत गामिनी अमरसिंघे (फेब्रुवारी २, १९५४, कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा इ.स. १९८४ मध्ये २ कसोटी सामने खेळला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11015.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bef00f52d5a5bda903be265c466248c4ec919546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11015.txt @@ -0,0 +1,4 @@ +जयंत खरे (??-मे १, २००७) हे लघुचित्रांकरिता ओळखले जाणारे मराठी चित्रकार होते. पुण्यातील पर्वती टेकडीवरील पेशवे स्मृतिसंग्रहालयातील लघुचित्रे खऱ्यांनी रंगवली आहेत. +खऱ्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले. पदविका अभ्यासक्रमानंतर ते अध्यापनाकरता तेथेच रुजू झाले. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील अध्यापनाखेरीज ते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून काम पाहत होते. +मे १, २००७ रोजी पुण्यात खऱ्यांचे निधन झाले. +खऱ्यांनी पेशवेकालीन ऐतिहासिक घटनांबद्दल ’पेशवाईतील आठवणी’ नावाचे एक रंजक पुस्तक लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11042.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a7c5170ee73a0f2c377d9d34af6826a5858f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11042.txt @@ -0,0 +1,3 @@ +हिंदू पुराणांनुसार जयंती (संस्कृत: जयन्ती ;) ही वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर नावाच्या इंद्राची कन्या होती. हिला जयंत नावाचा भाऊ होता. देवांचे विरोधक असणाऱ्या दैत्यांचा गुरू असलेला भृगुपुत्र शुक्राचार्य यांच्याशी हिचे लग्न झाले. शुक्राचार्यापासून हिला देवयानी ही कन्या झाली.[१] विष्णू पुराण, वायु पुराण आणि भागवत पुराण यांमध्ये दैत्यगुरू शुक्राचार्याला स्वतःकडे आकर्षून त्याच्या तपस्येत विघ्न आणण्याची जबाबदारी हिच्यावर इंद्राने सोपवल्याचे व तिने ती कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे उल्लेख आढळतात. शुक्राचार्याची सेवा करून जयंतीने त्यांचे मन जिंकले. पुढे शिवाकडून ईप्सित वर मिळाल्यानंतर शुक्राचार्यांनी तिच्याशी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारला. +दक्षिण भारतात प्रचलित स्कंद पुराणात मात्र इंद्रकन्या आणि जयंताची बहीण म्हणून देवयानीचा उल्लेख होतो. स्कंद पुराणातील देवयानीचा विवाह कार्तिकेयाशी झाला. +पहा : प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11043.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a7c5170ee73a0f2c377d9d34af6826a5858f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11043.txt @@ -0,0 +1,3 @@ +हिंदू पुराणांनुसार जयंती (संस्कृत: जयन्ती ;) ही वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर नावाच्या इंद्राची कन्या होती. हिला जयंत नावाचा भाऊ होता. देवांचे विरोधक असणाऱ्या दैत्यांचा गुरू असलेला भृगुपुत्र शुक्राचार्य यांच्याशी हिचे लग्न झाले. शुक्राचार्यापासून हिला देवयानी ही कन्या झाली.[१] विष्णू पुराण, वायु पुराण आणि भागवत पुराण यांमध्ये दैत्यगुरू शुक्राचार्याला स्वतःकडे आकर्षून त्याच्या तपस्येत विघ्न आणण्याची जबाबदारी हिच्यावर इंद्राने सोपवल्याचे व तिने ती कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे उल्लेख आढळतात. शुक्राचार्याची सेवा करून जयंतीने त्यांचे मन जिंकले. पुढे शिवाकडून ईप्सित वर मिळाल्यानंतर शुक्राचार्यांनी तिच्याशी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारला. +दक्षिण भारतात प्रचलित स्कंद पुराणात मात्र इंद्रकन्या आणि जयंताची बहीण म्हणून देवयानीचा उल्लेख होतो. स्कंद पुराणातील देवयानीचा विवाह कार्तिकेयाशी झाला. +पहा : प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11066.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cddf027b8af71fac76ff23c253df208b01d85238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11066.txt @@ -0,0 +1 @@ +जयकुमार रावळ महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11067.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d15aafec82473778edec6ee2a2660ba865a9eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11067.txt @@ -0,0 +1 @@ +जयकुमार गोरे मराठी राजकारणी आहेत. हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11073.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f2b3547825389a672d65d0dcd129de4ce983a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11073.txt @@ -0,0 +1,8 @@ + जयगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१] +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11079.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7ee6510a0a61b5165e72ec99cce6464843962a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11079.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11105.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0907054d96942efe7f2fcf78a41c4ddfca12e699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11105.txt @@ -0,0 +1 @@ +गुणधरकृत कषायप्राभृत ह्या दिगंबर जैन सिद्धांतग्रंथावर वीरसेन व जिनसेन (नववेशतक) ह्या गुरुशिष्यांनी ६०,००० गाथांत लिहिलेली संस्कृत-प्राकृत मिश्रित टीका. ह्या ग्रंथाच्या पहिल्या २०,००० गाथा लिहून झाल्यावर वीरसेन निधन पावला. त्यानंतर ४०,००० गाथा लिहून जिनसेनानेही टीका पूर्णकेली. ह्या टीकेत कषायप्राभृतावर ⇨ यतिवृषभाने  लिहिलेली चूर्णिसूत्र, उच्चारण आणि बप्पदेव ह्यांनी लिहिलेली उच्चारणवृत्ति  इ. टीकांचा अंतर्भावकेला आहे. दिगंबर जैन तत्त्वज्ञानावरील गोम्मटसार  वगैरे प्रख्यात जयधवलेच्या आधारे लिहिण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11128.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62bb52270780089e9b10795f53eb591f83aa1122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11128.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जयपूर-अत्रौली घराणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील एक प्रसिद्ध घराणे आहे. ह्या संगीत घराण्याची स्थापना उस्ताद अल्लादिया खान ह्यांनी केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1114.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b81a9327997a914f20f6da181e3b98f7a697447c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1114.txt @@ -0,0 +1,7 @@ +गणपत महादेव नलावडे (जन्म : पुणे, १० फेब्रुवारी, इ.स. १८९८; - २८ मे, इ.स. १९९४) हे सावरकरांचे सहकारी आणि हिंदुमहासभेचे वरिष्ठ नेते होते. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा कारखाना होता. तो बंद करून वडील पुढे शेती करू लागले. गणपतराव मॅट्रिकपर्यंतच शिकले. +गणपतरावांनी सन १९२२मध्ये एक छापखाना काढला. त्या छापखान्यातून ते ‘संग्राम’ नावाचे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करीत. सन १९२५मध्ये चालू झालेले ते साप्ताहिक १९३२मध्ये बंद पडले. १९२८ ते १९५४ या काळात गणपतराव आधी पुणे नगरपालिकेचे, आणि १९५० साली महानगरपालिका झाल्यावर तिचे सदस्य बनले. १९४२ साली ते नगरपालिकेचे चेरमन झाले, व कालांतराने पुणे महापालिकेचे महापौर. +गणपतराव नलावडे १९६४ साली महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे ते ४४ वर्षे चेरमन होते आणि एकूण सहा वेळा बँकेचे अध्यक्ष झाले. ते १९५४ ते १९६२ या कालावधीत महाराष्ट्र प्रांतिक हिंदुमहासभेचे नेते होते. गांधींची हत्या झाल्यावर गणपतराव नलावडे यांचा छापखाना राजकीय गुंडांनी १९४८ साली जाळला. गांधीहत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना १९४८मध्ये आणि १९५०मध्ये असा दोन वेळा चारचार महिने तुरुंगवास भोगावा लागला. +पहा : नलावडे (निःसंदिग्धीकरण)‎ + + +़ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11151.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3e70df2de9569518ef25e00a5c8f907345eaa02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11151.txt @@ -0,0 +1,3 @@ +जयपूर विभाग राजस्थान राज्यातील सात प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. +या विभागात हे जिल्हे येतात. +या विभागाचे मुख्यालय जयपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11156.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..227e54f3c6ec5b3052d2a3174655effae5b96bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11156.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराजा जगत सिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे एक राजा होते. +महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा जन्म १७८६ या वर्षी झाला. ते महाराजा प्रताप सिंह यांचे पुत्र होते. +महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांनी १८०३ ते १८१८ या कालखंडात जयपूर राज्यात शासन केले. +महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १८१८ या दिवशी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1118.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59d08bd16d2cb6a4d69a446927036f1fe49b1ecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1118.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11184.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9024017956064a5478a8cf33961d9d3665a98336 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11184.txt @@ -0,0 +1,2 @@ + +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11185.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58680c47eda3c88160a1c6dcc12fbfae793f3084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11185.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयराम विठ्ठल पवार (जन्म : १४ जुलै १९४३), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[१][२][३][४][५][६][७][८] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11194.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f460dbf71b7d316e0c873d4ef69d6cbda4dfc6df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11194.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. जयलक्ष्मी सीथापुरा ( कन्नड: ಡಾ. ಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಸೀತಾಪುರ ), कन्नड भाषेत लिहिणारे आधुनिक भारतातील प्रख्यात लोकसाहित्यकार आहेत.[१] त्यांचे टोपणनाव डॉ. टी. जयलक्ष्मी असे आहे. त्या म्हैसूर विद्यापीठाच्या निवृत्त लोककथा प्राध्यापक आहेत. जयलक्ष्मी यांनी शेकडो राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या लोककथांवरील पुस्तकांना कर्नाटकातील वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. +जयलक्ष्मी यांनी लोककथांवर ३० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी काही "नम्मा सुत्तीना जनपद कथा गीतेगालू" ('कर्नाटक जनपद आणि यक्षगान अकादमी' द्वारे प्रकाशित),[२] "हक्की हर्यावे गिदाडगा", "जानपद हट्टी", "कल्याणवेनी जनारेल्ला"( कन्नड साहित्य परिषदेने प्रकाशित )[३] आणि इतरही बरीच काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी कर्नाटकातील लोककथा आणि लोकसाहित्य यावर असंख्य लेख लिहिले आहेत. डॉ. सीथापुरा यांना २०१६ मध्ये कर्नाटक जनपद अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[४] +डॉ. जयलक्ष्मी यांनी ३० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत, बहुतेक लोककथा आणि सांस्कृतिक अभ्यासाशी संबंधित आहेत. यापैकी काही आहेत: diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11196.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1354c0e290809d68fdcf2ea5243ff4661b699ad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11196.txt @@ -0,0 +1 @@ +जयललिता जयरामन (तमिळ: ஜெயலலிதா ஜெயராம்; २४ फेब्रुवारी १९४८ - ५ डिसेंबर २०१६) या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केला होता. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता त्यांचे निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11201.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1bbfa2eb179ed08d89fded6c7b4c89775ed4771 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11201.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयवंत द्वारकानाथ दळवी (जन्म : १४ ऑगस्ट १९२५; - १६ सप्टेंबर १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. +काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1121.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..501d46c9de4baf891134e2a8e7c9cb9c944c3183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1121.txt @@ -0,0 +1,8 @@ + गणवळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11210.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..680a324627b6eed42efdd15e400fd96ae14a1292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11210.txt @@ -0,0 +1,5 @@ +जयवर्मन दुसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៤) हा ख्मेर राजवंशाचा सातवा सम्राट होता. जयवर्मन इ.स. ९२८ ते इ.स. ९४१पर्यंत सत्तेवर होता. +हा पहिल्या इन्द्रवर्मनचा नातू होता. महेन्द्रादेवीचा मुलगा असलेल्या जयवर्मनने यशोवर्मन पहिल्याच्या सावत्रबहिणीशी म्हणजेच आपल्या आत्याशीच लग्न केले होते. +याला परमशिवपाद असेही म्हणले जाते. +ईशानवर्मन आणि त्याचा मोठा भाऊ हर्षवर्मन यांच्या राज्यकालात जयवर्मनने त्यांच्याशी केलेल्या चढाओढीमुळे त्यांच्या संपूर्ण राज्यकाळात ख्मेरमध्ये शांतता नव्हती. हर्षवर्मनच्या मृत्यूपश्चात ईशानवर्मनने जयवर्मनचा पराजय करून त्यास ख्मेरमधून घालवून दिले.[१] ईशानवर्मनच्या मृत्यूनंतर जयवर्मनने सत्ता हस्तगत केली. +जयवर्मनच्या मृत्यूनंतर दुसरा हर्षवर्मन सम्राटपदी आला.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11232.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dfd8d87bccb3b4bd24ccb5e7f3657bb49f11669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11232.txt @@ -0,0 +1 @@ +जयश्री रवींद्र देशपांडे (इ.स. १९४७ - जून, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) या पाकक्रिया या विषयांवर लिखाण करणाऱ्या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे आकाशवाणी आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाककृती विषय कार्यक्रम सादर झाले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11235.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..690e27180fbe2127570db1b53e08a66d535c8279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11235.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८७८ असलेले जयसिंगटोला हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १७४.९४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३३५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा मालेवाडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा मालेवाडा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा देवसरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11244.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc12adcf3d9b14d44713026254eedfa454b698cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11244.txt @@ -0,0 +1 @@ +जयसिधेश्वर स्वामी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11252.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4193a230b58f9e70ba44047b080e73940021188 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11252.txt @@ -0,0 +1 @@ +जया प्रदा (एप्रिल ३, इ.स. १९६२[१] - ) ही तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11256.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83462da23f2efc2ac4375d0503897bf9892a7374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11256.txt @@ -0,0 +1,7 @@ +जया किशोरी (जन्म: १३ जुलै, १९९५) एक भारतीय आध्यात्मिक वक्ता, गायिका, प्रेरक वक्ता, जीवन प्रशिक्षक आणि सामाजिक सुधारक आहेत ज्या तिच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि भावपूर्ण भजनांसाठी ओळखल्या जातात. त्यांना 'किशोरी जी'[१] आणि 'आधुनिक युगातील मीरा' म्हणून ओळखले जाते.[२][३][४] +जया किशोरी यांना अध्यात्म आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात लोकमत डिजिटल इन्फ्लुएंसर अवॉर्ड्स २०२१ मध्ये "आदर्श युवा आध्यात्मिक गुरू पुरस्कार", "सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक प्रभावशाली", वर्ल्ड डिजिटल द्वारे "बेस्ट मोटिव्हेशनल स्पीकर २०२१" यांचा समावेश आहे. मे २०२२ मध्ये ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये डिटॉक्स डे, आणि "सर्वात प्रेरणादायी वुमन ऑफ द इयर (आध्यात्मिक)" यांचा समावेश होतो.[१] +जया किशोरी यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी राजस्थानमधील सुजानगढ येथे गौड ब्राह्मण कुटुंबात जया शर्मा म्हणून झाला. त्यांना चेतना शर्मा नावाची एक बहिण आहे.[५] त्यांचे पालक, शिव शंकर शर्मा आणि गीता देवी हरितपाल यांनी जया किशोरी यांना आध्यात्मिक कथा आणि धार्मिक शिकवण देत संगोपन केले. अध्यात्माच्या या बाळकडू मुळे त्यांना या विषयात रस निर्माण झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली.[६] +कोलकाता येथे त्यांचे कुटुंब स्थलांतरित झाल्याने त्यांनी आपले शालेय शिक्षण श्री शिक्षातन महाविद्यालय कोलकाता आणि महादेवी बिर्ला वर्ल्ड अकादमी येथून केले.[७][५] +किशोरी यांनी वयाच्या नवव्या वर्षी गायला सुरुवात केली आणि "लिंगाष्टकम," "शिव तांडव स्त्रोता," "मधुराष्टकम्रा," "शिव पंचाक्षर स्तोत्रम्," आणि "दरिद्रय दहन शिव स्तोत्रम्" यासह विविध आध्यात्मिक गाण्यांमध्ये त्या बालपणीच पारंगत झाल्या. त्यांनी गुरुजी गोविंद राम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरकांड मार्ग, श्रीमद भगवद्गीता आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पठण सुरू केले. या शास्त्रवचनांबद्दलची सखोल समज आणि जटिल आध्यात्मिक संकल्पना सुलभ करण्याच्या तिच्या क्षमतेने पटकन लक्ष वेधून घेतले. "किशोरी" ही पदवी त्यांना त्यांच्या गुरुजींनी बहाल केली आणि तेव्हापासून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात हे नाव सार्थक झाले. जया किशोरी यांचा खातू श्यामजींवर अतूट विश्वास आहे.[८] +किशोरी सात दिवसांच्या 'कथा श्रीमद भागवत' आणि तीन-दिवसीय 'कथा नानी बाई रो मैरो' आध्यात्मिक प्रवचनांसह, तिच्या सखोल आध्यात्मिक सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा स्वतःच्या यूट्यूब चॅनल वर भक्तीपर प्रवचन, कीर्तन, भजन आणि प्रेरक भाषणांचा विस्तृत संग्रह आहे. याच सोबत भारतातील सर्वात लोकप्रिय आध्यात्मिक यूट्यूब वापरकर्त्यांपैकी एक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.[८][९] +जया किशोरी यांच्या अध्यात्म आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना मान्यता आणि पुरस्कार मिळाले आहेत. प्राचीन शहाणपण आणि समकालीन जीवन यांच्यातील अंतर भरून काढण्याची तिची क्षमता जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांमध्ये प्रतिध्वनित झाली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11279.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..385581d13445605998fc28e787c1169047de458c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11279.txt @@ -0,0 +1 @@ +कापडावर धातूमिश्रित किंवा धातूच्या धाग्याने केलेल्या भरतकामास जरीकाम म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11333.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d0821d403e095817ec458e1cd9c7711e9a5d050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11333.txt @@ -0,0 +1,3 @@ +२०२३ नेदरलँड्समहिला तिरंगी मालिका ही ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका होती जी जुलै २०२३ मध्ये नेदरलँड्समध्ये झाली.[१] मालिका नेदरलँड, स्कॉटलंड आणि थायलंड यांनी लढवली होती.[२] मालिकेतील सर्व सामने उट्रेच येथील स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड येथे खेळले गेले.[३] तिन्ही बाजूंनी दोन विजय आणि दोन पराभव पत्करल्यानंतर थायलंडने नेट रन रेटवर तिरंगी मालिका जिंकली.[४] +त्रिदेशीय मालिकेपूर्वी, नेदरलँड्सआणि थायलंड यांनी तीन सामन्यांची द्विपक्षीय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका खेळली,[५] जी ॲमस्टेलवीन मधील व्हीआरए क्रिकेट मैदानावर खेळली गेली.[६] दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.[७] +साचा:२०२३ नेदरलँड्समहिला तिरंगी मालिका गुणफलक diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11343.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc46ebd6186dc90f75d637cbdddd1f0bb2fe7735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11343.txt @@ -0,0 +1,29 @@ +Deutschland, Deutschland über alles, (दॉईचलॅण्ड, दॉईचलॅण्ड युबर आलस्) +Über alles in der Welt, (युबर आलस् इन देअर वेल्ट) +Wenn es stets zu Schutz und Trutze (वेन एस श्टेट्स त्सू शुट्स्त उण्ड ट्रुट्त्सं) +Brüderlich zusammenhält. (ब्र्युडरलीश त्सुझामेनहेल्ट) +Von der Maas bis an die Memel, (फॉन देअर मास बिस आन दि मेमेल) +Von der Etsch bis an den Belt, (फॉन देअर एश बिस आन देन बेल्ट) + +Deutschland, Deutschland über alles, (दॉईचलॅण्ड, दॉईचलॅण्ड युबर आलस्) +Über alles in der Welt (युबर आलस् इन देअर वेल्ट) + +Deutsche Frauen, deutsche Treue, (दॉईच्च फ्राऊएन, दॉईच्च त्रॉइय्य,) +Deutscher Wein und deutscher Sang (दॉईचर वाईन उण्ड दॉईचर सांग) +Sollen in der Welt behalten (झॉलेन इन देअर वेल्ट बेहाल्टेन्) +Ihren alten schönen Klang, (इहरेन आल्टेन शोनेन क्लांग्) +Und zu edler Tat begeistern (उण्ड त्सू एल्डर टाट बेगाईस्टर्न्) +Unser ganzes Leben lang. (उन्झर गान्झेस लेबेन लांग्) + +Deutschland, Deutschland über alles, (दॉईचलॅण्ड, दॉईचलॅण्ड युबर आलस्) +Über alles in der Welt (युबर आलस् इन देअर वेल्ट) + +Einigkeit und Recht und Freiheit (आईनिशकाईट उण्ड रेश्ट उण्ड फ्रायहाईट्) +Für das deutsche Vaterland! (फ्युअर दास दॉईच्चं फाटरलाण्ड) +Danach lasst uns alle streben (दानाख लेस्ट उन्स आलं स्टेर्बेन) +Brüderlich mit Herz und Hand! (ब्र्युडर्लिश मिट हेर्झ उण्ड हाण्ड) +Einigkeit und Recht und Freiheit (आईनिशकाईट उण्ड रेश्ट उण्ड फ्रायहाईट्) +Sind des Glückes Unterpfand; (सिण्ड देस ग्ल्युकेस उंटरफाण्ड) + +Blüh' im Glanze dieses Glückes, (ब्ल्युह् इम गान्झं दिजेस ग्युकेस) +Blühe, deutsches Vaterland! (ब्ल्युह दॉईचेस फाटरलाण्ड) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11347.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23277b71f5bcba404d43f45209a918e5b7a3875c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11347.txt @@ -0,0 +1,2 @@ +ह्या जर्मनीमधील शहरांच्या यादीमध्ये जर्मनी देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11356.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7db1fd29a74363e822e933ef7b8ab949ef5731d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11356.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मेन कॉलिन डीफो (७ ऑक्टोबर, इ.स. १९८२:बेक्टन, लंडन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा संडरलॅंड ए.एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1136.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab0dbd54f23527d3c6f78be89c116c4237729050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1136.txt @@ -0,0 +1,8 @@ + गणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11379.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..580ab776cb07cb29735241082941098a712e8803 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11379.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये जर्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन २००५ पासून जर्सी महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे. +जर्सी राष्ट्रीय महिला संघाने गर्न्सी महिलांविरुद्ध ३१ मे २०१९ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11407.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f0fea541f2ebf9143ecdfcde471e1551d4e8680 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11407.txt @@ -0,0 +1,10 @@ +अभिमंत्रित क्या है +जल को अभिमंत्त्रित करना पुरानी पद्धतियों पर अधारित है। जल में मंत्रो द्वारा अभिमंत्रित करके उसे पिया जाता था या फिर छिड़का जाता था। जिस से भय और नकारत्मकता,रोग आदि समस्या दूर की जाती थी। +भिन्न भिन्न मंत्रो से भिन्न भिन्न कार्यो की सिद्धि होती है। +जो की बोहोत फायदे मंद साबित होती है । +जल ही नहीं बहोत सी ऐसी चीजें है जिसे अभिमंत्रित किया जा सकता है। + +विधि +जल अभिमंत्रित करने की विधि +एक तांबे के लोटे में जल ले कर जल को हाथ में लेकर मंत्र उच्चारण करे उसके बाद उस जल को छिड़के या फिर जल का पान करे ऐसे कुछ दिन करते रहने से समस्या दूर होती है। कार्यो के सिद्धि के लिए भिन्न भिन्न मंत्र होते है । +दूसरी प्रक्रिया लोटे में जल ले लोटे में मंत्र बोले और या फिर लोटे के मुख पर हाथ रख कर मंत्र उच्चारण करे और जल को पिए या घर आदि पर छिड़के diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1143.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f368441b33c16e33308779d2e5bb8ad4e7f79c97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1143.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1146.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b74689909604b48db898040c08d384657ad8b58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1146.txt @@ -0,0 +1,7 @@ +गणेश अभ्यंकर तथा विवेक (१६ फेब्रुवारी, १९१८ - ९ जून, १९८८) हे मराठी कृष्णधवल चित्रपटांतील अभिनेता होते. +विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्‍न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ सालच्या भक्तीचा मळा या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५० च्या बायको पाहिजे या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी अभ्यंकर यांना विवेक असे नाव दिले. हे नाव अभ्यंकरांनी पुढे वापरले. कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते. +विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. +अंबरनाथ येथील नवप्रकाश चित्र या चित्रसंस्थेच्या हमारी कहानी या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. हा चित्रपट प्रकाशित झाला नाही. + +(अपूर्ण यादी) +चिचेक यांच्या कलाप्रवासाची कहाणी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकात सांगितली आहे. सांगाती प्रकाशनातर्फे २०१७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11465.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d556f8fd51b131f230c7bd4ace7edcf623eeb55c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11465.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलौन हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11466.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00192c8da3cc273fac740e76036422d5912582fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11466.txt @@ -0,0 +1 @@ +जलाराम (किंवा संत जलाराम या नावाने परिचित) (नोव्हेंबर १४, इ.स. १७९९ - फेब्रुवारी २३, इ.स. १८८१) हे गुजरातमधील इ.स.च्या १९ व्या शतकातील एक संत व रामभक्त होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11473.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..873352ea824a146751a46fde13de0606813bc88c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11473.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलालपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11497.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fbb87354fa14199e5d513a8d692fa416740a18d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11497.txt @@ -0,0 +1,6 @@ +'जालिहाळ(खुर्द) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +जालिहाळ पासून 5किलोमीटर उत्तरेस दरिबडची गाव आहे +पुर्वेस 3किलोमीटर अंतरावर पांढरेवाडी गाव आहे +दक्षिण दिशेला कर्नाटक राज्याची सीमा लागली आहे +पश्चिमेस 3किलोमीटर अंतरावर सिद्धनाथ गाव आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11504.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a21de3c29997d49914cf5cf56827cb576c07ca0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11504.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 18°37′45″N 77°10′52″E / 18.62917°N 77.18111°E / 18.62917; 77.18111 + +जळकोट हे शहर महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर मण्याड नदीच्या खोऱ्यामध्ये, लातूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे. येथील महादेवाचे मंदिर लातूरभर प्रसिद्ध आहे. याच शहराच्या जवळ इ.स. १९४७ साली हैदराबाद मुक्तिसंग्रामादरम्यान पोलीस कारवाई झाली होती. या शहरात देशमुख व भोसले घराणे राहते. +अतनूर बेलसंगवी बोरगाव खुर्द चेरा चिंचोळी धामणगाव धोंडवाडी ढोरसंगवी डोमगाव डोंगरगाव एकुरका खुर्द गव्हाण घोणसी गुट्टी हळदवाधवान हावरगा होकरणा जगळपूर बुद्रुक जळकोट जिरगा कारंजी केकाटसिंदगी कोळणूर कोणाळीडोंगर कुणकी लाली बुद्रुक लाली खुर्द माळीहप्परगा मांगरुळ मारसांगवी मेवापूर पाटोदा बुद्रुक पाटोदा खुर्द रवणकोळा शेळदरा शिवाजीनगरतांडा सोनवळा सोरगा सुल्हाळी तिरुका उमरदरा उमरगारेतु विराळ वडगाव वंजारवाडा येळदरा येवरी + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11520.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a57d858d110602724618470bc6187ab6536082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11520.txt @@ -0,0 +1,6 @@ +१९° ४२′ २५″ N, ७४° ३६′ ५६″ E +जळगाव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यामधील गाव आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार जळगावची लोकसंख्या ३५०८ आहे. यामध्ये १८०० पुरुष आणि १७०८ स्त्रिया आहेत. +जळगाव पुणतांबा आणि वाकडी या गावांस ग्रामीण रस्त्याने जोडलेले आहे. +चितळी रेल्वे स्थानक हे नजीकचे रेल्वे स्थानक आहे. +शिर्डी विमानतळ हे जवळील विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11522.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cdfa12b29597e427a6311099ac3cc2d12374587 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11522.txt @@ -0,0 +1,14 @@ + +ईतिहास.. +महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला मैलगडसुद्धा आहे. जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. जळगाव हे नाव जल आणि गाव या दोन मराठी शब्दांचे संयोजन आहे, म्हणजे पाण्याचे गाव. हे नाव शहराच्या सभोवतालच्या पाण्याच्या प्रचंड स्त्रोतामुळे आले. 'जळगाव जामोद' हे नाव जळगाव जवळील 'जामोद' नावाच्या छोट्या गावातून विकसित झाले. मुघल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताज महल शाहजहांच्या पूर्वीच्या सैन्याच्या मोहिमेवर जात असताना, 'जामोद' हे नाव मोगल सम्राटांनी दिले. तिला जामोदमध्ये गरोदरपणात अडचणी येऊ लागल्या व त्यामुळे जळगाव जामोद जवळील बुरहानपूर शहरात मृत्यू झाला. या घटनेनंतर मोगलांनी जा-ए-मौत (मृत्यूचे ठिकाण) हे गाव म्हटले. जा-ए-मॉट हा पर्शियन शब्द होता ज्याला नंतर स्थानिक लोक जा-मऊत, जा-मोद किंवा जामोद म्हणतात. ऐन-ए-अकबरीनुसार, हे बेरार सुबाच्या नरनाळ्यातील सरकार (तत्कालीन जिल्हा) मधील एक परगणा शहर होते. +भूगोल संपादन +सातपुडापासून १० किमी अंतरावर हे शहर सातपुडा रेंजच्या पायथ्याशी वसलेले आहे. पूर्णा ही तहसीलमधील सर्वात मोठी नदी असून ती जिल्ह्यातही सर्वात मोठी आहे. राजुरा आणि गोराडा ही सातपुडा पर्वतरांगांमधील प्रसिद्ध नैसर्गिक धरणे आहेत. सातपुडा ओळींच्या हिरव्या सौंदर्याने ते समृद्ध झाले आहेत. +सीमा: +पूर्वेस संग्रामपूर तहसील आहे. +पश्चिमेस जळगाव खानदेश जिल्ह्यात मुक्ताईनगर तहसील आहे. +उत्तरेस मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा आहे. +दक्षिणेस नंदुरा तहसील आहे. +सातपुडा रेंजएडिट +सातपुडा पर्वतरांगेत, मार्गामध्ये 3 प्रसिद्ध बिंदू आहेत ज्याला 1ला मोरी, 2 रा मोरी आणि शेवटचा 3 रा मोरी म्हणतात. तिसरी मोरी म्हणजे आम-पनी, येथे दोन सुंदर फॉल्स (नदीचे मूळ) आहेत आणि एक भिंत ज्याला "सतपुडा भिंत" म्हणतात. या गावात गोदादा धरण नावाचे धरण आहे, ज्याला दुध गंगा नावाचे एक सुंदर ओव्हरफ्लो आहे. सातपुडा पर्वतरांगात तुम्ही धबधबे, देखावे आणि निसर्गाची सुंदर ठिकाणे पाहू शकताः अंबा बारवा, मॅगेरी महादेव (गुहा), जटाशंकर (गडी बाद होणारी), उंबरदेव (अमरनाथ), जमुपाने (पडणे), बादलखोरा (औषधी वनस्पती आणि गडी बाद होणारी), देवध्री ( निसर्ग), वारी हनुमान (श्री हनुमानजी मंदिर, हनुमान सागर धरण), काकनवाडा (त्र्यंबक), त्रिवेणी (तीन नद्यांचा संगम) आणि माहिलगड (मेलगड). ही त्यांची स्वतःची ओळख असणारी ठिकाणे आहेत आणि सर्व "सतपुडा नगरी जळगाव जामोद" पासून 40 किमीच्या अंतरावर आहेत. शहराचे सौंदर्य वाढविण्यास मदत करणारे निसर्ग. फोटोंसाठी एक उत्तम निसर्ग साइट. पूर्ण साइट पाहिल्यास जवळजवळ 4-5 दिवस लागतील.ळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते. जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे प्रसिद्ध सुपो मंदिर आहे.तेथे दरवर्षी पौष महिन्यातील रविवारी यात्रा भरते. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11529.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73063fa16fd0a92b6ada811c24db8506969ce403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11529.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव कडेपठार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11531.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9beaefbd1cc27f1f52e553e0ff5d0ae4d7174a9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11531.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11542.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d37d55e3c9fa1a5344003c3e746f7f0ae4ae105a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11542.txt @@ -0,0 +1,24 @@ + + +जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जळगाव शहर हे जळगाव जिल्ह्यचे प्रशासकीय केन्द्र आहे.[१] हा जिल्हा उत्तर महाराष्ट्रात आहे आणि प्रशासकीय विभाग ' नाशिकचा' भाग आहे. +जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते.[२] जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारताच्या इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारताच्या सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. +जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. +जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर,अंजनी,पांझरा,बोरी +प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची जळगाव जिल्हा ही कर्मभूमी होती. +१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते[३] खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्हाचे मुख्यालय होते. +१९०६ला खानदेश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन नवीन जिल्हे बनवले गेले. [३] पूर्व खान्देश मध्ये आताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये आता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनला. पूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता. १०/१०/१९६०ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देशला जळगाव जिल्हा म्हणून नाव बदलले. १९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले[४]. +जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. भारताच्या इतिहासातील पहिल्या स्त्री राष्ट्रपती प्रतिभा पाटिल या जिल्ह्यातील आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार व महाराष्ट्राचे भूतपूर्व महसूल मंत्री एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातून आहेत[५]. महाराष्ट्रचे सध्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागाचे मंत्री गुलाब पाटिल हे जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून २०१४ पासून आमदार आहेत. धनाजीनाना पाटिल यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे काँग्रेस नेते या जिल्ह्यातून होते. +जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर , जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, यावल व रावेर. +जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी. आहे. +जळगाव जिल्ह्यात  बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम आणि वाळू अशी खनीजे आहेत[६] +जळगाव जिल्ह्याच्या पूर्व सीमेला बुलढाणा जिल्हा लागून आहे तर उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला धुळे जिल्हा आहे आणि दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा आहे.[३] जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.[३] +जळगाव जिल्ह्यातून जाणारा धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे आणि नागपूर या शहरांना जोडतो. +जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणासाठी जळगाव येथे विमानतळ आहे. ते जळगावमध्ये आहे. +प्रसिद्ध मराठी कवित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. त्यांच्या ग्रामीण जीवनावरील कविता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बहिणाबाईंच्या सन्मानार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले[७] +बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील होते. २०१४ला ज्ञानपीठ प्राप्त प्रथितयश लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धों. महानोर हे देखील जळगावचे भूषण आहेत. नंतरच्या पिढीच्या लेखक व कवि, कवयित्री यांनी साहित्य क्षेत्रात निर्मितीचे कार्य सुरू ठेवले आहे. +जळगाव शहर येथ जळगाव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सध्या अभिजित राऊत हे येथे जिल्हाधिकारी आहेत[८] जळगाव जिल्हा हा अनेक तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार हा मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे. +जळगाव जिल्ह्यात एक महानगर पालिका आहे ती म्हणजे जळगाव महानगर पालिका. जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा परिषद आहे ती आहे जळगाव जिल्हा परिषद. जिल्ह्यात १३ नगरपालिका आहेत त्या आहेत जामनेर, पाचोरा, भुसावळ, यावल, रावेर, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा इत्यादी. जिल्ह्यात १५ पंचायत समित्या आहेत. चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल, चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड इ. तालुके आहेत.[३] +जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी आणि ऊत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापुस, ऊस, मका, तीळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरुणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते. +जळगाव जिल्हा ही सोने व डाळीची प्रमुख बाजारपेठ आहे. +जळगाव जिल्ह्यातील हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे. त्या त्या काळात कडक थंडी आणि अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या जिल्ह्यात असते. उन्हाळ्यात तापमान कमाल ४६° से. पर्यंत वाढते[३] +जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ. औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11560.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508858874de59482dc2256049cb4ec0f8ac5e0c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11560.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळणाच्या पॅलेट हे एक प्रकारचे धूरमुक्त इंधन आहे. शेतातील काडीकचरा आणि पाला-पाचोळ्याचा भुगा करून प्रचंड गती असणाऱ्या रोलर यंत्रातून दाबून काढून हे तयार करण्यात येते. याचा आकार बंदुकीच्या गोळीसारखा असल्याने याला पॅलेट म्हणतात. +या पॅलेट धूरमुक्त आणि पंखा असण्याऱ्या चुलीमध्ये किंवा शेगडीमध्ये जळण म्हणून वापरल्या जातात. ही चूल उर्जा स्नेही असल्यामुळे कमी इंधनात ऊर्जा मिळते. या पॅलेट उर्जा कार्याक्षम असतात. साधारण १ किलो लाकूडफाट्याची उर्जा ४००ग्रॅम पॅलेट देतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11598.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..729fcb08fad1b1cf5487670c44cf4fa0d6e3f5d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11598.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जवान हा २०२३ चा भारतीय, हिंदी भाषेतील ॲक्शन थरारपट आहे, जो अ‍ॅटली यांनी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून सह-लिखित आणि दिग्दर्शित केला आहे.[३] रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा द्वारे तो निर्मित आहे. या चित्रपटात शाहरुख खान पिता आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत असून, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पडुकोण (विशेष उपस्थिती), प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा हे इतर भूमिकेत आहेत. +मुख्य चित्रीकरण सप्टेंबर २०२१ मध्ये पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि छत्रपती संभाजीनगर येथे झाले. चित्रपटाला साउंडट्रॅक आणि पार्श्वसंगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. छायांकन जीके विष्णू यांनी केले होते आणि संपादन रुबेन यांनी केले होते. +जवान सुरुवातीला २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु उत्तर-निर्मितीच्या कामांमुळे तो पुढे ढकलण्यात आला.[४] ७ सप्टेंबर २०२३ रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर हा चित्रपट मानक, आयमॅक्स, 4DX आणि इतर प्रीमियम फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11607.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f960faf29fca28eae101323d8b05dd41f348986c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11607.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय हे मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ आहे. त्याची जबलपूर येथे १ डिसेंबर १९६४ रोजी स्थापना झाली. त्या वेळी मध्य प्रदेश सरकारने आपल्या अखत्यारीखालील सहा कृषी महाविद्यालये व दोन पशुवैद्यक महाविद्यालये तसेच काही कृषी संशोधन संस्था विद्यापीठास जोडल्या. विद्यापीठाच्या कक्षेत मध्य प्रदेश राज्यातील कृषी व पशुवैद्यकसंबंधित बहुतेक सर्व महाविद्यालये व संशोधन संस्था अंतर्भूत होतात. त्यांत ९ घटक महाविद्यालये असून त्यांपैकी सहा कृषी, दोन पशुवैद्यक व एक कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर कृषी विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू हाच सर्वोच्च सवेतन अधिकारी असतो. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७३,७८२ ग्रंथ असून १६,३४१ नियतकालिके तेथे नियमित येतात. विद्यापीठाची विस्तार व्याख्यान योजना अभिनव असून या योजनेचा एक खास विभाग आणि तिचा एक संचालक आहे. या योजनेद्वारा कृषिसंशोधन खेड्यापाड्यांतून करण्यात येते. याशिवाय हा विभाग प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे वर्गही चालवितो. +विद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७१–७२ मध्ये ३०७·४८ लाख रुपयांचा होता. विद्यापीठात १,९७५ विद्यार्थी शिकत होते (१९७२). diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11618.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7e29a6645a93991804556e9ab2db48767ea044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11618.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवाहरलाल नेहरू स्टेडियम (इंग्लिश: Hampden Park) हे भारत देशाच्या दिल्ली शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,००० आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियमला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथे खेळतो. +नेहरू स्टेडियम १९८२ साली आशियाई स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी ह्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. आजवर येथे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत. खेळांव्यतिरिक्त संगीत इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील नेहरू स्टेडियम वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1162.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f45f753e91d9dcf5f3f41c28b66aef3d7874f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1162.txt @@ -0,0 +1,17 @@ + +गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (जून १३, १८७९, मार्च १६, १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.[१] +सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकरचे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते. +दामोदरपंत सावरकर यांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली पण ती वाचली नाहीत. त्यानंतर या जोडप्याला तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये झाली. दि. १३-जून-१८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबा यांचा जन्म झाला, दि. २८-मे-१८८३ रोजी विनायक उर्फ तात्या आणि नंतर साधारण तीन तीन वर्षांनी माई (नंतरच्या माई काळे) आणि नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा जन्म झाला. +बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते. तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. लहानपणी बाबांना विविध प्रकारच्या रोगांनी सताविले. त्यात २०-२१ दिवस मुदतीचा ताप (विषमज्वर) हा नित्याचाच असे आणि बाबांना विंचू दंशही खूपदा (सुमारे २०० वेळा) झाला. थोडे मोठे झाल्यावर वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. वडील, मामा आणि तात्याराव कविता करीत असत पण बाबांना कवितेची आवड नव्हती. वडिलांना आवड असल्याने त्यांनी घरी गाय-बैल, कुत्रा पाळलेले होते. तसेच घरी फुलझाडेही खूप लावली होती. बाबारावांनी वडिलांकडून टापटीप, अभ्यास, सगळ्यांशी मिळून राहणे, हे गुण घेतले. तर आईकडून स्वयंपाक करायला ते शिकले. आईच्या अकाली निधनानंतर बाबाराव काही काळ आपल्या घरी स्वतःच स्वयंपाक करीत असत. +घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता. +केसरी (पुणे), लोकमान्य (मुंबई), महाराष्ट्र (नागपूर), सकाळ (मुंबई), आदेश (नागपूर), वंदे भारतम्‌ (मुंबई), मराठा (इंग्रजी, पुणे), श्रद्धानंद (पुणे), प्रजापक्ष (अकोला), विक्रम (सांगली) इ. वृत्तपत्रात बाबारावांनी वेळोवेळी, विविध विषयांवर लेख लिहिले. +‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू होते. तसेच ते जन्माने विश्‍वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्‍चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे‘, असे विचार स्वातंत्र्यवीर विनायक दामोर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर यांनी "ख्रिस्त परिचय‘ नावाच्या १९४६ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात मांडले होते. हे पुस्तक २६-२-२०१६ रोजी पुनःप्रकाशित करण्यात आले. ‘ओल इंडिया ट्रू ख्रिश्चन काउ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.[ संदर्भ हवा ] +आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. तात्यारावांसह अनेकजण त्यांना येसू वहिनी म्हणत. येसूवहिनी तात्यारावांच्या आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही. +तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते.[३] मित्रमेळा संस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजऱ्या करणे, सार्वजनिक (प्रकट) भाषणांचे आयोजन करणे, कविता, पोवाडे म्हणणे आदी प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेण्यात आले. बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले. +बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे. +२०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.[४] +सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले. त्यावरून चौकशी करून बाबांना दि. २८-फेब्रुवारी-१९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बऱ्याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. दि.०८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनाविल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली. पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली. +बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे लंडन मध्ये असलेल्या भारतीयांना समजले. तात्याराव आणि सहकारी ब्रिटिश सरकारला कशी अद्दल घडवावी यावर विचार करीत होते. तोच एकीकडे मदनलाल धिंग्रा याने वंगभंगसाठी जबाबदार असलेल्या कर्झन वायलीवर दि. ०१ जुलै इ.स. १९०९ रोजी गोळ्या झाडून त्याचा वध केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य गुप्तपणे एकत्र आले आणि अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी बाबारावांना शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी म्हणून जॅक्सनचा वध दि. २१ डिसेंबर इ.स. १९०९ रोजी केला. याशिवाय देशभर हरेक मार्गाने निषेध झाले. +काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. त्यातच तात्यारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली. बाबारावांचे धाकटे बंधू नारायणराव यांनी आपल्या दोन्ही वडील बंधूंची सुटका व्हावी म्हणून अनेकांना भेटून, निवेदने देऊन प्रयत्‍न चालविले. अखेर इ.स. १९२१ साली दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले. +शिक्षा संपल्यानंतर बाबांची प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले. त्यांचे लिखाण, वाचन, प्रकाशनाचे कामही वाढले. अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच दि. १६-मार्च-१९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे सांगली(महाराष्ट्र) येथे निधन झाले. +सांगली शहरातील गावभाग सांगली येथे नदी किनारी एका इमारतीत बाबाराव सावरकर यांचे एक स्मारक आहे. स्मारका मध्ये क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांची भव्य पंच धातूने बनलेली मूर्ती आहे.या वास्तूचे उदघाटन तत्कालीन खासदार मा.अटल बिहारी वाजपेयजी यांच्या हस्ते झाले होते.शिवभक्त भालजी पेंढारकर हे या समितीचे पहिले अध्यक्ष होते.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रमाणे अनेक मान्यवरांनी या स्मारकाला भेटी दिल्या आहेत.प्रत्येक सावरकर प्रेमींनी दर्शन घ्यावे असे हे स्मारक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11634.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99b68779aaff5dbe01177b19cc75528a3ab50ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11634.txt @@ -0,0 +1,117 @@ +जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले[१][२] जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य - जयहर असे पण म्हटले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.[३][४] +मुकणे गावातील जयदेवराव (जयबाजीराजे) हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार/सामंत होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी ३१ लहान किल्ले जिंकले. त्याच सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला. नंतर भूपतगडला जव्हार संस्थानची राजधानी करण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली.तेव्हाच जव्हार साम्राज्यची उभारणी झाली. +इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी कोळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले. +[संदर्भ- महिकावती बखर,बॉम्बे प्रेसिडेंनशियल गॅझेट इत्यादी] +जव्हारच्या इतिहास मध्ये सर्वात पराक्रमी राजा म्हूणन धुळाबारावची ओळख आहे. मुबारक खिलजीने दिल्लीकडे जाताना जव्हारवर स्वारी करण्यास फौज पाठवली त्याचा धुळाबारावने पराभव केला. पुढे मुहमद्द तुघलक जेव्हा दक्खनेत आला तेव्हा त्याने जव्हारवर स्वारी केली. तुघलकच्या प्रचंड सैन्यासमोर धुलाबाराव यांचा ठिकाव लागला नाही. त्याने धुळाबारावास तुघालकाबादला कैदेत टाकले. पण धुळाबारावचे धाकटे बंधू होळकरराव यांनी तुघलकच्या अनेक प्रदेशावर स्वारी करून हैराण केले नंतर तुघालकने मांडलिकच्या अटीवर धुळाबारावची सुटका केली आणि त्यास त्याचे राज्य परत केले तसेच नऊ लाख उत्पन्नाचा स्वतंत्र मुलुख तोडून दिला. इ.स.6 जून 1343 मध्ये शहा हा किताब देऊन नेमशहा ही उपाधी दिली.यादिवसा पासून जव्हार राज्यात स्वतंत्र शक तयार करण्यात आला तो 1948 पर्यंत राज्यात कार्यरत होता त्यास 'जव्हार शक' असे म्हणत असे. आजचा इ.स.2017ला जव्हार शक 674 चालू आहे. +इसवी सन 1341 ते 1758 सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा. +[संदर्भ- ठाणे गॅझेट आणि नाशिक गॅझेट, तुघलक तांब्रपट,केतकरकोष,कल्याणचा इतिहास(श्रीनिवास साठे),मराठीविश्वकोष,जव्हार दर्शन(दयानंद मुकणे)इत्यादी] +तुघलक नंतरच्या काळात जव्हार राज्य हे कधी विजननगर तर कधी बहमणी राज्याचे स्वामित्व पत्करायचे. यानंतर गुजरातचा सुलतान आणि अहमदशहा बहमणी यांच्या सीमा जव्हारपर्यंत पोहचल्या. गुजरातचा सुलतान मुहम्मदशहा आणि बहमणी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशहा यांच्या युद्धाचे कारण जव्हार होते. माहीमच्या युद्धात जव्हार राज्याची खूप हानी झाली. पहिल्या वेळेस जव्हारचा राजा देवाबाराव हा बहमणी विरुद्ध होता. युद्धात पराभूत होऊन अल्लाउद्दीन बहमणीने त्याला बिदरला कैदेत टाकले. पुढं देवबाराव बाटवून टाकले (देवबारावचे मुहमद्दशहा केले गेले) आणि अल्लाउद्दीनच्या एका मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले आणि नंतर राज्य परत केले. पुढं मुस्लिम वंशास विरोध होऊन होळकररावच्या आदिवासी वंशातील राजपुत्राची राज्यावर नेमणूक झाली.14 व्या शतकात प्रवासी इब्न बतुता याने देखील उत्तर कोकणात जव्हार आणि बागलाण ही दोन राज्ये असल्याची नोंद केली आहे.पुढे निजामशाहीच्या अस्तापर्यंत आणि अकबरच्या आगमनापर्यंत जव्हार राज्य स्वतंत्र होते. +[संदर्भ- फरिश्ता:गुलशने इब्राहिमी(अनुवाद कुंटे), मध्ययुगीन भारत(शरद कोलरकर), जव्हार दर्शन(दयानंद मुकणे), ठाणा गॅझेट] +अकबराने दक्षिण मोहीम सुरू केली. खान्देश-माळवा राज्यांनी अकबरचे मांडलिक स्वीकारले आता अकबरास निजामशाहीचे पारिपत्य करायचं होतं. अकबर पूर्वी गुजरातचा सुभेदार होते. त्यामुळे त्याला त्याभागाची परिपूर्ण माहिती होती. त्याने ठाणे भागातून निजामशाहीच्या विरुद्ध मोहीम सुरू केली. राजपूत्र मुराद, राजपूत्र दानीयाल आणि अब्दुल रहीम खान यांनी वाटेतील जव्हार, बागलाण,रामनगर आणि बनसा या राज्यावर स्वारी करून त्यास मांडलिक करवून घेतले.याकाळात राजा तोडरमल याने डहाणूच्या महालक्ष्मीस भेट दिली. राजपूत्र मुराद याची शहापूरास छावणी होती.मुस्लिम पुजारी (मिर्दे) यांनी आपल्या हक्काची मागणी राजपूत्र मुरादास केली. तेव्हा मुरादने जव्हारचा राजा नेमशहा दुसरे यांस हे प्रकरण सोडवण्यास सांगितलं. जहांगीरच्या काळात पुन्हा जव्हार स्वतंत्र झाले. पण यावेळीस पोर्तुगीज यांनी जव्हारचा अनेक भाग जिंकला त्यामुळे जव्हारची वाताहत झाली आणि नंतर रामनगरचा राजाने जव्हारवर स्वारी करून मांडलिक बनवले. पुढे नेमशहाचा पुत्र विक्रमशहा याने सैन्य उभारून पोर्तुगीज आणि रामनगरला पराभूत केले आणि स्वतंत्रची घोषणा केली. +[संदर्भ- मध्ययुगीन भारताचा इतिहास(मदन मार्डीकर), +जव्हार दर्शन(दयानंद मुकणे),ऐतिहासिक कागदपत्रे] +मुंबईच्या उत्तरेला घाटमाथा आणि अरबी समुद्र यांमधील सपाटीवर जव्हारचे राज्य आहे. उत्तर आणि पूर्व या दिशाना जव्हारची हद्द बागलाण आणि नाशिक या मोगल जिल्ह्यांना भिडते आणि दक्षिणेला कोकण प्रदेशाबरोबर जव्हारमधून चौल या संपन्न बंदराकडे मार्ग आहे. दक्षिण आणि पश्चिम येथील काही भाग सोडल्यास जव्हारचा बहुतेक प्रदेश उंच, खडकाळ आणि जंगलांनी भरलेला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने ही गोष्ट जव्हारच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सुमारास हे राज्य पोर्तुगीजांबरोबर लढण्यात गुंतले होते. येथील राजा श्रीपद हा मोगलांना खंडणी देत नसे किंवा त्यांचे सार्वभौमत्व मानीत नसे. त्यामुळे औरंगजेबाच्या सुचनेवरून शहाजहानने जव्हारवर स्वारी करण्यास परवानगी दिली. आपल्याला जव्हारचे राज्य जहागिर म्हणून दिल्यास ते आपण जिंकून घेऊ असे बिकानेरचा राजा रावकर्ण याने सांगितले. 3 ऑक्टोबर 1655 रोजी तो औरंगाबादेहून निघाला आणि पश्चिम घाटातून तो जव्हारच्या हद्दीजवळ पोहोचला. जव्हारचा प्रदेश डोंगराळ होता त्यामुळे तो जिंकणे खूप अवघड होते रावकर्णने विक्रमशहास आपल्या बाजूस वळवले आणि 5 जानेवारी 1656 रोजी श्रीपद याने शरणागती दिली. त्याने खंडणी देण्याचे व आपला मुलगा रावकर्ण याच्याबरोबर पाठविण्याचे कबूल केले. 20 जानेवारी 1656 रोजी ही मंडळी औरंगजेबाकडे परतली.विक्रमशहा याचे राज्य मोक्याचे होते. त्या राज्यात कोहेज,कुडाण,त्रंबक,मोखाडा +,माहुली(शहापूर), वाडा असे 6 परगणे होते. तसेच किनारपट्टीचा भाग देखील होता तसेच तवर(दमण जवळील), वझें (वासिंद) व दरिळें(उंबरगांवजवळील) हीं तीन शहरें त्यांच्या हातीं होतीं. तेव्हा जव्हारचे उत्पन्न 20 लक्ष पर्यंत होते. +[संदर्भ (वारिस, १०६ अ; आदाब, ३७ ब, ३९ ब, ४७ अ.)(औरंगजेबाने जव्हारच्या राज्यावर जी स्वारी केली त्याची हकीकत वरीलप्रमाणे आहे), औरंगजेबचा संक्षिप्त इतिहास (जदुनाथ सरकार अनुवाद)] +छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पामाळ होय.यानंतर विक्रमशहा यांनी शिवराय यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याचे जवळच्या वाटाचे मार्गदर्शन केले पुढे स्वारी वरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही सम्पत्ती दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जव्हार भेटीने दिल्लीकर सत्ताधिकारी(औरंगजेब) आणि सरदार यांच्या भुवया उंच्यावल्या होत्या.सुरतेच्या स्वारी नंतर मोघल आणि जव्हारकर यांच्या संबंधामध्ये वितुष्टाता निर्माण झाली होती. +[संदर्भ- सभासद बखर,राजा शिवछत्रपती खंड, मराठा-पोर्तुगीज संबंध(देसाई),औरंगजेबचा संक्षिप्त इतिहास(जदुनाथ सरकार),मराठी सत्तेचा उदय(जयसिंहराव पवार),पोर्तुगीज पत्रे, ठाणे गॅझेट इत्यादी] +दुसऱ्या सुरत स्वारीवेळी राजा विक्रमशहा आणि शिवाजी महाराज यांचे पटले नाही.1670ला जव्हारच्या सीमेवरचा माहुली किल्ला शिवरायांनी जिंकल्याने आणखीनच वितुष्ठ निर्माण झाले.पोर्तुगीज-मराठा तहानुसार पोर्तुगीज यांनी जव्हारच्या विरुद्ध शिवाजीराजे यांकडे मदत मागितली. त्यानुसार मोरोपंत पिंगळे यांच्यानेतृत्वाखाली पहिली स्वारी केली आणि जव्हार वर सरदेशमुखी कर बसवला. दुसऱ्या स्वारीत मोरोपंत पिंगळे आणि युवराज संभाजीराजे जव्हारवर खंडणी बसवली आणि 18 लक्षचा खजिना हस्तगत केला. बेसावध असल्याने विक्रमशहा भूमिगत झाला आणि सैन्य जमावकरु लागला आणि मोघल मदतीची वाट बघत बसला. तोपर्यंत मराठे हे रामनगर जिंकून त्रंबककडे गेले. मात्र दिलेरखान आणि विक्रमशहाने सैन्य जमवल्याने मराठ्यांनी माघार घेतली. एक फौज कल्याणचा दिशेने परतताना विक्रमशहा आणि दिलेरखानच्या सैन्याचे युद्ध झाले. यात अनेक मराठे कामी आले आणि मराठ्यांची हानी झाली.1672 च्याच तिसऱ्या स्वारीत मराठ्यांनी संपूर्ण जव्हार काबीज केलं यावेळी विक्रमशहा जवळच्या लोकांबरोबर अनुक्रमे नाशिक आणि औरंगाबादला गेला. संभाजी महाराज यांच्या उत्तरकाळापर्यंत जव्हार मराठ्यांकडे होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामावेळी उत्तर कोकणवर मातरबखानाने विक्रमशहाचा पुत्र पतंगशहाच्या मदतीने वर्चस्व स्थापन केले.पतंगशहाने 1683 मध्ये गंभीरगड,1688 मध्ये सेगवागड,1689 मध्ये कोहेजगड आणि त्रंबकगड आणि 1693 मध्ये सिद्धगड मोघलांना जिंकून दिले. मोघलपत्रात जमीनदार पतंगशहा असा उल्लेख येतो. मातरबखानच्या साह्याने पतंगशहाने जव्हारवर वर्चस्व मिळवले. पतंगशहा मातरबखानच्या विश्वासातील आणि मोघलांचा प्रमुख सरदार झाला होता. पतंगशहास 1000 स्वार आणि 2000 जात अशी मनसब देण्यात आली तसेच भिवंडीचा प्रमुख म्हूणन नियुक्ती केली गेली. मातरबखान आणि पतंगशहाने वसई आणि दमणवर हल्ला करून खंडणी बसवली. पतंगशहाचा पुत्र कृष्णशहा याने परत एकदा 1699 मध्ये पट्टाकिल्ला जिंकून मातरबखानास दिला.मातारबखानाप्रमाणे कृष्णशहाने हमीदुद्दीनखानास साह्य केले. महीपतगड जिंकण्यामध्ये कृष्णशहा याचेदेखील सैन्य होते. कृष्णशहाची 2000 जात आणि 2000 स्वार अशी मनसब होती. +[संदर्भ - मोघल दरबारातील बातमीपत्रे(माधवराव सेतुपगडी),औरंगाजेबचा संक्षिप्त इतिहास(जदुनाथ सरकार),मराठी सत्तेचा उदय(जयसिंहराव पवार), छावा(शिवाजी सावंत), मराठ्यांची साधने इत्यादी] +इ. स.1717 मध्ये खंडेराव दाभाडे यांनी जव्हारकडे खंडणी मागितली तसेच गुजरात मध्ये सैन्य संचारसाठी जव्हारचे सहकार्य मिळवून घेतले आणि जव्हारशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर पिलाजी जाधव यांनी जव्हारकडे खंडणी मागितली आणि 1727 मध्ये जव्हारने बाजीराव पेशवे यांच्याशी तह करून मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले.वसईच्या युद्धात जव्हारकर यांनी खूप सहकार्य केले. चिमाजी आप्पा यांचा आदेशानुसार जव्हारचे राजे कृष्णशहा मुकणे तृतीय यांनी आपले सैन्य वसईच्या मोहिमेत सहभागी केले. कोहेजगडावरील तोफा तसेच शिधासामग्री देखील मराठ्यांना पाठवले. जव्हारकर यांच्या तर्फे सरदार भगवानराव यांनी वसईच्या युद्धात नेतृत्व केले आणि अशेरी,तांदूळवाडी,टकमक किल्ला जिंकून देण्यास मदत केली. नाना साहेब यांनी जव्हारवर खूप निर्बंध लादले. खंडणीच्या स्वरूपात मोठा भाग आणि अनेक जमिनी पेशव्यांना दिल्या. कोहेज,माहुली,अशेरी हे परगाणे पेशवे यांनी घेतले. जव्हारच्या सैन्यावर देखील निर्बंध लागले गेले.1750च्या त्रंबकगड मोहिमेत आणि रघुनाथरावच्या गुजरात आणि उत्तरेकडील मोहिमेत जव्हारचे राजे सहभागी होते.इ. स.1758 ते 1761 या काळात येथे पेशव्यांची सत्ता होती. पेशव्यांनी जव्हारवर सरदेशमुखी कर बसविला. जव्हारच्या राज्यात अनेकांनी बंड केले होते. जव्हारच्या राजांना हे बंड मोडता आले नाही, म्हणून पेशव्यांना दरवर्षी 1000 रु. नजराणा द्यावा लागत असे. +यानंतरच्या काळात राजे गंगाधराव(पतंगशहा द्वितीय) यांच्या काळात जव्हारला पेशव्यांनी बंड मोडण्यास देशावर पाठीवले. रामनगर आणि बडोदा भागातील भिल्ल यांनी केलेल्या बंड मोडण्यासाठी जव्हारकर यांना पाठवले गेले. मध्य भारतातील धार आणि होळकर यांच्या सीमेवरील भागात भिलांनी दंगा केला होता तेव्हा देखील पाठवले होते. खान्देशमधील दंगे मोडून काढण्यास देखील जव्हारकर यांना पाठवण्यात आले होते.1794च्या खर्डाच्या लढाईत युवराज मालोजीराव यांनी सहभाग घेतला होता.मराठ्यांनी टकमक, तांदुळवाडी, काळदुर्ग हे किल्ले जिंकले, तेव्हा याकामी त्यांना जव्हारच्या राजांची मदत झाली (1782). पेशव्यांनी दुसरे पतंगशाह यांच्यावर 1000 रु. खंडणी बसवली (1782). दुसरे पतंगशाह 1798 मध्ये मृत्यू पावले. पेशव्यांच्या आज्ञेवरून पतंगशाह यांचा मुलगा विक्रमशाह तिसरे यांस गादीवर बसविले; परंतु पेशव्यांना त्यांनी 3000 रु. नजराणा देणे व त्र्यंबकच्या मामलेदाराच्या साहाय्याने राज्यकारभार केला जाईल, असे लेखी कबूल केले.1818 मध्ये तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात कॅप्टन डिफीन्सनने उत्तर कोकण जिंकले. तेव्हा त्याने जव्हार जिंकले.विक्रमशाह तिसरे यांच्या मृत्यूनंतर (1821) त्यांचा मुलगा पतंगशाह तिसरे लहान असल्याने विक्रमशाहांच्या दोन्ही भावांत भांडणे सुरू झाली. यावेळी राणी सगुणाबाई यांनी इंग्रजांच्या मदतीने पतंगशाह तिसरे यांस गादीवर बसविले. +[संदर्भ-मराठ्यांचा इतिहास(शरद कोलारकर),महाराष्ट्रचा इतिहास(खोबरेकर),पेशवे घराण्याचा इतिहास(प्रमोद ओक), बालाजी बाजीराव रोजनिशी, माधवराव पेशवे रोजनीशी,जुनी कागदपत्र, केतकरकोष, जव्हार संस्थानाच्या ऐतिहासिक नोंदी इत्यादी] +स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई होते. सावरकर आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात 1901 ते 1908च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्‍नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलीनीकरण लवकर व्हावे म्हणून 21-1-1948 रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलीनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर लगेचच सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना व त्यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक 17-3-1948 रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक 20-3-1948 रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले. +[संदर्भ- ठाणे गॅझेट, दैनिक वर्तमानपत्रे, जव्हार संस्थानाचा अहवाल, राजे गणपतराव मुकणे चरित्र (अण्णाजी दिमोटे), जव्हार दर्शन(दयानंद मुकणे) ] +संस्थानाची राजधानी ही सुरुवात-शेवट पर्यंत जव्हार होती. +जयदेवराव यांनी जेव्हा जव्हार राज्याची निर्मिती केली तेव्हा भूपतगड किल्ला हीच राजधानी होती. मधल्या काळात कोहेजगड आणि गंभीरगड यांना उपराजधानीचा मान मिळाला होता. विक्रमशहा प्रथम यांच्या काळात जव्हारला भुईकोट किल्ला तयार झाला आणि तीच राजधानी केली नंतर याच किल्ल्याचा परिसरात जुना राजवाडा हा कृष्णशहा द्वितीय यांनी बांधला. याच राजवाड्यात अनेक दुरुस्ती झाली आणि येथूनच संस्थानाचा कारभार होत असे. पुढे यशवंतराव महाराज यांनी नवीन राजवाडा बांधल्यावर काही काळ येथे दरबार भरत असे आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर संस्थान भारतात विलीन झाले. +मुंबई इलाख्यातील (बॉम्बे प्रेसिडन्सी) मधील ठाणे जिल्ह्यातील (एजन्सी) एकमेव संस्थान होते आणि भौगोलिक दृष्टीने जव्हार संस्थान गुजरात स्टेट एजन्सीचा भाग होता. +उ.अ.19°43'ते 20°5'व पू.रे.72°55'ते 73°20'यांच्या दरम्यान वसलेले होते.उत्तरेस डहाणू, मोखाडे हे ठाणे तालुक्यातील तालुके आणि दमण प्रदेश पूर्वेस मोखाडे दक्षिणेस वाडे व पश्चिमेस डहाणू आणि माहीम तालुके होते. यास कोळवण असे म्हणत. +सन 1818च्या तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात लॉर्ड एल्फिन्स्टनने कॅप्टन डिफीन्सनला जव्हार राज्य जिंकण्यासाठी पाठवले. त्यावेळी जव्हार राज्यातील 10 किल्ले आणि जव्हार जिंकले. +इ.स.1821च्या कंपनीने केलेल्या जाहीरनाम्यानुसार जव्हारच्या वतीने राणी सगुणाबाई यांनी तह केला. तेव्हा त्याना फक्त 320 चौ.किमी.एवढा प्रदेश दिला तो 1877 पर्यंत तेवढाच होता तेव्हा जव्हार संस्थानामध्ये थोरली आणि धाकटी पाती असे भाग होते. +सन 1877 मध्ये जव्हारचे राजे पतंगशहा चौथे यांनी इंग्रज यांनी केलेल्या सहकार्यबद्दल तसेच समाजसुधाराबद्दल जव्हारला अजून थोडा प्रदेश इंग्रज सरकार तर्फे देण्यात आला तेव्हा जव्हार संस्थानाचे क्षेत्रफळ हे 500 चौ. किमी. होते. +पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला केलेल्या सहकार्य बद्दल संस्थानाला अजून 300 चौ.किमी.प्रदेश देण्यात आला. तेव्हा संस्थानाचे क्षेत्रफळ हे 803 चौ.किमी. होते आणि शेवट पर्यंत तेच होते. शेवटचे महाराज यशवंतराव यांनी केलेल्या सहकार्य बद्दल इंग्रज यांनी जव्हारच्या राजाला ठाणे जिल्ह्यात मोखाडे तालुकाची जबाबदारी देण्यात आली तसेच जिल्हात असिस्टंट कलेक्टर रूपात कारभार करावा असे आदेश देण्यात आले. +जव्हार संस्थानात एकूण तीन महाले/तालुके होते.मलमाड(150 चौ.किमी) कर्यात हवेली(350चौ. किमी) आणि गंजाड/कराडोह(100 चौ.किमी) असे होते. पुढे कुडाण(100चौ.किमी) हा अजून एक तालुका तयार करण्यात आला. +संस्थानात जव्हार,विक्रमगड आणि आशागड ही तीन शहरे होती.संस्थानाच्या कराडोह महालातून मुंबई-बडोदे हा रेल्वेमार्ग जात होता.संस्थानात एकही रेल्वे स्थानक नव्हते. संस्थानाच्या हद्दीवर छोटे वाणगाव रेल्वे स्थानक होते पण जव्हारकर मात्र डहाणू रेल्वे स्थानकचा वापर करत असे. +संस्थानात एकूण 108 खेडी होती.नंतर त्यांची संख्या वाढली. नाशिक जिल्यातील त्रंबक आणि इगतपुरी तालुक्यातील काही गावे संस्थानकडे होती.संस्थानाचा बराच भाग हा डोंगराळ आणि पठारी प्रदेश होता. संस्थानातून अनेक नद्या वाहत होत्या. मुंबई शहरापासून सर्वात जवळ असे जव्हार संस्थान होते. +==लोकसंख्या ५०’५३८ लोकसख्या होती +1)भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान. बॉम्बे प्रेसिडेंन्सी मधील सर्वात जुने संस्थान होते. +2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान +3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा +4)ब्रिटिश भारताकडून महायुद्धात सहभाग +महाराजा यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध) +5)भारतातील स्वातंत्र्यसैनिकांचे संस्थान येथील धाकट्या पातीचे राजे देवबाराव यांनी 1857च्या लढ्यात सहभाग झाल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली. या संस्थानातील व्यक्तीनी चलेजाव आंदोलन (1942), जंगल सत्याग्रह (1864), दादरा आणि नगर हवेली मुक्तीसंग्राम (1954), संयुक्त महाराष्ट्र चळवळ (1960) यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पण या संस्थानाशी संबंधित होते. +6)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान +7)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान +8)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण +9)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान +10)ब्रिटिशांकित जव्हार संस्थानास 9 तोफा (9-Gan salute) सलामी होती. +जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात. +मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबरे, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. +जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर आहे. हे एक सुंदर व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांना हे ठिकाण विशेष आवडते. +जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा व दाभोसा धबधबा आहे. जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईॅंट, हनुमान पाॅईॅंट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत. +१ सप्टेंबर १९१८ला राजे मार्तण्ड यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषद स्थापन केली, अशी माहिती जव्हार संस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आज घडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत आहे. राजवाड्याची इमारत दुमजली. जुन्या राजवाड्याच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावे, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. +1) शिरपामाळ/शिर्पामाळ +छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पामाळ होय.यानंतर विक्रमशहा यांनी शिवराय यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याचे जवळच्या वाटाचे मार्गदर्शन केले पुढे स्वारी वरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही सम्पत्ती दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जव्हार भेटीने दिल्लीकर सत्ताधिकारी(औरंगजेब) आणि सरदार यांच्या भुवया उंच्यावल्या होत्या.सुरतेच्या स्वारी नंतर मोघल आणि जव्हारकर यांच्या संबंधामध्ये वितुष्टाता निर्माण झाली होती. +आता येथे एक मोठे स्मारक तयार करण्यात आले आहे तसेच भव्य मोठी कमान तयार करण्यात आली आहे येथे नेहमी पर्यटक यांची वर्दळ असते. +2) हनुमान पॉईंट +खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वाहत असतात. जव्हारचा हनुमान पॉईंट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्ग सौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा पॉईंट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉईंट प्रसिद्ध आहे. +3) सनसेट पॉईंट +जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे. +4) जय विलास पॅलेस +जव्हार आणि आसपासच्या परिसरात बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. जयविलास पॅलेस हा ब्रिटिश-इटालियन पद्धतीने तयार करण्यात आला आहे.राजवाड्यात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवाय जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. जव्हार हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय शांत वातावरणात अरण्यांनी वेढलेले वैशिष्ट्यपूर्ण हवामानाचे ठिकाण होय.राजवाड्यात 80 खोल्या आहेत त्यापैकी काहीच खोल्या आज वापरात आहेत. पॅलेसच्या मेन दरवाजा समोर एक तोफ आहे.सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे.लाकडी कोरीवकाम, दगडी घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला गेला आहे.ग्रेट ग्रँड मस्ती तसेच अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे शूटिंग या पॅलेस मध्ये झाले आहेत. या पॅलेस मध्ये अनेक इतिहासिक वस्तू आहेत.सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते. +5) दाभोसा धबधबा +जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे दाभोसा धबधबा. तुफान वेगाने कोसळणारं पाणी. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडतात. या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे. अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करून देतं. जोरदार पावसाने हे धरण भरून वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिथे खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे सहा ते सात किलोमीटरवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे. +6) काळ मांडवी धबधबे +जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर आकर्षक काळमांडवी धबधबा आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ आणि उंच धबधबा पर्यटक यांना आकर्षित करतो.काळमांडवी धबधबा उंची सुमारे 100 फूट उंचीचा आहे आणि तो संपूर्ण वर्षभर वाहतो. या ठिकाणी सर्वत्र धबधबे आणि 'झरे सर्वात निसर्गरम्य दृश्ये पाहण्यास मिळतात. काळमांडवी धबधबा हे असून ते जवळील आपतले गन येथे वसलेले आहे.जव्हार ते कलमंडी हे झाप रोड मार्गे 5-6 किलोमीटरचे अंतर आहे.पावसाळ्यात या ठिकाणी जायचं म्हणजे तारेवरची कसरत समजावं. दोन छोट्या नद्यांचा संगम येथे होत असतो .विविध आकाराचे दिसणारे पाण्याचे खळगे आकाराने छोटे असले तरी त्यांची खोली खूप जास्त आहे .जेवढा धबधबा उंचावरून पडतो त्याचा पेक्षा चार पट खोल ते खळगे आहेत.या ठिकाणी डोहमध्ये वरतून पडणार पाणी आतल्या आतून जाऊन 50फूट पुढे जाऊन निघते .या ठिकाणी पावसाळ्यात जाणे खरतर तलाव कारण पाण्यात पडल्यावर मदतीसाठी जवळपास गाव पण नाही आणि खूप खोल दरीत असल्यामुळे तिथून वर जाऊन मदत घेणे पण खूप कठीण आहे. +7) भूपतगड किल्ला +भूपतगड जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. +भूपतगड हा जव्हार तालुक्यातील झाप या गावाजवळ असणारा एक किल्ला आहे. सुंदर अशी तटबंदी या किल्ल्यात आहे तसेच तेथे गरम पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत. सुंदर असे ऐतिहासिक ठिकाण आहे.ह्या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. भूपतगड जव्हार मधील प्रसिद्ध किल्ला आहे. किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके आहेत तसेच अनेक कोठारे आहेत अनेक बुरुज हे ढासाळलेल्या अवस्थेत आहेत. गडावर अनेक जुन्या वाड्याचे अवशेष आहेत. +जव्हार ठाणे जिल्ह्यात आहे. तेथे पोहोचण्यासाठी जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे. +जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी.ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत; ठळकपणे दाखवता येईल असा आकार इथल्या एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारून किल्ल्याकडे करण्याखेरील दुसरा पर्याय नाही. चिंचपाड्याहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या पावलांना नित्यनेमाप्रमाणे ‘सीतेची पावले’ म्हणतात. +‘सीतेची पावले’ असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि फक्त वीस मिनिटांत भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे. +भूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. +हवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे असलेली त्र्यंबक रांग दृष्टीस पडते. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी या भूपतगडाचे आणि आजूबाजूच्या आसमंताचे रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी (Senecio grahamii, Graham's groundsel) सजलेले भूपतचे पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटते. +8)बाणगंगा महादेव मंदिर +जव्हारमध्ये जुन्या राजवाड्याजवळ असलेले श्री मुक्तेश्वर महादेव मदिर. या मंदिराजवळ असणाऱ्या एका जिवंत झऱ्याला बाणगंगा म्हणून ओळखले जाते. म्हणून या मंदिराला बाणेश्वर महादेव मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. संस्थान काळात स्वतः राजे दर शिवरात्रीस महादेवाची महापूजा बांधत असत. या मंदिरातील पूजा-अर्चा राजघराण्याकडून होत असे. कालांतराने इतर मंदिरांसह देवस्थान समितीकडे हे महादेव मंदिर जव्हार नरेशांनी सुपूर्त केले. त्यानंतर २००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार जव्हारच्या नागरिकांच्या सहकार्यातून करण्यात आला. +महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी हे उत्सव या मंदिरात आजही भक्तीभावाने साजरे होतात. श्रावण महिन्यात याठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात होणाऱ्या शिव भक्तीच्या भजनाचे सूर जुन्या राजवाड्यापर्यंत घुमतात आणि या राजवाड्याचा प्रत्येक चिरा शिव महिमा ऐकायला जणू जिवंत होतो. या मंदिरासमोर असलेल्या वृक्षाच्या ढोलीतील खोडला गणपतीच्या सोंडेचा आकार आल्याने या वृक्षासमोर जाताना निसर्गाची ही किमया पाहावयाला पावले आपोआपच थबकतात. +9) धाकटी जेजुरी (खंडोबा देवस्थान) +महाराष्ट्राची धाकटी जेजुरी जव्हार येथील जागृत स्थान.!!! +खंडोबा मंदिराचे एतिहासिक महत्त्व- +जव्हार राज घराण्याचे कुलदैवत म्हणून या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले होते,.जव्हारची रणगर्जना हर हर महादेव ही होती.संस्थानि आमदानीत जव्हार चंपाषष्टीची फार मोठी यात्रा भरत असे. या यात्रेस नाशिक.इगतपुरी.घोटी.देवळाली आदी भागातून अनेक भाविक येत असत. जेजुरी या खंडेरायाच्या मुख्यास्थानी ज्या भाविकांना दर्शनासाठी जाने शक्य होत नसे.असे अनेक भाविक जव्हार येथील धाकटी जेजुरी येथे दर्शनासाठी येत असत. +जव्हारचे राजे चवथे पतंगशाह यांच्या मातोश्री कै.राणी लक्ष्मीबाई या जेजुरीच्या रामजी चव्हाण या मराठा्च्या कन्या त्यांचे माहेरचे नाव मुक्ताबाई.मुक्ताबाई यांचे उपास्य दैवत खंडोबाराया असल्याने या दैवताचे मंदिर जव्हार येथे सुद्धा बांध असा आदेश त्यांनी आपला मुलगा राजे ४थे पतंगशाह यांना दिला.जेजुरी सारखेच कडेपठार असलेल्या स्थानावर बांधण्यासाठी जव्हार गावाच्या एका बाजूस पठारावर सूर्य तलावाशेजारी शांत व प्रसन्न जागा निवडून ४ थे पतंगशाह यांनी जव्हार येथील मध्ये बांधले. +10)जुना राजवाडा +काळा अभावी दुर्लक्षित होत चाललेला जुना राजवाडा आज फक्त क्रिकेट ग्राउंड आणि डम्पिंग ग्राऊंड म्हणुन ओळखला जातो आहे. संस्थानचा पहिला राजवाडा हा २०० वर्षापूर्वीचा सन १७५० साली कृष्णराजाने बांधला होता.पण दुर्दैवाने अवघ्या ७२ वर्षानी इ.स.१८२० साली तो अग्निनारायणाच्या भक्षस्थानी पडला.पेशव्यांचा अनुज्ञेने जव्हार संस्थानचा गादीवर बसलेले तीसरे विक्रमशाह उर्फ़ मालोजीराव इ.स.१८२१ मधे वारल्यानंतर जव्हार संस्थानचा गादीवर कोणी वारस नव्हता, त्यामुळे विक्रमशाहच्या दोन भावात तंटा निर्माण झाला.तिसरया विक्रमशाहला दोन बायका होत्या, आनंदीबाई आणि सुगणाबाई ह्या होत्या.सगुणाबाई त्यावेळी थोड्याच दिवसात प्रसूत होऊन त्याना मुलगा झाला, त्यांचे नाव तिसरा पतंगशाह ठेवले.विक्रमशाह उर्फ़ मालोजीराव इ.स.१८२१ मधे वारल्यानंतर जव्हार संस्थानचा गादीवर कोणी बसायचे यावरून खुप वादंग माजलातो इतका माजला की त्यामुळे राज्यात या प्रकरणाने बंड माजले आणि या गादीवरून झालेल्या भांडणातुन बंडखोरांनी इ.स.१८२२ साली जव्हारचा राजवाडा जाळुन कागदपत्रे,जूने ऐतिहासिक पुरावे वैगेरे सर्व जळुन राख झाले.आजही जून्या राजवाडा मधे नगारखाना तसेच नक्षी काम केलेले दगड़ी जोते दिसतात. +11) जयसागर डॅम +महाराज यशवंतराव मुकणे यांनी तत्कालीन जव्हार शहराच्या पाणी पुरवठायासाठी(1950) एक धरण बांधायचे ठरवले. त्यावेळी शहराची लोकसंख्या ही 12 हजार असावी. उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई होत असे आणि शहरातील तलावे ही पूर्ण पाणी पुरवू शकत नव्हते म्हूणन राजांनी धरण बांधले आणि आपले पूर्वज जयदेवराव यांच्या नावाने धरणास जयसागर असे नाव दिले विशेष म्हणजे त्याकाळी संस्थानिक धरण बांधण्यासाठी ब्रिटिश सरकार कडून आर्थिक मदत मागत असे परंतु राजे यशवंतराव यांनी स्वतःच्या तिजोरीतील पाच लक्ष रुपये देऊन धरण बांधले. आज शहरची लोकसंख्या वाढली आहे तरी पाण्याची गरज भासते तरी पण धरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. राजे यशवंतराव यांनी आपल्या मूळ गावातील भागासाठी(नाशिक जिल्हा) धरणासाठी शासनाला पैसे दिले होते त्यांच्या स्मारनार्थ आज मुकणे डॅम नाशिक जिल्हात आले. जयसागर डॅम मध्ये आता पर्यटनसाठी बोटिंग पण सुरू कारण्यात आली आहे. +12) विजयस्तंभ आणि क्लॉक टॉवर (clock tower)/स्मारक (1945) +महाराज यशवंतराव मुकणे हे जेव्हा दुसऱ्या महायुद्धातून विजयी परत आल्यावर त्यांच्या आणि जव्हारच्या कामागिरी बद्दल एक विजयस्तंभ शहरात उभरण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जव्हारच्या संस्थानाने सहकार्य केल्यावर तसेच युद्धात ब्रिटिश यांना मदत केल्यावर तसेच जव्हारच्या राजांनी युद्धात सहकार्य केल्याबद्दल विजयस्तंभ उभरण्यात आला. तेव्हा तत्कालीन मुंबईचे प्रांताधिकारी, ठाणे आणि नाशिकचे कलेक्टर,सैन्य अधिकारी,ब्रिटिश अधिकारी उपस्थित होते. तेव्हा जव्हार मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जव्हारच्या सैनिक आणि पोलीस यांची परेड झाली होती. हत्ती, उंट आणि घोडे यांची मिरवणूक काढली. त्यानंतर येथे जव्हार शहराचा क्लॉक टॉवर उभारण्यात आला तसेच येथे नंतर यशवंतराव महाराज यांचे स्मारक उभरण्यात आले आजही येथे शाही दसऱ्याचे आयोजन होते. +13)ऐतिहासिक वास्तू +पूर्वीच्या काळात जव्हार हे एक ब्रिटिशांकीत संस्थान होते त्यामुळे तेथील राजांनी अनेक गोष्टी निर्माण केल्या आणि जव्हार संस्थानाचा विकास केला. यात प्रामुख्याने वाडे, पूल, इमारती, उद्याने, संग्राहलय, मंदिरे अश्या वास्तू येतात. त्यात मुख्य म्हणजे जव्हारचे संस्थानाचे दिवाण आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सासरे चिपळूणकर यांचा वाडा होय. तसेच ब्रिटिश अधिकारी हे पर्यटन साठी आल्यावर त्यांच्यासाठी बांधलेले गेस्टहाऊस हे जव्हार मध्ये हमकास लोक पाहण्यासाठी येतात.अप्पर जिल्हा कार्यालय, राधा हायस्कुल, कृष्णा हायस्कुल, के.व्ही. विद्यालय, शासकीय टाऊन हॉल, संग्राहलय,पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, टांकसाळ,जिमखाना, नगरखाना, अंबरखाना, पागा, फिल्टर हाऊस आणि अनेक शासकीय कार्यालये यासारखे अनेक पुरातन वास्तू जव्हार मध्ये आहे. +जव्हार संस्थानच्या राष्ट्रगीताला दिनांक १३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाली. हे राष्ट्रगीत, बडोद्याचे राजकवी कवी यशवंत यांनी रचले. त्याचे पहिले गायन जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धावरून परत आल्यानंतर त्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त झाले. जव्हार संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद, राजांची शौर्यगाथा, मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीने जव्हार संस्थानाचा गौरव करणारे हे राष्ट्रगीत आहे. ते दि.१३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणापर्यंत, प्रत्येक समारंभात गायले जात असे. +जय मल्हार ! जय मल्हार ! +गर्जू या जय मल्हार !! +सह्याद्रीचे हे पठार I +शौर्याचे हे शिवार I +राखाया या बडिवार I +येथे नवोनव अवतार II१II +येथले धनुष्यबाण I +अजून टणत्कार करून I +टाकतात परतून I +कळी काळाचेही वर II२II +साग, शिसव, ऐन दाट I +सोन्याचे बन अफाट I +त्यांत शाह नांदतात I +दीनांचे पालनहारII३II +सदानंद -वरद- हात I +जयबांची शौर्य- ज्योत I +ध्वज भगवा सूर्यांकित I +दावी राज्य हे जव्हारII ४ II +प्यार अशी माय भूमी I +माय भूमी तव कामी I +वाहू सर्वस्व आम्ही I +होऊ जीवावर उदार II ५ II +जय वंशी क्षेम असो I +राजा वीरहो क्षेम असो I +जनता- कल्याण वसो I +त्यात सदा अपरंपार II ६ II + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11647.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdc97ea68c59a7e104e69c43089e85ae6c01c29d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11647.txt @@ -0,0 +1 @@ +जसदीप सिंग (१० फेब्रुवारी, १९९३:न्यू यॉर्क, अमेरिका - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11682.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a93478ac9c0b9b0b23f4e9be6cbd1b589c1a37a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11682.txt @@ -0,0 +1,3 @@ +१०० मी: ९.७४ से (दोहा, २०१५) +जस्टिन गॅट्लिन (१० फेब्रुवारी, १९८२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा एक अमेरिकन धावपटू आहे. हा १०० मी आणि २०० मी धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेतो. याने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाली आहेत. +जमैकाचा युसेन बोल्ट आणि गॅट्लिन हे एकमेकांचे स्पर्धक होते. बोल्ट निवृत्त झाल्यावर गॅटलिनला जगातील सर्वात वेगवान माणूस हा खिताब मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11742.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e34e0209419069dee2469e0956b0449ee8de8f5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11742.txt @@ -0,0 +1 @@ +जहाझपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1179.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35c2015e44418d2ccd80da514eb6eae4b0489b3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1179.txt @@ -0,0 +1,7 @@ +श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.[१][२] गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[३] +गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.[३] या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात.[४] म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो, त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते. +गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.[३] +गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.[१] श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते.[५] यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.[६] मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.[७] काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.[८][९] काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. +या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते.[१०] +गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे.[११] या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.[१२] भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. +भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.[१३] भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11795.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ea36eca3069762a9e168b046f1a031ff9221856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11795.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांब खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11797.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16134ecf8176fc878131cf8534478ec315e3c7b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11797.txt @@ -0,0 +1 @@ +जांब त्रिपुटी हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आहे. हे गाव जरंडेश्वरच्या पायथ्याला वसलेले आहे.जरंडेश्वर या सुप्रसिद्ध डोंगरामुळे या गावाची महती वाढली आहे.जरंडेश्वर हा डोंगर रामायण काळापासून प्रसिद्ध आहे. हनुमानाने रामासाठी संजीवनी आणताना डोंगराचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय.श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी लाखो भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी जरंडेश्वरला येतात. येथे हनुमानाचे भव्य मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11812.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b966c1a6b473589579b36efdc04d9b4fb7f42ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11812.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांबीपाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11846.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..721db8c5cb7cacb359d85a71d9fc1db209420d2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11846.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11850.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72c4cd93c9fd777e58cefb5923aca903deb837d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11850.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11878.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea1fa77c27f16ada20390f7e7da511b190177449 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11878.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11899.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad69df2053ecf44e915dcf52b33e4faf5e22643f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11899.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11917.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33f96041a5e6535cca20e634b93c13f80909d880 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11917.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाईगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11926.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5644da19c9bd86dd91a3492df61ac362e7ae060d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11926.txt @@ -0,0 +1 @@ +जाऊवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11937.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad452614c81ed9c7aa52d09e46513f7d9ed585b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11937.txt @@ -0,0 +1,31 @@ +६ Feb, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11949.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..142c10b17ffd324eed747e70b2ede76b6157f932 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11949.txt @@ -0,0 +1 @@ +जाक्सन किंवा सॅक्सनी हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. ड्रेस्डेन ही जाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान जाक्सन हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11955.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc17e899a0937ed014602526dea0a9ee8d278a63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11955.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाखापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11987.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e77624c41bf2f965215be4d353a013170a50e19f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11987.txt @@ -0,0 +1,2 @@ +जागतिक चॉकलेट दिवस, ज्याला आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस म्हणून संबोधले जाते, [१] [२] किंवा फक्त चॉकलेट दिवस. [३] हा चॉकलेटचा वार्षिक उत्सव आहे, [४] जागतिक स्तरावर ७ जुलै, [५] [४] [१] [६] जागतिक चॉकलेट दिन २००९ पासून साजरा केला जातो. [७] +२८ ऑक्टोबर रोजी युनायटेड स्टेट्समध्ये नॅशनल चॉकलेट डे सारख्या इतर चॉकलेट डे सेलिब्रेशन अस्तित्वात आहेत. [८] यूएस नॅशनल कन्फेक्शनर्स असोसिएशनने १३ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस म्हणून सूचीबद्ध केला आहे, [८] कोकोचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक घाना १४ फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे साजरा करतो. [९] लॅटव्हियामध्ये ११ जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो. [१०] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11994.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..449966d1b0089ce6d0ad18454ba61da554334a71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11994.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ९ हा दिवस जागतिक थॅलसेमिया दिन म्हणून पाळला जातो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11998.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fedb5484b0250a65d08d1708c65eb61e7acfb653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_11998.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.: +उदाहरणार्थ :- diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12006.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f25c37d798891a60422f6bd0fb0cbf901c9f0419 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12006.txt @@ -0,0 +1,4 @@ +मे १२ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. +इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस (ICN) ने 1965 पासून हा दिवस साजरा केला आहे. 1953 मध्ये यू.एस.च्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागातील अधिकारी डोरोथी सदरलँड यांनी प्रस्तावित केले की अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी "परिचारिका दिन" घोषित करावा; पण त्याने ते मान्य केले नाही. +जानेवारी 1974 मध्ये, 12 मे हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला कारण हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जयंती आहे. दरवर्षी, ICN आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन किट तयार आणि वितरित करते. किटमध्ये सर्वत्र परिचारिकांच्या वापरासाठी शैक्षणिक आणि सार्वजनिक माहिती सामग्री आहे. 1998 पासून, 8 मे हा वार्षिक राष्ट्रीय विद्यार्थी परिचारिका दिन म्हणून नियुक्त करण्यात आला. +हे सुद्धा पहा : जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12007.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37621f7b4ed522e1357483b7f67a1f23c07d828a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12007.txt @@ -0,0 +1,28 @@ +आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. +गतवर्षी(२०१८)‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन' हे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. तर या वर्षभरासाठी (२०१९) पर्यटनदिनासाठीचा विषय आहे तो म्हणजे – पर्यटन आणि नोकऱ्या: सर्वांसाठी चांगले भविष्य (Tourism and Jobs:A better Future for all). +*पर्यटन क्षेत्रातील कारकीर्द* +ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात कारकीर्द करणे सहज शक्य झाले आहे. आवडच कारकीर्द झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेश गमन करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ होते. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. सार्वजनिक आणि खाजगी स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने कारकीर्दच्या या क्षेत्राचा घेतलेला आढावा खास कारकीर्दनामासाठी +पात्रता +ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. +आवश्यक गुण +या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नितीनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी. +कोणत्या विभागात काम करू शकता? +निवास ,वाहतूक , अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागात काम करता येईल. +संधी +स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवीप्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते. +पर्यटन विभाग +आरक्षण, विपणन, विक्री, नियोजन, मार्गदर्शन यासाठी अनेक जागा भरल्या जातात +माहिती साहाय्यक +हा उपलब्ध पर्यटनसंबंधी जागा आणि तिथे मिळणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती देण्याचे काम करतो. त्याच्या सहकार्यामुळे प्रवाशांना योग्य नियोजन करण्यास मदत होते. +गाईड(मार्गदर्शक) +पर्यटन मंत्रालय गाईडला मान्यता देते. प्रादेशिक, राज्य आणि स्थानिक असे तीन प्रकार त्यात पडतात. हा परवान्याचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करता येते. स्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणे आणि सांस्कृतिक परंपरा आदीची माहिती देण्याचे काम गाईड करत असतो. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे कारण तो प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत गाईड हा महत्त्वाचा दुवा असतो. +टूर ऑपरेटर्स +हे प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात. टूर गाईड म्हणून अनुभव आल्यानंतर या पदावर काम करता येते. +ट्रॅव्हल एजन्सी +यांचे अनेक लोक ग्राहकांना एजन्सीशी जोडतात. आता ऑनलाइनही ग्राहक जोडता येतात. ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देत असतात आणि ग्राहकांना कंपनीशी संपर्क करून देतात. +हॉटेल क्षेत्र +पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. यावर आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याकडे कल असतो. जवळजवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज या व्यवसायाला सध्या आहे. +विमान कंपन्या +विमान कंपन्यासाठी काम करणे ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते. +अधिक माहितीसाठी +https://www.facebook.com/groups/202522857329249/permalink/383417669239766/?sfnsn=scwspcmo diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1202.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab28addad9d23e75b700d7354208b35bd2c44601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1202.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशगावनाईक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12036.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..454e92b9b1c0f648c1897f3163370912a0203d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12036.txt @@ -0,0 +1 @@ +१९३५ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही माक्स ऑय्वे व अलेक्सांद्र अलेखिन यांच्यात झाली. नेदरलँड्सच्या अनेक शहरांतून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत ऑय्वे १५.५-१४.५ गुणांनी विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12041.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f561df81b680a82ca7989897367bc561dfd8f91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12041.txt @@ -0,0 +1 @@ +१९५७ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही व्हॅसिली स्मायस्लाव व मिखाइल बोट्विनिक यांत झाली. यात स्मायस्लाव विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12095.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96cf4a7e6af3f4310b051a0e3428de054539a9ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12095.txt @@ -0,0 +1,2 @@ +जागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतात सर्वत्र पाळला जातो.[१] परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेने अशी अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे हा अधिकृत 'जागतिक दिवस' म्हणून मानला जाऊ शकत नाही.[२] याचा उगम कधी आणि कसा झाला हे कोणालाच माहीत नाही. राजीव चंद्रन, 'भारत आणि भूतानचे संयुक्त राष्ट्र माहिती केंद्राचे राष्ट्रीय माहिती अधिकारी' यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमनपत्राद्वारे असे सांगितले की संयुक्त राष्ट्राने असा कोणताही ठराव अजून मंजूर केलेला नाही.[३] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12101.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c91a581f1ed1d0976d90a7205b487099397ba77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12101.txt @@ -0,0 +1,14 @@ +शाश्वत विकासजागतिक शाश्वत विकास परिषद (जा.शा.वि.प.) हे ऊर्जा आणि साधनसंपत्ती संस्थानाचे वार्षिक कार्यक्रम आहे..परिषदेच्या २०२० च्या आवृत्तीचा विषय '२०३० च्या उद्देशांकडे : या दशकाला अर्थपूर्ण बनविणे' आहे. +जागतिक शाश्वत विकास परिषद नोबेल पारितोषिक विजेत्यांना, [१] राजकीय नेत्यांना, [२] द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संस्थांमधील निर्णय घेणाऱ्यांना, व्यापारी सूत्रधारांना, मुत्सद्दी कॉर्पमधील उच्च-स्तरीय कार्यकर्त्यांना, वैज्ञानिक आणि संशोधकांना, माध्यम कर्मचाऱ्यांना आणि नागरी समाजाच्या सदस्यांना शाश्वत विकासाशी संबंधित मुद्द्यांविषयी जाणून घेण्यासाठी सामान्य व्यासपीठावर एकत्र आणते. +टिकाऊ विकास लक्ष्ये स्वीकारल्यानंतर आणि पॅरिस करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, जागति कशाश्वत विकासपरिषदेचे उद्दीष्ट एका व्यासपीठावर विविध भागधारकांना एकत्रित करून जागतिक समुदायाच्या हितासाठी दीर्घकालीन समाधानाचे प्रदान करण्याचे आणि मानवतेच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांचा सामना करण्यासाठी विधायक कृती साध्य करण्याचे उद्दीष्ट आहे. . +१. शाश्वत कृती संवाद [३] : जा.शा.वि.प.च्या पूर्व घटनाः सार्वत्रिक महत्त्व असलेल्या समस्यांकडे लक्ष देणाऱ्या नामांकित संस्थेच्या सहकार्याने आतिथ्य केलेले भारताच्या बाहेर आयोजित केलेले कार्यक्रम. नवी दिल्लीतील जा.शा.वि.प.च्या व्यासपीठावर चर्चा परत आणल्या गेल्या. +२. प्रादेशिक संवाद: [४] ओळखल्या गेलेल्या कथावस्तूंबद्दल भारतीय शहरांमध्ये पूर्व-कार्यक्रमाची मालिका आयोजित केली जाईल. प्रादेशिक संवादांची ही मालिका वेगवेगळ्या प्रदेशातील गंभीर समस्या शोधून काढण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. +३. कॉर्पोरेट कॉन्क्लेव्हः 'इनोव्हेटिव्ह फायनान्सिंगद्वारे फास्ट ट्रॅकिंग सर्क्युलॅरिटी' या कथावास्तवांगतर्गत उद्योग करण्यासाठी कल्पनेच्या विचारांना उद्युक्त करण्यासाठी व्यासपीठाचे व्यासपीठ. +४. IFAT दिल्ली २०२०: जागतिक तंत्रज्ञानाला मेस्सी मुएंचेन इंडिया (एमएमआय) यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन या क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध असलेल्या स्वच्छ तंत्रज्ञानावरील प्रदर्शन. +५. शाश्वत विकास नेतृत्व पुरस्कार: शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करून २००५ पासून प्रख्यात जागतिक नेत्याला दरवर्षी पुरस्कार दिला जातो. +६.पॅनेलरीस :परिषदेच्या एकूण कथावस्तूशी संबंधित आयातीच्या निवडक थीमभोवती डिझाइन केलेले पॅनेल चर्चा. स्पीकर्समध्ये पॉलिसी मेकर्स, ज्येष्ठ व्यापारी नेते आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. +७. थीमॅटिक ट्रॅकः थीमॅटिक ट्रॅक परिषद थीमच्या बारीक-बारीक सूक्ष्मभेदांवर चर्चा यावर चर्चा करण्यास परवानगी देतात. हे ट्रॅक पर्यावरणीय स्थिरता आणि विकासाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक आणि जागतिक समुदायाद्वारे उद्भवलेल्या आव्हानांना संभाव्य निराकरणे प्रदान करणारे डोमेन तज्ञ आणि व्यावसायिकाद्वारे लोकप्रिय आहेत. +८. युवा स्वयंसेवक कार्यक्रम: शाश्वत आणि हवामान बदलाच्या मुद्द्यांविषयी पदवी स्तरावर तरुण विद्यार्थ्यांना संवेदनशील बनविणे. +२००१ पासून, ऊर्जा आणि संसाधने संस्थेने दरवर्षी दिल्ली टिकाऊ विकास समिट आयोजित केले आहे जेशास्वत विकासाच्या सर्व बाबींवर ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे. या कार्यक्रमामुळे असंख्य विषयांवर मुद्दाम विचार करण्यासाठी राज्य आणि सरकारचे प्रमुख, [५] विचार नेते, धोरण-निर्माते आणि उद्योग आणि शैक्षणिक संस्थेचे क्रिम डेला क्रिम एकत्र आले. [६] +हि परिषद मालिका शाश्वततेवर धारित आंतरराष्ट्रीय घटना म्हणून उदयास आली आहे जी जागतिक भविष्याकडे लक्ष देणारी आहे, परंतु विकसनशील जगातील आमचे भविष्य ज्या गोष्टींवर टेकू शकते अशा कृतींवर लक्ष ठेवून आहे. समिट मालिकेत अनेक वर्षांमध्ये. राज्य व सरकार प्रमुख, १३ नोबेल पुरस्कार विजेते, ६४ देशांचे मंत्री, १६०० व्यापारी, १८००हून अधिक वक्ते आणि जगभरातील १२,००० पेक्षा जास्त प्रतिनिधी एकत्र आले आहेत. +शाश्वत विकासाच्या क्षेत्रात जागतिक नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी २००५ साली ऊर्जा आणि साधनसंपत्ती संस्थानाने शाश्वत विकास नेतृत्व पुरस्काराची स्थापना केली. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत: [७] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12143.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac6041a4aa02c0a14a731829e4aa306f8c12cb20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12143.txt @@ -0,0 +1,7 @@ +जाट रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या जाट रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +जाट रेजिमेंट दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. + +या युद्धात ३५ जवान शहीद झाले. +४१ पुरस्कार, ४ वीर चक्र, ६ सेना मेडल, १० कमांडेशन कार्डे मिळाली +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12151.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ad21838465340207ffaadf594bb6f5f10969bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12151.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेड विन्स्टन डर्नबाख (३ मार्च, इ.स. १९८६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12175.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d446d441544133da60e2552c61859c7cc780509f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12175.txt @@ -0,0 +1,2 @@ +जातेगांव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12181.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e47a087fdd382cd1e2929c0eb559d586f919334d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12181.txt @@ -0,0 +1,2 @@ +जातेगांव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12190.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22d44be48186ba6f5de0d50b33aa9da83c2b2572 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12190.txt @@ -0,0 +1,2 @@ +जादव मोलाई पायेंग हे पद्मश्री पुरस्कार विजेते पर्यावरण कार्यकर्ते आहेत. ते आपले कार्य जोरहाट येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या अरुणा सापोर या वालुकादांडावर(सॅंडबार) करतात.१९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे मृत सापांना बघुन त्यांनी तेथे झाडे लावण्याचा निर्धार केला. या बालुकादांडावर त्यांनी सुमारे १३६० एकर ( अंदाजे ५५० हेक्टर) जमिनीवर एकट्याने, कुणाची मदत न घेता, अनेक झाडे लावली. त्याच्या या कार्याची दखल घेउन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +प्रा. अक्षता कुळकर्णी. 'झाडे लावणारा माणूस' -- तरुण भारत- ई-पेपर, आकांक्षा पुरवणी,दि. २१/०८/२०१५, पान क्र. ३ Check |दुवा= value (सहाय्य). नागपूर. २२/०८/२०१५ रोजी पाहिले. झाडे लावणारा माणूस |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1220.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bfe17d16cb4001ab16a074ee52355ce46563869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1220.txt @@ -0,0 +1,8 @@ + गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12211.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..029fa0ef6562487c76e69430c47cb0da2bb69da2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12211.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12224.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..041914d9c66d72db199a03bff19c3ee21b83c78d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12224.txt @@ -0,0 +1 @@ +जान खीस (डच: Jan Gies; १८ ऑक्टोबर इ.स. १९०५ - २६ जानेवारी इ.स. १९९३) हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान डच प्रतिरोध गटाचे सदस्य होते. त्यांनी, त्याच्या पत्नी मीप खीस व इतर ओपेक्टा कर्मचाऱ्यांसोबत ज्यूधर्मीय ॲन फ्रॅंक व फ्रॅंक कुटुंबाला ॲम्स्टरडॅममध्ये लपण्यास मदत केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1224.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a953d68be4f9c656c5dcdaba4739e0d6b1a8d85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1224.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1225.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bfe17d16cb4001ab16a074ee52355ce46563869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1225.txt @@ -0,0 +1,8 @@ + गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12258.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8b9f71fc2fbb542344103d96f0f3bf1d00d5e33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12258.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानी दोस्त हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12268.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4eaa8742d76cf2af29a4a42b6fd8be8b790d83d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12268.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जाने तू... या जाने ना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामधून अब्बास टायरवालाने दिग्दर्शक म्हणून व इमरान खान व प्रतीक बब्बर ह्यांनी अभिनेते म्हणून पदार्पण केले. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12327.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5d1a055641af73c17306abca800420ec6a8fb22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12327.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाफळापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12334.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..282b5bc8b8a1ae77954ae9f34cae8c6146fff1c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12334.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12354.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4bb8f248bb9dadbeee063891abfc83958e008fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12354.txt @@ -0,0 +1 @@ +जामगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12415.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bc426febc49b09ee47cc1bf81887b5cdaf345f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12415.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामली का हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे या गावात सातपुड्यातील राजवाडी होळी-मेलादा साठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12421.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ef6a94f0de74d9bdede34dd9e2a28def04eab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12421.txt @@ -0,0 +1,18 @@ +जामशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ७.८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९४ कुटुंबे राहतात. एकूण १७७५ लोकसंख्येपैकी ८९३ पुरुष तर ८८२ महिला आहेत. गावाची साक्षरता ५४.५८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६२.७७ आहे तर स्त्री साक्षरता ४६.६६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.८० टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +पारसवाडी, वसंतवाडी, गौरवाडी, आसावे, आशागड, सरावळी, सावटा, चारीतर्फेकोटेबी, आगवण, मोठापाडा,पाळे ही जवळपासची गावे आहेत.जामशेत ग्रामपंचायतीमध्ये गौरवाडी, जामशेत, पारसवाडी आणि वसंतवाडी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12447.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7155c3d8d529b3bbce17b350b99c5b5d1e0e0fa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12447.txt @@ -0,0 +1,2 @@ +जायदर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12456.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6860a21f65604f9d6d3d31efe4199d92eafea7f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12456.txt @@ -0,0 +1,7 @@ +हिंदीतील पद्मावत  ह्या प्रख्यात काव्याची रचना करणारा सूफी कवी. ‘जायसी’ ह्या त्याच्या उपनावावरून तो रायबरेली जिल्ह्यातील जायस नगरात राहणारा असावा असे दिसते. त्याच्या जीवनाबाबत तसेच कालाबाबत निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध आणि त्याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. साधारणतः पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो विद्यमान होता, असे मानले जाते. ‘मलिक’ ह्या त्याच्या उपाधीवरून त्याचे पूर्वज इराणातून भारतात आले असावेत, असे म्हटले जाते. त्याच्या वडिलांचे नाव अशरफ होते व ते शेती करीत. जायसीने सैयद अशरफ यांना गुरू मानले आहे पण सैयद अशरफ जहांगीर चिश्ती ‘शिमनानी’ नावाचे जे प्रख्यात साधक फैजाबाद जिल्ह्यातील कछोछा येथे रहात होते, ते १४०१ मध्येच मृत्यू पावले. तेव्हा त्यांचे वंशज शेख मुबारक यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यामुळे सैयद अशरफ यांना जायसीने गुरू म्हटले असावे, असे अनुमान आहे. जायसीने उल्लेखिलेले महदी गुरू शेख बुर्हान मात्र जायसीचे प्रत्यक्ष गुरू असावेत. + +जायसी एका डोळ्याने आंधळा, एका कानाने बहिरा, लंगडा व कुरूप होता पण स्वभावाने तो अत्यंत नम्र, सज्जन आणि दानशूर होता. उत्तरायुष्यात तो लखनौ जिल्ह्यातील अमेठी राज्यात फकीर होऊन राहत असे आणि मंगरा नावाच्या घनदाट जंगलात आपली साधना करीत असे. ह्या जंगलातच कुणा शिकाऱ्याची गोळी लागून त्याला मृत्यू आला. जायसीचे उपलब्ध ग्रंथरचना पद्मावत, अखरावट, आखिरी कलाम, महरी बाईसी, चित्रावत (चित्ररेखा) आणि मोस्तीनामा (मसालनामा) ही होय. यांशिवाय इतरही बरीच रचना त्याच्या नावावर सांगितली जाते पण ती आज तरी उपलब्ध नाही. जायसीच्या अमर कीर्तीचा आधारस्तंभ म्हणजे त्याचे पद्मावत  हे खंडकाव्य. त्याचा रचनाकाल हिजरी सन ९४७ (सु. १५४०) असा स्थुलमानाने मानला जातो. चितोडचा राजा रतनसेन आणि सिंहलद्वीपची राजकन्या पद्मिनी यांच्या प्रणयकथेवर हे काव्य आधारलेले आहे. अलाउद्दीनचा चितोडला पडलेला वेढा व पद्मिनीचा जोहार या ऐतिहासिक घटना ह्या काव्यात आधार म्हणून घेतलेल्या आहेत तथापि ऐतिहासिकतेपेक्षा जायसीने आपल्या प्रतिभासामर्थ्याने ह्या कथेला दिलेले रूप अतिशय सरस व सुंदर आहे. ह्या सर्व काव्यास आध्यात्मिक रूपकाचा घाट देण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे. + +या काव्यावर सूफी सिद्धांत व भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैत मताचा खूपच प्रभाव पडलेला आहे. यातील मुख्ये पात्रे भारतीय असून अलंकार व प्रतीकेही भारतीयच आहेत. हे काव्य फार्सी लिपीत व मस्नवी शैलीत लिहिलेले असले, तरी त्याची भाषा अवधी हिंदी असून तिचे लोकजीवनाशी अतूट नाते आहे. ते चौपाई दोह्यांत लिहिले असून दोह्यांची एकूण संख्या ६५३ आहे. प्रेम, विरह, सौदर्य, मांगल्य इ. भावभावनांचा प्रवाही आणि प्रासादिक भाषेत रम्य आविष्कार त्यात आढळतो. एक प्रकारे हिंदू व इस्लाम धर्मातील कटुता, एकांगीपणा आणि अतिरेकी अभिनिवेश टाळून परस्परांचा स्नेहपूर्ण असा जो एकोपा प्रस्थापित होत होता, त्याचे पद्मावत  हे प्रतीक आहे, असे म्हटले पाहिजे. माणसातील प्रेमभाव सर्व बाह्य भेदांतीत असू शकतो, हेच जायसीने या काव्याद्वारे दाखविले आहे. सूफी काव्यांत जायसीचे पद्मावत  सर्वश्रेष्ठ असून हिंदीत रामचरित मानसच्या खालोखाल त्याला मानाचे स्थान आहे. + +अखरावटमध्ये इस्लामी धर्मग्रंथांनुसार सृष्टिरचनेबाबतची माहिती तसेच सूफी सिद्धांताचे वर्णन आले आहे. आखिरी कलाम  इस्लाम धर्मातील पौराणिक कल्पनेवर (कियामत कल्पनेवर)  आधारित आहे. महरी बाईसीमध्येही आखिरी कलामसारखाच उपदेश व प्रतिपादन आहे. चित्रावत  वा चित्ररेखामध्ये चंद्रपूरची राजकन्या चित्ररेखा आणि कनौजचा राजपुत्र प्रीतमकुंवर यांची प्रेमकथा वर्णिली आहे. एका लोककथेच्या आधारे जायसीने त्याची रचना केली. हिंदी साहित्यात पद्मावतमुळेच जायसीचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पद्मावत  ह्या काव्याच्या हिंदीत अनेकांनी संपादित व सटीक आवृत्या प्रसिद्ध केल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12472.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d33d50c5ccd56cc7f9ca903592adafa541188c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12472.txt @@ -0,0 +1,2 @@ +जार्मो हे उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतानजीक असलेले एक पुरातत्त्वीय ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खननात नवाश्मयुगीन आद्य शेतकरी वसाहतीचे अवशेष उजेडात आले. +इराकी पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट ब्रेडवुड यांनी जार्मो येथे इ.स. १९४८ ते इ.स. १९५५ या कालावधीत एकूण तीन सत्रांत शास्त्रीय पद्धतीने उत्खनन केले.[१] प्रा. ब्रेडवुड यांनी साधारणपणे ३ ते ४ एकराचा परिसर उत्खनित केला. या उत्खननातून मिळालेल्या वस्तूंचा कालखंड कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीने इ.स.पूर्व ७०९० ते इ.स.पूर्व ४९५० असा निश्चित करण्यात आला. याठिकाणी २५ चौरसाकृती बांधलेल्या मातीच्या घराचे अवशेष सापडले. जार्मो येथे गाय, बैल, डुक्कर, कुत्रा, गाढव यांची हाडेही सापडली. या वसाहतीत १५० लोक राहत असावेत असा निष्कर्ष प्रा. ब्रेडवुड यांनी लावला. जार्मो येथे गहू व बार्ली मोठ्या प्रमाणात जळालेल्या स्वरूपात सापडल्याने येथूनच शेतीची प्रथा इतरत्र पसरली असावी असे मत मांडले जाते.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12520.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fc5faeaf640f563d43eb14148c3d7fd57a52969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12520.txt @@ -0,0 +1 @@ +जालोर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जालोर जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12526.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56b0e474ebfaad7170a7bc1fa159abc8e49161cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12526.txt @@ -0,0 +1,2 @@ + जाळका हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12539.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..739fa3480078fb805aeaa7c88b682f01189d5258 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12539.txt @@ -0,0 +1,18 @@ +जाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर तोरणे इस्पात उद्योग कंपनी नंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२९ कुटुंबे राहतात. एकूण ५८२ लोकसंख्येपैकी २८४ पुरुष तर २९८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.२१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.४० आहे तर स्त्री साक्षरता ५७.२६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.७३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +देवगाव, झाडखैरे, म्हासवळ, बेरशेती, वारनोळ, खैरेआंबिवळी, तोरणाई, चेंदवळी, कुयाळु, कुडुस, वाडा ही जवळपासची गावे आहेत.खैरेआंबिवळी ग्रामपंचायतीमध्ये बेरशेती, जाळे, खैरेआंबिवळी, वारनोळ, झाडखैरे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12574.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0f39bb7301be64329eb48070b51512cdf4f8997 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12574.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळाबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12593.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd6c49e48b0c21c1a3692378b24932dc7d292423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12593.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +'जावा' शब्दाशी संबंधित पुढील लेख उपलब्ध आहेत: +अ* भाषा जावा - जावा बेटावर बोलली जाणारी एक भाषा diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12623.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0450dc8ce188a8b08fe21177e70f42049e86ebd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12623.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12626.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de388fb512ce0d3411f80099c94f20cf831bd380 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12626.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेसन जोनाथन रॉय (२१ जुलै, इ.स. १९९०:दरबान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1263.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c024e754f5e70669dbefd80a1219b7aafa6c7a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1263.txt @@ -0,0 +1,28 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +गणोजी राजे शिर्के हे मराठा साम्राज्यातील शिरकाण प्रदेशावर राज्य करणारे राजे होते . शिरकाण,महाड, कोकण - रायगड ते दक्षिणेला सावंतवाडीपर्यंत आणि असा विशाल प्रदेश हे राजेशिर्के यांचे राज्य होते. त्यांचे प्रचंड मोठे आरमार होते. इसवी सन अंदाजे ११०० ते १४०० दरम्यान त्यांच्याकडेच रायगड होता. त्यावेळी स्थापन केलेले शिरकाई देवीचे मंदिर आजही तेथे आहे शिवाजी राजे भोसले ह्यांनी गणोजीराजे शिर्के यांना जावई करून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांची बहीण आपल्या घरी सून म्हणून आणली आणि तिला स्वराज्यामध्ये महत्त्वाचे पद देऊन गौरव केला. गणोजी राजेशिर्के हे संभाजीची पत्नी येसूबाईंचा भाऊ व शिवाजी महाराजांचे जावई होते. त्यांच्या बायकोचे नाव राजकुंवर. +औरंगजेबाने संभाजीराजेंवर हल्ला केला. कलश ने केलेल्या काही चुकीच्या कृत्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले (संदर्भ .. महाराष्ट्र भूषण , पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे). डॉ. बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी गणोजी राजे सकट सर्व राजे शिर्के घराण्याचे स्वराज्य वृद्धी योगदान विषयी सविस्तर माहिती अधिकृत रित्या दिलेली आहे. पुढे राजाराममहाराज हे जिंजी वेढ्यात सांपडले असता गणोजी राजेशिर्के ह्यांनी वेढा घालणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्यावर मात करून त्यांची सुटका केली. जिंजी किल्ल्याच्या नैर्ॠत्येत याचे पथक व मोर्चा होता. गणोजी राजेशिर्के ह्यांनी राजाराममहाराजांना जीव धोक्यात घालून आपल्या गोटात घेतले व दुसरे दिवशीं शिकारीच्या निमित्ताने त्यांना त्याने काही कोसांवर असलेल्या धनाजीच्या सैन्यात नेऊन पोहोचविले (१६९७ डिसेंबर) हे करताना औरंगजेबाबरोबर जराही मागेपुढे न पाहता कायमचे वैर ओढवून घेतले. +राजेशिर्के ह्यांचे वडील पिलाजी राजेशिर्के हे इतिहासांतील खूप मोठे प्रस्थ होते +पुढे ते राजाराम राजेंना गणोजी राजे ह्यांनी जिवावर उदार होऊन जिंजीच्या वेढ्यातून सोडवले. त्यामुळे खुश होऊन राजारामराजेंनी गणोजी राजे ह्यांना दाभोळ दिले. दाभोळ हे चिटणीस ह्यांचे होते. मात्र हे जमीन हस्तांतरण फारशी काळजी न घेता घाईघाईत झाल्याने मोठी तेढ निर्माण झाली निर्माण झाली व दीर्घ काळापर्यंत प्रकरण चिघळले. अजूनही त्याची धग जाणवते. +सूर्यवंशी क्षत्रिय राजेशिर्के घराण्याचे रामराज्य काळापासूनचे संदर्भ आहेत. श्री प्रभू रामचंद्र निजधामास गेल्यानंतर कालांतराने काही वर्षांनंतर राजेशिर्के ह्यांनी आपली प्रथम गादी हस्तिनापुरी स्थापित केली. शिर्के घराण्यातील पूर्वज दिल्ली तख्तावर राज्य करीत होते. त्यांना कुटर बादशाह असे म्हणत. इ.स. ५४० पासून त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे. चालुक्य राजाशी त्यांचे घट्ट राजकीय संबंध होते व त्यांच्या अधिपत्याखालचा काळ सुवर्णकाळ समजला जायचा. +स्वराज शासक राजेभोसले आणि संभाजीराजेच्या मृत्यूच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा यशस्वीरित्या संरक्षण आणि समर्थन देण्यात राजे शिर्के (संभाजीराजे यांच्यासमवेत) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. या दोघांमधील आतापर्यंतच्या काळामध्ये वाढीव नातेसंबंध जवळीक दिसून येते. गणोजीराजे यांचे वडील पिलाजीराव राजे शिर्के हे अतिशय लोकप्रिय, श्रीमंत आदरणीय व्यक्ती होते. खासकरून जेव्हा संबंध येतो तेव्हा राजे शिर्केसाठी वतन हा एक छोटासा मुद्दा होता. +औरंगजेबाची गणोजीराजे यांची जवळीक ही त्या काळात प्रचलित असलेल्या गनिमी कावा याचा एक भाग होता आणि स्वराज्याच्या बाजूने सामान्यतः रणनीतिक-स्वराज-मुत्सद्देगिरी देखील वापरली जात असे. संभाजीराजे पकडल्यामुळे गणोजीराजे या कारस्थानात सामील नाहीत हे कुणालाही स्पष्ट करता आले नाही. त्याचा सहभाग हे एक रहस्यच राहिले जे नंतर रंगनाथ-स्वामींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि त्याचा उपयोग केला +संभाजीराजे आणि गणोजीराजे यांच्यातील संघर्षाचा उद्देश याचा हेतूपूर्वक शोध लावला गेला जेणेकरून मुघल (औरंगजेब) गणोजीराजेवर विश्वास ठेवू शकतील. हे जांजिरा येथील सिद्दीसाठी काम करणाऱ्या कोंडाजीबाबासारखे होते, स्वराजातील जवळच्या येसुराणीसह प्रत्येकाला असा विचार होता की कोंडाजीबाबा देशद्रोही आहेत. केवळ संभाजीराजे स्पष्टीकरण देऊ शकले आणि नंतर जेव्हा आवश्यक होते संभाजीराजे स्वतःच स्पष्टीकरण देतात. +रंगनाथ-स्वामींनी सरदेसाईवाडा (संगमेश्वर) येथे संभाजीराजे यांच्या मुक्कामादरम्यान माहिती लीक केली. रंगनाथ-स्वामींच्या या स्वराज्यविरोधी कृत्यामुळे गनिमी कावा बुमरंगे आणि गणोजीराजे कोणत्याही संरक्षणाशिवाय अडकले कारण स्पष्टीकरण देऊ शकणाऱ्या संभाजीराजे यांना अटक करण्यात आली. +संभाजीराजेच्या अटकेनंतर पेशवे यांनी स्वराज्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले कारण तीनही मोठे अडथळे यापुढे राहिलेले नव्हते (संभाजीराजे, राजेशिर्के आणि कविकलाश) आणि राजेभोसले शासन चालू होते पेशवे निवडीचा वारसदार. + Ganoji RajeShirke post Sambhaji Raje Rule + +Ganoji Raje Shirke had good relations with all Maratha community including with Swaraj ruler Rajaramraje before Ganoji Raje died. +Before death +GanojiRaje continued to support Swaraj (Rajaramraje) post Sambhajiraje rule like he was trying to protect Sambhaji Maharaj from Kavi Kalash +He also ordered Raje Shirke clan to get Sambhaji Raje body parts and stich them together. Those Raje Shirkes changed their name to Shivale as a part of GanimiKava in order complete task so that Aurangjeb informers remain complacent and could not detect them. +GanojiRaje however had to deal with Chitnis jealousy who was upset because Dabhol Watan was given to GanojiRaje by Rajaramraje for GanojiRaje's heroic did in favour of Swaraj (ref-rescue from jinji-aurangjeb army), . Chitnis was very upset because Chitnis always wanted Dabhol to which he was over-attached. Actually Chitnis used to boast himself as Chitnis-of-Dabhol +Ganoji Raje remained popular within both RajeShirkes and Swaraj ruler Rajaramraje. Lived normal wonderful life there after + + +References + +https://books.google.co.in/books?id=04ellRQx4nMC&pg=PA481&lpg=PA481&dq=Kavi+Kalash&source=bl&ots=0ign0E9PYm&sig=w35qSng1eLogQ4-SqwTVcqkTIl8&hl=en&sa=X&ei=bQlqUNGhDMa50AHvlIDoCA&redir_esc=y#v=onepage&q=Kavi%20Kalash&f=false) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12633.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33d0de2792a783b73ac234ca29b42a6869b57221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12633.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रिन्सेस जास्मिन हे एक काल्पनिक पात्र आहे जे वॉल्ट डिझनी पिक्चर्सच्या 31 व्या अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट अल्लादिन (1992) मध्ये पहिल्यांदा चित्रित केले गेले. +अमेरिकन अभिनेत्री लिंडा लार्किनने जास्मिनला आवाज दिला . फिलिपिनची गायिका ली सालोंगाने गायन केले. जास्मिन ही सुलतानची उत्साही मुलगी आहे, जी राजवाड्यातील कैदेत राहून कंटाळलेली आहे. राजकन्येने तिच्या आगामी वाढदिवशी राजकुमाराशी वेळेत लग्न केलेच पाहिजे अशी अट घालणारा जुना कायदा असूनही, जास्मिनने त्याऐवजी तिच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निश्चय केला आहे. +दिग्दर्शक रॉन क्लेमेंट्स आणि जॉन मस्कर यांनी पटकथालेखक टेड इलियट आणि टेरी रॉसिओसह तयार केलेली, जास्मिन ही अरेबियन नाईट्समधील लोककथा "अलादीन अँड द मॅजिकल लॅम्प" मध्ये दिसणारी राजकन्या बद्रौलबादूरवर आधारित आहे. +इतर डिझनी प्रिन्सेसच्या विपरीत, जस्‍मिन ही तिच्या स्‍वत:च्‍या चित्रपटातील सहाय्यक पात्र आहे, जिने प्रियकराच्या आवडीची दुय्यम भूमिका घेतली आहे. या पात्राने सकारात्मक प्रतिक्रिया मिळवल्या आहेत. तिच्या अनेक पात्रांची तुलना द लिटल मर्मेड (1989) मधील तिच्या पूर्ववर्ती एरियल आणि ब्युटी अँड द बीस्ट (1991) मधील बेले यांच्याशी प्रतिकूलपणे केली गेली आहे, परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वासाठी तिचे कौतुक केले गेले आहे. ती सहावी डिझनी प्रिन्सेस आणि फ्रेंचायझीची पहिली गैर-युरोपियन सदस्य, तसेच तिची पहिली पश्चिम आशियाई राजकुमारी आहे. यामुळे, डिस्नेच्या प्रिन्सेस शैलीमध्ये वांशिक विविधतेची ओळख करून देण्याचे श्रेय या पात्राला जाते. जास्मिनने त्यानंतर अलादीनच्या सिक्वेल द रिटर्न ऑफ जाफर (1994) आणि अलादीन अँड द किंग ऑफ थीव्हज (1996), तसेच तिची दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटाचे ब्रॉडवे संगीत रूपांतर यामध्ये भूमिका केल्या आहेत. लार्किन आणि सालोंगा या दोघांना त्यांच्या भूमिकेतील योगदानाबद्दल डिस्ने लीजेंड्सने सन्मानित केले आहे. नाओमी स्कॉटने मूळ 1992च्या चित्रपटाच्या 2019 लाइव्ह-अ‍ॅक्शन रूपांतरात पात्र साकारले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12639.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..037fb653a808213ec7d6e45652978fa76e3d3269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12639.txt @@ -0,0 +1 @@ +जाहमार नेव्हिल हॅमिल्टन (२२ सप्टेंबर, १९९०:अँग्विला - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12676.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd40b27967713e05f55d02fe2fd924f99c5f3ecd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12676.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिंबरण हे मासेमारी गाव आणि दक्षिणी बाली मधील पर्यटन रिसॉर्ट आहे, जे बडुंग रीजन्सीच्या दक्षिण कुटा जिल्ह्याच्या अंतर्गत प्रशासित आहे. न्गुराह राय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेला बुकिट द्वीपकल्पाच्या "मान" येथे वसलेले, हे गाव पाककृतीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, या भागात सीफूड विकणारे स्टॉल आहेत. जेवण करणारे थेट सीफूड निवडतात जे त्यांना खायचे आहे आणि ते लगेच तयार केले जाते, साधारणपणे कोळशाच्या ऐवजी नारळाच्या भुसाच्या आगीवर ग्रील केले जाते. +अलिकडच्या वर्षांत जिम्बरनमधील पर्यटन वाढले आहे ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. २००५ बाली बॉम्बस्फोट घडले जेव्हा आत्मघाती हल्लेखोरांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या दोन लोकप्रिय वारुंगांवर (रेस्टॉरंट) हल्ला केला. मात्र, त्यानंतर पर्यटन उद्योग सावरला आहे. [१] जिम्बरन हे बेलमंड जिम्बरन पुरी, जिम्बरन बे येथील फोर सीझन रिसॉर्ट बाली, इंटरकॉन्टिनेंटल बाली रिसॉर्ट, ले मेरिडियन बाली जिम्बरन, मोवेनपिक रिसॉर्ट आणि स्पा जिम्बरन बाली आणि रॅफल्स बाली यासह असंख्य पंचतारांकित रिसॉर्ट्सचे घर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12678.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27aad351d9fb8090cfb0031db58af0fc871b860a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12678.txt @@ -0,0 +1,71 @@ +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12684.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f9d8446b6aa9bb49485c88453955611e913cc89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12684.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिओ प्लॅटफॉर्म्स ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. २०१९ मध्ये स्थापित, ती भारतातील सर्वात मोठी मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आणि रिलायन्सच्या इतर डिजिटल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी म्हणून काम करते. [१] +एप्रिल २०२० पासून, रिलायन्स इंडस्ट्रीजने कंपनीतील ३२.९७% इक्विटी स्टेक विकून १,५२,०५६ कोटी (US$३३.७६ अब्ज) उभारले आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12731.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36c19ec054ae560d9057709fcbe4f2120cdadb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12731.txt @@ -0,0 +1 @@ +जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचेकॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12733.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2be572604c476bb3914ad7990838e47cabf4f75b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12733.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जितेंद्र कुमार (१ सप्टेंबर १९९०) हा एक भारतीय अभिनेता आहे. कोटा फॅक्टरी मधील जीतू भैय्या, शुभ मंगल ज्यादा सावधान मधील अमन त्रिपाठी आणि ऍमेझॉन प्राइमच्या पंचायतमधील अभिषेक त्रिपाठीच्या भूमिकांसाठी तो लोकप्रिय आहे. +जितेंद्रने २०१३ मध्ये 'मुन्ना जज्बाती: द क्यू-टिया इंटर्न' मध्ये अभिनय केला, जो त्वरित व्हायरल झाला आणि ३ दशलक्ष वेळा तो पाहिला गेला. तेव्हापासून, त्याने टीव्हीएफच्या व्हिडिओंमध्ये अनेक पात्रे साकारली आहेत ज्यात टेक कॉन्व्हर्सेशन विथ डॅड, अ डे विथ, टीव्हीएफ बॅचलर, कोटा फॅक्टरी आणि इतर अनेकांचा समावेश आहे. +याव्यतिरिक्त कुमारने विनोदी स्केचेस, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. तो प्रामुख्याने टीव्हीएफ पिच्चर्समधील निराश कॉर्पोरेट कर्मचारी 'जितेंद्र माहेश्वरी', परमनंट रूममेट्समधील गोंधळलेला 'गिटू' आणि कोटा फॅक्टरीमधील 'जीतू भैया' या पात्रांसाठी प्रसिद्ध आहे.[१][२] +त्याचे कोटा फॅक्टरीमधील "जीतू भैया" हे पात्र प्रचंड गाजले. अत्यंत आपुलकीने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणारे हे पात्र तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. या भूमिकेमुळे त्याला "जीतू भैया" म्हणूनच बऱ्याचदा ओळखले जाते.[३][४][२] "पंचायत"साठी त्याने "विनोदी मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकला.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1275.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a8d1f695bb17e6d3b867995bcddca6d40f73b93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1275.txt @@ -0,0 +1,16 @@ +गतिमान वस्तूमध्ये असलेली ऊर्जा. उदा० प्रकाश, ध्वनी, फिरणारी पृथ्वी, इत्यादींमधील ऊर्जा.भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूची गतीशील उर्जा ही त्याच्या गतीमुळे उर्जा असते.गतीशील उर्जा अशी व्याख्या दिली जाते की दिलेल्या वस्तुमानाच्या शरीरास गती देण्यासाठी आवश्यक कार्य.प्रवेग दरम्यान ही उर्जा मिळवून,जोपर्यंत वेग वाढत नाही तोपर्यंत शरीर ही गतीशील उर्जा कायम ठेवते.शरीराच्या सध्याच्या वेगापासून विश्रांतीच्या अवस्थेपर्यंत घसरत असताना शरीराद्वारे समान कार्य केले जाते. + +जेव्हा एखादी वस्तू/व्यक्ती गतीमध्ये असते त्यावेळेस त्या वस्तूमुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी वस्तू स्थिर असते तेव्हा त्या वस्तूची उर्जा ही गतीमध्ये असेलेल्या वस्तू पेक्षा वेगळी असते. +जेव्हा वस्तू गतिमान अवस्थेत येते तेव्हा त्या वस्तूची एकूण उर्जा बदलते, जी त्याच्या गती, वजन इत्यादींवर अवलंबून असते यांस गतिज ऊर्जा असे म्हणतात . +गतीमुळे निर्माण होणाऱ्या उर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. एखाद्या वस्तूला त्याच्या स्थायी अवस्थेतून गतीमध्ये आणण्यासाठी लागणारी ऊर्जा ही त्या वास्तूच्या गतिज उर्जे समान असते.  जेव्हा एखादी वस्तू गतिमान अवस्थेत येते त्यावेळेस त्या वस्तूस गतिज ऊर्जा प्राप्त होते आणि ही ऊर्जा वस्तूचा वेग बदलेपर्यंत सामान असते, जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो आणि  ती स्थायी अवस्थेत येते तेव्हा वस्तूवर लावलेले बल हे बलामुळे निर्माण झालेली गती समान असते. +जेव्हा एखादी अवजड वस्तू गतिमान अवस्थेत असते ,तेव्हा त्याची गतिज ऊर्जा  ही खालीलप्रमाणे काढता येते : + +E  = ½ * m  * v^ २ + +येथे m = वस्तूचे वजन(भार)आणि v  = वेग(गती) आहे. + +उर्जा ही एक स्केलर मात्रा आहे, म्हणजे ती दिशा आणि परिमाण यावर अवलंबून नाही. जेव्हा भाराचे मूल्य दुप्पट होते, तेव्हा उर्जेचे मूल्य देखील दुप्पट होते, परंतु जेव्हा वेगचे मूल्य दुप्पट होते तेव्हा उर्जेचे मूल्य एक चतुर्थांश (¼) होते. +गतिज ऊर्जेची सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे कार्य करण्याची क्षमता. गतीच्या दिशेने जेव्हा वस्तूवर शक्ती वापरली जाते. कार्य आणि ऊर्जा एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यांचे मूल्य नियंत्रित केले जाऊ शकते. + +गतीची उर्जा E = ½ * m * v^2 म्हणून व्यक्त केली जाते त्याचप्रमाणे कार्यशक्ती (F ) आणि अंतर (d )च्या आधारावर व्यक्त केले जाते: +W  = F  * d diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12757.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c282d9c938e44cf4c430f8cb0094faa3d081ce40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12757.txt @@ -0,0 +1,41 @@ +जिद्दू कृष्णमूर्ती (११ मे, इ. स. १८९५ - १७ फेब्रुवारी, इ. स. १९८६) हे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता : मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, अभिप्सा, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी सतत भर दिला आणि अशी क्रांती कोणत्याही बाह्य सत्तेद्वारा - मग ती धार्मिक, राजकीय वा सामाजिक असो - घडवून आणली जाऊ शकत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले. +पौगंडावस्थेत असतानाच तत्कालीन मद्रासमधील अड्यार इथे असलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्यालयात विख्यात गूढवादी व उच्च कोटीचे ईश्वरविद (थिऑसफिस्ट) चार्ल्स वेब्स्टर लेडबीटर यांच्याशी कृष्णमूर्तींची भेट झाली. त्यानंतर अ‍ॅनी बेझंट व लेडबीटर या सोसायटीच्या तत्कालीन नेत्यांच्या देखरेखीखाली कृष्णमूर्ती वाढले. विश्वगुरू पदासाठी कृष्णमूर्ती लायक उमेदवार आहेत, अशी या नेत्यांची खात्री होती. नवयुवक कृष्णमूर्तींनी मात्र ही संकल्पना नाकारली आणि या संकल्पनेच्या समर्थनासाठी उभारलेल्या जागतिक संस्थेचे (दी ऑर्डर ऑफ द स्टार) त्यांनी विसर्जन केले. कोणतेही राष्ट्रीयत्व, जात, धर्म वा तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी, छोट्या-मोठ्या गटांशी चर्चा करण्यात व्यतीत केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम, दी ओन्ली रेवल्युशन आणि कृष्णमूर्तीज्‌ नोटबुक यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत. जानेवारी १९८६ मध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले. त्यानंतर महिनाभरात ओहाय (कॅलिफोर्निया) येथे त्यांचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ] +कृष्णमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्‍नही त्यांचे समर्थक करीत आहेत.[ संदर्भ हवा ] +कृष्णमूर्तींचा जन्म ११ मे १८९५ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील (आताच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हा) मदनपल्ले या छोट्या नगरात तेलुगूभाषिक कुटुंबात झाला. आठवा मुलगा झाला तर कृष्णाचे नाव त्याला द्यायचे या हिंदू प्रथेनुसार कृष्णमूर्ती हे नाव ठेवण्यात आले. जिद्दू हे कुलनाम.[१] कृष्णमूर्तींचे वडील जिद्दू नारायणैय्या हे वासाहतिक ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत होते. संजीवम्मा या आपल्या आईचा कृष्णमूर्तींना लळा होता पण ते दहा वर्षांचे असताना संजीवम्मांचा मृत्यू झाला. नारायणैया-संजीवम्मा या दांपत्याला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यांपैकी पाच जणांचा बालपणातच मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९०३ मध्ये जिद्दू कुटुंब कडप्पा इथे स्थिर झाले. त्याआधीच कृष्णमूर्तींना हिवताप जडलेला होता. अनेक वर्षांपर्यंत त्यांना हिवतापाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. संवेदनशील, आजारी, स्वप्नांच्या दुनियेत असणारे हे बालक मतिमंद आहे असे सर्वांना वाटे आणि त्यामुळे शाळेत शिक्षकांचा तर घरी वडिलांचा मार कृष्णमूर्तींना नियमितपणे खावा लागे.[२] अठरा वर्षांचे असताना लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये त्यांनी १९०४ मध्ये मृत्यू पावलेली आपली बहीण व १९०५ मध्ये मृत्यू पावलेली आपली आई "दिसली" अशा परामानसी अनुभवांचे वर्णन केलेले आहे.[३] बालपणातच निसर्गाशी त्यांचे भक्कम बंध जुळले आणि हे बंध आयुष्यभर टिकले. +१९०७ मध्ये ब्रिटिशांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जिद्दू नारायणैय्या यांनी अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीत नोकरी धरली. रूढीप्रिय ब्राह्मण असण्याबरोबरच नारायणैया १८८२ पासून थिऑसॉफिस्टही होते. जानेवारी १९०९ मध्ये जिद्दू कुटुंब अड्यारला आले. थिऑसॉफिकल कुंपणाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ झोपडीत नारायणैय्या व त्यांचे पुत्र राहू लागले. सभोवतालच्या खराब परिस्थितीमुळे हे पुत्र कुपोषित बनले, त्यांना उवांचाही त्रास होऊ लागला.[ संदर्भ हवा ] +एप्रिल १९०९ मध्ये लेडबीटर व कृष्णमूर्तींची पहिली भेट झाली. लेडबीटर हे आपल्याला अतींद्रिय दृष्टी असल्याचा दावा करणारे गृहस्थ होते. अड्यार नदीच्या किनारी हे दोघेही नेहमी जात. लेडबीटरच्या म्हणण्यानुसार कृष्णमूर्तींचे प्रभामंडल (ऑरा) त्यांनी पाहिलेल्या सर्वोत्तम प्रभामंडलांपैकी एक होते आणि त्यात स्वार्थाचा लेशही नव्हता. लेडबीटरच्या मते कृष्णमूर्तींमध्ये आध्यात्मिक गुरू व उत्कृष्ट वक्ता बनण्याची पात्रता होती. थिऑसॉफीतील एका सिद्धान्तानुसार मानवजातीच्या उत्क्रांतीला दिशा देण्यासाठी एक प्रगत आध्यात्मिक शक्ती नियतकालाने पृथ्वीवर येते आणि विश्वगुरू म्हणून कार्य करते.[४] हे सामर्थ्यही कृष्णमूर्तींमध्ये लेडबीटरला दिसले. +या "शोधा"नंतर अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांनी कृष्णमूर्तींना विशेष वागणूक देण्यास आरंभ केला. अपेक्षित विश्वगुरुपदासाठी "माध्यम" म्हणून कृष्णमूर्तींच्या शिक्षणाची, संरक्षणाची आणि तयारीची जबाबदारी लेडबीटर व त्याच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी घेतली. कृष्णमूर्ती (यांना नंतर कृष्णाजी असेही म्हटले जाई) आणि त्यांचा धाकटा भाऊ नित्यानंद (नित्या) यांना खाजगी शिकवणी देण्यात आली व नंतर परदेशातील शिक्षणादरम्यान युरोपीय उच्चभ्रू समाजाशी त्यांचा परिचय करवून देण्यात आला. शाळेतील गृहपाठ पूर्ण न करू शकणारे आणि क्षमतांबद्दल व आरोग्याबद्दल अनेक अडचणी असणारे कृष्णाजी सहा महिन्यातच इंग्रजी बोलू आणि लिहू लागले. कृष्णाजींच्या मते लेडबीटरला लागलेला त्यांचा "शोध" ही त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढवला असता. +या काळात कृष्णाजी अ‍ॅनी बेझंट यांच्याकडे आई म्हणून पाहू लागले होते. कृष्णाजींच्या वडिलांनी कृष्णाजींचे कायदेशीर पालकत्व बेझंटबाईंना दिले होते. कृष्णाजींना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वडील झाकोळले गेले. इ.स. १९१२ मध्ये कायदेशीर पालकत्व रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अ‍ॅनी बेझंटला कृष्णाजी व नित्याचा कायदेशीर "ताबा" मिळाला. कुटुंब व घरापासून दूर गेलेल्या कृष्णाजी व नित्यामधील संबंध यामुळे अधिक मजबूत झाले आणि नंतरच्या काळात या दोघांनी सोबतच प्रवास केला.[ संदर्भ हवा ] +१९११ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीने आगामी विश्वगुरूच्या स्वागतास जगाला तयार करण्यासाठी ऑर्डर ऑफ द स्टार इन दी इस्ट (ओएसई) या संस्थेची स्थापना केली. कृष्णमूर्तींना मुख्याधिकारी बनविण्यात आले. विश्वगुरूच्या आगमनाच्या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही सदस्यत्व उपलब्ध होते. लवकरच सोसायटीच्या आत आणि बाहेर हिंदू वर्तुळात, भारतीय प्रसारमाध्यमांत वादविवाद सुरू झाले.[ संदर्भ हवा ] +मेरी ल्युटेन्स या कृष्णाजींच्या मैत्रिणीच्या व चरित्रकर्तीच्या म्हणण्यानुसार आपल्याला विश्वगुरू बनायचे आहे यावर एके काळी कृष्णमूर्तींचा विश्वास होता. एप्रिल १९११ मध्ये कृष्णाजी व नित्या इंग्लंडला गेले. तिकडे कृष्णमूर्तींनी आपले पहिले सार्वजनिक भाषण दिले आणि लिखाणास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या आरंभापूर्वी या बंधूंनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या. युद्धसमाप्तीनंतरही कृष्णमूर्तींची भाषणे आणि लेखन सुरू राहिले. इ.स. १९२१ मध्ये ते हेलेन नॉद या सतरावर्षीय अमेरिकन युवतीच्या प्रेमात पडले; पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत.[ संदर्भ हवा ] +१९२२ मध्ये कृष्णा व नित्या कॅलिफोर्नियाहून सिडनीला गेले. कॅलिफोर्नियात असताना क्षयरोगी नित्यानंदाच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून ओहायो खोऱ्यातील एका कुटिरात ते राहत होते. ओहायोमध्ये या बंधूंना रोझलिंड विल्यम्स या अमेरिकन युवतीची मदत मिळाली. ओहायोमधील काळात प्रथमच जिद्दू बंधू थिऑसॉफिकल सोसायटीच्या सभासदांच्या निरीक्षणाखाली नव्हते. हे ठिकाण जिद्दूंना आवडले. अखेर त्यांच्या अनुयायांनी एक विश्वस्त संस्था स्थापन करून हे कुटीर व सभोवतालची जागा विकत घेतली. मग हे स्थान कृष्णमूर्तींचे अधिकृत निवासस्थान झाले.[ संदर्भ हवा ] +ओहायोमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर १९२२ मध्ये कृष्णमूर्तींना काही आयुष्य बदलविणारे अनुभव आले. या अनुभवांना आध्यात्मिक जागृती, मानसिक परिवर्तन अशी विविध संबोधने दिलेली आहेत. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार १७ ऑगस्टला कृष्णाजींना मानेत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पुढच्या दोन दिवसांमध्ये वेदना बळावल्या, त्यांना भूक लागेनाशी झाली आणि अधूनमधून असंबद्धपणे ते बरळू लागले. ते बेशुद्ध पडल्यासारखे दिसत असले तरी नंतर त्यांनीच सांगितल्यानुसार त्यांना भोवताल दिसत होता आणि त्या अवस्थेत गूढ ऐक्याचा अनुभवही त्यांना येत होता. पुढच्या दिवशी लक्षणांची व अनुभवांची तीव्रता वाढली आणि "असीम शांती"चा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांना जवळपास रोज रात्री 'प्रक्रिया' या नावाने ओळखले जाणारे अनुभव येऊ लागले. या अनुभवांमध्ये वेदना, शारीरिक कष्ट आणि संवेदनशीलता, बालकासारख्या अवस्थेत जाणे आणि काही वेळा त्यांचे शरीर वेदनांना शरण जाणे किंवा ते स्वतःच "निघून जाणे" अशा बाबींचा समावेश होता.[ संदर्भ हवा ] +प्रक्रियेपासून वेगळे व "आशीर्वाद", "अमर्यादता", "पावित्र्य", "अनंतता" आणि सर्वाधिक वेळा "अन्यता" किंवा "अन्य" या संबोधनाने उल्लेखिले जाणारे काही अनुभव या काळात व नंतर कृष्णाजींना आले. ल्युटेन्सच्‍या म्हणण्यानुसार हा "अन्यते"चा अनुभव जवळपास आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला आणि त्यांना संरक्षित असल्याची भावना देत राहिला.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९२२ पासून या गूढ अनुभवांची अनेक स्पष्टीकरणे मांडण्याचा प्रयत्‍न केला गेलेला आहे. लेडबीटर व इतर थिऑसॉफिस्टांनी आपल्या 'माध्यमा'ला काही परामानसिक अनुभव येतील हे गृहीत धरले होते पण या अनुभवांनी तेही अचंबित झाले. नंतर कृष्णाजींनी केलेल्या चर्चांमधून या अनुभवांवर थोडासा प्रकाश पडला पण अंतिमतः शोधक दृष्टीने हाती काहीही लागले नाही. रोलंड व्हर्‌नॉन या चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया आणि लेडबीटरकडे नसलेल्या उत्तरांमुळे मोठा परिणाम घडून आला. कृष्णमूर्तींनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून काही पावले टाकली. भविष्यातील गुरू या भूमिकेसाठी ही प्रक्रिया हा आधारस्तंभ होता. +१९२५ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटी स्थापनेनंतरची पन्नास वर्षे पूर्ण करणार होती. या काळात कृष्णमूर्तींच्या मसिहासदृश व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या चर्चांना ऊत आला. थिऑसोफिकल सोसायटीत राजकारण सुरू झाले. अनेक सभासद आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याचे बोलू लागले आणि इतर अनेक त्यावर शंका घेऊ लागले. अशा घटनांमुळे खुद्द कृष्णमूर्ती मात्र मनाने सोसायटीपासून दूर गेले. +१३ नोव्हेंबर १९२५ रोजी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नित्यानंदांचे शीतज्वर व क्षयाच्या प्रादुर्भावांमुळे निधन झाले. नित्यानंद आजारग्रस्त असले तरी त्यांचा मृत्यू अनपेक्षित होता. या घटनेमुळे कृष्णाजींचा थिऑसॉफीवरील व सोसायटीच्या नेत्यांवरील विश्वास उडाला. नित्यानंदांच्या तब्येतीबद्दल कृष्णाजींना वारंवार आश्वस्त केले जात होते. आपल्या जीवितकार्यासाठी नित्यानंदाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू होणार नाही असे अ‍ॅनीबाईंसह कृष्णाजींना वाटत होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या बातमीने कृष्णमूर्ती जवळपास कोसळले. नित्यानंदांच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी मात्र ते "अतिशय शांत, तेजस्वी आणि सर्व भावनांमधून मुक्त" झाल्यासारखे वाटले. +नित्यानंदांच्या मृत्यूमुळे "विश्वगुरूचे आगमन" वगैरे चर्चा बंद झाल्या.[ संदर्भ हवा ] +३ ऑगस्ट १९२९ रोजी कृष्णमूर्तींनी ऑर्डर ऑफ दी स्टारचे विसर्जन केले. मागील दोन वर्षांदरम्यान केलेल्या गंभीर विचारमंथनानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच त्यांनी नमूद केले की, +सत्य ही मार्गरहित भूमी आहे आणि तुम्ही कोणत्याही मार्गाने, कोणत्याही धर्माने, कोणत्याही पंथाने त्याच्या जवळ जाऊ शकत नाही ह्या म्हणण्यावर मी ठाम आहे. हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्याच्याशी मी विनाशर्त पूर्णपणे बांधिल आहे. सत्य अमर्याद, अशर्त व कोणत्याही मार्गाने मिळण्यासारखे नसल्याने संघटित केले जाऊ शकत नाही; लोकांना दिशा देण्यासाठी किंवा विशिष्ट मार्गावर चालविण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणतीही संस्था बनविली जाऊ नये. ... हे महान कृत्य नाही, कारण मला अनुयायी नको आहेत आणि खरेच नको आहेत. एखाद्याचा अनुनय सुरू झाला की सत्याचा अनुनय समाप्त होतो. मी म्हणतो त्याकडे तुम्ही लक्ष देता की नाही याचीही मला चिंता नाही. जगात मला एक गोष्ट करावयाची आहे आणि अढळ अवधानाने मी ती करणार आहे. मी एकाच आवश्यक गोष्टीचा विचार करतो : मानवास मुक्त करणे. मी मानवाला सर्व पिंजऱ्यापासून, सर्व भयांपासून मुक्त करण्याची अभिलाषा धरतो; धर्म किंवा पंथ स्थापण्याची, नवे सिद्धान्त किंवा नवे तत्त्वज्ञान मांडण्याची नाही.[ संदर्भ हवा ]विसर्जनानंतर अनेक विख्यात थिऑसॉफिस्ट्स, अगदी लेडबीटरही कृष्णमूर्तींच्या विरोधात गेले. आपण विश्वगुरू आहोत याचा कृष्णमूर्तींनी साफ इन्कार केल्याचा पुरावा उपलब्ध नाही पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर ही बाब असंबद्ध आहे असे म्हटले किंवा त्यांच्याच शब्दांमध्ये "जाणूनबुजून संदिग्ध" उत्तरे दिली. विसर्जनानंतर लवकरच त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटी, तिचे उपदेश किंवा प्रथा-पद्धती यांच्यापासून फारकत घेतली. +आपल्या उपदेशाला कृष्णमूर्तींनी कधीही माझा उपदेश म्हटले नाही. ते नेहमी उपदेशाबद्दल दक्ष असत, उपदेशकाबद्दल नाही. शिक्षकाला महत्त्व नव्हते आणि सर्व प्रकारच्या सत्तांचा, विशेषतः मानसिक सत्तांचा त्याग त्यांना अभिप्रेत होता : +कोणत्याही प्रकारची सत्ता, विशेषतः चिंतन व आकलनाच्या क्षेत्रातील सत्ता ही सर्वाधिक विनाशकारी, वाईट गोष्ट आहे. नेते अनुयायांचा नाश करतात व अनुयायी नेत्यांचा नाश करतात. तुम्हाला स्वतःच स्वतःचा शिक्षक व विद्यार्थी बनावे लागते. माणसाने मूल्यवान, आवश्यक म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही सवाल करावयास हवेत. सोसायटीशी फारकतीनंतर संबंधित सर्व पदांचा कृष्णमूर्तींनी त्याग केला, दान म्हणून मिळालेल्या वस्तू व मालमत्ता ज्याच्या त्याला परत केल्या. उरलेले आयुष्य त्यांनी जगभरातील लोकांशी विश्वास, सत्य, दुःख, स्वातंत्र्य, मृत्यू यांच्या स्वरूपाबाबत व अध्यात्मसंपन्न आयुष्याबाबत चर्चा करण्यात व्यतीत केले. अनुयायी किंवा पूजकांचा त्यांनी स्वीकार केला नाही. गुरू आणि शिष्य या नात्यात अवलंबित्व व शोषण येते असे त्यांचे मत होते. आपल्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांकडून भेटवस्तू व आर्थिक मदतीचा त्यांनी स्वीकार केला आणि व्याख्यानमाला, लेखन या गोष्टी पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवल्या. त्यांनी लोकांना सतत स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त केले आणि विवक्षित विषयांबाबत चर्चेसाठी लोकांना आमंत्रित केले.[ संदर्भ हवा ] +कृष्णाजींचे मध्यायुष्य व्याख्यानदौऱ्यांमध्ये आणि प्रकाशनामध्ये गेले. ऑर्डर ऑफ द स्टारमधील एक मित्र आणि सहकारी असलेल्या देसिकाचार्य राजगोपाल (डी. राजगोपाल) याच्यासोबत त्यांनी स्टार पब्लिशिंग ट्रस्ट (एसपीटी) ही प्रकाशनसंस्था स्थापन केली. ओहायमध्ये आर्य विहार नावाच्या भवनात या काळी कृष्णमूर्ती, राजगोपाल आणि १९२७ मध्ये राजगोपालशी विवाहबद्ध झालेली रोझलिंड विल्यम्स हे राहत होते. 'एसपीटी'ची व्यावसायिक व संस्थात्मक बाजू डी. राजगोपाल सांभाळीत. कृष्णाजींचा वेळ भाषणे व ध्यान यांमध्ये जाई. राजगोपालचे वैवाहिक आयुष्य सुखमय नव्हते. १९३१ मध्ये राधा नावाच्या मुलीच्या जन्मानंतर राजगोपाल व रोझलिंड भौतिकदृष्ट्या विभक्त झाले. आर्य विहाराच्या सापेक्ष एकांतात कृष्णमूर्ती व रोझलिंड यांच्या दरम्यान असलेल्या निकट मैत्रीचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले. इ.स. १९९१ पर्यंत या संबंधांची जाहीर वाच्यता झाली नाही. +१९३० च्या दशकात यूरोप, लॅटिन अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचे दौरे कृष्णमूर्तींनी केले. १९३८ मध्ये हक्स्ले घराण्यातील आल्डस हक्स्ले या प्रसिद्ध लेखकाशी त्यांचा परिचय झाला. या दोघांमधील मैत्री अनेक वर्षे टिकली. युरोपात तेव्हा येऊ घातलेल्या संकटाबाबत दोघांनाही चिंता होती. राष्ट्रवादाच्या अपायकारक परिणामामुळे हे संकट उभे राहिले, असे या दोघांचेही मत होते. इ.स. १९४०-१९४४ या काळात कृष्णमूर्तींनी सार्वजनिक वक्तव्ये केली नाहीत. आर्य विहारात या काळात त्यांनी काम केले. बव्हंशी स्वयंपूर्ण असलेल्या आर्य विहाराने या काळात शिल्लक माल युरोपातील संकटग्रस्तांसाठी दिला. +मे १९४४ मध्ये ओहायो येथे भाषणमाला सुरू करून कृष्णमूर्तींनी सार्वजनिक मौन सोडले. 'एसपीटी'ची जागा घेतलेल्या कृष्णमूर्ती राइटिंग्ज इंकॉर्पोरेशनने (केडब्ल्यूआयएनसी) ही भाषणे व इतर साहित्य प्रकाशित केले. 'केडब्ल्यूआयएनसी'चे एकमेव उद्दिष्ट कृष्णमूर्तींच्या उपदेशाचा प्रसार करणे हे होते. भारतातील काही सहकाऱ्याच्या संपर्कात कृष्णमूर्ती होतेच. १९४७ च्या शिशिरात ते भारतात आले. अनेक तरुण बुद्धिवाद्यांना त्यांनी आकर्षित केले. या दौऱ्यातच पुपुल (जयकर) आणि नंदिनी या मेहता भगिनींचा कृष्णाजींशी संपर्क आला आणि त्या कृष्णमूर्तींच्या विश्वासू सहकारी बनल्या. ऊटकमंड इथे असताना कृष्णमूर्तींना पुन्हा 'प्रक्रिये'चा अनुभव आला तेव्हा मेहता भगिनी तिथे हजर होत्या. +या दौऱ्यात कृष्णमूर्तींना भेटावयास आलेल्या लोकांमध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा समावेश होता. भेटींदरम्यान कृष्णमूर्तींनी विस्तारपूर्वक आपला उपदेश नेहरूंला दिला. एका भेटीत कृष्णमूर्ती म्हणाले होते : "स्वचे आकलन संबंधांमधूनच होते. ... स्व ज्याच्यात उघड होतो असा आरसा म्हणजे संबंध. आत्मज्ञानाशिवाय सम्यक विचार आणि कृतीसाठी अधिष्ठानच नाही." यावर नेहरूंनी "सुरुवात कशी करावी?" असा प्रश्न केला होता. यावर कृष्णमूर्तींनी "जिथे आहात तिथून सुरुवात करा. मनाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्दसमूह, प्रत्येक परिच्छेद वाचा, कारण मन विचारांच्या माध्यमातून कार्य करते." +जगभरात सार्वजनिक भाषणे, गटचर्चा हे कृष्णमूर्तींचे नेहमीचे कार्यक्रम उत्तरायुष्यातही सुरू राहिले. १९६० च्या दशकाच्या प्रारंभी डेव्हिड बॉम या भौतिकविद्वानाशी कृष्णमूर्तींचा परिचय झाला. भौतिक विश्वाचे सार, मनुष्यजातीची मानसिक व सामाजिक अवस्था याबाबत बॉमच्या तात्त्विक व शास्त्रीय मतांना जुळणारी स्थळे कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानामध्ये होती. हे दोघे लवकरच घनिष्ट मित्र बनले. वैयक्तिक संवाद, गटचर्चा या माध्यमांमधून विचारांचे आदानप्रदान या दोघांमध्ये सुमारे दोन दशके सुरू राहिले. ह्या चर्चा पुस्तकरूपांत प्रसिद्ध झाल्याने कृष्णमूर्तींच्या विचारांचा शास्त्रीय वर्तुळात शिरकाव झाला. कृष्णमूर्तींचे तत्त्वज्ञान धार्मिक अभ्यास, शिक्षण, मानसशास्त्र, भौतिकी, चेतनेचा अभ्यास अशा विविध विषयांवरील असले तरी विद्यापिठीय वर्तुळात त्यांची आजवर चर्चा झाली नव्हती. फ्रिजॉफ काप्रा, जॉर्ज सुदर्शन हे भौतिकविद्, जीवशास्त्रज्ञ रुपर्ट शेल्ड्रेक, मानसशास्त्रज्ञ डेव्हिड शेनबर्ट यांच्यासोबत अनेक मानसोपचारतज्ज्ञांशी कृष्णमूर्तींनी चर्चा केल्या. नंतरच्या काळात कृष्णमूर्ती-बॉम यांच्या मैत्रीत कटू प्रसंग आले आणि आधीसारखी घनिष्ट नसली तरी या दोघांमधील मैत्री कृष्णमूर्तींच्या निधनापर्यंत टिकून राहिली. +अनेक विषयांमध्ये कृष्णमूर्तींच्या प्रतिभेने विहार केला असला तरी त्यांची मूलभूत शिकवण टिकून राहिली. १९२९ मध्ये ज्या गोष्टींशी असलेली बांधिलकी त्यांनी बोलून दाखविली होती, त्याबद्दल १९८० च्या दशकात कोअर ऑफ द टीचिंग या लिखित वक्तव्यात ते पुन्हा 'बोलले' : +"'सत्य ही मार्गरहित भूमी आहे.' कोणत्याही संस्थेतून, विश्वासातून, तत्त्वातून, यागातून, तात्त्विक ज्ञानातून किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने माणूस तिथे पोहचू शकत नाही. बौद्धिक विश्लेषण आणि अंतर्मुखीय विच्छेदनातून नव्हे तर संबंधांच्या आरशातून, स्वतःच्या मनाच्या विषयघटकांच्या आकलनातून, निरीक्षणातून त्याला ते शोधावे लागेल. सुरक्षिततेच्या भावनेपोटी मानवाने स्वतःमध्ये धार्मिक, राजकीय, वैयक्तिक प्रतिमा उभ्या केल्या आहेत. त्या प्रतिमा चिन्हे, आदर्श, श्रद्धा या माध्यमांतून आविष्कृत होतात. यांच्या ओझ्याचा माणसाच्या विचारांवर, संबंधांवर व दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतो. प्रत्येक संबंधात माणसाला माणसापासून वेगळ्या करीत असल्याने त्या [प्रतिमा] आपल्या समस्यांचे मूळ आहेत." १९७० च्या दशकात अनेक वेळा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कृष्णमूर्तींची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ व काही वेळा गंभीर चर्चा झाल्या असल्या तरी कृष्णमूर्तींचा भारतीय राजकारणावरील प्रभाव अजून अज्ञातच आहे. +दरम्यानच्या काळात राजगोपाल व कृष्णमूर्तीं यांच्यामधील संबंध न्यायालयीन लढाईपर्यंत ताणले गेले होते. १९७१ मध्ये सुरू झालेले प्रताधिकारासंबंधीच्या आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण अनेक वर्षे चालले. कृष्णमूर्तींच्या आयुष्यकाळातच राजगोपालांकडे असलेली कृष्णमूर्तींची पत्रे, हस्तलिखिते, दानस्वरूपात मिळालेली मालमत्ता, देणग्यांचे पैसे वगैरे बरीचशी सामग्री परत करण्यात आली. १९८६ मध्ये कृष्णमूर्तींच्या मृत्यूनंतर प्रतिस्पर्धी पक्षांनी हा प्रश्न निकालात काढला. +१९८४ व १९८५ मध्ये न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणासाठी कृष्णमूर्तींना आमंत्रित करण्यात आले. नोव्हेंबर १९८५ मध्ये ते भारतात आले. जानेवारी १९८६ पर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी "निरोपाची" भाषणे दिली. कृष्णमूर्तींना नेहमी विचारण्यात आलेल्या प्रश्नांसोबतच यावेळी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा मानववंशावर काय परिणाम होईल याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. मृत्यूला मी आमंत्रित करू इच्छित नाही असे त्यांनी मित्रांना सांगितले होते पण शरीर किती काळ टिकेल (त्यांचे वजन खूप कमी झाले होते) याबाबत ते साशंक होते. बोलणे बंद झाल्यावर जगण्यास उद्देश उरणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. चार जानेवारी १९८६ रोजी मद्रासमध्ये त्यांनी दिलेले भाषण अखेरचे ठरले. +आपल्या वारशाबाबत कृष्णमूर्ती सजग होते. आपल्या शिकवणीचा अर्थबोधक कुणीही बनू नये अशी त्यांची इच्छा होती. मृत्यूपश्चात आपल्या सहकाऱ्यांनी कृष्णमूर्तींचे प्रवक्ते किंवा वारसदार असल्यासारखे वागू नये असे त्यांनी कित्येकदा बजावून ठेवले होते. +मृत्यूच्या काही दिवस आधी केलेल्या वक्तव्यात त्यांनी आपल्याला काय झाले होते ते कुणालाही समजलेले नाही आणि आपली शिकवणही कुणाला कळालेली नाही असे म्हटले होते. आपल्या आयुष्यकाळात कार्यरत असलेली अफाट ऊर्जा आपल्यासोबत जाईल असेही त्यांनी म्हटले होते. "...शिकवण जगल्यास" लोक त्या ऊर्जेकडे जाऊ शकतील आणि आकलन करवून घेऊ शकतील असा आशावादही त्यांनी मांडला होता. चर्चांदरम्यान कृष्णमूर्तींनी आपल्या भूमिकेची तुलना टॉमस एडिसन व कोलंबस यांच्याशी केली होती. नव्या जगाच्या शोधासाठी कोलंबसाला कष्टमय प्रवास करावा लागला, त्याच जगात आज जेटने सहज जाता येते असे कृष्णमूर्ती म्हणाले होते. याचा अर्थ काही प्रमाणात कृष्णमूर्ती "खास" असले तरी त्यांच्या आकलनाच्या स्तरापर्यंत पोहचण्यासाठी इतरांना खास असण्याची गरज नाही असा लावता येतो. +स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी जे.कृष्णमूर्तींचे निधन झाले. +दैनंदिन आयुष्यात विचारांच्या समुचित स्थानास कृष्णमूर्तींनी महत्त्व दिले. भूतकाळातील ज्ञानाचे शिलीभूत प्रक्षेपण म्हणून विचारांचा असलेला धोकाही त्यांनी दाखवून दिला. कृष्णमूर्तींच्या मते, अशा क्रियेने आपण राहत असलेल्या जगाबाबतचे आपले बोधन, समग्र आकलन आणि विशेषतः जगाला व्याख्यित करणारे संबंधांचे आकलन विकृत होते. ज्ञानाकडे त्यांनी मनाचे आवश्यक पण यांत्रिक कार्य म्हणून पाहिले. नोंद घेण्याच्या मनाच्या क्षमतेमुळे अडथळेही उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, दुखावणारे शब्द क्रियेला प्रभावित करणाऱ्या स्मृती ठरू शकतात. म्हणून ज्ञान संबंधांमध्ये भेद आणून विनाशक ठरू शकते. +सॅन दिएगो येथे १९७० मध्ये दिलेल्या वक्तव्यात कृष्णमूर्ती म्हणतात : +"भय कशाशी तरी संबंधित असते; ते स्वतःहून असत नाही. ... काल मला वेदना झाल्या, मला त्या उद्या नको आहेत. कालच्या वेदनांच्या स्मृतीचा समावेश असणारा विचार उद्या वेदना असण्याचे भय प्रक्षेपित करतो. म्हणून विचार भय आणतात. विचार भयाला जन्म देतात; विचार आनंदाचीही लागवड करतात. भय समजण्यासाठी आनंद समजणे आवश्यक आहे. ... भय आणि आनंद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत." +ध्यानाकडे कृष्णमूर्तींनी महान कला म्हणून पाहिले. तंत्राशिवाय सराव करून ही कला शिकावी असे त्यांचे मत होते. खरे ध्यान म्हणजे "विचारांचा अंत" जो "काळापलीकडे...वेगळ्या मितीत" घेऊन जातो असे कृष्णमूर्तींचे मत होते. "ज्ञात गोष्टी काढून टाकून मन रिकामे करणे" म्हणजे ध्यान असेही त्यांनी म्हटलेले आहे. +कृष्णमूर्तींनी जगभर अनेक शाळा काढल्या. शैक्षणिक लक्ष्ये म्हणून त्यांनी पुढील बाबी सांगितल्या होत्या : +१९२८ मध्ये कृष्णमूर्ती व अ‍ॅनी बेझंट यांनी स्थापन केलेले कृष्णमूर्ती फाऊंडेशन अनेक शाळा चालविते. १९३४ साली वाराणसीत स्थापन झालेले राजघाट बेझंट स्कूल हे आरंभीच्या शाळांपैकी एक आहे. +कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्ऱ्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. स्वकेंद्रित क्रिया बाह्य दिशेने राष्ट्रवाद व धार्मिक असहिष्णुता म्हणून आविष्कृत होतात, विभाजित जग निर्माण करतात, अशा जगात विश्वासापोटी आपण एखाद्याला मारण्यास तयार होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1280.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e46c6722b98ca936476a29782ddef623a0369f06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1280.txt @@ -0,0 +1,18 @@ +गाटेसखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे खानिवळी मार्गाने गेल्यावर गाटेसखुर्द रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ६.९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०२ कुटुंबे राहतात. एकूण ८८१ लोकसंख्येपैकी ४६० पुरुष तर ४२१ महिला आहेत. गावाची साक्षरता ८६.८२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.६८ आहे तर स्त्री साक्षरता ८०.४७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.४४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +सावरखांड, विजापूर, कोणे, मालोंदा, गाटेसबुद्रुक, चिखले, गोळेघर, बावळी, तिळगाव, देवगाव, झाडखैरे ही जवळपासची गावे आहेत.गाटेसबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गाटेसबुद्रुक आणि गाटेसखुर्द ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12811.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ee3c52f70197d477b9f6ac3162ef4091fa97a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12811.txt @@ -0,0 +1 @@ +जिब्राल्टर क्रिकेट बोर्ड ही जिब्राल्टरमधील क्रिकेट खेळाची अधिकृत राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12823.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e91c16d5bcfab856ba73c4474fdcc303656e31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12823.txt @@ -0,0 +1,9 @@ + +जिम कॉर्बेट (इ.स. १८७५-इ.स. १९५५) हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली. +एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म जुलै २५, इ.स. १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले. +जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली. +मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली. +जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून अभायारण्ये घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले. +भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय हजर होती. ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले. +जिम कॉर्बेट यांचा मृत्यू एप्रिल १९, इ.स. १९५५ला केन्या मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett's Tiger) देण्यात आले + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12843.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7bc686dde38e750fb064b87b3ee488d8a6bb0c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12843.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स जिम चार्ल्स लेकर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२२ - एप्रिल २३, इ.स. १९८६) हा  इंग्लंडकडून ४६ कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +लेकरचा सामना म्हणून प्रसिद्ध झालेल्या कसोटी सामन्यात लेकरने  ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ बळी घेतले + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12849.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5cd2fd9a6b2c4ca1ed4b4ebad45bdd528282ae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12849.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै ११, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1285.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03868028d033d1160cbca771ce1c83126e6fe1c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1285.txt @@ -0,0 +1 @@ +गदग हे कर्नाटकच्या गदग शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक गदग-होटगी रेल्वेमार्ग आणि हुबळी-गुंटकल रेल्वेमार्गांवरील जंक्शन आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12864.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc9c3b603363078dd288ef6d0d56c975ab3b3fa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12864.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेम्स डग्लस शेहान जिमी नीशॅम हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12869.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12869.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12875.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce9ad577d4c7a8874bb036d6db20c768ffaec08c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12875.txt @@ -0,0 +1,3 @@ +जसजीत सिंग गिल उर्फ जिमी शेरगिल ( ३ डिसेंबर १९७०) हा एक भारतीय अभिनेता आहे. १९९६ सालच्या गुलजार दिग्दर्शित माचिस चित्रपटामधून जिमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून जिमीने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायक व सह-नायकाच्या भूमिका केल्या आहेत. मोहब्बतें, मेरे यार कि शादी है, हम तुम, लगे रहो मुन्नाभाई, अ वेन्सडे, स्पेशल २६, बुलेट राजा इत्यादी काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. +या शिवाय शेरगिलने अनेक पंजाबी चित्रपट आणि युअर ऑनर सारख्या वेबसिरीझमध्येही अभिनय केला आहे. +हा पंजाबी कवयित्री अमृता शेरगिल यांचा नातू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12887.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..266054dcb0a85bb8e1666af8fbb13d771cdc5816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12887.txt @@ -0,0 +1,2 @@ +च्यांग झमिन (मराठी लेखनभेद: च्यांग झ-मिन, ज्यांग झेमिन, जियांग झेमिन ; चिनी: 江泽民 ; फीनयीन: Jiang Zemin ; ) (ऑगस्ट १७, इ.स. १९२६; यांग्चौ, च्यांग्सू - नोव्हेंबर ३०, इ.स. २०२२) हा चिनी साम्यवादी पक्षातील "तिसऱ्या पिढीतला" आघाडीचा राजकारणी होता. तो इ.स. १९९३ ते इ.स. २००३ या कालखंडात चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी इ.स. १९८९ ते इ.स. २००२ या काळात तो चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12888.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b1292d8df150612b3d8e6cebb36bf1b87beaac4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12888.txt @@ -0,0 +1 @@ +ज्याम्पाओलो पाझ्झिनी (२ ऑगस्ट, १९८४ - ) हा  इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याला इल पाझ्झो (येडा माणूस) असे टोपणनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12897.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43f763bbe10f6d7c2aed234a845d659de130e9cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12897.txt @@ -0,0 +1,2 @@ +नफीसा खान उर्फ जिया खान (फेब्रुवारी २०, इ.स. १९८८ - जून ३, इ.स. २०१३) ही एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री होती. तिने २००७ साली निःशब्द ह्या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००८ सालच्या गजनीमध्ये देखील तिने काम केले होते. +३ जून २०१३ रोजी नफीसाने आपल्या मुंबई येथील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12906.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d4065eae78195834ef952afc5f96a61824ad19f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12906.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप निकोलस तिसरा (इ.स. १२१०/इ.स. १२२०:रोम, इटली - ऑगस्ट २२, इ.स. १२८०:व्हितेर्बो, इटली) हा नोव्हेंबर २५, इ.स. १२७७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव जियोव्हानी गेटानो ऑर्सिनी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12921.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12921.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12922.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12922.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12945.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ee2743a00071ac35e5d0a53e959a1ceeec5a89d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12945.txt @@ -0,0 +1 @@ +जिरेटोप हे मध्यकालीन शिरस्त्राण होते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12951.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e3201907977ab58e67bf95642b999450d400a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12951.txt @@ -0,0 +1 @@ +जिल एलिझाबेथ क्रुविस (५ डिसेंबर, १९४३:केंट, इंग्लंड - ३० डिसेंबर, १९९०:वूस्टरशायर, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९७६ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12973.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7017a0671eee93ae3560e5fd0b9868ab685c1a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12973.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिलियन नोएल हेनेसी (२५ नोव्हेंबर, १९६८:एडमंटन, आल्बर्टा, कॅनडा - ) ही एक कॅनेडियन अभिनेत्री आणि गायिका आहे. अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका लॉ अँड ऑर्डरमधील तिच्या भूमिकांसाठी ती सर्वात जास्त ओळखली जाते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12979.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5de0f42e2f920638b84e070f31b68636f598c3bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12979.txt @@ -0,0 +1,2 @@ +ईशान्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ तथा जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ (आहसंवि: GCC, आप्रविको: KGCC, एफ.ए.ए. स्थळसूचक: GCC) हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने वायोमिंग राज्यातील जिलेट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस पाच मैलांवर कॅम्पबेल काउंटीमध्ये आहे. +की लाइम एर या विमानतळावरून भाड्याने उड्डाणे पुरवते तर युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12983.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d307868d3d2b5a91342b662dedddea618887207 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_12983.txt @@ -0,0 +1,40 @@ +हा जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. + +कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो. +कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा असुन त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे. +भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत. +जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी सरस्वती(गुप्त नदी) आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते. +राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत +कोल्हापूरच्या गादीचा इतिहास - इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम(ताराबाईने राजारामाच्या नंतर संभाजीपुत्र शाहू महाराज व ताराबाई यांच्या सत्ता संघर्षाची परिणती म्हणून ही गादी निर्माण झाली ) यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली. +कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जात +मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी आहे. +कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई,सांगली,ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी सरस्वती(गुप्त नदी) आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. +कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभ्रुत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी सरस्वती(गुप्त नदी) आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते. +कोल्हापूरच्या गादीचा इतिहास - इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम(ताराबाईने राजारामाच्या नंतर संभाजीपुत्र शाहू महाराज व ताराबाई यांच्या सत्ता संघर्षाची परिणती म्हणून ही गादी निर्माण झाली ) यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली. +करवीर गादीची स्थापना करणाऱ्या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्याचे केंद्र करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसऱ्या पत्‍नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता. १७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली. +१७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, त्याचे अस्तित्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते. +कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व १० विधानसभा मतदारसंघ आहेत. +लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर, हातकणंगले. +विधानसभा मतदारसंघ : चंदगड,राधानगरी, कागल,कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ. +तसेच ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३४ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. +कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्मिम घाटातील भागांत थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळतो, एप्रिल आणि मे महिन्यांत वळीवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी ५००० मि.मी. पाऊस असतो. त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो. +उद्योग,उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी व संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे. सहकार व उद्योगधंदे - कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. सहकारी चळवळ भारतात व महाराष्ट्रात रुजण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात (१९१२-१३) कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता. तसेच सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती. भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था (सहकारी बँका, पतसंस्था, दूध सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, शेतकी सहकारी संस्था... इ.) कार्यरत आहेत. +जिल्ह्यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी, यड्राव, हातकणंगले शिरोळ, शिरोली, हलकर्णी , गडहिंग्लज वअलीकडेच स्थापण झालेली कागल पंचतारांकितऔद्योगिक वसाहत इत्यादी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वांत मोठी वसाहत आहे. जिल्ह्यातील इचलकरंजी या गावाला महाराष्ट्राचे मॅंचेंस्टर म्हटले जाते. येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे. दी डेक्कन को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल (१९६२) व कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी संस्था (१९६२) या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सूत गिरण्या इचलकरंजी येथे सुरू करण्यात आल्या. (काही पुस्तकांत या गिरण्या देशांतील पहिल्या सूत गिरण्या असल्याचा उल्लेख आढळतो.) +जिल्ह्यातील अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये, फाऊंड्रीजमध्ये ऑईल इंजिन्स, शेतीची अवजारे, विविध यंत्रांचे सुटे भाग, तांब्याची व ॲल्युमिनियमची तार इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. येथील यंत्रांची, सुट्या भागांची फिलिपाईन्स, सिरिया, इराण, घाना, इजिप्त या देशांमध्ये निर्यात केली जाते. +कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकुळ या नावाने ओळखली जाते. या संस्थेच्या गोकुळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअऱ्या) या संघाच्या सभासद आहेत. जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात. +पूर्वीपासूनच्या ऊसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे. येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे. येथील साखरही प्रसिद्ध असून पूर्वीपासून साखरेची निर्यात केली जाते. +जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. +कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणाऱ्या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे. +येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोनार समाजासह मराठा, ब्राह्मण, जैन व मुस्लिम कारागीरही या उद्योगात व्यस्त आहेत. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. +जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिड्यांपासून टॅनिन (औषधी अर्क) बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू करण्यात आला आहे.कोल्हापूरच्या गादीचा इतिहास - इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम(ताराबाईने राजारामाच्या नंतर संभाजीपुत्र शाहू महाराज व ताराबाई यांच्या सत्ता संघर्षाची परिणती म्हणून ही गादी निर्माण झाली ) यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली. +जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. +पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यतः ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात. +तांदूळ हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत ते मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. ऊस हेही जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. त्याचप्रमाणे कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांत तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दर हेक्टरी खतांचा सर्वांत अधिक वापर करणारा हा जिल्हा आहे. +सहकारी तत्त्वावर ऊस शेती ही पद्धत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० वर्षांपासून रूढ आहे. या पद्धतीस ऊसाची फड पद्धत असे म्हणतात. कोणताही लिखित कायदा, नियमावली, लेखी करार या गोष्टी नसतानाही केवळ शेतकऱ्याच्या परस्पर सहकार्याच्या भावनेमुळे ही पद्धत अखंडपणे चालू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही सहकारी शेती पद्धत आजही अस्तित्वात आहे. +कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे. कृषी मालाची विक्री, कृषीविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय. +जिह्यातील नरसोबाची वाडी उर्फ नृसिंहवाडी हे नृसिंह सरस्वतींचे मंदिर असलेले गाव प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. त्याचप्रमाणे वाडीरत्‍नागिरीच्या डोंगरावरील जोतीबा मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर हे शिलाहार शैलीतील स्थापत्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवमंदिर आहे. तसेच महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.तसेच कागल येथील गैबीपिरसाहेब दर्गा हे देखील प्रमुख आकर्षण आहे +सहकारी चळवळीच्या बाबतीत कोल्हापूर महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सहकारी चळवळीमुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात क्रांतिकारी विकास झाला. जिल्ह्यात सुमारे ९६२४ सहकारी संस्था आहेत. जवळजवळ ३१.२१ लाख लोक त्यांचे सदस्य आहेत. सर्व संस्थांकडे मिळून एकंदर ३६४.२६ कोटी रुपयांचे भांडवल आहे. यातील २५.९५ कोटी सरकारी तर ३३८.३२ कोटी प्रत्यक्ष संस्थांचे आहेत. +विविध सहकारी संस्थांपैकी सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध उद्योग, सहकारी कापड गिरण्या आणि सहकारी पतसंस्था या मोठे काम करताना दिसतात. +कोल्हापूर जिल्ह्यातील ’कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ व काही नागरी सहकारी बँकांची संचालक मंडळे गैरकारभारामुळे बरखास्त झाली आहेत. +जिल्हा बँकेचे २८ जणांचे संचालक मंडळ बरखास्त झाले असून तीन मृत वगळता २५ संचालकांवर कारवाई होणार आहे. या संचालकांपैकी आमदार हसन मुश्रीफ हे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातही आहेत. बरखास्त संचालक मंडळात असलेल्या दिग्गजांची साखर कारखाना, बँका, सूतगिरण्यांसह विविध सहकारी संस्थांमधील पदे धोक्यात आली आहेत.[१] +पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यातील १९२ गावे प्रस्तावित केली आहेत. अनेक लोकप्रतिनिधी यावर आक्षेप घेत आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13009.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86e78573ecf5a8e897bd50aeedc84ad8856a40a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13009.txt @@ -0,0 +1,9 @@ +जरा आणि जिवंतिका या भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन पुरातन देवता आहेत. या सप्त मातृकांपैकी आहेत, असेही मानले जाते. +काही ठिकाणी जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत असाही उल्लेख आहे. जरा-जिवंतिकांविषयी माहिती स्कंद पुराणात आहे. +जरा-जिवंतिका देवी : जरा म्हणजे म्हातारपण, आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणाऱ्या देवता! अपत्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून हिंदुधर्मीय यांची आराधना करतात. +जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि | +रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते || +अर्थ- हे वृद्ध, बालयुक्त , आनंददायिनी , बालकांचे रक्षण करणारी , महाशक्तिरूपिणी आणि जिच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या आहेत अशा जीवन्तिका देवी तुला नामाकार असो. +श्रावणामध्ये मराठी स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. त्यासाठी बाजारात मिळणारा एक जिवतीचा कागद विकत आणतात. एके काळी 'नागोबा-नरसोबा दोन पैसे' असे म्हणत हा कागद विकणारी मुले रस्त्याने फिरत असत. +कागदावर हिरण्यकश्यपू. नरसिंह, पोराबाळांना खेळवणाऱ्या दोन ठसठशीत जिवत्या, आणि बुध-बृहस्पती असतात. हा चित्रे ज्यांनी कोणी काढली असतील, त्यांची मात्र कमाल आहे. हळद-कुंकू वाहण्याच्या जागा ठशठशीत काढलेली ही चित्रे शतकानुशतके स्त्रियांना प्रपंचात ओढत राहिली.. +कापूस आणि ओल्या कुंकवाची बोटे, लाल-तांबड्या देठांचानी पांढऱ्याशुभ्र कापूसफुलांचा हार या जिवत्यांना घालायचा, पुठ्ठय़ाला चिकटवलेला हा कागद पुजायचा. लेकरेबाळे सुखी राहतात, प्रपंचात काहीही उणे राहात नाही, धान्यधुन्य भरलेले राहते. उगीच नाही, इतक्यासाठी बायका हे व्रत करत असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13016.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54d9920b1fd2f2567864e521684cafda95a224ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13016.txt @@ -0,0 +1,6 @@ +जीवशास्त्र (जीव - प्राणी , शास्त्र - वैज्ञानिक अभ्यास) या ही विज्ञान विषयाची एक शाखा आहे.यात प्राणी, कीटक,पशू ,पक्षी यांचा अभ्यास केला जातो. +निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. +यात अगदि सुक्श्म जिवापासुन ते मोठ़या जिवांचा अभ्यास केला जातो. +जैविक आणि जैविक समुदाय बऱ्याच वेळा नियमितपणे भौगोलिक ग्रॅंडियन्ट्ससह अक्षांश, उन्नयन, अलगाव आणि निवासस्थान क्षेत्रानुसार बदलतात. +फायटोग्जोग्राफी म्हणजे जीवशास्त्रातील शाखा ज्या वनस्पतींचे वितरण अभ्यास करते. प्राणीसंग्रहालय हे प्राणी आहेत जनावरांचे वितरण अभ्यास. +जीवशास्त्र या विषयात पृथ्वीवरील सर्व सजीवांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13024.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bad040d0a9a531995c6d739b184d70b996758cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13024.txt @@ -0,0 +1,20 @@ +जिवा पांडु गावित हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सुरगाणा व कळवण येथून ७ वेळा आमदारपदावर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष नेमण्यात आले. गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत, व महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेतील एकमेव डाव्या गटातील सदस्य आहेत. +मुळचे सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील रहीवासी असलेले माजी आमदार जिवा पांडु गावित हे महाराष्ट्रातील पेठ , सुरगाणा नंतर सुरगाणा,कळवण विधानसभा मतदारसंघातून सात वेळा निवडून आले होते +१९७८ : पहिल्यांदा आमदार +१९८०: दुसऱ्यांदा आमदार +१९८५: तिसऱ्यांदा आमदार +१९९०: चौथ्यांदा आमदार +१९९५ : पहिल्यांदा पराभव ( हरीचंद्र चव्हाण अपक्ष निवडून आले) +१९९९ : पाचव्यांदा आमदार +२००४ : सहाव्यांदा आमदार +२००९ : दुसऱ्यांदा पराभव ( ए टी पवार निवडून आले) +२०१४ : सातव्यांदा आमदार ( विधानसभा हंगामी अध्यक्ष झाले) +२०१९ : तिसऱ्यांदा पराभव(नितिन पवार निवडुन आले) +शेतकऱ्यांचे मुकरदम ते कर्तृत्त्ववान आमदार अशी त्यांची ओळख आहे शैक्षणिक प्रगतीसाठी विकासाच्या नव्या वाटेवर असलेला आदिवासी समाज हा पुर्वीपासून त्याच्या परंपरेने चालत आलेल्या मानसाच्या गळ्यात जणुकाही एक ताईत बांधुन ठेवले असावे वनहक्क दावे, रोजगार हमी, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशनकार्ड मिळवून दिले ,बेघर लोकांना घरकुल योजना, रस्ते ,पाणी, वीज, शिक्षण,बोगस आदिवासी हट्टाव मोहिम राबविली  शेतकऱ्यांच्या हितासाठी नाशिक ते मुंबई पर्यंत पायी लॉंग मोर्चा काढणे बदलत्या काळानुसार लोप पावत चाललेल्या संस्कृतीच्या आदिवासी भागातील संस्कृती लोककला प्रत्यक्ष अनुभवुन जपणे हे आजही महत्त्वाचे आहे हे त्यांचें सामाजिक विचार शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच कर्तव्यदक्ष राहुन आदिवासी भागातील लोकांची परिस्थिती ही गरीबीची बेताचीच असल्याने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण ता. सुरगाणा जि. नाशिक या संस्थेची स्थापना करून अतिदुर्गम भागात आतापर्यंत १९ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत यात ,शहिद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण,अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण,प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंबरपाडा,अँड डि टि जायभावे विद्यालय घागबारी, अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा श्रिभुवन आणि चिंचले,आणी भेगुसावरपाडा,खिर्डीभाटी ,पाहुचीबारी,(पेठ) देवडोंगरा,आंबोली(त्र्यंबकेश्वर) अशा अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करून ज्ञानदानाची विद्यापीठ मुक्तपणे आदिवासी भागात १९९४ पासून खुली केली आहेत त्यामुळे बरेच आदिवासी भागातील तरुण विद्यार्थी हे शिक्षणातील प्रगतीने घडुन पुढे आले आहेत +त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले +२००८ मध्ये कर्तुत्ववान आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालय नाशिक ( न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते दिला) +२००८ गिरणागौरव पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक ) +२०१६ सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार +  २०१८ : फडकी फौंडेशन अकोले यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं ( डॉ संजय लोहकरे ) +विकासनामा प्रगतिचा हे पुस्तक म्हणजे आदिवासी समाजातील क्रियाशील कार्यकर्ते, म्हणून केलेल्या कामाचा आलेखच आहे अशा या कर्तबगार व्यक्तीमत्वला शुभेच्छा आहेत भावी समाजकार्यासाठी. +गावीत ह्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ शेतकरी हक्कांचे वकील म्हणून केला आणि किसान सभेचे ते सदस्य झाले.[१] एक कट्टर कम्युनिस्ट असून, गावीत प्रथम महाराष्ट्र विधानसभेत सुरगाणा मतदार संघा मधुन १९७८ मध्ये एका कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ति किटावर निवडून आले व हरिचंद्र चव्हाण ह्यांना फक्त चारशे वोटांने मात दिली.[२] १९८० च्या पुढील विधानसभा निवडणूकीमध्ये गावीत काँग्रेस उमेदवार सिताराम भोये ह्यांना सुमारे १८०० मतांने मात देऊन विजयी झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13059.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b4e40743d6647c865baac937325ff2afc90b3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13059.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे तथा जी.आय.पी. ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस तथा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १ ऑगस्ट, १८४९ रोजी झाली. +ब्रिटिश संसदेच्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या या कंपनीला ५०,००० पाउंडचे भांडवल उभारण्याची परवानगी होती. २१ ऑगस्ट, १८४९ रोजी जी.आय.पी. आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार जी.आय.पी.ला मुंबईपासून खानदेशाच्या दिशेस ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट मिळाले. हा मार्ग भारतातील इतर ब्रिटिश प्रांतांना जोडणाऱ्या अपेक्षित रेल्वेमार्गाचा भाग होणार होता. ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स जॉन बर्कली याला मुख्य अभियंता तर सी.बी. कार आणि आर.डब्ल्यू. ग्रॅहाम यांना मदतनीस अभियंता म्हणून नेमले.[१][२] मुंबई आणि ठाणे यांच्यामधील हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वेमार्ग होता. १८७०पर्यंत जी.आय.पी.च्या रेल्वेमार्गांचे जाळे मुंबईपासून पुणे, सोलापूर मार्गे वाडी; ईगतपुरी, जळगांव मार्गे नागपूर; खंडवा, जबलपूर, अलाहाबाद मार्गे कोलकाता, आग्रा आणि दिल्ली पर्यंत पसरले होते. १ जुलै, १९२५ रोजी भारतातील ब्रिटिश सरकारने जी.आय.पी. कंपनी बरखास्त केली व रेल्वेमार्गांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.[३] +५ नोव्हेंबर, १९५१ रोजी जी.आय.पी.चे सगळे रेल्वेमार्ग सेंट्रल रेल्वे मध्ये विलीन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13060.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a2acab39db48e579710adf79bb72ae9a68a3c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13060.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ एक भारतीय उद्योजक आहेत, एर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे. +गोपीनाथ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी गोरूर (कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एक दुर्गम गाव) मध्ये झाला. त्यांना ८ भावंडे होती त्यातील ते दुसरे होते. गोपीनाथांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. शाळेच्या प्रणालीवर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी गोपीनाथ यांना घरीच शिकवले. त्यानंतर गोपीनाथ हे कन्नड माध्यमिक शाळेत दाखल झाले. १९६२ मध्ये यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली व सैनिक स्कूल, बिजापूर येथे प्रवेश घेतला. सैनिकी शाळेने गोपीनाथ यांना उत्तीर्ण व्हावे म्हणून मदत केली. ३ वर्षाचा कठोर प्रशिक्षणानंतर गोपीनाथ यांनी एनडीए मधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते आयएमएम मधून शिक्षण घेतले. +शाळेनंतर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन रॅंक मिळवला. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धामध्ये ते कॅप्टन होते. त्यानंतर त्यांनी २८ व्या वर्षी लष्करातून लवकरच निवृत्ती स्वीकारली. लष्करातून निवृत्ती नंतर त्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत शेतीची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांच्या अभिनव पद्धतीमुळे त्यांना रोलएक्स लॉरेटचा पुरस्कार दिला. पुढे त्यांनी मालनाब मोटारबाईक (एन्फिल्ड बुलेट डीलरशिप) सुरू केली आणि हसनमध्ये एक उडपी हॉटेलही उघडले. +१९९७ साली त्यांनी डेक्कन एव्हिएशन ही सहकारी संस्था बनली. २००३ मध्ये गोपीनाथ यांनी एर डेक्कनची स्थापना केली. एर डेक्कनचे २००७ मध्ये किंगफिशर एरलाइन्सचे विलीनीकरण झाले. +२००९ मध्ये त्यांनी फ्रेट फ्लाइट व्यवसायासाठी डेक्कन ३६०ची स्थापना केली. २००९ मध्ये गोपीनाथ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले मात्र अपयशी झाले. २०१४ मध्ये, आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी अयशस्वीपणे लोकसभा निवडणूक लढविली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13079.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a30abc67d2e66356003b352952b38729a9b88a64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13079.txt @@ -0,0 +1,4 @@ +सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज या नावाचे, मुंबईतील आचार्य दोंदे मार्गावर परळ येथे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. ते जी.एस.मेडिकल कॉलेज या नावाने ओळखले जाते. हे कॉलेज किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (के.ई.एम.) या रुग्णालयाशी संलग्न आहे.[१] +वैद्यकीय महाविद्यालय (शाळा) सुमारे 2000 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पदव्युत्तर आणि सुपरस्पेशलिटी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण प्रदान करते; पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शारीरिक आणि व्यावसायिक थेरपी कोर्समध्ये; विविध संबद्ध वैशिष्ट्यांमधील मास्टर आणि पीएचडी कोर्स. या संस्थेमार्फत एक नर्सिंग स्कूलसुद्धा राखले जाते.[१] +सुमारे 390 स्टाफ फिजिशियन आणि 550 निवासी डॉक्टरांसह, 1800 बेड असलेल्या रुग्णालयात दरवर्षी सुमारे 1.8 दशलक्ष रूग्ण आणि 85,000 रूग्णांवर उपचार केले जातात. हे औषध आणि शस्त्रक्रिया या सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत काळजी आणि प्रगत उपचार सुविधा दोन्ही प्रदान करते.[१] प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे अनुदानीत ही संस्था अक्षरशः विनामूल्य सेवा देते. समाजातील वंचित घटक. [१] +3 मे 2020 रोजी कोविड -१ साथीच्या आजाराच्या वेळी भारतीय वायु सेना हेलिकॉप्टर्सने मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय लोकांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करणाऱ्या आरोग्य सेविका कामगारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वर फुलांच्या पाकळ्या दाखवल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13112.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e8a4abbd15b535c7fe96690435a42b8252bd49c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13112.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख जिंद जिल्ह्याविषयी आहे. जिंद शहराबद्दलचा लेख येथे आहे. +जिंद हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १९६६मध्ये झाली. +याचे प्रशासकीय केंद्र जिंद येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13117.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0a4c8baf2658757d38f36153bfb6d9bd980808a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13117.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरुनाथ आबाजी (अर्थात जी. ए.) कुलकर्णी हे मराठीमधील एक प्रसिद्ध कथाकार होते. +जी.ए.कुलकर्णी व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांच्या मध्ये प्रदीर्घ काळ पत्रव्यवहार होता.या पत्रव्यवहाराचे चार खंड त्यांच्या निधनानंतर जीएंची निवडक पत्रे या नावाखाली प्रकाशित झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13131.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9e6a8b13cc0924ab69bedfc1ce1a833f7624450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13131.txt @@ -0,0 +1,8 @@ +येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू. ४ ते इ.स. ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभू येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते. +पहिल्या शतकातील ज्यू धर्मोपदेशक आणि धार्मिक नेते होते. तो जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माची मध्यवर्ती व्यक्ती आहे. बहुतेक ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की तो देव पुत्राचा अवतार आहे आणि हिब्रू बायबलमध्ये भाकीत केलेला मशीहा (ख्रिस्त) आहे.[१] +मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की, +येशू ख्रिस्ताला, 'इब्री' (हिब्रू) भाषेत 'येशुआ'[२] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, या नावाचा अर्थ तारणारा असा होतो, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे (पवित्र शास्त्र =बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२) +ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहुदी लोकांना (ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे. +येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात (सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो. +येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे, असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला वधस्तंभ किंवा क्रूसावर खिळून ठार करण्यात आले. +त्याच्या स्वतःच्या शिष्यांशिवाय आणि अनुयायांच्या व्यतिरिक्त, येशूच्या काळातील यहुद्यांनी सामान्यतः त्याला मशीहा म्हणून नाकारले, जसे की आजच्या मोठ्या बहुसंख्य यहुदी करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ, सार्वभौमिक परिषद, सुधारक आणि इतरांनी शतकानुशतके येशूबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ख्रिश्चन पंथ आणि मतभेदांची व्याख्या अनेकदा त्यांच्या येशूच्या वर्णनाद्वारे केली गेली आहे. दरम्यान, मॅनिचियन, नोस्टिक्स, मुस्लीम, द्रुझ, बाहाई धर्म आणि इतरांना त्यांच्या धर्मांमध्ये येशूसाठी प्रमुख स्थाने सापडली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13135.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97fa3e53e9e49d4ff3feca4e06a1fa46dfa20e83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13135.txt @@ -0,0 +1 @@ +जीत (जितेंद्र मदनानी) हा भारतीय आभिनेता व निर्माता आहे. त्याने प्रामुखाने बंगाली भाषी चित्रपटात कामे केली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13146.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869a66c18dac8f77f2656a4a5d4a29adc1388657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13146.txt @@ -0,0 +1,2 @@ +रवी कपूर उर्फ जितेंद्र ( जन्म :७ एप्रिल, १९४२), हे एक ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते असून, १९५९ पासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ते बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. रोमँटिक हिरो म्हणून जितेंद्र यांची ओळख आहे. +जितेंद्रचा जन्म पंजाबी खत्री कुटुंबात अमृतसर, पंजाब येथे रवी कपूर म्हणून अमरनाथ आणि कृष्णा कपूर या जोडप्याच्या पोटी झाला. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. हे दागिने चित्रपट उद्योगाला पुरवठा केले जात असत. त्यांनी आपला मित्र राजेश खन्ना यांच्यासोबत गिरगाव, मुंबई[१] येथील सेंट सेबॅस्टियन गोवन हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. व्ही. शांताराम यांना दागिन्यांचा पुरवठा करताना, त्यांनी १९५९ च्या नवरंग चित्रपटात संध्या सोबत दुहेरी भूमिकेत प्रथम काम केले होते. त्यानंतर त्यांनी परत कधी मागे वळून पाहिले नाही.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13148.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca4ce16d096745bf8b277ba2d8d723faca8c0820 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13148.txt @@ -0,0 +1 @@ +जितेंदर सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13149.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e2dbeb0549f6782fe69d4f513337e0b951daa9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13149.txt @@ -0,0 +1 @@ +जीतन शशी पटेल (मे ७, इ.स. १९८०:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13160.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..515cc1b5cf343fe4052f4633258e7c7910d96086 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13160.txt @@ -0,0 +1,9 @@ +जीन ऑगस्टा फेलिसिएन बीकमन (उर्फ जीन-एमिल) हिचा जन्म ८ डिसेंबर १८९१ रोजी, ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना येथे झाला. २० एप्रिल १९६३ रोजी लुझने, स्वित्झर्लंड येथे निधन झाले. ही एक बेल्जियन डॉक्टर, समाजवादी, स्त्रीवादी आणि फॅसिस्ट विरोधी होती.[१] +जीन ऑगस्टा फेलिसिएन बीकमनचा जन्म ८ डिसेंबर १८९१ मध्ये एलिस बीकमन आणि थिओफिल बेकमन यांच्या घरी झाला.[२] एलिस एक स्त्रीवादी पत्रकार होती. थिओफिल एक न्यायशास्त्री होता. जीनने तिच्या आयुष्याची पहिली चार वर्षे अर्जेंटिनामध्ये घालवली. त्यानंतर तिचे कुटुंब बेल्जियमला परत आले. परंतु अर्जेंटिनामध्येच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. +तिने १९०८ ते १९१४ या काळात ब्रुसेल्समध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. १९२१ मध्ये स्वच्छतेत विशेष प्राविण्य मिळवले. तिने सेंट-पियर हॉस्पिटल आणि नंतर सेंट-जीन हॉस्पिटलमध्ये १९२३ पर्यंत काम केले. ज्यामध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात तिने जखमी सैनिकांवर उपचार केले.[२]  हॉस्पिटलमध्ये तिने जीन थायसेबर्ट या डॉक्टरशी लग्न केले. +१९२१ ते १९४९ पर्यंत, ती फॉरेस्टच्या पेनटेन्शरी मानववंशशास्त्र सेवेत सामील झाली. पुढे न्यूरोसायकियाट्री, सोशल मेडिसिन आणि क्रिमिनोलॉजी या विषयात विशेष प्राविण्य मिळवले. १९३० च्या दरम्यान, तिने ले बॉन मार्चे स्टोअरच्या वैद्यकीय सेवेसाठी देखील काम केले. +तिची राजकीय कारकीर्द समाजवादी आणि स्त्रीवादी आदर्शांनी चिन्हांकित झाली. मानवी हक्कांच्या बाजूने आणि फॅसिझमच्या विरोधात तिने लढा दिला.[२]   +थायसेबर्टशी घटस्फोट घेतल्यानंतर, बीकमनने ऑक्टोबर १९२७ मध्ये एमिल वँडरवेल्डेशी लग्न केले. वँडरवेल्डेने नंतर तिची बेल्जियन लेबर पार्टीशी ओळख करून दिली. १९३६ मध्ये जेव्हा तो सार्वजनिक आरोग्य मंत्री झाला तेव्हा तिने त्यांच्या कॅबिनेट कार्यालयाची प्रमुख म्हणून काम केले. +१९४६ मध्ये, तिची बेल्जियन सिनेटवर निवड झाली. हे पद तीने १९६३ मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत सांभाळले.[३] +मूलतः तिच्या आईने प्रचलित केलेल्या स्त्रीवादाचा विरोध केला होता. ज्यात तिने स्त्रियांना बळी म्हणून पाहिले होते. नंतर ती स्त्रीवादाची समर्थक बनली. विशेषतः फेडरेशन बेल्गे डेस फेम्स युनिव्हर्सिटायर्स (एफबीएफयु)ची स्थापना करणाऱ्या मेरी डेरशेड-डेलकोर्टच्या प्रभावातून. तिच्या औषध आणि समाजवादी सक्रियतेच्या अभ्यासातून तिला अधिक माहिती मिळाली.[३][२]   +बेल्जियम, पोलंड आणि इटलीच्या सरकारांनी बीकमनला पुरस्कार दिले.[२]   diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13189.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff5a22f31d4dbb0da8c214b962a576437170d9c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13189.txt @@ -0,0 +1 @@ +जीमेन्स एजी तथा सीमेन्स एजी एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची दोन मुख्यालये बर्लिन आणि म्युन्शेन शहरांत आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1319.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3acc13e3fa871444518254525a350ec632b48f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1319.txt @@ -0,0 +1,3 @@ +गनिसन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. गनिसन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ६,५६० होती. +गनिसन नदी शहराच्या जवळून वाहते. या नदीने डोंगरात कोरलेली घळ ब्लॅक कॅन्यन ऑफ द गनिसन येथून जवळ आहे. +येथील गनिसन प्रादेशिक विमानतळापासून डेन्व्हर, डॅलस-फोर्ट वर्थ आणि ह्युस्टनला विमानसेवा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13197.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a509764902831ea0718fb2e5fa4ca916afb5b100 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13197.txt @@ -0,0 +1 @@ +जीव झाला येडापिसा ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1320.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3acc13e3fa871444518254525a350ec632b48f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1320.txt @@ -0,0 +1,3 @@ +गनिसन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. गनिसन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ६,५६० होती. +गनिसन नदी शहराच्या जवळून वाहते. या नदीने डोंगरात कोरलेली घळ ब्लॅक कॅन्यन ऑफ द गनिसन येथून जवळ आहे. +येथील गनिसन प्रादेशिक विमानतळापासून डेन्व्हर, डॅलस-फोर्ट वर्थ आणि ह्युस्टनला विमानसेवा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1322.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d905384e236908ff33059886921834a1556441e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1322.txt @@ -0,0 +1,2 @@ +गनिसन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ही काउंटी मध्य कॉलोराडोत असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,३२४ होती.[१] गनिसन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२] +गनिसन काउंटीची रचना १८७७मध्ये झाली. या काउंटीला जॉन डब्ल्यू. गनिसन या अमेरिकन लश्करी अधिकाऱ्याचे नाव देण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13222.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e1f2bca0aca6291e37038e62653cd6d5db165e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13222.txt @@ -0,0 +1,12 @@ +विमा (इंग्लिश: insurance) म्हणजे संभाव्य नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा, म्हणजेच जोखीम व्यवस्थापनाचा, उपाय होय. विमा हे आर्थिक नुकसानापासून संरक्षणाचे एक साधन आहे ज्यामध्ये, फीच्या बदल्यात, पक्ष विशिष्ट नुकसान, नुकसान किंवा दुखापत झाल्यास दुस-या पक्षाला भरपाई देण्यास सहमत आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने एखाद्या आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. +विमा प्रदान करणारी संस्था विमा कंपनी, विमा कंपनी, विमा वाहक किंवा अंडरराइटर म्हणून ओळखली जाते. विमा खरेदी करणारी व्यक्ती किंवा संस्था पॉलिसीधारक म्हणून ओळखली जाते, तर पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असलेली व्यक्ती किंवा संस्था विमाधारक म्हणून ओळखली जाते. विमा व्यवहारामध्ये पॉलिसीधारकाने विमाधारकाला विमा कंपनीला देयकाच्या रूपात हमी दिलेले, ज्ञात आणि तुलनेने लहान नुकसान गृहीत धरले जाते (एक प्रीमियम) विमा कंपनीने कव्हर केलेले नुकसान झाल्यास विमाधारकाला भरपाई देण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात. तोटा आर्थिक असेल किंवा नसेल, परंतु तो आर्थिक अटींनुसार कमी करता येण्याजोगा असला पाहिजे. शिवाय, यामध्ये सहसा असे काहीतरी समाविष्ट असते ज्यामध्ये विमाधारकास मालकी, ताबा किंवा पूर्व-अस्तित्वात असलेल्या संबंधांद्वारे स्थापित विमा करण्यायोग्य व्याज असते. +विमाधारकाला एक करार प्राप्त होतो, ज्याला विमा पॉलिसी म्हणतात, ज्यात विमाधारक विमाधारक किंवा त्यांचे नियुक्त लाभार्थी किंवा नियुक्त केलेल्या अटी आणि परिस्थितींचा तपशील देते. विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कव्हरेजसाठी विमा कंपनीकडून पॉलिसीधारकाकडून आकारलेल्या रकमेला प्रीमियम म्हणतात. विमाधारकाला विमा पॉलिसीद्वारे संभाव्यत: कव्हर केलेले नुकसान अनुभवल्यास, विमाधारक दावा समायोजकाद्वारे प्रक्रिया करण्यासाठी विमा कंपनीकडे दावा सादर करतो. विमा कंपनीने दावा भरण्यापूर्वी विमा पॉलिसीसाठी आवश्यक असलेला अनिवार्य खर्च वजावट (किंवा आरोग्य विमा पॉलिसीद्वारे आवश्यक असल्यास, सह-पेमेंट) असे म्हणतात. विमाकर्ता पुनर्विमा घेऊन स्वतःची जोखीम हेज करू शकतो, ज्याद्वारे दुसरी विमा कंपनी काही जोखीम उचलण्यास सहमती दर्शवते, विशेषतः जर प्राथमिक विमा कंपनीला जोखीम उचलण्यासाठी खूप मोठी वाटत असेल. +विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे.[१] इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली.जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे जहाज बुडाले, लुटले गेले तरी सर्वनाश होत नसे. इसवीसन पूर्व १७५६ मध्ये बॅबिलोनियन व्यापाऱ्यांनीच हमुरबी कोड नावाची पद्धत सुरू केली त्यावेळी जहाजातून माल नेण्याकरिता व्यापाऱ्यांना कर्ज काढावे लागत असे. हमुरबी कोडप्रमाणे जर या सफरीत ते जहाज चोरीला गेले/बुडाले तर काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्याला माफ करण्यात येई, परंतु व्यापार करून ते जहाज सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्ज देणाऱ्याला कर्जापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागे. +भारतात विम्याची कल्पना खूप पूर्वीच्या लिखाणात वाचायला मिळते. मनुस्मृती, याज्ञव्यल्क्य स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकांत विम्याचा उल्लेख सापडतो. योगक्षमं वहाम्यहम् हे भारतीय जीवन विमा निगमचे घोषवाक्य मनुस्मृतीमधूनच घेतले आहे. सगळ्यांनी मिळून विम्याचे हप्ते भरायचे आणि ज्याचे नुकसान असेल/ज्याला गरज असेल त्याला त्यांतला थोधा वाटा द्यायचा अशी ही कल्पना होती. +साधारणतः इसवी सन पूर्व १७५० च्या सुमारास ऱ्होडच्या व्यापाऱ्यांनी एक पद्धत काढली. अनेक व्यापारी वस्तूंची जहाजांतून वाहतूक करीत असतील तर सगळे थोडे थोडे पैसे भरत. यातून एक निधी (fund)तयार होई जर एखाद्याचे जहाज बुडाले/चोरीला गेले तर त्याला तो सर्व निधी दिला जाई. इसवी सन पूर्व ६०० च्या सुमारास रोमन लोकांनी आयुर्विम्याची पद्धत सुरू केली. यात प्रत्येकाने काही premium(हप्ता) भरायचा आणि त्यातून कोणी मेला तर त्या निधीतून त्या व्यक्तीच्या दफनाचा खर्च केला जायचा, तसेच त्याच्या कुटुंबालाही काही पैसे दिले जायचे. +इसवी सन १६६६ मध्ये लंडनला एक मोठी आग लागली त्यामध्ये १३,२०० घरे जाळून खाक झाली त्यावरून बोध घेऊन इसवी सन १६८०मध्ये निकोलस बर्बोन यांनी इंग्लंड मध्ये दि फायर ऑफिस नावाची विम्याची पहिली आग विमा कंपनी सुरू केली. +भारतात विम्याचा उद्योग इसवी सन १८१८मध्ये अनिता भावसार या व्यक्तीने सुरू केला. कलकत्ता येथे ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. परंतु १८३४ मध्ये ती कंपनी बुडाली. १८७१ मध्ये म्युच्युअल आणि १८७४मध्ये ओरिएंटल व १८९७ मध्ये एम्पायर ऑफ इंडिया या कंपन्या सुरू झाल्या. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यापैकी सर्वात जुनी कंपनी नॅशनल इन्सुरन्स कंपनी १९०६ मध्ये सुरू झाली आहे. +आगीचा विमा इमारतींना आणि आतील वस्तूंना संरक्षण पुरवतो. अग्निविमा विमेदाराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण . ज्या मालमत्तेचा आगीपासून नुकसान होऊ शकते अशा मालमत्तेचा अग्निविमा उतरविला जाऊ शकतो. आग, वीज आणि स्फोट यांपासून होणाऱ्या नुकसानीस अग्निविमा संरक्षण देते. अग्निविमा विमेदराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण देतो. +कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध आयुर्विमा हे संरक्षण असते. मृत्यूपश्चात कुटुंबप्रमुखावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन बिघडणार नाही याची खात्री करणे यासाठी आयुर्विमा आवश्यक असतो. कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास आयुर्विमा कंपनी ठरलेली रक्कम देऊन भविष्यातील उत्पन्नाचा ओघ सुरू ठेवते किंवा इतर देय जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करते. +आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपचाराचा खर्च फार वाढत आहे देव न करो पण जर कदाचित भविष्यामध्ये आपण खूप आजारी पडला तर स्वास्थ विमा पॉलिसी या आपल्या उपचाराचा सर्व खर्च कव्हर करते. स्वास्थ विमा ( Health Insurance) पॉलिसी नुसार या विमा कंपन्या आपल्या कोणत्याही बिमारीवर होणाऱ्या खर्चाचा मोबदला देते. लक्षात घ्या कि बिमारीवर खर्च होणाऱ्या या पैशांची सीमा हे आपल्या विमा पॉलिसी कंपनीवर निर्भर राहील. +अपघात विमा[२] घेतल्यावर विमाधारकास अपघाती मृत्यू आल्यास ठरलेली रक्कम विमाधारकाच्या वारसाला मिळते. अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार विमाधारकाला पैसे मिळतात. या शिवाय तात्पुरत्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास काही रक्कम देणाऱ्या अपघात विमा योजनाही असतात. अशा विम्याचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13244.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b1b6ffd78cd4c73591e9197ab9f337b37381921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13244.txt @@ -0,0 +1,2 @@ +जीवात्मवाद ही संकल्पना लॅटिन शब्द 'ॲनिमा' म्हणजे (श्वास, आत्मा, जीव) म्हणजेच निर्जीव गोष्टीत असलेल्या जीवाबद्दल वर्णन केलेले आहे. जीवात्मवादानुसार प्राणी, झाडे व इतर निर्जीव गोष्टींतही आत्मा असतो. +जीवात्मवाद ह्या संकल्पनाचा वापर जेव्हा मानवशास्त्र शाखेत धर्म उलगडताना केलेला आढळतो. ज्या अंतर्गत काही जमातींच्या समजुतीसाठी वापरला गेला आहे ज्यावेळेस धर्म हा असा काही संगठीत आणि मानक ठरवून दिल्यासारखा नव्हता. जसे की प्रत्येक धर्माचे आणि संस्कृतीचे स्वतःचे असे काही मिथक आणि परंपरा असतात ज्यामध्ये जीवात्मवाद हे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी आणि सगळ्यांच्या मुलांशी असलेला महत्त्वाचा दुवा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13278.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..583720941ab2e753b8a3676aa285b8a2854ac5d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13278.txt @@ -0,0 +1,22 @@ +हुआन पुयोल गार्सिया (Spanish: Juan Pujol García), (१४ फेब्रुवारी, इ.स. १९१२ - १० ऑक्टोबर, इ.स. १९८८) हा एक, एकाच वेळी परस्पर विरोधी पक्षांकरता हेरगिरी करणारा गुप्तहेर होता. +हुआन पुयोल गार्सियाने दुहेरी हेरगिरीचे (डबल एजंट) काम जाणीवपूर्वक पत्करले. त्याचे ब्रिटिश टोपणनाव (संकेताक्षर) गार्बो तर जर्मन संकेतनाव अराबेल होते. दोन्ही राष्ट्रांच्या गुप्तहेरसंस्थांना तो आपलाच गुप्तहेर वाटे. त्याला त्याच्या हेरगिरीबद्दल दोन्ही बाजूंनी पुरस्कारही मिळाले होते. ब्रिटिशांकडून मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार दिला तर जर्मनांकडून त्याला आयर्न क्रॉस पुरस्कार दिला गेला. +दुसऱ्या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झालेल्या, स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर जुआन पुजोल गार्स्या नाराज होता. म्हणून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने त्याची मनोभूमिका बनत गेली. पुयोल व त्याच्या पत्नीला ब्रिटन व अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांनी सामावून घेण्यास नकार दिला. तरी त्याने हार न मानता, त्या काळात हिटलर - मुसोलिनी मैत्री अक्ष उदयास येऊ लागलेला असताना, कट्टर नाझी समर्थक व (नाझींच्या मदत व सहानुभूतीने सत्तेवर आलेल्या) स्पॅनिश सरकारचा हस्तक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली व तो जर्मन हेर म्हणून नियुक्त झाला. +जर्मन हेर झाल्यानंतर त्यास ब्रिटनला जाऊन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे गेला. तिथून प्रत्यक्षात थापा असलेले काही बनावट रिपोर्ट त्याने पाठविले . असले थापाडे रिपोर्ट बनवूनही तो धरला गेला नाहीच, उलट जर्मनांच्या नजरेत विश्वासार्ह बनला. मग त्याने स्वतःसारखेच इतर काही सब-एजंट बनवण्यास सुरुवात केली; फक्त त्या सब एजंटाचे अस्तित्व पूर्णतः त्याच्या कल्पनेतले होते. ह्या काल्पनिक एजंटांवर तो पुढे चुकांचे, उशीरा खबर देण्याचे खापर फोडणार होता. अशा कामगिरीमुळे दोस्तांनाही शेवटी पुजोलचा मैत्रीचा हात स्वीकारावाच लागला. त्याला आता दोस्तांतर्फे सहकुटुंब ब्रिटनला पाठवण्यात आले. त्याचा बॉस/सहकारी टॉमस हॅरिस आणि तो स्वतः अशा दोघांनी उर्वरित युद्धकाळात गुप्तहेरांचे काल्पनिक जाळे सुरुवातीस पत्राने आणि मग रेडियोमार्गे वाढवत ठेवले. +पुयोलची मोलाची ठरलेली कामगिरी म्हणजे ऑपरेशन फोर्टिट्यूड. ह्या ऑपरेशनचे उद्दिष्ट एकच. जर्मनांना दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाबद्दल अनभिज्ञ ठेवणे व जमेल त्या मार्गाने त्याबद्दल जर्मनांची दिशाभूल करणे. पुयोलने मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे जर्मन पास दे कॅले इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच, पास दे कॅले मध्ये अडकवून ठेवल्या. +बार्सिलोनामधील कातालोनिया सिटी मध्ये १४ फेब्रुवारी १९१२ रोजी त्याचा जन्म झाला. (काही ठिकाणी ही नोंद २८ फेब्रुवारी अशी दिली आहे). पुयोलने लहानपणीच शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी कुक्कुटपालन शीक असे त्याचे उद्योग सुरू होते. वडिलांनी मागे थोडीफार मालमत्ता सोडली होती. पण ती स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली. स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटली-नाझी यांचे समर्थन असलेला फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे सोव्हियेट रशियाचे कम्युनिस्ट होते. दोन्ही बाजूंकडून त्याला हीन वागणूक मिळाली, कुणी त्याच्या कुटुंबीयांचा छळ केला होता तर कुणाची विचारसरणी त्याला पटेना; म्हणून तो दोन्ही पक्षांवर वैतागला होता. त्याने दोन्ही बाजूंकडून एकेकदा काम केले होते, पण एकही गोळी त्याने कधी कोणत्याही बाजूकडून झाडली नव्हती. +१९४० च्या दरम्यान त्याला हेरगिरी करण्याची संधी त्याने स्वतःहून मागणी करूनही (बहुधा त्यामुळेच) ब्रिटनने दिली नाही. पण मग त्याने ब्रिटनला कार्यालयीन कामासाठी जाऊ-येऊ शकणारा "कट्टर नाझी समर्थक" असा स्पेन सरकारचा अधिकारी म्हणून एक धादांत खोटी ओळख तयार केली. पोर्तुगालमधील स्पॅनिश दूतावासात काम करत असल्याची बतावणी करून त्याने स्पॅनिश राजदूतांसाठीचा पासपोर्टही बनवला. फ्रेडरिको टोपणनाव असणाऱ्या जर्मन गुप्तचरास त्याने गाठले व भुलवले. जर्मनांनी मग त्यास हेरगिरीच्या 'क्रॅश कोर्स'चे प्रशिक्षण दिले. संकेतलेखन/गुप्त लेखन(secret writing), अदृश्य शाई, संकेत पुस्तिका(code book) आणि खर्चायला ६०० पाउंड ह्यांचा त्या कोर्समध्ये समावेश होता. त्याला अराबेल हे टोपणनाव जर्मनांनी दिले. +त्याच्यावर ब्रिटनला जाऊन इतर हेरांची भरती करण्याचे काम सोपवण्यात आले. पण तो (पोर्तुगालची राजधानी) लिस्बन इथे गेला. तिथून त्याने सार्वजनिकरीत्या सहज उपलब्ध असणाऱ्या स्रोतातून माहिती घेत खरे रिपोर्ट म्हणून विश्वास बसावेत असे अनेक खोटे रिपोर्ट बनवले. इंग्लंडचे टूरिस्ट गाइड, रेल्वे वेळापत्रक, चित्रपट रिळे आणि अगदी मासिकातील जाहिरातीही त्याने ह्यासाठी वापरल्या. ब्रिटन फिरत असल्याचा त्याने बहाणा केला. ब्रिटिश रेल्वे गाइड वापरत त्याने फिरण्याचा खर्चही मागितला. ब्रिटनमधील गणनपद्धती त्याला धड समजत नसे. पण मग त्याने कुठे कुठे गेलो हे फक्त सांगण्यास सुरुवात केली व सर्व खर्चाची एकूण गोळाबेरीज नंतर पाठवतो असे तो सांगत राहिला. त्याचे काल्पनिक, अस्तित्वात नसलेले गुप्तचर ब्रिटनभर पसरलेले होते. अर्थात तो कधीच इंग्लंडमध्ये गेला नसल्याने त्याने काही चुकाही रिपोर्ट मध्ये केल्या. पण रिपोर्ट मधील इतर तपशील इतके चपखल बसत होते, की ह्या चुकाही दुर्लक्षित केल्या गेल्या. (ग्लासगो, स्कॉटलंडमधील एक एजंट वाइनवेडा असल्याचे त्याने रिपोर्ट मध्ये लिहिले. प्रत्यक्षात स्कॉटलंडच्या पेयपानाच्या सवयीत वाइनचे स्थान फार वरती नाही. ) +अमेरिका युद्धात उतरल्यावर, १९४२ मध्ये त्याने अमेरिकेशीही संपर्क केला. लेफ्टनंट डिमोरेस्ट ह्यांनी ह्याची क्षमता ओळखली व आपल्या ब्रिटनच्या सहकाऱ्यांकडे त्याची शिफारस केली. एकदा पुजोलच्या रिपोर्टच्या आधारे अस्तित्वातच नसलेल्या, नुसताच बागुलबुवा केलेल्या ब्रिटनच्या काही नाविक तुकड्यांचा शोध आणि वेध घेण्यासाठी जर्मनांनी बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली होती. ह्यामुळे जर्मनांची कुणीतरी जाणीवपूर्वक दिशाभूल करीत आहे हे ब्रिटनच्या लक्षात आले होतेच. ब्रिटनने मग २४ एप्रिल १९४२ रोजी त्याला ब्रिटनमध्ये प्रवेश दिला. त्याची अधिकृत नेमणूक केली. गार्बो हे टोपणनाव ब्रिटिशांनी दिले. +पुजालोला ब्रिटिश गार्बो म्हणत, जर्मन त्याला अराबेल म्हणत. टॉमी हॅरिस ह्या ब्रिटिश बॉस-तथा-सहकाऱ्याच्या सोबतीने त्याने तब्बल ३१५ पत्रे (सरासरी २००० शब्द असलेले) लिस्बनमधील एका जर्मन पोष्टबॉक्सला पाठवले. जर्मनांना आपण त्यांचा तथाकथित गुप्त रिपोर्ट पाठवीत आहोत असे तो ह्या ३१५ पत्रातून भासावीत होता. त्याने भरभरून पाठवलेल्या माहितीने व त्याने भासवलेल्या गुप्तहेरांच्या काल्पनिक नेटवर्कमुळे आनंदीत झालेल्या जर्मनांनी ब्रिटनमध्ये अधिक हेर पाठवायचा विचारही केला नाही. त्याने दिलेली माहिती हे एक मिश्रण होते. थापा(काल्पनिक कथा), खरी पण लष्करीदृष्ट्या निरुपयोगी माहिती, आणि लष्करासाठी उपयोगी पण बऱ्याच विलंबाने मिळालेली (म्हणूनच निरर्थक ठरलेली) माहिती ह्याचे ते मिश्रण होते. +आफ्रिकेत जर्मन सेनानी रोमेल ह्याच्या झंझावाती मोहिमा सुरू होत्या. त्यास पायबंद घालण्यासाठी १९४२ च्या अखेरीस दोस्तांनी ऑपरेशन टॉर्च सुरू केले. हे ऑपरेशन सुरू होऊन गेल्यानंतर, दोस्तांच्या हल्ले करणाऱ्या नौका वगैरे यथास्थित आफ्रिकेत पोचल्यावर मग पुजोलोने आपला तथाकथित गोपनीय अहवाल तयार केला. "आमच्या क्लायड नदीवरील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोस्तांच्या नौका निघाल्यात. आफ़्रिकेत(भूमध्य सागरात) त्या जाणार असल्याचे ते खात्रीलायकरीत्या कळते" अशा अर्थाचा तो अहवाल होता. काही दिवस पूर्वीची तारीख, त्या तारखेचा सही -शिक्का जमवून तो अहवाल एअरमेलने लिस्बनमधील जर्मन पोस्ट बॉक्सला धाडून दिला. उशीरा आली असली तरी जर्मन इतकी अचूक माहिती पाहून चकित झाले. "उशीरामुळे माहिती उपयोग करू शकलो नाही; खेद आहे. पण तुमची कामगिरी भूषणावह/भन्नाट आहे" असे शिफारसपत्र त्यास जर्मनीकडून मिळाले. हे संदेश तो त्यांच्याकडे कसे पाठवी? तर पैशासाठी पत्रे नेणारे पायलट त्या काळी हॉलंडच्या विमानसेवेत होते. त्यांच्या मार्फत तो ही पत्रे लिस्बन शहरात पाठवी. पण त्यामुळे पाठवण्याच्या वेळा, संख्या ह्यावर बंधने आली. म्हणून जर्मनांच्या मागणीनुसार त्याला आता रेडियो संदेश देणारी व्यवस्था करायची होती. मग त्याने अजून एक काल्पनिक रेडियो ऑपरेटरचे पात्र उभे केले. +कधीकधी माहिती उशीरा पोचवण्यासाठी त्याच्या ह्या "एजंट्स"ची कारणे तो पुढे करी. एकदा तर "लिव्हरपूल मधील एजंट आजारी पडल्याने तिथे सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या हवाई हालचालींची माहिती मिळू शकत नाही" असे त्याने सांगितले. ते पटावे म्हणून काही काळाने तो लिव्हरपूल मधील एजंटचा "मृत्यू" सुद्धा झाला. ही बतावणी खरी वाटावी म्हणून त्याने स्थानिक पेपरात याच्या नावाचा शोकसंदेशही छापला. ते पाहून गहिवरलेल्या जर्मनांनी त्या लिव्हरपूल मधील एजंटच्या पश्चात त्याच्या "विधवा" पत्नीसाठी पेन्शनसुद्धा सुरू केली. +युद्धकाळात रेडियोद्वारे संदेश पोचवायचे काम अर्थातच सरळ होत नसते. थेट संदेश कुणी कुणाला देत नाही. कारण ते हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे आधी ते सांकेतिक लिपीत लिहितात(encryption) आणि पुन्हा तो मेसेज मिळेल तेव्हा मूळ रूपात परत आणतात (decryption). ह्यादरम्यान तो कुणाच्या हाती लागला तरी त्यातून काहीच अर्थबोध होऊ नये हा हेतू. आता जर्मनांनी पुजालोशी रेडियोद्वारे संवाद सुरू केल्याने ब्रिटिशांना आयताच विदारुपी कच्चा माल मिळाला. त्यामुळे जर्मनीचे इतरही शेकडो-हजारो सांकेतिक संदेश वाचणे ब्रिटनला शक्य झाले. +जानेवारी १९४४ पासून तयारी सुरू झाली युरोपवरील दोस्तांच्या निर्णायक चढाईची. नॉर्मंडीवर ते हल्ला करणार होते. त्याचे नाव होते ऑपरेशन ओव्हरलॉर्ड. ह्या योजनेबाबत जर्मनांची दिशाभूल करण्याचे, नॉर्मंडीमध्ये सेना उतरत नसून Pas de Calais ह्या ठिकाणी त्या उतरत असल्याचे भासवायचे एकहाती कंत्राट अर्थातच पुजालोला देण्यात आले. ह्या दिशाभूल करण्याच्या धंद्याचे नाव होते ऑपरेशन फोर्टिट्यूड. जानेवारी १९४४ ते प्रत्यक्ष घटनेपर्यंत त्याने जवळपास पाचेकशे रेडियो संदेश पाठवले. कधीकधी दिवसाला पंचवीसही संदेश होत. +संदेशांची विश्वासार्हता टिकावी म्हणून "अराबेल"रुपी पुजालो किंवा त्याचा एखादा तथाकथित एजंट ह्यांनी मोठ्या हल्ल्याची तारीख व इतर काही तपशील द्यावेत असे ठरले. अर्थातच हे तपशील इतके उशीरा दिले जाणार होते की लष्करीदृष्ट्या निरर्थक ठरावेत, शत्रुपक्षांस हालचाल करण्याचीही उसंत मिळू नये. ५-६ जूनला एक "एजंट", अतिमहत्त्वाची माहिती घेऊन येणार आहे, अशी हवा निर्माण करण्यात आली. रात्री ३ला केलेल्या कॉलला सकाळी आठ वाजेपर्यंत 'गार्बो'रुपी पुजालोला जर्मनांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नेमक्या ह्याच गोष्टीचे भांडवल करत गार्बोने अधिकाधिक तपशिलांची भर घालत आपली विश्वासार्हता वाढवत ठेवली. त्याने उलट जर्मन अधिकाऱ्यांशी बोलताना चिडचिड/नाराजी व्यक्त केली. "इतका निष्काळजीपणा बरा नव्हे. मी तत्त्वांसाठी इथे माझा जीव धोक्यात घालतोय, अन्यथा हे काम सोडून दिले असते" असे उलट त्यांनाच ऐकवले. +"ब्रिटनच्या आग्नेयेला(दक्षिण पूर्व) फार मोठा फौजफाटा जमा होतोय. खरा हल्ला तिकडूनच होणार आहे. त्या खऱ्या हल्ल्यापासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नीच ब्रिटिश व अमेरिकन्स नॉर्मन्डीवर एक छोटा हल्ला चढवतील" अशा अर्थाचे संदेश गार्बोरुपी पुजालो व त्याचे काल्पनिक एजंट ऐकवू लागले. ह्या थापा खऱ्या वाटाव्या म्हणून ब्याकग्राउंड मध्ये विमान, रणगाडे, व्हॅन्स ह्यांचे आवाज, गोंगाट हे ही सुरू ठेवले. जणू काही त्या लष्करी तळावरूनच हे साहेब संदेश पाठवून राहिलेत. ही माहिती इतकी महत्त्वाची वाटली की नाझींनी ती थेट हिटलरलाही दाखवली. ही माहिती त्यांना -अती महत्त्वाची वाटली. अत्यंत ऋणी असल्याचा सूर असल्याचा एक प्रतिसंदेश नाझींनी त्याला पाठवला. परिणामी जर्मन Pas de Calais इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच, Pas de Calais मध्ये अडकवून ठेवल्या. खुद्द अत्युच्च सेनानी रोमेलने पुनः पुनः विनंती करूनही नॉर्मन्डीला फौजा हालवण्यास त्याला मनाई केली गेली. नॉर्मन्डीवर हल्ला झाल्याच्या दिवशी Pas de Calais इथे जर्मन फौजा अडकल्या होत्या हे ठीक आहे. पण त्यानंतर दोन महिन्यांनंतरही Pas de Calais इथेच मोठे जर्मन लष्कर होते, उलट तिथेच ते अधिकाधिक जमा करीत होते. +ह्यानंतर जून महिन्याच्याच शेवटी जर्मनीने लंडनवर v1 ह्या क्षेपणास्त्राने हल्ले सुरू केले. (मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले हे पहिलेच अशा प्रकारचे क्षेपणास्त्र असावे. तोवर मानव चलीत विमानेच काय ती बॉम्बफेक करीत. ) ते हल्ले कसे होताहेत, ठीक होताहेत की नाही, किती हानी झाली ह्याचे तपशील जर्मनांनी पुजालोला विचारण्यास सुरुवात केली. आता आली का पंचाईत. ह्याबद्दल संशय येऊ न देता थापा मारणे त्याला जमणार नव्हते. आणि खरी माहिती देणे त्याला स्वतःला पटणार नव्हते. मग काय. त्याला ब्रिटनने "अटक" केली आणि त्याच्या सेवेत खंड पडण्याचे कारण पुरवले. काही दिवसातच "अटके"तून तो परतला. पण पुन्हा लंडनभोवती हेरगिरी करण्यास असमर्थ आहोत असे म्हणत स्वतःची सुटका त्याने करून घेतली. +जर्मनांनी त्याला त्याच्या तथाकथित एजंटच्या नेटवर्कच्या खर्चापोटी तब्बल तीन लाख चाळीस हजार डॉलर दिले. ह्या नेटवर्क मध्ये एकेकाळी सत्तावीस एजंट असल्याचे त्याने त्यांना कळवले होते. +"अराबेल"रुपी पुजालोला २९ जुलै १९४४ला जर्मनांतर्फे Iron Cross रेडियोवरून घोषित करण्यात आला. युद्धानंतर त्याच्या संपर्कातील एका जर्मन अधिकाऱ्याने तो प्रत्यक्ष त्याच्या हाती सुपूर्त केला. शक्यतो हा प्रत्यक्ष लढाईतील सैनिकांना देण्यात येई. हिटलरच्या प्रत्यक्ष परवानगीनंतरच हा दिला जाई. इकडे पंचम जॉर्जच्या हस्ते ब्रिटनच्या वतीने त्याला MBE(Most Excellent Order of the British Empire ) हा ही सन्मान देण्यात आला. +दोन्ही बाजूंकडून असे पुरस्कार मिळणे ही एक दुर्मिळ अशी गोष्ट. आपल्याला फसवण्यात आले हे नाझींना अखेरपर्यंत समजलेच नसावे. +आपली खरी ओळख शिल्लक राहिलेल्या नाझींना झाली तर आपली खैर नाही हे पुयोल जाणून होता. युद्ध संपताच तो आफ्रिकेतील अँगोला देशात गेला. नाझींनी आपला पिच्छा सोडून द्यावा म्हणून १९४९ मध्ये त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला आणि वेनेझुएला येथे स्थलांतर केले. त्याने तेथे एका संपूर्ण वेगळ्या ओळखीसह वास्तव्य केले. +इ.स. १९८४ पर्यंत तो असाच शांत अज्ञात जीवन जगत होता. मात्र त्या वर्षी त्याला त्याच्यासंबंधी पुस्तक लिहू पाहणाऱ्या रॉबर्ट अ‍ॅलिसन ह्या ब्रिटिश राजकारण्याने अथक परिश्रम घेऊन हुडकलेच. यासाठी ॲलिसनने गुप्तहेर जगतातील संपर्कस्थाने, पुयोलचे त्या काळातील मित्र, सहकारी, अधिकारी आणि इतर अनेक संपर्क त्याने वापरले. १९८४ला पुजोलला ब्रिटनमध्ये आमंत्रत करण्यात आले. त्याचा प्रिन्स फिलिप ह्यांच्या हस्ते भव्य सत्कारही करण्यात आला. चाळीस वर्षांनी युद्धातील आठवणी जागवण्यासाठी त्याने ब्रिटन ते फ्रांसमधील नॉर्मंडीचा किनारा असा प्रवासही त्याने केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13289.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94663d56211ddbb4bece6500f004c37b587638c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13289.txt @@ -0,0 +1,2 @@ + जुई खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13297.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c60865befa04ca808704ae88d9a0833a584030c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13297.txt @@ -0,0 +1,11 @@ +जुईनगर हे नवी मुंबई शहराच्या सानपाडा नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13300.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7a40ac5e5f109ee40c85571d8c1fd4ee418929c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13300.txt @@ -0,0 +1,8 @@ + जुईबापूजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1331.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f5d88d469dfa49afa26659ff664b6670204d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1331.txt @@ -0,0 +1,3 @@ +गब्बर इज बॅक हा २०१५चा भारतीय हिंदी भाषेचा एक्शन फिल्म आहे, तो क्रिश दिग्दर्शित आहे आणि संजय लीला भन्साळी आणि व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स निर्मित आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार अक्षय कुमार आणि श्रुति हासन आहेत[१]. सुमन तलवार, सुनील ग्रोव्हर आणि जयदीप अहलावत करीना कपूरसोबत भूमिका साकारताना दिसतात. हा चित्रपट १ मार्च २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता[२]. +गब्बर भ्रष्ट अधिका दूर करण्यासाठी जागरुक लष्करी जाळे तयार करते. या हत्येस कोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत असताना, त्यांचा शोध घेण्यासाठी खास तपास अधिकाऱ्यांनी बोलावले[३]. +आयएमडीबी वर "गब्बर इज बॅक" diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13326.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161638035978a462fe2d80d204946bffcf7ca8b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13326.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेम जुडिथ ऑलिव्हिया डेंच (जन्म ९ डिसेंबर १९३४) ह्या एक इंग्रजी अभिनेत्री आहेत व त्या ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात.[१][२][३] त्या विविध चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधील बहुमुखी कामासाठी तसेच अनेक शैलींचा समावेश असलेल्या मंचावरील अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. [४] त्यांना सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात एक अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार, सहा ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि सात ऑलिव्हियर पुरस्कार आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13328.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f1d7901cd7d4b4d6f7c8b00190bc9b9695c061c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13328.txt @@ -0,0 +1 @@ +जुदेआ अथवा जुडिया प्राचीन यहुदी राज्य होते. सध्या हा प्रदेश आधुनिक इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये वाटला गेलेला आहे.. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13332.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d257d3e48bc20f2bc02335d6cbcf3c41afeb8ed8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13332.txt @@ -0,0 +1 @@ +जुदीत क्लितस (१ नोव्हेंबर, १९८७:थिरुवनंथपुरम, केरळ, भारत - हयात) ही भारतीय वंशाची पण संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13333.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5e31c9a2383f1fd467c42415070d0a3bfad470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13333.txt @@ -0,0 +1 @@ +जुडीथ लँग (२७ मे, १९५७:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13339.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e5be456b8114677fdfb892645e3858175c3e4f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13339.txt @@ -0,0 +1,7 @@ +ज्युथिका रॉय (नामभेद - ज्युथिका राय. ज्युथिका रे; आमटा (हावरा जिल्हा), २० एप्रिल १९२०; - ६ फेब्रुवारी २०१४) या एक बंगाली गायिका होत्या. त्यांनी हिंदीत गायलेली मीराबाईची भजने एकेकाळी अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी दोन्ही भाषांत मिळून एकूण ३४० गाणी गायली. +वयाच्या सातव्या वर्षीच गाऊ लागलेल्या ज्युथिका रॉय यांच्या गाण्यांच्या, वयाच्या १२व्या वर्षीच ध्वनिमुद्रिका निघू लागल्या. त्यांचे गाणे आणि त्यांचा आवाज ऐकून त्या काळचे प्रसिद्ध कवी काझी नझरूल आणि संगीत दिग्दर्शक कमल दासगुप्ता हे दोघेही प्रभावित झाले, आणि त्यांनी ज्युथिका रे यांना हवी ती मदत देऊ केली. १९४० आणि १९५० च्या दशकांत ज्युथिका रॉय यांनी गायलेली मीराबाईंची ध्वनिमुद्रित गाणी लोकांना इतकी आवडली, की लोक त्यांना आधुनिक मीरा म्हणून ओळखू लागले. त्यांच्या भक्तिगीतांसाठी त्यांना भारतभरांतील शहरांमधून सतत आमंत्रणे येऊ लागली.. +१५ ऑगस्ट १९४७ या भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंडित नेहरूंनी ज्युथिकाबाईंना एक खास विनंती केली. ती अशी की, जोपर्यंत नेहरू लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवत नाहीत तोपर्यंत, ज्युथिका रे यांनी रेडियोवर आपली गाणी चालूच ठेवावीत. त्या दिवशी त्यांची रेडियोवर एकापाठोपाठ एक अशी सात‍आठ गाणी झाली. +महात्मा गांधी त्यांची दैनंदिन भजनसभा सुरू होण्यापूर्वी ज्युथिका रॉय यांच्या गाण्याची ध्वनिमिद्रिका आवर्जून लावत असत. . +ज्युथिका रॉय यांनी ’धूलि’ आणि ’रत्नदीप’ या बंगाली चित्रपटांत पार्श्वगायन केले होते. या चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्याही निघाल्या होत्या. +१९७२साली, ज्युथिका राय यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13350.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e09530301a63ef4afb6eceabd1277f8bad3f0025 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13350.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13357.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b33ebf5e0b7c74fde760cb1835e143651e8d63e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13357.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जुनागढ जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. जुनागढ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +जुनागढ जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील दक्षिणेस असलेला एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13370.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01328025db74098c48d1cbda81a34660380f369c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13370.txt @@ -0,0 +1 @@ +जुनापाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13398.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8666fe4813e454956e329cfd7b08ade6bdff194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13398.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनून हा १९७८ चा श्याम बेनेगल दिग्दर्शीत चित्रपट आहे. +बिमल दत्त दिग्दर्शित कस्तुरी चित्रपटासोबत जुनून चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट मिळाला.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13423.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9f4c1202599a5607d286bfb0817755173823a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13423.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनोठी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13428.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32af324364da5521464bc52a26eceaeebf4b9e04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13428.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13434.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..815ac81baa7a6827bfc036f981b293fdf42f3069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13434.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13461.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eebd6a907d59decf0ab4eca795216d2b23652c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13461.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुराँग हे सिंगापुराच्या पश्चिम विभागात वसलेले एक उपनगर व मतदारसंघ आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13486.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7e4d33004d73e9d2c57c56dfcfdb8a2bd4985fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13486.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्यूलिअस फ्यूशिक (चेक : Julius Fučík) (२३ फेब्रुवारी १९०३ – ८ सप्टेंबर १९४३) हे एक चेकोस्लोव्हाकियन पत्रकार होते. ते चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय सदस्य होते, व नाझी-विरोधी आघाडीचा भाग होते. नाझींनी त्यांना तुरुंगात डांबून त्यांचा छळ केला व मग त्यांची हत्या केली. +ज्यूलिअस फ्यूशिक यांचा जन्म प्रागमधील एका कामगारवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील पोलाद कामगार होते. १९१३ साली त्यांचा परिवार प्रागपासून पिल्झेन येथे स्थलांतरित झाला. ज्यूलिअस १२ वर्षांचे असताना त्यांनी "स्लोव्हान" नामक वृत्तपत्र सुरू करण्याचे ठरवले होते. राजकारण व साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांना रस होता. किशोरवयात असताना ते बरेचदा स्थानिक हौशी थिएटरमध्ये अभिनय करायचे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13488.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d069d55e87ac03e1807385eb263a6e6df4da8fa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13488.txt @@ -0,0 +1,2 @@ +गैयस ज्युलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू. १०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमन प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्युलियस सीझरचा मोठा वाटा होता. +याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस ज्युलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी ज्युलियस) असे ठेवून घेतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13493.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7d8bfc128ddceb400191a6b0ba8f6ee8abf2259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13493.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युलिया आयलीन जिलार्ड (इंग्लिश: Julia Eileen Gillard; जन्मः २९ सप्टेंबर १९६१) ही ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी व जून २०१० ते जून २०१३ दरम्यान देशाची पंतप्रधान होती. जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामधील जिलार्ड ही महिला पंतप्रधान होती. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13500.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f7347da9ceaea6aefe1176cfe1042add90ce5e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13500.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जुलिया श्रफ (जर्मन: Julia Schruff; जन्मः १६ ऑगस्ट १९८२) ही एक जर्मन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13530.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14848fcf64291faf1b10e7eaa9d0faa577ed0412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13530.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील सातवा महिना आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13548.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed0526b3e0d92c40ef299879d3305abd131038c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13548.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०५ वा किंवा लीप वर्षात २०६ वा दिवस असतो. + + +जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै महिना diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13577.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe85459dd385d2ed8a3f0dc25ffb08984220425f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13577.txt @@ -0,0 +1,67 @@ + +१७° ४०′ १७.४७″ N, ७५° ५४′ ३७.५८″ E +सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापुरी चादरी' प्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ] +सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात. +केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते. +इ.स.पू. २००] या वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ]सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. +तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. +सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते. +पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते. +मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे. +मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले. +सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला. +स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली. +स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक मल्लप्पा धंनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले. +"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.[ संदर्भ हवा ] पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. +सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. +सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद , दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. +जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा ज्वारी या धान्याचे कोठार आहे.[ संदर्भ हवा ] +भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे. +सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली. +सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे. +सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. +मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. +लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व माढा. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोले या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. +विधानसभा मतदारसंघ (११) : अक्कलकोट, उत्तर सोलापूर शहर, करमाळा, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, सांगोले, . +सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून 5 प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे,५) सोलापूर - सांगली. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते. +सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो. +सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे. +सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. +सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात. +सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते. +सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.[ संदर्भ हवा ] +सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे. +१५) श्री मल्लिकार्जुन मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१६) श्री वीरभद्रेश्वर मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१७) श्री मल्लिकार्जुन मंदिर - चपळगाव अक्कलकोट 18 पुरातन काळापासून श्री काशी विश्वेश्वर मंदिर जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी काशीवरून पाणी वर्षाला श्रावण महिन्यामध्ये येते. हे स्थान अक्कलकोट पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. +१८) आनंदी गणेश मंदिर —अकलुज +सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.[ संदर्भ हवा ] +१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय  या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती . +सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रूपांतर दैनिकात झाले. +मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.[ संदर्भ हवा ] +बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली . +करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते . +सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली  सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय  ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली  याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे . +लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरू केले . +१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते  साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले . +काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले . +सोलापूरचे कवी कवी कुंजविहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले  . +कर्मयोगी वृत्तपत्र +१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली. +' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.[ संदर्भ हवा ] +रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली. +कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली +राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे. +पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले. +कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.[ संदर्भ हवा ]पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे +येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे. +आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. +पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.[ संदर्भ हवा ] +दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत. +छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते. +दिवंगत क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. +नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13580.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fab8ff3d7b86537edd73ee4ba8622ad2a915fe97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13580.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1360.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5a82109bf48af611f6cd7319c491c0dc66f6500 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1360.txt @@ -0,0 +1,62 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +गयानाचे सहकारी प्रजासत्ताक (इंग्लिश: Co-operative Republic of Guyana) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनाऱ्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. +युरोपीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली डचांनी येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग ब्रिटिशांनी ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून ब्रिटिश गयानाची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले. +गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो कॅरिबियनचा भाग मानला जातो. बेटावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. जॉर्जटाउन ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य आहे. +क्रिकेट हा गयानामधील एक लोकप्रिय खेळ असून गयाना वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सदस्य आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13600.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aa48cc43039ae963d745ec1eb3e8b6cc7a504d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13600.txt @@ -0,0 +1,4 @@ +जून ही फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी आहे. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर मुख्यालय आणि मुख्य तळ असलेली ही कंपनी एर फ्रांसची उपकंपनी आहे.[१] एर फ्रांसच्या मते ही कंपनी तरुण वर्गासाठी, खासकरून मिलेनियल पिढीसाठी, आहे.[२] ही कंपनी किफायती दरात विमानसेवा पुरवते व तशाच इतर विमानकंपन्यांशी स्पर्धा करते. +या कंपनीची उड्डाणे १ डिसेंबर, २०१७ रोजी बार्सेलोना, बर्लिन, लिस्बन आणि पोर्तो या शहरांपासून झाली.[३][४] २०१८पासून आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गंतव्यस्थानांचा समावेश केला गेला.[५] +एप्रिल २०१८ च्या सुमारास जून खालील शहरांना सेवा पुरवत आहे.[६] +मार्च २०१८ च्या सुमारास जूनकडे १३ विमाने होती.[१६]: diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1361.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..638aee28d0118b1c5eed04ee84481de6ea303ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1361.txt @@ -0,0 +1,77 @@ +साचा:२०१० २०-२० चॅंपियन्स लीग संघ +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13625.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c62e98ef7b046d96fdc770ce977fcdc7a3865cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13625.txt @@ -0,0 +1,4 @@ +जून २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५३ वा किंवा लीप वर्षात १५४ वा दिवस असतो. + + +मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ - जून ४ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13643.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf09b91568baddf04a84a877d546bd60324ad9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13643.txt @@ -0,0 +1,6 @@ +जून ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५९ वा किंवा लीप वर्षात १६० वा दिवस असतो. + + + + +जून ६ - जून ७ - जून ८ - जून ९ - जून १० (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13646.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b33ebf5e0b7c74fde760cb1835e143651e8d63e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13646.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जुनागढ जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. जुनागढ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +जुनागढ जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील दक्षिणेस असलेला एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13656.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e552db2847a35b317390eb04d08a04cd3e688045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13656.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक अँड द बीनस्टॉक ही एक इंग्रजी परीकथा आहे. ही कथा सर्वप्रथम इ.स. १७३४ मध्ये " द स्टोरी ऑफ जॅक स्प्रिगिन्स अँड द एनचांटेड बीन " म्हणून आणि १८०७ मध्ये बेंजामिन टाबार्टची नैतिकतावादी आवृत्ती म्हणून "द हिस्ट्री ऑफ जॅक अँड द बीन-स्टॉक" या नावाने प्रसिद्ध झाली. हेन्री कोल, फेलिक्स समरली यांनी द होम ट्रेझरी (१८४५) नावाने ही कथा लोकप्रिय केली आणि जोसेफ जेकब्सने इंग्रजी फेयरी टेल्स (१८९०) मध्ये ती पुन्हा लिहिली. जेकब्सची आवृत्ती आज सर्वात सामान्यपणे पुनर्मुद्रित केली जाते आणि ताबार्टच्या तुलनेत मौखिक आवृत्तीच्या जवळ असल्याचे मानली जाते कारण त्यात नैतिकतेचा अभाव आहे. +ही परीकथा "जॅकच्या कथा " म्हणून प्रसिद्ध आहे, ज्यात पुरातन कॉर्निश आणि इंग्रजी नायक तसेच जॅकचे पात्र यांचा समावेश असलेल्या कथांची मालिका आहे. +डरहॅम युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिडेड नोव्हा डी लिस्बोआ येथील संशोधकांच्या मते, कथेचा उगम पाच सहस्राब्दींपूर्वी झाला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13691.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13691.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13696.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13696.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13703.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f0c4fceeb854192c85ca751b9405c051844dd90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13703.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेकब टिमोथी जेक बॉल (१४ मार्च, इ.स. १९९१:मॅन्सफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13712.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b65ee8ff22007ad0601ac472c1d016a20c8d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13712.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन विल्यम जॅक मार्टिन (१६ फेब्रुवारी, १९१७:इंग्लंड - ४ जानेवारी, १९८७:लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13722.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d7655e54d1a09dc4ed085ddb77671952136745f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13722.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स आल्बर्ट जॉर्ज जॅक रसेल (ऑक्टोबर ७, इ.स. १८८७:लेटन, एसेक्स, इंग्लंड - मार्च २३, इ.स. १९६१:व्हिप्स क्रॉस, लेटनस्टोन, एसेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13724.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb6aa1eb786a1ea8bdfa11ce12f3ecfc74c2cd12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13724.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन जॅक रायडर (ऑगस्ट ८, इ.स. १८८९ - एप्रिल ३, इ.स. १९७७) हा  ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13749.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad452614c81ed9c7aa52d09e46513f7d9ed585b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13749.txt @@ -0,0 +1,31 @@ +६ Feb, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13753.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e552db2847a35b317390eb04d08a04cd3e688045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13753.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक अँड द बीनस्टॉक ही एक इंग्रजी परीकथा आहे. ही कथा सर्वप्रथम इ.स. १७३४ मध्ये " द स्टोरी ऑफ जॅक स्प्रिगिन्स अँड द एनचांटेड बीन " म्हणून आणि १८०७ मध्ये बेंजामिन टाबार्टची नैतिकतावादी आवृत्ती म्हणून "द हिस्ट्री ऑफ जॅक अँड द बीन-स्टॉक" या नावाने प्रसिद्ध झाली. हेन्री कोल, फेलिक्स समरली यांनी द होम ट्रेझरी (१८४५) नावाने ही कथा लोकप्रिय केली आणि जोसेफ जेकब्सने इंग्रजी फेयरी टेल्स (१८९०) मध्ये ती पुन्हा लिहिली. जेकब्सची आवृत्ती आज सर्वात सामान्यपणे पुनर्मुद्रित केली जाते आणि ताबार्टच्या तुलनेत मौखिक आवृत्तीच्या जवळ असल्याचे मानली जाते कारण त्यात नैतिकतेचा अभाव आहे. +ही परीकथा "जॅकच्या कथा " म्हणून प्रसिद्ध आहे, ज्यात पुरातन कॉर्निश आणि इंग्रजी नायक तसेच जॅकचे पात्र यांचा समावेश असलेल्या कथांची मालिका आहे. +डरहॅम युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिडेड नोव्हा डी लिस्बोआ येथील संशोधकांच्या मते, कथेचा उगम पाच सहस्राब्दींपूर्वी झाला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13767.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..797dbb404ce2b06392abfdea14d7a2a0596280bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13767.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन जॅकी क्लार्क (१४ मार्च, १९६३:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९२ दरम्यान ११ कसोटी आणि ३१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13773.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7af15baf93af6f8c032796af27826be4dcb309a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13773.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन रॉबिन्सन (३० जानेवारी, १९६६:जमैका - ९ ऑक्टोबर, २००५:जमैका) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००४ दरम्यान १ महिला कसोटी आणि १६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13798.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dea84c14a9f4b3aa127d1c6f4c7d60d911c30991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13798.txt @@ -0,0 +1 @@ +डेरिक जॉन जॅकी मॅकग्ल्यू (११ मार्च, १९२९:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - ८ जून, १९९८:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९५१ ते १९६२ दरम्यान ३४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_138.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152ad95128e49141f6e4fdf55bee5392ccdf7c67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_138.txt @@ -0,0 +1 @@ +खुशाल परसराम बोपचे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1380.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f039abf3099ae5138cdf7ac7b1a5ad911893047 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1380.txt @@ -0,0 +1,5 @@ +अक्षय कुमार +जॉन अब्राहम +परेश रावळ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13821.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a2cd5ca6ea2243af9ab3e360fcba6bd626d6687 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13821.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13828.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c38133cc63758bd6db74df78b82b8e6e5cd372e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13828.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13831.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68ff11608ce16adbe2f1a53e233bd15f18311380 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13831.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जॅक्सन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९८९ इतकी होती.[२] +जॅक्सन काउंटीची रचना २३ मे, १८५७ रोजी झाली.[३] याला सेंट पॉलमधील पहिला व्यापारी हेन्री जॅक्सनचे नाव देण्यात आले आहे.[४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13835.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34dd9c9652751189b873d74898c358827b8f2b88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13835.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13839.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ea1f3322ddb0d18719d9bc8232ed931203f54ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13839.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९४ होती.[१] वॉल्डन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२] +जॅक्सन काउंटीची रचना १९०९मध्ये लारिमर आणि ग्रँड काउंट्यांमधून करण्यात आली. +नॉर्थ प्लॅट नदीचे उगमस्थान या काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13852.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3000ebb7179a7e749e5e8584dc5bfd121fda858 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13852.txt @@ -0,0 +1 @@ +जॅक्सनव्हिल जॅग्वार्स हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातल्या जॅक्सनव्हिल शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९९३ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13860.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db227dc0218215ab476ba12e7a6af796eb43e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13860.txt @@ -0,0 +1 @@ +जॅग्वार (मराठी लेखनभेद: जग्वार) हा अमेरिका खंडात आढळणारा मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी चित्ता आणि बिबळ्या यांसारखा ठिपकेदार असतो. याचा आढळ दक्षिण अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनांत दिसतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1390.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0db8e8249c4578022e5cc1ecbaf285945aafc39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1390.txt @@ -0,0 +1,19 @@ +गराडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३.७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२६ कुटुंबे राहतात. एकूण ९१५ लोकसंख्येपैकी ४४३ पुरुष तर ४७२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६२.५३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.७३ आहे तर स्त्री साक्षरता ५४.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.५४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +देंगाचीमेट, कलमविहीर, कासटवाडी, जयेश्वर, रामनगर, ग्रामीण जव्हार, गणेशनगर, नंदनमाळ, रायतळे, न्याहाळेबुद्रुक, राधानगरी ही जवळपासची गावे आहेत.कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये अधखडक, गणेशनगर, गराडवाडी, हडे, ग्रामीण जव्हार, जयेश्वर, कासटवाडी, रामनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13903.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c0fb90c9e7f5157b0dd4369eafaa0f204d332d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13903.txt @@ -0,0 +1 @@ +जॅसवीक ऑसी टेलर (३ जानेवारी, १९३२:गयाना - १३ नोव्हेंबर, १९९९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९५९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1392.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e83da93bd85673326f1e19cd4412d119766a082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1392.txt @@ -0,0 +1,2 @@ +गराडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13932.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f88c02498a54aa37e93ebe345b367dc88d55bce1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13932.txt @@ -0,0 +1 @@ +जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक भारतातील एक विचारवंत होते. १९व्या शतकाच्या अखेरीस आंध्र प्रदेशातील मदनपल्ली या चित्तूर जिल्ह्यात असलेल्या गावी असणाऱ्या एका तेलुगु ब्राह्मण कुटुंबातील जन्म झालेल्या कृष्णमूर्तींची बालवायमध्येच थिओसोफिकल पंथाशी संबंध आला. हिमालयातील हजारो वर्षांपासून जिवंत असणाऱ्या महात्मा देवापि किंवा कुथुमी या नावाचा योगी पुरुषावर थिओसॉफी लोकांची श्रद्धा होती. त्यांची अशी ही श्रद्धा होती की या देवपीचा आत्मा कृष्णमूर्तींच्या शरीरात प्रवेश करून सर्व जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे आहेत. म्हणून सर्व थिओसॉफी पंथाचे लोक कृष्णमूर्तीकडे भावी जगद्गुरू म्हणून पाहत होते. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत कृष्णमूर्ती थिओसॉफी पंथाच्या वर्तुळामध्ये वावरले. परंतु पुढे त्यांनी त्या पंथाची असलेला आपला संबंध मोडला. आपण जगद्गुरू नसून एक सामान्य माणूस आहोत व आपल्यामध्ये कोणत्याही तथाकथित अजर अमर योगी पुरुषाच्या आत्म्याने प्रवेश केलेला नाही. अशी घोषणा करून कृष्णमूर्ती थिओसॉफी पंथाहून बाहेर पडले. मनुष्याला निःपक्षपाती अनाग्रही बुद्धीच्या सहाय्याने सत्य समजून घ्यावे लागेल व त्याद्वारेच स्वतःची मुक्ती साधावी लागेल, सत्यदर्शन, मुक्ती यांच्यासाठी तथाकथित देव, गुरू, धर्म, पंथ यांचे माध्यम स्वीकारण्याची गरज नाही, किंबहुना असे मध्यस्थ हे सत्य दर्शनातील अडथळेच मानले पाहिजे, असा मोठा क्रांतिकारक विचार कृष्णमूर्तींनी मांडला व हाच विचार मूलभूत धरून जवळजवळ ६०-७० वर्षे जगभर प्रवचने व्याख्याने देत कृष्णमूर्ती हिंडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13934.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1354c0e290809d68fdcf2ea5243ff4661b699ad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13934.txt @@ -0,0 +1 @@ +जयललिता जयरामन (तमिळ: ஜெயலலிதா ஜெயராம்; २४ फेब्रुवारी १९४८ - ५ डिसेंबर २०१६) या भारताच्या तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केला होता. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ५ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता त्यांचे निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1394.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a05f0fc6cdf0285fca10d3c5dd299936a254dba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1394.txt @@ -0,0 +1,2 @@ +गरावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13948.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be200b1930af3cd39de13eac1749a9f375675014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13948.txt @@ -0,0 +1,26 @@ +जे. हान्स डी. जेन्सन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13952.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443f04a33c3a3eb071b217ad768947ebb9640898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13952.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन (इंग्लिश: John Ronald Reuel Tolkien) अर्थात जे.आर.आर. टॉल्कीन (मार्च १, इ.स. १८९२; ब्लूमफॉॅंटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३; बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक होते. द हॉबिट व द लॉर्ड ऑफ द रिंग्स ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.शिवाय या पुस्तकांचा मराठी अनुवादसुद्दा प्रकाशित झाला आहे. +1हॉबीट (मराठी अनुवाद मीना किणीकर , मात्र अनुवाद खूपच खराब केला आहे आणि एवढ्या दर्जेदार साहित्याचा बट्ट्याबोळ केला आहे ) +2.LOTR स्वामी मुद्रिकांचा (मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद खूप दर्जेदार केला आहे त्यांनी या साहित्याला खरोखरच न्याय दिला आहे) लवकरच मुग्धा कर्णिक हॉबीटचाही अनुवाद दर्जेदार करणार अशी अपेक्षा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13954.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443f04a33c3a3eb071b217ad768947ebb9640898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13954.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन (इंग्लिश: John Ronald Reuel Tolkien) अर्थात जे.आर.आर. टॉल्कीन (मार्च १, इ.स. १८९२; ब्लूमफॉॅंटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३; बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक होते. द हॉबिट व द लॉर्ड ऑफ द रिंग्स ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.शिवाय या पुस्तकांचा मराठी अनुवादसुद्दा प्रकाशित झाला आहे. +1हॉबीट (मराठी अनुवाद मीना किणीकर , मात्र अनुवाद खूपच खराब केला आहे आणि एवढ्या दर्जेदार साहित्याचा बट्ट्याबोळ केला आहे ) +2.LOTR स्वामी मुद्रिकांचा (मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद खूप दर्जेदार केला आहे त्यांनी या साहित्याला खरोखरच न्याय दिला आहे) लवकरच मुग्धा कर्णिक हॉबीटचाही अनुवाद दर्जेदार करणार अशी अपेक्षा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13956.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443f04a33c3a3eb071b217ad768947ebb9640898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13956.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन (इंग्लिश: John Ronald Reuel Tolkien) अर्थात जे.आर.आर. टॉल्कीन (मार्च १, इ.स. १८९२; ब्लूमफॉॅंटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३; बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक होते. द हॉबिट व द लॉर्ड ऑफ द रिंग्स ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.शिवाय या पुस्तकांचा मराठी अनुवादसुद्दा प्रकाशित झाला आहे. +1हॉबीट (मराठी अनुवाद मीना किणीकर , मात्र अनुवाद खूपच खराब केला आहे आणि एवढ्या दर्जेदार साहित्याचा बट्ट्याबोळ केला आहे ) +2.LOTR स्वामी मुद्रिकांचा (मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद खूप दर्जेदार केला आहे त्यांनी या साहित्याला खरोखरच न्याय दिला आहे) लवकरच मुग्धा कर्णिक हॉबीटचाही अनुवाद दर्जेदार करणार अशी अपेक्षा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13961.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca6939ffba96c4f2fa3fdd155c40607a1d6c43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13961.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योतींद्र नाथ दिक्षित (८ जानेवारी, इ.स. १९३६ - ३ जानेवारी, इ.स. २००५) हे एक भारतीय राजकारणी आणि राजदूत होते. यांनी १९९१-१९९४ दरम्यान परराष्ट्रसचिवपद सांभाळले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13970.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b74eb3170ca07d3a2b384795234bfb373ca6bd9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13970.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन मॅक्सवेल कोएत्झी [a] (जन्म ९ फेब्रुवारी १९४०) एक दक्षिण आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन कादंबरीकार, निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनुवादक आहे. ते २००३ साहित्यातील नोबेल पारितोषिक प्राप्तकर्ता आहे. ते इंग्रजी भाषेतील सर्वात समीक्षकांनी प्रशंसित लेखकांपैकी एक आहे. [२] [३] [४] [५] त्यांनी बुकर पारितोषिक (दोनदा), सीएनए पारितोषिक (तीनदा), जेरुसलेम पारितोषिक, प्री फेमिना एट्रेंजर, आणि आयरिश टाइम्स इंटरनॅशनल फिक्शन प्राइज जिंकले आहेत आणि इतर अनेक पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट आहेत. [२] [६] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13971.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b74eb3170ca07d3a2b384795234bfb373ca6bd9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_13971.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन मॅक्सवेल कोएत्झी [a] (जन्म ९ फेब्रुवारी १९४०) एक दक्षिण आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन कादंबरीकार, निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनुवादक आहे. ते २००३ साहित्यातील नोबेल पारितोषिक प्राप्तकर्ता आहे. ते इंग्रजी भाषेतील सर्वात समीक्षकांनी प्रशंसित लेखकांपैकी एक आहे. [२] [३] [४] [५] त्यांनी बुकर पारितोषिक (दोनदा), सीएनए पारितोषिक (तीनदा), जेरुसलेम पारितोषिक, प्री फेमिना एट्रेंजर, आणि आयरिश टाइम्स इंटरनॅशनल फिक्शन प्राइज जिंकले आहेत आणि इतर अनेक पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट आहेत. [२] [६] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14022.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c077f29884c140b300dee46db264f2ba9d71784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14022.txt @@ -0,0 +1,41 @@ +जे.डब्ल्यू. मॅरियट मुंबईतील हाॅटेल आहे. जुहू तारा रोड, जुहू येथे असलेले हे होटेल जानेवारी २००२ मध्ये साली सुरू झाले. रहेजा होस्पिटॅलिटी हे त्याचे सह मालक आहेत. याचे व्यवस्थापन मॅरियट इंटरनॅशनल ग्रुप करतो. या हॉटेलमध्ये ३५६ खोल्या, २९ विश्रांमग्रहे तसेच ५ उपहारगृहे आहेत आणि वाहन पार्किंग व्यवस्था आहे. भारतातील मॅरियटचे हे पहिलेच हॉटेल आहे. येथे लग्न समारंभ व्यवस्थाही आहे. +या हॉटेलचा एनिग्मा म्हणून ओळखला जाणारा नाइटक्लब प्रसिद्ध आहे. येथे अनेक बॉलीवूडनट आणि नट्या येत असतात. या होटेलमध्ये कुयान स्पा, फ्लॅगशिप स्पा अशा सुविधा आहेत. [१] +नुकतेच नूतनीकरण झालेले,चमचम करणाऱ्या लाटांच्या अरबी समुद्राच्या कुशीत नव्या नवतीने आरामदाई सेवा येथे उपलब्ध केलेल्या आहेत. अनेक वेळा भेट देणारे बॉलीवूडच्या प्रसिद्ध व्यक्ति, व्यावसायिक प्रवासी, सुट्टीचा उपभोग घेणारी कुटुंबे, आहेत. +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +आमच्या 5 स्टार सुविधा येथिल तुमचा मुक्काम नक्कीच वाढवतात.आपला वेळ दिमाखदार खोलीत आगर विश्रामग्रहात आरामदायक बिछाना, मार्बल स्नानग्रह, हाय स्पीड इंटरनेट, आश्चर्य चकित करणारा जुहू बीचचे सानिध्यात सुखाने व्यतीत करा. आमची 7 खान पाण सेवा केंद्रे तसेच आवार्ड मिळालेले कुयान स्पा या अतिरिक्त सुविधाने गर्व होतो. फिटनेस केंद्राचा उपभोग घ्या, बाहेरील अथांग अस्या खाऱ्या पाण्याच्या कुंडात मोकळे व्हा, किंवा लहान मुलांच्या पाण्याच्या कुंडात इकडून तिकडे तिकडून इकडे बागडा. जे पाहुणे जुहू बीच वर येतात ते आमच्या व्यापक योजनांची माहिती मिळवितात त्याने आणि एकमेव लग्न कार्यालयाने ते आनंदित होतात. जे ड्ब्ल्यु मार्रिओट्ट आराम हॉटेल आपले सहर्ष स्वागत करते आहे.[२] +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +5 स्टार हॉटेल मधील दिमाखदार खोलीत पाहुण्याबरोबर तुमची सभा यशस्वी करा.[३] +प्रत्येक सभाग्रहात हाय स्पीड इंटरनेट सुविधा आणि स्टेट ऑफ द आर्ट औडिओविसुयल व्यवस्था आहे. +तुमची 10 जणांची सभा असो किंवा 1000 जणांची, आमची सभाग्रहे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतील असा आमचा दावा आहे. +सभेचे सेवटचे क्षणापर्यंत आमचे हॉटेल 24 तास तुमच्या सेवेत काळजीपूर्वक लक्ष ठेवील. +तुमचे व्यवसाइक सभेसाठी आमचे हॉटेलची स्वादिष्ट खान पान व्यवस्था तुमच्या सभा वाढविल. +सभा संपल्यानंतर आपण आणि आपले सवंगडी मन मोकळे करून नक्कीच आनंद लुटतील. +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +जे ड्ब्ल्यु मार्रिओट्ट मध्ये ती तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवते. तुमचे स्वास्थ्य परिपूर्ण करते तसेच तुमच्यात खूपच बदल घडविते. कुयान स्पाला नुकताच हॉल ऑफ फेम – बेस्ट हॉटेल स्पास हा एशिया स्पा अवॉर्ड 2010 प्राप्त झालेला आहे.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14023.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8984f493c3fbffae79915dffbff2f2ef28750a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14023.txt @@ -0,0 +1,2 @@ +जे मायकेल डिमेरिट (४ डिसेंबर, १९७९:ग्रीन बे, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. +डिमेरिटने इंग्लंडमध्ये नवव्या स्तरावर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. तेथून त्याने प्रीमियर लीग आणि फिफा विश्वचषकांपर्यंत प्रगती केली. या प्रवासाचे वर्णन राइझ अँड शाइन: द जे डिमेरिट स्टोरी या चित्रपटात केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14033.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31acae62e4ad05e92735d68662614e8560b710f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14033.txt @@ -0,0 +1,10 @@ +जेंडर इन द हिंदू नेशन[१] निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे. या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे.आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते. ह्या पुस्तकाचे लेखन पाऊला बचेटा यांनी केले आहे.[२] +जेंडर इन द हिंदू नेशन पुस्तकात पौला बचेता यांनी सखोल दृष्टीकोणातून लिहलेल्या तीन निबंधातून या संघटनेतील स्त्रियांची अत्यंत बारकाईने सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती यांच्या विचारधारेमधील भिन्नता हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीतील स्त्रियांचे प्रतिनिधीत्व आणि त्यांची भूमिका आणि हिंदू राष्ट्रातील स्त्रियांचे प्रतीकात्मक स्थान याबाबत या निबंधात बोलले गेले आहे. अनेक ऐतिहासिक साधने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रकाशनासारखी इतर माध्यमे, कागदपत्रे आणि वैयक्तिक मुलाखतींच्या आधारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक आणि हिंदू राष्ट्र याबद्दल वास्तवदर्शी चित्र निर्माण करतो. +1. स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती असलेली त्यांच्या दैवी कर्तव्याविषयी जाणीव करवुन देण्यासाठी नव्हे तर, स्त्री विकास।स्त्रियांचा विकास हा कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे तिने आदर्श कसे असले पाहिजे असे सांगते. +2. विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठ्यपुस्तके, चित्रकथा, भित्तीपत्रे, निबंध,आत्मचरित्रे, वर्तमनपत्रातील लेख, लघुकथा अशी अनेक प्रकारची माध्यमे वापरतात. हिंदी आणि +इंग्लिश मधील लिखाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांना संबोधित करतात. +3.हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कशी रुजली याची मांडणी करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीचा मुख्य भाग म्हणून हिंदू राष्ट्रवादी महिला संघ मुख्य भूमिका निभावताना दिसतात +सदर पुस्तकातील १ला निबंध हिंदू राष्ट्रवादी स्त्रिया या "एक" विचार असून यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची स्त्रियांची शाखा राष्ट्रीय स्वयंसेविका समिती या मोठ्या हिंदू राष्ट्रवादी संघटनाविषयी लिखाण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जुनी संघटना असुन मुख्यत: ती पुरुषांसाठी आहे. हिंदू राष्ट्रवादी संघटनांच्या परिवारातील सर्वात ताकदवान आणि सर्वोच्च स्थानावर असलेली ही संघटना आहे. ही संघटना चळवळीची रचना करते आणि हिंदू "एकता" अशा संज्ञामध्ये आपल्या उद्धीष्टांची मांडणी करते. समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील १ली संघटना आहे. या संघटनेद्वारे स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती असलेली त्यांच्या दैवी कर्तव्याविषयी जाणीव करवुन देण्यासाठी नव्हे तर, स्त्रियांचा "विकास" हा कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे स्त्रीने "आदर्श" असले पाहिजे असे सांगते. या स्त्रियांना संघटनेमध्ये एक प्रकारची दृश्यमानता आहे, जिथे त्यांना पद आहे,त्या भोवती त्यांचे आयुष्य घडत जाते. यांची विचारधारा संघाने तयार केली असली तरी जी विचारसरणी स्त्रियांची कर्तव्य समिती करते. तिच्या अंतर्गत स्त्रियांची केंद्रीय आणि दृश्यप्रतिमा घडविली जाते.स्त्रिया आपले नागरिकत्व आणि कर्तव्य कसे घडवतात? हे लेखिकेने अभ्यासपुर्ण पद्धतीने मांडले आहे. +या निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे.या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे. आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते, आणि त्यामुळे इतर धर्मिय आपोआपच त्यांचे प्राथमिक शत्रु बनतात. त्यांची ही विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठ्यपुस्तके, चित्रकथा, भित्तीपत्रे, निबंध, आत्मचरित्रे, वर्तमनपत्रातील लेख,लघुकथा अशी अनेक प्रकारची माध्यमे वापरतात. हिंदी आणि इंग्लिश मधील लिखाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांना संबोधित करतात. उदा. १९७८ साली प्रसिद्ध झालेल्या पोस्ट या प्रकाशनात १९३० सालच्या डाव्या उदारमतवादी स्त्रियांच्या चळवळींना विरोध केला आहे. यामध्ये पाश्चात्य प्रभावाखाली येवुन स्त्रिया समान हक्क आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढायला लागल्या असून त्यामुळे त्यांच्या कुटुंब आणि संस्कृती इत्यादी वर आघात करणारा आहे, तर (याविरुद्ध) हिंदी प्रचार साहित्यात निम्न आणि निम्नमध्यम वर्गीय स्त्रियांना संबोधित करत असुन त्यामध्ये पुरुष कसे हिंसाचार करतात आणि स्त्रियांनी त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे, याची समीक्षा केली जाते. +आमच्या देवता सशस्र धारक आहेत त्यामुळे आम्ही हिंदू स्त्रिया या संस्कृती रक्षक आहेत. दुसरा निबंधामध्ये कमलाबेन आणि लेखिका यांच्यातील संभाषणातून काही विशिष्ट ठिकाणी (अहमदाबाद-गुजरात) हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कशी रुजली याची मांडणी करतात. याशिवाय स्वतः आणि स्वतःची ओळख समितीच्या सदस्या कशा प्रकारे मांडीत होत्या हेही दिसते. कमलाबेन या समिती समर्पित कार्यकर्त्या होत्या, त्यांनी सांगितले की, त्या आपल्या भाषेत स्त्रीत्वाचा इन्कार करतात. +हिंदू राष्ट्रवादाची भाषा अत्यंत हुशारीने वळवून त्या स्वतःची स्त्री निर्माण करतात. जी स्त्री स्वतंत्र आहे पण त्यांना "इतर" आणि मुस्लिमांपासून भय आहे. लष्करी शिक्षण, स्त्रियांसारखे कपडे न घालणे या सारख्या अत्यंत अपरंपरागत माध्यमातून त्या सर्वसामान्य गर्गुती स्त्री प्रारूपाला विरोध करतात.अशा विविध माध्यमातुन त्या स्वतःच स्वातंत्र्य अधिक खुलवतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याशी लग्न करण्याची प्रथा नाकारून या उलट झाले पाहिजे असे सांगतात, कारण अशा लग्नामध्ये पुरुष वरचढ असतो. तोच नियम ठरवतो आणि लग्नानंतर जे एकत्र राहत नाही. अशा तऱ्हेने लग्न या मुद्यावर त्या स्वतःचे स्वातंत्र्य विस्थारीत करतात. असे असले तरी हिंदू राष्ट्रावादामध्ये मुसलमान दुश्मन असण्याच्या विचारसरणीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. एका अर्थाने पुरुषी वर्चस्व पासून दूर जाण्याचे प्रयत्न जे मर्यादित स्वातंत्र्याचा परिघात केले जातात. असे प्रयोग पुरुषी वर्चस्वाच्या रचनांमध्ये कोसळतात, आणि कमलाबेन या सारख्यांना मिळालेले मर्यादित स्वातंत्र्य हे त्या चौकटी अंतर्गत केवळ आघात प्रतिबंधक व्यवस्था म्हणून काम करतात. आणि कमलाबेन सारख्या बंडखोर स्त्रियांना मर्यादित करतात. शेवटच्या निबंधात जातीयवादी संपत्ती/ लैंगिक संपत्ती मुस्लिम स्त्रिया हिंसाचारी असतात. अशिऊ त्यांची प्रतिमा कशी बनविता येते याकडे लेखिका लक्ष वेधतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध साहित्य आणि लिखाणातून शत्रु स्त्रिया या जातीय आणि लैंगिक विन योजनासाठी उपलब्ध वस्तु आहे असे लिहले जाते. मुस्लिमांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करून मातृभूमीचे रक्षण केले पाहिजे. मुस्लिम पुरुषांना खच्ची केले पाहिजे. त्यासाठी मुस्लिम स्त्रियांना हीन मानले पाहिजे आणि हिंदू पुरुषांचे पौरुष्य घडविण्यासाठी आदर्श हिंदू स्त्रीची रचना केली पाहिजे अशी मांडणी केली जाते.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14034.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31acae62e4ad05e92735d68662614e8560b710f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14034.txt @@ -0,0 +1,10 @@ +जेंडर इन द हिंदू नेशन[१] निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे. या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे.आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते. ह्या पुस्तकाचे लेखन पाऊला बचेटा यांनी केले आहे.[२] +जेंडर इन द हिंदू नेशन पुस्तकात पौला बचेता यांनी सखोल दृष्टीकोणातून लिहलेल्या तीन निबंधातून या संघटनेतील स्त्रियांची अत्यंत बारकाईने सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती यांच्या विचारधारेमधील भिन्नता हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीतील स्त्रियांचे प्रतिनिधीत्व आणि त्यांची भूमिका आणि हिंदू राष्ट्रातील स्त्रियांचे प्रतीकात्मक स्थान याबाबत या निबंधात बोलले गेले आहे. अनेक ऐतिहासिक साधने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रकाशनासारखी इतर माध्यमे, कागदपत्रे आणि वैयक्तिक मुलाखतींच्या आधारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक आणि हिंदू राष्ट्र याबद्दल वास्तवदर्शी चित्र निर्माण करतो. +1. स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती असलेली त्यांच्या दैवी कर्तव्याविषयी जाणीव करवुन देण्यासाठी नव्हे तर, स्त्री विकास।स्त्रियांचा विकास हा कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे तिने आदर्श कसे असले पाहिजे असे सांगते. +2. विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठ्यपुस्तके, चित्रकथा, भित्तीपत्रे, निबंध,आत्मचरित्रे, वर्तमनपत्रातील लेख, लघुकथा अशी अनेक प्रकारची माध्यमे वापरतात. हिंदी आणि +इंग्लिश मधील लिखाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांना संबोधित करतात. +3.हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कशी रुजली याची मांडणी करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीचा मुख्य भाग म्हणून हिंदू राष्ट्रवादी महिला संघ मुख्य भूमिका निभावताना दिसतात +सदर पुस्तकातील १ला निबंध हिंदू राष्ट्रवादी स्त्रिया या "एक" विचार असून यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची स्त्रियांची शाखा राष्ट्रीय स्वयंसेविका समिती या मोठ्या हिंदू राष्ट्रवादी संघटनाविषयी लिखाण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जुनी संघटना असुन मुख्यत: ती पुरुषांसाठी आहे. हिंदू राष्ट्रवादी संघटनांच्या परिवारातील सर्वात ताकदवान आणि सर्वोच्च स्थानावर असलेली ही संघटना आहे. ही संघटना चळवळीची रचना करते आणि हिंदू "एकता" अशा संज्ञामध्ये आपल्या उद्धीष्टांची मांडणी करते. समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील १ली संघटना आहे. या संघटनेद्वारे स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती असलेली त्यांच्या दैवी कर्तव्याविषयी जाणीव करवुन देण्यासाठी नव्हे तर, स्त्रियांचा "विकास" हा कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे स्त्रीने "आदर्श" असले पाहिजे असे सांगते. या स्त्रियांना संघटनेमध्ये एक प्रकारची दृश्यमानता आहे, जिथे त्यांना पद आहे,त्या भोवती त्यांचे आयुष्य घडत जाते. यांची विचारधारा संघाने तयार केली असली तरी जी विचारसरणी स्त्रियांची कर्तव्य समिती करते. तिच्या अंतर्गत स्त्रियांची केंद्रीय आणि दृश्यप्रतिमा घडविली जाते.स्त्रिया आपले नागरिकत्व आणि कर्तव्य कसे घडवतात? हे लेखिकेने अभ्यासपुर्ण पद्धतीने मांडले आहे. +या निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे.या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे. आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते, आणि त्यामुळे इतर धर्मिय आपोआपच त्यांचे प्राथमिक शत्रु बनतात. त्यांची ही विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठ्यपुस्तके, चित्रकथा, भित्तीपत्रे, निबंध, आत्मचरित्रे, वर्तमनपत्रातील लेख,लघुकथा अशी अनेक प्रकारची माध्यमे वापरतात. हिंदी आणि इंग्लिश मधील लिखाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांना संबोधित करतात. उदा. १९७८ साली प्रसिद्ध झालेल्या पोस्ट या प्रकाशनात १९३० सालच्या डाव्या उदारमतवादी स्त्रियांच्या चळवळींना विरोध केला आहे. यामध्ये पाश्चात्य प्रभावाखाली येवुन स्त्रिया समान हक्क आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढायला लागल्या असून त्यामुळे त्यांच्या कुटुंब आणि संस्कृती इत्यादी वर आघात करणारा आहे, तर (याविरुद्ध) हिंदी प्रचार साहित्यात निम्न आणि निम्नमध्यम वर्गीय स्त्रियांना संबोधित करत असुन त्यामध्ये पुरुष कसे हिंसाचार करतात आणि स्त्रियांनी त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे, याची समीक्षा केली जाते. +आमच्या देवता सशस्र धारक आहेत त्यामुळे आम्ही हिंदू स्त्रिया या संस्कृती रक्षक आहेत. दुसरा निबंधामध्ये कमलाबेन आणि लेखिका यांच्यातील संभाषणातून काही विशिष्ट ठिकाणी (अहमदाबाद-गुजरात) हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कशी रुजली याची मांडणी करतात. याशिवाय स्वतः आणि स्वतःची ओळख समितीच्या सदस्या कशा प्रकारे मांडीत होत्या हेही दिसते. कमलाबेन या समिती समर्पित कार्यकर्त्या होत्या, त्यांनी सांगितले की, त्या आपल्या भाषेत स्त्रीत्वाचा इन्कार करतात. +हिंदू राष्ट्रवादाची भाषा अत्यंत हुशारीने वळवून त्या स्वतःची स्त्री निर्माण करतात. जी स्त्री स्वतंत्र आहे पण त्यांना "इतर" आणि मुस्लिमांपासून भय आहे. लष्करी शिक्षण, स्त्रियांसारखे कपडे न घालणे या सारख्या अत्यंत अपरंपरागत माध्यमातून त्या सर्वसामान्य गर्गुती स्त्री प्रारूपाला विरोध करतात.अशा विविध माध्यमातुन त्या स्वतःच स्वातंत्र्य अधिक खुलवतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याशी लग्न करण्याची प्रथा नाकारून या उलट झाले पाहिजे असे सांगतात, कारण अशा लग्नामध्ये पुरुष वरचढ असतो. तोच नियम ठरवतो आणि लग्नानंतर जे एकत्र राहत नाही. अशा तऱ्हेने लग्न या मुद्यावर त्या स्वतःचे स्वातंत्र्य विस्थारीत करतात. असे असले तरी हिंदू राष्ट्रावादामध्ये मुसलमान दुश्मन असण्याच्या विचारसरणीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. एका अर्थाने पुरुषी वर्चस्व पासून दूर जाण्याचे प्रयत्न जे मर्यादित स्वातंत्र्याचा परिघात केले जातात. असे प्रयोग पुरुषी वर्चस्वाच्या रचनांमध्ये कोसळतात, आणि कमलाबेन या सारख्यांना मिळालेले मर्यादित स्वातंत्र्य हे त्या चौकटी अंतर्गत केवळ आघात प्रतिबंधक व्यवस्था म्हणून काम करतात. आणि कमलाबेन सारख्या बंडखोर स्त्रियांना मर्यादित करतात. शेवटच्या निबंधात जातीयवादी संपत्ती/ लैंगिक संपत्ती मुस्लिम स्त्रिया हिंसाचारी असतात. अशिऊ त्यांची प्रतिमा कशी बनविता येते याकडे लेखिका लक्ष वेधतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध साहित्य आणि लिखाणातून शत्रु स्त्रिया या जातीय आणि लैंगिक विन योजनासाठी उपलब्ध वस्तु आहे असे लिहले जाते. मुस्लिमांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करून मातृभूमीचे रक्षण केले पाहिजे. मुस्लिम पुरुषांना खच्ची केले पाहिजे. त्यासाठी मुस्लिम स्त्रियांना हीन मानले पाहिजे आणि हिंदू पुरुषांचे पौरुष्य घडविण्यासाठी आदर्श हिंदू स्त्रीची रचना केली पाहिजे अशी मांडणी केली जाते.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1406.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4b4624f06d773f5da40d2f91cf9640632d7a0c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1406.txt @@ -0,0 +1,71 @@ +गरीब रथ एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. भारतामधील गरीब जनतेला किफायती दरामध्ये वातानुकूलित रेल्वे प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांनी २००६ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. +गरीब रथ गाड्यांचे भाडे इतर वातानुकूलित गाड्यांच्या भाड्यापेक्षा २/३ कमी असते. गरीब रथच्या डब्यांमध्ये ७८ बर्थ असतात व दोन आसनांमधील अंतर देखील कमी असते. प्रवासामध्ये खानपानसेवा पुरवली जात नाही. +सध्या एकूण २६ गरीब रथ एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14070.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e31d28de55258eb259f3bf95d2bcd56594912c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14070.txt @@ -0,0 +1 @@ +जेक फ्रेझर-मॅकगर्क (जन्म ११ एप्रिल २००२) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हिक्टोरियासाठी २०१९-२० शेफील्ड शिल्ड हंगामात प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] त्याने १७ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हिक्टोरियासाठी २०१९-२० मार्श वन-डे कपमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए पदार्पणात अर्धशतक केले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14106.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..058631e98656a696aa11423cfeba7062e951dca0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14106.txt @@ -0,0 +1 @@ +अरुण कोलटकर यांनी लिहलेला इंग्रजी कवितांचा प्रसिद्ध संग्रह. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14107.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4279e2fa214fc879a90db22d8d8972a5d6537784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14107.txt @@ -0,0 +1,13 @@ +१८° १६′ २०.३८″ N, ७४° ०९′ ३७.४४″ E +पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे.[१]खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. +पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.[२] +उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. +जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी यांनी, भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधनपर पुस्तकात कऱ्हा पठाराचाही (कडेपठाराचाही) इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत. +निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीचच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे. +गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते. +जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत. गडावर जाताना वाटेत नगर पालिकेने सुंदर उद्यान तयार केले आहे. +देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची. +खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत. +खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात. +पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत वर्षानुवर्षे गाढवांचा बाजार भरत आला आहे. विशेष म्हणजे यंत्रांच्या युगात जनावरांचा वापर कमी झाला असला तरी जेजुरीतल्या या गाढवांच्या बाजारात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14116.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..404a04cbd0c7d1881144995e8042bbdb559a53d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14116.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेजू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या जेजू बेटावरील सिओग्विपू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३५,६५७ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14134.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93af345201a2e081958bb594702e4f79adbaf898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14134.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे.[३] ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरुवात केली.[४] +सहारा इंडिया परिवार समूहाच्या सहारा एरलाईन्सकडून २० सप्टेंबर १९९१ रोजी या विमानकंपनीची स्थापना झाली असून ३ डिसेंबर १९९३ पासून २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या मदतीने विमान वाहतूकीस सुरुवात झाली. या कंपनीने दिल्ली हे मुख्यालय मानून भारतातल्या उत्तर प्रांतामध्ये सुरुवात करून नंतर सर्व देशामध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. २ ऑक्टोबर २००० रेाजी सहारा एरलाईन्सचे एर सहारा असे नामकरण झाले. २२ मार्च २००४ रोजी चेन्नई ते कोलंबो आणि नंतर लंडन,[५] सिंगापूर, मालदीव [६] आणि काठमांडू पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस सुरुवात झाली. २००६ च्या हिवाळयामध्ये भारतीय विमानसेवा चीन मधील गॉंगझू पर्यंत नेउुन अशा प्रकारची सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी होण्याचा या कंपनीचा मानस होता [७] परंतु तो अदयापपर्यंत प्रत्यक्षात येउु शकला नाही. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये मंदी आल्यामुळे कंपनीचा बाजारभाव सरासरी जानेवारी २००६ मध्ये ११ टक्कयावरून एप्रिल २००७ मध्ये ८.५ टक्के इतका घसरणीला लागला हेाता. +१९ जानेवारी २००६ रोजी जेट एरवेझ ने ५० कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत रोख देऊन एर सहारा ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार जेट एरवेझला खूप महागात पडला असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत होते. भारतीय नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु किंमतीवरून आणि एर सहाराच्या मंडळावर जेटचे सचिव नरेश गोयल यांच्या नियुक्ती करण्याच्या मुददयावरून मतभेद झाल्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही व दोघांनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.[८] +१२ एप्रिल २००७ रोजी दोन्ही पक्षांमध्ये समेट होवून जेट एरवेझने दुसरा यशस्वी प्रयत्न करून एर सहाराला १४ अब्ज ५० कोटी रुपये देण्याचे कबूल केले. या करारामुळे जेटला स्थानिक बाजारपेठेमधला ३२ टक्के वाटा काबीज करता आला. +१६ एप्रिलला जेट एरवेझने एर सहाराचे नामकरण जेटलाईट असे केले.[३] २० एप्रिलला जेट एरवेझ ने रु.४०० करोड इतकी रक्कम अदा केल्यानंतर कंपनी ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली. +ऑक्टोबर २०१३ रोजी जेटकनेक्ट खालील स्थानाकांपर्यंत सेवा देत होती.[९] +जेट कनेक्टच्या वेगवानते मध्ये, ऑक्टोबर २०१३ च्या बातमीनुसार खालील विमाने ज्यातील काही जेट आणि जेट कनेक्टच्या आवरणच्या रूपात चालवल्या जातात.[१०] +विमानातील प्रवाशांना जेटकॅफेमधून खादयपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ९ डब्लयू सांकेतांक असलेल्या आणि २०००-२९९९ अशा क्रमांकाच्या विमानांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे.[११] +८ मार्च, इ.स. १९९४ रोजी सहारा एरलाइन्सचे (जी नंतर जेटकनेक्ट झाली) बोइंग ७३७-२आर४सी (नोंदणीकृत व्हीटी-एसआयए) या विमानामध्ये ३ वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना शिकाऊ वैमानिकाच्या चुकीमुळे विमान एरोफ्लोत इल्युशिन ८६ विमानावर आदळले. या अपघातामध्ये एरोफ्लोतचे दोन कर्मचारी, एक रशियन अभियंता आणि विमानतळावरील एक कामगार जागीच ठार झाले.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14136.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee9f72fb036cbcfecb4a644039bcea9332a21a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14136.txt @@ -0,0 +1,16 @@ +जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे. +जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते. +जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.[१] +मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत. +जेट-ब्लू ऑगस्ट १९९८ मध्ये इनकार्पोरेटेड झाली.[२] डेविड नीलमन यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये “न्यू एर” या नावाखाली तिची स्थापना केली.[३] जेट-ब्लू ने दक्षिण-पश्चिमी पद्धतीनुसार तिकीट दर कमी ठेवून सुरुवात केली पण विमानातील मनोरंजन जसे कि प्रत्येक सीट जवळ असलेला टीव्ही आणि उपग्रह रेडीओची सुविधा देऊन आपले वेगळेपण जपले. नीलमनच्या म्हणण्यानुसार “विमान प्रवासात मानवता परत आणणे” हेच जेट-ब्लूचे उद्दिष्ट आहे. +सप्टेंबर १९९९ मध्ये कंपनीला जॉन एफ, केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरुवातीला ७५ टेक ऑफ/ लॅंडिंगचे स्लॉट्स मिळाले आणि फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना अमेरिकन सरकारकडून औपचारिक परवानगी मिळाली. ११ फेब्रुवारी २००० पासून बफेलो आणि फोर्ट लॉडरडेल ह्या शहरांना सेवा सुरू करून कंपनी कार्यरत झाली. +जेट ब्लूच्या संस्थापकांसाठी ही एक टॅक्सी होती, म्हणून न्यू यॉर्क शहराशी जवळीक वाटावी यासाठी त्यांनी विमानांना पिवळे आवरण देण्याचे ठरविले. पण नंतर काही कारणांमुळे ती योजना रद्द करण्यात आली.[४] +जेट ब्लू ही त्या काहि कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आलेल्या मंदीतही नफा कमविला होता.[५] +हवाई क्षेत्रात जेट ब्लूला टक्कर देण्यासाठी काही कंपन्यांनी छोट्या छोट्या उपकंपन्या स्थापित केल्या; जसे कि डेल्टा एरलाइन्स ने 'सॉंग' तसेच युनायटेड एरलाइन्स ने 'टेड' या कंपन्या सुरू केल्या. काही काळाने 'सॉंग' बंद करण्यात अली तर 'टेड'ला युनायटेड एरलाइन्स मध्ये विलीन करण्यात आले. +ऑक्टोबर २००५ मध्ये इंधनाच्या किमती वाढल्याने कंपनीचा नफा ८.१ अमेरिकन डॉलर्स वरून २.७ डॉलर्सवर घसरला. कार्यान्वयीन समस्या, इंधनाच्या किमती, आणि कमी प्रवास भाडे जी कंपनीची ओळख होती, या सगळ्या गोष्टी कंपनीचा नफा कमी करत होत्या. तसेच कंपनीच्या इतर सुविधांच्या वाढत्या किमतींमुळे कंपनी स्पर्धेतून बाहेर फेकली जात होती +तरीही कंपनीने आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये कंपनीने अजून ३६ नवी विमाने विकत घेतली.[६] +बरीच वर्षे विश्लेकांच्या कंपनी नुकसानीत जाण्याचा अंदाज वर्तविला होता. तरीही कंपनीने आपल्या ताफ्यात नवीन विमाने तसे नवीन मार्ग समाविष्ट करणे सुरूच ठेवले. +२००५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने त्यांचा पहिलावहिला तोटा अनुभवला जेव्हा कंपनी ४२.२ मिलियन अमेरिकन डॉलर्स तोट्यात होती. ज्यामुळे त्यांचे संपूर्ण २००५ वर्ष तोट्यात गेले. हा तोटा २००२ मध्ये कंपनी पब्लिक केल्यापासूनचा पहिला तोटा होता. २००६ मधेही कंपनी तोट्यात राहिली. +डिसेंबर २००६ मध्ये कंपनीने त्यांच्या RTP योजनेनुसार त्यांच्या A320 या विमानातील आसनांची एक रांग काढून टाकली ज्याने विमान ४१० किग्रॅ ने हलके झाले. आणि विमानाच्या क्रू मेंबर्सची संख्या ४ वरून ३ करण्यात आली[9]. या योजनेमुळे कंपनीचा २००६ या संपूर्ण वर्षातील तोटा १ मिलियन अमेरिकन डॉलर्स वर आला जो २००५ या वर्षात २० मिलियन अमेरिकन डॉलर्स होता. +जेट ब्लू विमानांना सहा वेळा अपघात झालेत परंतु त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. +जेट ब्लू ने १२ मे २०१०ला साऊथ आफ्रिकन एरवेझ, २२ मार्च २०११ला वर्जिन अटलांटिक एरवेझ, २ नोव्हेंबर २०११ला जेट एरवेझ आणि १२ जून २०१२ला एर चायना शी इंटरलाईन करार केले.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14192.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0b3547599b3fd7bddad31b13c3b68e71b43c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14192.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेनपॅक्ट ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनी आहे. पूर्वी ती जीई या कंपनीच्या मालकीची होती. हीची स्थापना १९९७ मध्ये बंगळूर येथे झाली. मुख्यालय गुरगाव, ५८,०००+ कर्मचारी, १.६० अब्ज डॉलर रेव्हेन्यू. +www.genpact.com diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14197.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce706d0335d275f9a44908e535de7b0affee5872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14197.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेनिंग्स काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14198.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9be37ce78c0c595d6767bfcb3e2d2483a280a70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14198.txt @@ -0,0 +1 @@ +जेनिफर अॅन गोव्ह (२८ ऑगस्ट, १९४०:दक्षिण आफ्रिका - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९७२ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14205.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9be37ce78c0c595d6767bfcb3e2d2483a280a70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14205.txt @@ -0,0 +1 @@ +जेनिफर अॅन गोव्ह (२८ ऑगस्ट, १९४०:दक्षिण आफ्रिका - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९७२ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14218.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b9eefeca2c9cee9d82df18cdb5082956940a09a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14218.txt @@ -0,0 +1 @@ +जेनिफर लॉरेन्स (इंग्लिश: Jennifer Shrader Lawrence; १५ ऑगस्ट १९९०) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. २००६ सालापासून अमेरिकन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी लॉरेन्स २०१० सालच्या विंटर्ज बोन ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. २०१२ सालच्या सिल्व्हर लाइनिंग प्लेबूक ह्या सिनेमासाठी लॉरेन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14242.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..024579a6ad6cfa19ff5b3b5398fbe878aff36add --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14242.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लई भारी (चित्रपट) चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14255.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a8000ee721e9c1f2525fe4e6ddccc6f5c80499d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14255.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 44°24′40″N 8°55′58″E / 44.41111°N 8.93278°E / 44.41111; 8.93278 + +जेनोवा (इटालियन: Genova) ही इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे बंदर व युरोपातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या शहरांपैकी एक आहे. +क्रिस्तोफर कोलंबसचे जन्मस्थान असलेल्या जेनोवामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तू आहेत ज्यांसाठी त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत २००६ साली स्थान मिळाले. जेनोवाच्या कला व संस्कृतीला मान देण्यासाठी २००४ साली हे शहर युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवडले गेले. + +फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारे जेनोवा सी.एफ.सी. व यू.सी. संपदोरिया हे दोन क्लब येथेच स्थित आहेत. +खालील शहरे जेनोवाची जुळी आहेत:[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1427.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f46db47581431592342dd18a7bdfcbc2b0a9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1427.txt @@ -0,0 +1,8 @@ +सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म या दरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय. +नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंतची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतरची वाढ व विकास या अवस्थेत होतो. +तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरुवात होते. +चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते. +पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते. +सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते. +सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटीचे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. +आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशया बाहेरच्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14281.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7d20380da2d064a7a73d070ab94ff50fc499def --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14281.txt @@ -0,0 +1,4 @@ +४ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +जेफ्री रॉबर्ट जेफ थॉमसन हा (१६ ऑगस्ट, १९५०:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. थॉमसन जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक समजला जातो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14286.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..798a084a0f2ecbfdf92327b26e6c38c5d063cebd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14286.txt @@ -0,0 +1,6 @@ +मेडीना, वॉशिंग्टन, अमेरिका [१] + +जेफ्री प्रेस्टन जेफ बेझोस [४] (१२ जानेवारी, १९६४) एक अमेरिकन इंटरनेट आणि एरोस्पेस उद्योजक, मीडिया प्रोप्रायटर आणि गुंतवणूकदार आहे. संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अ‍ॅमेझॉन डॉट कॉम, इन्क.चे अध्यक्ष म्हणून ते परिचित आहेत. फोर्ब्स संपत्ती निर्देशांकावरील पहिले सेंटि-अब्जाधीश, बेझोस यांची संपत्ती जुलै २०१८ मध्ये वाढून १५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवल्यानंतर "आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत माणूस" म्हणून निवडले गेले. [५] सप्टेंबर २०१८ मध्ये, फोर्ब्सने त्याला "ग्रहावरील कोणापेक्षाही श्रीमंत" म्हणून वर्णन केले कारण त्याने स्वतःचे १.८ अब्ज रुपये कंपनीमध्ये टाकले जेव्हा इतिहासातील दुसरी कंपनी बनली तेव्हा $ १००० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ बनली. +बेझोसचा जन्म न्यू मेक्सिकोच्या अल्बुकर्क येथे झाला आणि तो टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये मोठा झाला. इ.स. १९८६ मध्ये त्यांनी प्रिंटन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व संगणक विज्ञान पदवी संपादन केली. त्यांनी १९८६ ते १९९४ च्या काळात वॉल-स्ट्रीट मध्ये विविध संबंधित क्षेत्रात काम केले. न्यू यॉर्क शहर ते सिएटल पर्यंतच्या क्रॉस-कंट्री रोड ट्रिपवर १९९४ च्या उत्तरार्धात त्यांनी ऑनलाइन विक्रेती अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना केली. ही कंपनी ऑनलाइन बुक स्टोअरच्या रूपात सुरू झाली आणि त्यानंतर व्हिडिओ, ऑडिओ स्ट्रीमिंग, क्लाऊड कंप्यूटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या इतर ई-कॉमर्स उत्पादने आणि सेवांमध्ये त्याचा विस्तार झाला आहे. ही सध्या जगातील सर्वात मोठी ऑनलाईन विक्री कंपनी आहे, कमाईची सर्वात मोठी इंटरनेट कंपनी आहे, तसेच जगातील सर्वात मोठी एआय सहाय्य [६] पुरवणारी कंपनी आहे. तसेच त्याच्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस आर्मद्वारे क्लाऊड संबंधी पायाभूत सुविधा सेवा देते. +इ.स. २००० मध्ये त्यांनी एरोस्पेस निर्माता आणि उप-कक्षीय स्पेसफ्लाइट सर्व्हिसेस कंपनी ब्लू ओरिजिनची स्थापना केली तेव्हा बेजोसने त्यांच्या व्यवसायिक हितात भर घातली. ब्लू ओरिजिनने केलेली चाचणी उड्डाण यशस्वीरित्या २०१५ मध्ये अवकाशात पोहोचले. कंपनीच्या योजनेनुसार २०१९ मध्ये मानवी अंतराळबिंदू योजना सुरू करण्याची आहे. [७] २०१३ मध्ये त्यांनी अमेरिकन वृत्तपत्रातील वॉशिंग्टन पोस्टचे २५ करोड अमेरिकन डॉलर्स रोख खरेदी केले आणि बेझोस एक्सपेडिशन या त्यांच्या उद्यम भांडवलातून इतर व्यवसाय आणि गुंतवणूकीचे व्यवस्थापन केले. +बेझोसचे जन्मनाव जेफ्री प्रेस्टन जोर्गेन्सेन होते. त्याचा जन्म १२ जानेवारी १९६४ रोजी झाला. तो जॅकलिन गिस जोर्गेनसेन आणि टेड जोर्गेनसेन यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म अल्बुकर्क येथे झाला. [८] त्याच्या जन्माच्या वेळी, त्याची आई १७ वर्षाची हायस्कूलची विद्यार्थीनी होती, आणि त्याचे वडील बाईकच्या दुकानाचे मालक होते. [९] जॅकलिनने टेडशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने एप्रिल १९६८ मध्ये क्युबाचे परप्रवासी मिगेल "माइक" बेझोसशी लग्न केले. [१०] लग्नानंतर थोड्याच वेळात माईकने चार वर्षांच्या जोर्जेन्सेनला दत्तक घेतले, ज्याचे आडनाव नंतर बेजोस असे बदलण्यात आले. [११] हे कुटुंब ह्युस्टन, टेक्सास येथे गेले आणि तेथे माईक यांनी न्यू मेक्सिको विद्यापीठातून पदवी मिळविल्यानंतर एक्झॉनमध्ये अभियंता म्हणून काम केले. [१२] बेझोसने चौथ्या ते सहाव्या इयत्तेपर्यंत हॉस्टनमधील रिव्हर ओक्स प्राथमिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. [१३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1429.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e65bb9e8d1a46d6eb6cb73adeeca8c51fc775ce8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1429.txt @@ -0,0 +1,2 @@ +गर्जा महाराष्ट्र ही २५ ऑगस्ट २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१९ या कालावधी दरम्यान सोनी मराठी दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका होती. ही मालिका दर शुक्रवारी प्रक्षेपित होत असे. अभिनेता जितेंद्र जोशी या मालिकेचे सूत्रसंचालक आहेत. गर्जा महाराष्ट्र मालिकेचे एकूण २६ भाग (एपिसोड) होते, प्रत्येक भागात एक-एक अशा एकूण २६ उल्लेखनीय महाराष्ट्रीय व्यक्तींच्या जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या. +या अशा महाराष्ट्रीय व्यक्तीं होत्या की, ज्यांनी केवळ महाराष्ट्राचीच सांस्कृतिक ओळख आकारली नाही तर भारताच्या सांस्कृतिक विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. देशाला आकार देण्यात या महाराष्ट्रीयांनी जे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान दिले, त्याचा इतिहास या मालिकेतून कालानुक्रमाने मांडला गेला आहे. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14298.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c84a71d492cbb8c20088ca51b1d6e5641989bef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14298.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पाइन ब्लफ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६७,२६० इतकी होती.[२] +जेफरसन काउंटीची रचना २ नोव्हेंबर, १९२९ रोजी झाली.[३] या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसनचे नाव दिलेले आहे. +जेफरसन काउंटी पाइन ब्लफ महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14304.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa06f3c38dbb7e438418d28d61515decca041c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14304.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफरसन काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14354.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c8d919a0309fa1fbb1ccdb352e70ec52631315 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14354.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेफ्री व्हॅंडर्से  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14361.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f56456593ef15ed66eefb1eed2d0a3de98fe56a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14361.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14368.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d29f9b1c30dc4615ac8d2759bcb280d5b257d22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14368.txt @@ -0,0 +1,2 @@ +तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता. +जेमिनी गणेशन :[ GeminiGanesan ] ( तमिळ : ஜெமினி கணேசன்) . diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14401.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d92718124d491849ecdb873f76f24367b41cf5c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14401.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स जॉन ॲटकिन्सन (ऑगस्ट, १९९०:हाँग काँग - हयात) हा  हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून २००८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14412.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35b6333b701b9c46924139feffbdd5c98767403c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14412.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स स्कूलक्राफ्ट शेर्मान (इंग्लिश: James Schoolcraft Sherman ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५५ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९१२) हा अमेरिकेचा २७वा उपराष्ट्राध्यक्ष व न्यू यॉर्क राज्यातून निवडून आलेला प्रतिनिधी होता. ४ मार्च, इ.स. १९०९ ते ३० ऑक्टोबर, इ.स. १९१२ या कालखंडात तो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी अधिकारारूढ होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14435.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47616823b54fa9c21d87edd8112a1630760b1f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14435.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स विफाह (जन्म २४ नोव्हेंबर १९८९) हा घानाचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] दक्षिण आफ्रिकेतील २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेसाठी घानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[२] तो ३ सप्टेंबर २०१७ रोजी घानाच्या सुरुवातीच्या सामन्यात, जर्मनीविरुद्ध खेळला.[३] +मे २०१९ मध्ये, युगांडा येथे झालेल्या २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलसाठी घानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[४][५] त्याने २१ मे २०१९ रोजी केन्याविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14454.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..346e9821ac94231123d9ba3af9fb26edfd1e7e9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14454.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स पहिला (जून १९, इ.स. १५६६ - मार्च २७, इ.स. १६२५) हा इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडचा राजा होता. त्याने जेम्स पहिला या नावाने इंग्लंड आणि आयर्लंडवर व जेम्स चौथा या नावाने इ.स. १५६७ पासून स्कॉटलंडवर राज्य केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14503.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e1aae29a5bd00ffb263336e6c3ad68f80de4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14503.txt @@ -0,0 +1,31 @@ +जेम्स फॉकनर (James Faulkner; २९ एप्रिल १९९०, लॉन्सेस्टन, टास्मानिया) हा एक अष्टपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. फॉकनरने आजवर ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी ७७० धावा (१ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच ५० बळी घेतले आहेत. +ऑस्ट्रेलियाखेरीज जेम्स फॉकनर २०१३ पासून भारतीय प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14515.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c31c4b7f0f354730791eb6af49d42bbc031bb45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14515.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ (मराठी लेखनभेद: जेम्स ब्युकॅनन ; इंग्लिश: James Buchanan ;) (२३ एप्रिल, इ.स. १७९१ - १ जून, इ.स. १८६८) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. +अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात पेन्सिल्व्हेनिया संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. अँड्र्यू जॅक्सन याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत तो रशियाखात्याचा मंत्री होता. जेम्स पोक याच्या अध्यक्षीय कालखंडात त्याने परराष्ट्रसचिवाचे कार्यालय सांभाळले. नंतर अध्यक्ष फ्रॅंकलिन पियर्स याने पुढे केलेला सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीचा प्रस्ताव नाकारल्यावर ब्यूकॅननाला युनायटेड किंग्डम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. +गुलामगिरीच्या मुद्द्यावरून उत्तरेकडील व दक्षिणेकडील संस्थानांदरम्यान उदभवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्यूकॅननाने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश येण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाले. दक्षिणेकडील संस्थानांनी फुटून स्वातंत्र्याची घोषणा केली व कालांतराने त्याचे पर्यवसान अमेरिकन यादवी युद्धात झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14545.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c13bb46602aeff690f22ec11b6cb99f083d525f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14545.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स मॅकॲवॉय (जन्म २१ एप्रिल १९७९) एक स्कॉटिश अभिनेता आहे. त्याने द नियर रूम (१९९५) मधून किशोरवयीन म्हणून अभिनयात पदार्पण केले आणि २००३ पर्यंत त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट कारकिर्दीला सुरुवात होईपर्यंत तो मुख्यतः टेलिव्हिजनवर दिसला. थ्रिलर स्टेट ऑफ प्ले (२००३), फ्रँक हर्बर्ट्स चिल्ड्रन ऑफ ड्युन (२००३) या सायन्स फिक्शन लघुपट आणि शेमलेस (२००४-०५) या नाटक मालिका यांचा त्यांच्या उल्लेखनीय दूरदर्शन कार्यात समावेश आहे. +द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया: द लायन, द विच अँड द वॉर्डरोब (२००५) आणि ॲक्शन फिल्म वॉन्टेड (२००८) मध्ये भूमिकेसाठी त्यांना ओळख मिळाली. द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड (२००६) आणि ऍटोनमेंट (२००७) या कालखंडातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[१][२] +नाटकांमध्ये मॅकअवॉयने थ्री डेज ऑफ रेन (२०१०),मॅकबेथ (२०१३),[३] द रुलिंग क्लास (२०१५) आणि सायरानो डी बर्गेरॅक (२०२०) यासारख्या वेस्ट एंड प्रॉडक्शनमध्ये काम केले आहे, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कारासाठी चार नामांकन मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1456.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1589004a7ad9a40f783b87ff6f60427de964f524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1456.txt @@ -0,0 +1,8 @@ +गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखिल घडू शकतो परंतु बव्हंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने (२४ आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला 'गर्भपात' म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते. म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.) +वैद्यकीय चिकित्सा वापरून व वैधपणे केला गेला तर गर्भपात ही वैद्यकशास्त्रातील सर्वात सुरक्षित क्रिया आहे. परंतु जगातील अनेक भागांमध्ये विविध कारणांस्तव असुरक्षित गर्भपात केले जातात ज्यांमध्ये दरवर्षी अंदाजे ६८,००० स्त्रिया मृत्यूमुखी पडतात. ह्यांपैकी ९७ टक्के स्त्रिया विकसनशील वा अविकसित देशांमधील आहेत. +[१] +गर्भपात हा अनेक समाजांमध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. पारंपारिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात तर उदारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडूनच घडवून घेणे बंधनकारक आहे. +भारतामध्ये गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते. तसेच मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पद्धती वापरतात. परंतु त्या पद्धती अपयशी झाल्याने गर्भधारणा राहते. एखादी विधवा किंवा कुमारिका अतिप्रसंगाने गर्भवती होते. अशावेळी अशिक्षित किंवा वैदूकडून गर्भपात करवून घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या जीवास धोका होऊन बरेचदा स्त्रिया प्राणास मुकत असतात. पूर्वी भारतात गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती. त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मुत्युमुखी पडत. यावर उपाय म्हणून वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ केला गेला व तो १ एप्रिल, इ.स. १९७२ रोजी लागू झाला. +वैद्यकीय गर्भपात कायदा इ.स. १९७१ अंतर्गत[२] पुढील प्रकरणी वैद्यकीय गर्भपाताची मुभा आहे. +वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ मधील कालापव्यय करणाऱ्या पद्धती काढून टाकून ही सेवा अधिक तत्परेतेने उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात नियम १९७५ साली बनवण्यात आले.[४] +२००३ साली या कायद्यात अधिक सुधारणा करून वैद्यकीय गर्भपात नियम २००३ तयार करण्यात आले.[५] यात वैद्यकीय गर्भपात केंद्रांना मंजुरी देण्याचे काम राज्य पातळीऐवजी जिल्हा पातळीवर आणण्यात आले. सुरक्षित वैद्यकीय गर्भपात सेवांचे जाळे वाढवण्याचा उद्देश यामागे होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14588.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea34fcfa1057911c7ea22d1af7379289410970d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14588.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स नॉर्मन के. शॅनन हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14604.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67522230df08482f4eb0580ea090bac7070d5d07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14604.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स अलेक्झांडर रसेल हॅरिस (इंग्लिश: James Harris ;) (मे १६, इ.स. १९९०; स्वान्सी, वेल्स - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने ग्लॅमॉर्गन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तो उजव्या हाताने स्विंग गोलंदाजी, तसेच उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14605.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14605.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14641.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81e36abc62b3724dbd6ed0728e5dc667bd6dd7a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14641.txt @@ -0,0 +1 @@ +जेराल्ड पॅट्रिक डेस्मंड हार्टिगन (२० डिसेंबर, १८८४:केप वसाहत - ७ जानेवारी, १९५५:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१२ ते १९१४ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14643.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51ccfa4e1418adedea194ce08b3685fe3794dcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14643.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ (इंग्लिश: Gerald Rudolph Ford, Jr., जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, ज्यूनियर) (जुलै १४, इ.स. १९१३ - डिसेंबर २६, इ.स. २००६) हा अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान रिचर्ड निक्सन याच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीत हा अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचा उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यू याने राजीनामा दिल्यानंतर अमेरिकी राज्यघटनेतल्या २५व्या घटनादुरुस्तीनुसार याची उपराष्ट्राध्यक्षपदी थेट नेमणूक झाली. वॉटरगेट प्रकरणामुळे ९ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी रिचर्ड निक्सन याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकींस सामोरे न जाता नेमणुकीच्या प्रक्रियेने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदांवर आरूढ झालेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे. +उपराष्ट्राध्यक्षपदावर नेमणूक मिळण्याअगोदर फोर्ड इ.स. १९४९ ते इ.स. १९७३ या काळात अमेरिकी प्रतिनिधिगृहात मिशिगन संस्थानाचा प्रतिनिधी होता. +अध्यक्ष बनल्यावर त्याने रिचर्ड निक्सन याला अध्यक्षीय माफीनामा दिला. त्यावरून पुष्कळ वादंग उठले. शीतयुद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या हेलसिंकी जाहीरनाम्यावर त्याने सही केली. देशांतर्गत आघाडीवर निक्सन प्रशासनास मंदी व चलनवाढ इत्यादी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार जिमी कार्टर याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14652.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b605ea0f6334527e60d4e13f4c7eb298fb20c437 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14652.txt @@ -0,0 +1,6 @@ +कसोटी बळी = -वेस्ट इंडीज +कसोटी बळी = -]] +क.सा. पदार्पण: २५ जुलै, १९५७ +शेवटचा क.सा.: १० फेब्रुवारी, १९६१ +दुवा: [१] + (1928-2011) \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14680.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14680.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14688.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67a8361fe7bd88f8f4e8360697ca41204399ad66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14688.txt @@ -0,0 +1 @@ +जेरेमी स्ट्युअर्ट स्मिथ (२३ ऑक्टोबर, १९८८:लॉन्सेस्टन, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियातील क्रिकेट खेळाडू आहे. याने २००८ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14699.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cfa19c257898a2e0f71959a71535f1ec6ed3e69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14699.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेरोम आयझॅक फ्रीडमन (मार्च २८, इ.स. १९३०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14705.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d3a6c4cab2d7cc0294ae9c48e7761e8ce400589 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14705.txt @@ -0,0 +1,5 @@ +जेरोम क्लॅप्का जेरोम (इंग्लिश:Jerome Klapka Jerome;) (मे २, इ.स. १८५९ - जून १४, इ.स. १९२७) हा इंग्लिश लेखक व विनोदकार होता. त्याची 'थ्री मेन इन अ बोट' ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे. +जेरोमाचा जन्म वॉल्सल, इंग्लंडातील काल्डमोर या गावी झाला. त्याचे बालपण लंडनात हलाखीत गेले. त्याने लंडनातील सेंट मेरिलिबोन ग्रामर स्कूल येथे शालेय शिक्षण घेतले. +'थ्री मेन इन अ बोट' या साहित्यकृतीच्या जोडीनेच त्याची 'आयडल थॉट्स ऑफ अ‍ॅन आयडल फेलो' आणि 'सेकंड थॉट्स ऑफ अ‍ॅन आयडल फेलो' हे निबंधसंग्रह, थ्री मेन ऑन अ बमेल, अ सिक्वल टू थ्री मेन इन अ बोट, इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. +जेरोम के. जेरोम हा जेरोम क्लॅप (ज्याने नंतर आपले नाव बदलून जेरोम क्लॅप जेरोम असे केले) व मार्गरिट जोन्स या दांपत्याचे चौथे अपत्य होय. त्याच्या वडिलांचा लोखंडी सामान विकण्याचा व्यवसाय होता व ते हौशी धर्मोपदेशक होते. त्याला पॉलिना व ब्लॅंडिना नावाच्या दोन बहिणी व मिल्टन नावाचा भाऊ होता, जो लहान वयात वारला. त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याचेही नाव आधी 'जेरोम क्लॅप जेरोम' असे नोंदले गेले होते. ते नंतर 'क्लॅप्का' असे बदलले गेले (हंगेरियन जनरल ज्यार्ज क्लॅप्का याच्या नावावरून). स्थानिक खाणउद्योगातल्या पैशाच्या गुंतवणुकीत फटका बसल्याने या कुटुंबाला वाईट दिवस आले. घेणेकरी सतत घरी येत असत. इ.स. १९२६सालच्या आपल्या आत्मचरित्रात जेरोमाने आपले हे अनुभव नमूद केले आहेत. +तरुण जेरोमाची राजकारणात जायची अथवा लेखक व्हायची महत्त्वाकांक्षा होती. पण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांच्या आणि पंधराव्या वर्षी आईच्या मृत्यूने त्याला शिक्षण सोडून काम शोधणे भाग पडले. त्याला 'लंडन आणि वायव्य रेल्वे' या कंपनीमध्ये रुळांवर सांडलेला कोळसा गोळा करायची नोकरी मिळाली, जी त्याने पुढे चार वर्षे केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14714.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..498d4dc585dfbfba971dfa6e7a6d6c9cb33e53bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14714.txt @@ -0,0 +1 @@ +जर्वेस याव कूआसी तथा जर्विन्हो (मे २७, इ.स. १९८७ - ) हा  कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. कूआसी ए.एस. रोमाकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14719.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc506b01d6c1fc4eca8bda6d8233fe7d39ded95d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14719.txt @@ -0,0 +1,3 @@ +येल्गाव्हा तथा मिटाउ हे लात्व्हियामधील एक राज्य शहर आहे. हे शहर देशाच्या मध्य भागात राजधानी रिगाच्या नैऋत्येस सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) अंतरावर आहे. +येल्गाव्हा लिलुपे नदीच्या उजव्या तीरावर समुद्रसपाटीपासून केवळ ३.५ मीटर (११.५ फूट) उंचीवर सुपीक मैदानावर वसलेले आहे. नदीला पूर आल्यावर अनेकदा हे पाणी शहरात घुसते. येथील रेल्वे स्थानक रिगा, लिथुएनिया, पूर्व आणि पश्चिम लात्व्हिया तसेच बाल्टिक समुद्राकडे जाणाऱ्या सहा रेल्वेमार्गांचे जंक्शन आहे. याशिवाय येथून जवळच येल्गाव्हा वायुसेना तळ सुद्धा आहे. +  diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14725.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adbd61e1d7158eea64c2e85ad377d9b97605ae6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14725.txt @@ -0,0 +1,2 @@ + जेवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14765.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22024c2589260729ed75d6f3ee739aeb272f0644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14765.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख राजस्थानमधील जेसलमेर जिल्ह्याविषयी आहे. जेसलमेर शहराच्या माहितीसाठी पहा - जेसलमेर. +जेसलमेर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र जेसलमेर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14776.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e470b45aa0461757255e67daeddb191fd3db32e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14776.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेसिका टोइही जेस मॅकफेडेन (५ ऑक्टोबर, १९९१:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच यष्टीरक्षण करते. +मॅकफेडेन २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली +साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14801.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dca587727fe291da1e1227fcd721da3de1084bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14801.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स क्लीव्हलँड " जेसी " ओवेन्स (१२ सप्टेंबर, १९१३ – ३१ मार्च, १९८०) हे एक अमेरिकन खेळाडू होते.. यांनी १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली होती. [१] +बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये १०० मीटर धाव, २०० मीटर धाव आणि ४×१०० मीटर रिले तसेच लांब उडी मध्ये सुवर्णपदके जिंकून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. ओवेन्स या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळविणाे खेळाडू होते. एक कृष्णवर्णीय अमेरिकन माणसाने ही कामगिरी करून दाखवून, " हिटलरच्या आर्यन वर्चस्वाचे मिथक चिरडून टाकण्याचे" श्रेय त्यांना एकहाती दिले जाते. [२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14837.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a91870699d98e3f42640dff539f878252d4ecb7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14837.txt @@ -0,0 +1 @@ +जैतू हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ फरीदकोट लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1484.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7843821bf8ff370b8a3ee5ee48c7216833453805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1484.txt @@ -0,0 +1 @@ +हि अंदमान निकोबार द्विपसमूहातील एक नदी आहे.गलाथिया राष्ट्रीय उद्यानाच्यामधोमध गलाथिया नदी वाहते. या नदीवरून या उद्यानाचे नाव गलाथिया पडले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14864.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a77a16d568757eea4f65288926af86709c523ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14864.txt @@ -0,0 +1,53 @@ +जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवसृष्टीची जैविक विविधता आणि परिवर्तनशीलता आहे. जैवविविधता हे जनुकीय प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे. तलाव, तळे, नदी अश्या परिसंस्थांचा अभ्यास करून तेथे पाहण्यात आलेल्या जैवघटकांची माहिती मिळवल्यानंतर सजीवांमधील विविध जाती, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता आढळून येते. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते. +झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फोट’ या नावाने ओळखला जातो. ह्यात बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यापुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा अतोनात नाश होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडे लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बागडावीत. पण आताच्या सध्याच्या स्थितीत पाहिल्यास सगळीकड काँक्रिटीकरण वाढलेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडं लावली जातात. त्यामुळे फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे.[१] +आयुमर्याद +प्राणी | आयुमर्याद +मे फ्लाय | १ - २४ तास. +घरमाशी | १ - ४ महिने. +कुत्रा |. १२ - १८ वर्षे. +शाहमृग |. ५० वर्षे. +हत्ती | ७० - ९० वर्षे. +काही सजीव आणि त्यांचा वेग :- +बहिरा ससाणा (Falcon) = ३२० कि.मी प्रति तास. +चित्ता = ११२ कि.मी प्रति तास. +ब्ल्यू फिश = ४०-४६ कि.मी प्रति तास. +ससा = ५६ कि.मी प्रति तास. +खार = १९ कि.मी प्रति तास. +उंदीर = ११ कि.मी प्रति तास. +माणूस = ४० कि.मी प्रति तास. +कासव = ०.२७ कि.मी प्रति तास. +गोगलगाय (Snail) = ०.०५ कि.मी प्रति तास. +इ.स.१९६८ मध्ये रेमंड एफ. दासमान या वन्यजीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्याने ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला. सुमारे दहा वर्षांनंतर, म्हणजे १९८०मध्ये विज्ञान आणि पर्यावरण कायद्याचा मसुदा बनवण्याच्या वेळी हा शब्द चांगलाच रूढ झाला होता. थॉमस लव्हजॉय यानी कॉन्झर्व्हेशन बायॉलॉजी या पुस्तकाच्या उपोद्‌घातामध्ये लिहून तो वैज्ञानिकांच्या समोर आणला. यापूर्वी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा १९७५ सालापासून वापरात होती. पण १९८०मध्ये रॉबर्ट ई. जेनिन्स याने अमेरिकेत जैविकविविधता असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. सध्या अमेरिकेत नॅचरल हेरिटेज असा शब्द वापरला जातो. या शब्दाची व्याप्ती जैवविधतेहून अधिक आहे. यामध्ये भूशास्त्र-जिऑलॉजी आणि भूप्रदेशाचा समावेश केला आहे.[२] +जैविक विविधता किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जातींची विविधता, आणि जातींमधील संपन्नता (जीवशास्त्रीय संपन्नता). जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे “ जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता, जातींमधील विविधता आणि परिसंस्थेमधील विविधता. जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे (१) जातीमधील विविधता, (२) परिसंस्थेमधील विविधता आणि (३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता. +इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अ‍ॅन्थनी कॅंपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली. +जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळते. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता ही तापमान, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, समुद्रसपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते. सजीवांच्या देशी जाती आणि अप्रिसंस्थेच्या(?) वितरणाच्या अभ्यासास 'जैवभूगोल' असे म्हणतात. +विषुववृत्ताजवळील उष्ण प्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते. सन २००६मध्ये आययूसीएन या संस्थेने जाहीर केलेल्या दुर्मीळ किंवा अस्तित्व धोक्यात आलेल्या सजीवांची संख्या ४०,१७७ एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता ही महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटींनी अधिक आहे. +सामान्यपणे ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत जैवविविधता वाढत जाते. शून्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये समुद्रसपाटीजवळ ती सर्वाधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून उंचावर जैवविधता कमी असते. या प्रकारास जाति विविधतेमधील अक्षवृत्तीय प्रवणता असे म्हणतात. पर्यावरणातील अनेक घटकांचा विविधतेवर परिणाम होतो. पण सर्वाधिक परिणामकारक घटक तापमान हा आहे. कमीतकमी आणि सर्वाधिक तापमानातील फरक जेवढा अधिक तेवढी जैवविधता कमी. +जैवविविधता समृद्ध क्षेत्र अशा ठिकाणांना "हॉट स्पॉट" म्हणावे ही कल्पना डॉ. सबिना विर्क यांनी १९८८मध्ये मांडली. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक जातींचे वस्तीस्थान आहे त्यास जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता येते. बहुतेक समृद्धक्षेत्रे ही मानवी वस्त्यांजवळ आहेत. समृद्धक्षेत्रे जगभर विखुरलेली असली तरी उष्ण कटिबंधातील वनांत आणि सदाहरित जंगलांत त्यांची संख्या सर्वाधिक आहे. +ब्राझीलमधील अटलांटिक पर्जन्य-वन हे त्यांपैकी एक आहे. या वनामध्ये २०,००० प्रकारच्या वनस्पती, १३५० पृष्ठवंशी प्राणी आणि लक्षावधी कीटक आहेत. यातील निम्म्याहून अधिक असे आहेत, की ते इतरत्र कोठेही आढळत नाहीत. मादागास्कर बेटावर एकमेव अरण्य, मादागास्कर शुष्क वन आणि सपाटीवरील पर्जन्यवन आहे. मादागास्कर मूळ आफ्रिकन भूमीपासून साडेसहा कोटी वर्षांपूवी वेगळे झाल्याने या वनातील सजीवांमध्ये प्रदेशनिष्ठता दिसते. मादागास्करच्या भूमीवर अनेक जाती आणि परिसंस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत. इंडोनेशियामधील १७००० बेटांनी १९,०४,५६० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. या प्रदेशामध्ये जगातील १० टक्के सपुष्प वनस्पती, १२ टक्के पृष्ठवंशी प्राणी, १७ टक्के सरपटणारे प्राणी, पक्षी आणि उभयचर प्राणी असे २४ कोटी माणसांच्या वस्त्यांच्या सहवासात आहेत. समृद्ध जैवविविधता असलेले काही भाग वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशनिष्ठ भागांपासून उगम पावलेले असल्याने त्यांच्यामध्ये नेहमीच्या बदलाहून वेगळे बदल घडून आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच पर्वतावर असलेला आल्पीय प्रदेश किंवा उत्तर अमेरिकेतील दलदल (पिट बॉग). +जैवविधतेचा अचूक अभ्यास हा असा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो असे ध्यानात आले आहे. +आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकांना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू असे एकपेशीय रचनेचे होते. चौपन्न कोटी वर्षांपूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कॅंब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कॅंब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कॅंब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४० कोटी वर्षांमध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली.(या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. +गेल्या दोन-तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण हे सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप आहे. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायांचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस”ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते. +पृथ्वीवर एका वेळी सर्वाधिक किती सजीव राहू शकतील ही पृथ्वी ग्रहाची "सजीव धारण क्षमता" झाली. उदा. एका हेक्टरमध्ये अधिकतम किती गव्हाचे उत्पादन घेता येईल याची जीवशास्त्रीय मर्यादा गणिताने काढता येते. जाती-विविधता किती असू शकेल याचा अंदाज काढता येतो. सागरी सजीवांची विविधता वृद्धिवक्र पद्धतीने तर भूमीवरील सजीवांची विविधता घातश्रेणीने वाढते. एका वैज्ञानिकाच्या म्हणण्याप्रमाणे चतुष्पाद प्राणी आजच्या घटकेला भूप्रदेशावरील ६४% प्रदेशातसुद्धा पोहोचलेले नाहीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय चतुष्पाद सजीवांची वाढ अशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे की सर्व प्रकारच्या परिसंस्थेमेध्ये चतुष्पाद पोहोचतील. +याउलट फेनेरोझोइक कालखंडामध्ये जैवविविधतेच्या वाढीचा आलेख अपास्ताकार (हायपरबोलिक) आकाराचा दिसतो. पहिल्या स्तरातील धन पुनःप्रदाय पद्धतीने (पॉझिटिव्ह फीडबॅक) होतो. जेवढी पूर्वजांची संख्या अधिक तेवढी त्यापासून निर्माण होणाऱ्या पिढ्यांची संख्या अधिक. वृद्धीसाठी आवश्यक घटकांचा तुटवडा असल्यास सजीवांची विविधता ऋण पुनःप्रदाय पद्धतीने कमी होते. अपास्ताकार वाढीचे आणखी एक उदाहरण म्हणजे मानवी लोकसंख्येमधील वाढ. तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबर आणि कृषी क्षेत्रामधील सुधारणामुळे अजून मानवी लोकसंख्या चरम वृद्धी संख्येपर्यंत पोहोचली नाही. +मानवाच्या उदयाबरोबर आणखी एक विलोपन क्रिया चालू झाली आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत होत आहे. यास होलोसीन मास एक्स्टिन्शन असे म्हणण्याची पद्धत आहे. होलोसीन या ग्रीक शब्दाचा अर्थ “आधुनिक” असा आहे. प्लाइस्टोसीन कालखंडाचा अस्त झाल्यानंतर होलोसीन युगाचा सुमारे ११,००० वर्षापूर्वी प्रारंभ झाला. इ.स.पू. १०,००० मध्ये कृषी व्यवस्थेचा प्रारंभ झाला. परिसरामध्ये तंत्रज्ञान आणि अवजारांच्या मदतीने बदल करून नैसर्गिक अधिवास मानवास राहण्यायोग्य बनवणे हे होलोसीन युगाचे वैशिष्ट्य. मानवी हस्तक्षेपामुळे सध्या विलोपन क्रिया एवढी झपाट्याने चालली आहे की फक्त १०० वर्षामध्ये इतर सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे. +जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. +पिकांमधील विविधतेमुळे नेहमीचे पीक रोग किंवा किडीमुळे नष्ट झाल्यास पिकामध्ये हवे ते बदल घडवून आणण्यासाठी पिकांच्या वन्य जातींमधून इनब्रीडिंग करता येते. +शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळावे यासाठी एकच पीक विस्तृत क्षेत्रावर घेण्याची पद्धत आहे. कृषि व्यवसायातील बहुतेक अरिष्टे एकाच वाणाची निपज विस्तृत क्षेत्रावर केल्याने झालेले आहेत. यातील प्रमुख म्हणजे युरोपमध्ये १९व्या शतकातील मद्य उद्योगावरील संकट आणि अमेरिकेतील मक्यावरील रोगामुळे पडलेला १९७०चा दुष्काळ. +मानवी वापरासाठी असलेले ८०% अन्न फक्त वीस प्रकारच्या वनस्पतीपासून मिळविण्यात येते.पण त्याच्या ४०,००० जाती प्रत्यक्ष मानवी वापरात आहेत. यामध्ये निवारा, अन्न, फळे, औषधे, आणि वस्त्रप्रावरणे यांचा समावेश होतो. पृथ्वीवरील जैवविविधता वाढत्या लोकसंख्येची गरज अजून भागवत आहे यात शंका नाही पण मानवी वापराच्या जातींमधील विविधता झपाट्याने कमी होत आहे. याचा विचार करण्याची पाळी आली आहे. +जैवविविधता आणि मानवी आरोग्य हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कारण होत आहे. जैवविविधतेच्या नाशामुळे पृथ्वीच्या आरोग्यावर परिणाम होत आहे यावर शास्त्रीय संशोधन झाले आहे. जागतिक हवामान बदलाचे कारण हे मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक कारणापैकी एक. रोगाचे वाहक आणि कारक असणाऱ्या सजीवांचा प्रसार, गोड्या पाण्याची कमतरता, कृषि उत्पादनामधील घट, कृषि उत्पादनामधील तोच तोच पणा वगैरे. एखादी जाति नष्ट झाल्यानंतर निसर्गत: त्यास पर्याय उपलब्ध असायचा. पण आता असे पर्याय कमी उपलब्ध होत आहेत. ज्या जाति टिकून राहत आहेत त्या नवीन पोषितामध्ये संक्रमित होत आहेत. जुनेच आजार नव्या दाद न देणाऱ्या आजारांत बदलले जात आहेत. बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू आणि इन्‍फ्लुएंझा हे एकाच विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. वेस्ट नाइल व्हायरस, लाइम आजार, हांटाव्हायरस असे नवीन विषाणू माणसामध्ये येण्यामध्ये त्यांच्या मूळ पोषितामध्ये झालेले परिवर्तन कारणीभूत आहे. +पाण्याची वाढती मागणी आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसणे हा मानवी आरोग्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. स्वच्छ पाण्याचे वितरण वाढले असले तरी अनेक देशामध्ये पाण्याचे स्रोत नाहीसे होत आहेत. २००८ च्या जागतिक लोकसंख्येच्या अभ्यासावरून निघालेल्या माहितीनुसार अविकसित राष्ट्रामधील फक्त ६२% व्यक्तीना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. +जैवविविधतेशी संबंधित आणखी काहीं प्रश्न म्हणजे अन्न सुरक्षा आणि सकस अन्नाची उपलब्धता, संसर्गजन्य आजार, आरोग्य विज्ञान , औषधांची उपलब्धता , सामाजिक आणि मानसिक आरोग्य. +जैवविविधतेमधून औषध निर्मिती, आणि नव्या औषधांचा स्रोत सतत उपलब्ध आहे. आजच्या घटकेस अमेरिकन औषध उद्योगातील ५०% औषधामध्ये वनस्पति , प्राणी किंवा जीवाणू, कवके यांचा प्रक्रियेमध्ये कोठेतरी वापर केलेला आहे. जगातील ८०% लोकसंख्या प्राथमिक आरोग्यसेवेसाठी नैसर्गिक उपचारपद्धति किंवा नैसर्गिक औषधावर अवलंबून आहे. आजपर्यंत फार थोड्या जातींचा त्यांच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास झालेला आहे. जैवविविधतेचा नव्या इलेक्ट्रॉनिक्स आणि बायालॉजी यांच्यापासून निघालेली संयुक्त शाखा ‘बायॉनिक्स’ मध्ये झपाट्याने वापर चालू आहे. १९८०नंतर औषध उद्योगामध्ये नव्या औषधांची निर्मिती कमी झाल्यासारखे वाटत होते. पण जनुकीय शास्त्र आणि मानवी जनुक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नव्या रासायनिक औषधांच्या निर्मितीवर भर पडत आहे. सागरी जैवविविधतेवर आधारित औषध निर्मिती नव्याने तपासून पाहण्याची गरज उत्पन्न झाली आहे. +अनेक उद्योगामध्ये सजीवापासून मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या वस्तूंचा वापर होतो. घरे, कपडा, रंग, रबर आणि इंधन सर्वस्वी सजीवापासून मिळवले जातात. जैवविविधता पाणी, इमारती, लाकूड, कागद, तंतू आणि अन्न यांच्या पुनः पुनः निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे आर्थिक नुकसान. +जैवविविधता आस्तित्वात असण्याने पक्षी निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण, वनस्पति आणि प्राण्यांमधील सहसंबंध यांचा अभ्यास असे छंद जोपासता येतात. जंगलातील आडवाटा तुडवणे, फुलांचे ताटवे न्याहाळणे अशा निसर्ग सहलीनी जो आनंद मिळतो तो जैवविविधता नष्ट करण्याने हिरावून घेतला जातो. शंभर वर्षापूर्वी फक्त पुस्तकांमध्ये वर्णन केलेला एखादा पक्षी किंवा फुलपाखरू किंवा एखादी औषधी वनस्पति आणि त्याची फुले परत एकदा पहावयास मिळावी याचा आनंद अवर्णनीय आहे. सध्या जंगलामधून केवळ वाघ पहायला किंवा हत्तीवरून जंगल तुडवणे यासाठी सफारी आयोजित केल्या जात आहेत. केन्यासारखा देश सिंह,झेब्रा,आणि, पाणघोडे पहाण्यासाठी जगभरातील पर्यटकाना आकर्षित करतो आहे. +जैवविविधतेमुळे अनेल संगीतकार, चित्रकार, शिल्पी, लेखक आणि कलावंतामध्ये सौंदर्यदृष्टी आलेली आहे. अनेक संस्कृतीमध्ये जैवविविधता टिकवून राहणे म्हणजेच संस्कृति असा दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे. राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये खेजडी झुडूप आणि कृष्णमृग यांच्या रक्षणासाठी बिष्णोई जमातीनी प्राण गमावले आहेत. महराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील अनेक देवस्थानांच्या आश्रयाने वाढलेल्या देवरायामध्ये झाडाचे पानसुद्धा तोडायचे नाही अशा अलिखित नियमामुळे अनेक प्रजाति टिकून राहिलेल्या आहेत. +बागामध्ये शोभेच्या वनस्पति लावणे, वाढवणे, औषधी वनस्पति उद्यान, घरगुति मत्स्यपालन, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, अशा अनेक व्यबसासायांचा उगम जैवविविधतेमध्ये आहे. सर्वसामान्य व्यक्ती अशा छंदाना मनापासून प्रतिसाद देते. व्यावसायिकपणे दुर्मीळ प्राणी जोपासणे, त्यांना वाढवणे, दुर्मीळ पक्षी सांभाळणे त्याना परत निसर्गामध्ये सोडणे, त्यांचे संवर्धन अशा छंदांचे नेमके मूल्यमापन करणे हे कठीण काम आहे. पण केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी काहीं संस्था हे काम पदरमोड करून करत आहेत. राजकीय दृष्ट्या ग्रीन पार्टी नावाचा पक्ष १९७०पासून जर्मनी, बेल्जियम, स्वीडन यांमध्ये पर्यावरणरक्षण या अजेंड्यावर काम करतो आहे. आज ही लाट युरोप आणि उत्तर अमेरिकमध्ये एक प्रभावी पक्ष बनली आहे. +जैवविविधतेमुळे अनेक पर्यावरण सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवा प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्षपणे मानवी जीवन सुसह्य बनवतात. हवेच्या घटकांचे संतुलन, गोड्या पिण्याच्या पाण्याचे चक्र, यांचे मूल्यमापन अशक्य आहे. यामधील जैवविविधतेच्या मदतीची रुपयात किंवा डॉलरमध्ये किंमत केल्यास कोणत्याही प्रगत राष्ट्राला ती चुकवता येणार नाही. मृदेमधील अन्नघघटक चक्र, सुपीक जमीन तयार करणे, अशी कामे मानवी प्रयत्‍नांनी करायची ठरवली तर ते अशक्य आहे. केवळ संतुलितपणे ज्या सेवा जैवविविधतेमुळे मिळतात त्या अमूल्य आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर ते कीटकाद्वारे करण्यात येणाऱ्या परागीभवनाचे द्यावे लागेल. कीटकांनी मानवास दिलेली ही देणगी पैसे खर्च करून करवून घ्यायची तर किती रक्कम द्यावी लागेल याचा विचारच केलेला बरा. +जागतिक सजीव वर्गीकरण विभागाने आणि युरोपियन डिस्ट्रिब्यूटेड इंस्टिट्यूट ऑफ टॅक्सॉनॉमी या संस्थानी सजीवांच्या प्रत्येक वर्गातील (फायला) एकूण जातींचा २०१०मधील केलेला अंदाज प्रत्यक्षात असलेल्या जातीहून कितीकरी कमी असावा असे म्हटले आहे. +सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे. +गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्याप्रमाणात लक्षात आली. २००७मध्ये जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातीमधील ३०% प्रजाति २०५०पर्यंत नष्ट होतील असे विधान केले. यापैकी ठाऊक असलेल्या वनस्पतींपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर आहेत. हा विलोपनाचा वेग दरसाल १,४०,००० जाती एवढा प्रचंड आहे. हा धोका मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलांमुळे आहे. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या वेगाने विलोपनाचा वेग वाढला आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत झाले आहे. +अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्‍ज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या घोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे. हॅबिटॅट डिस्ट्र्क्शन(अधिवास नाश), इन्व्हॅझिव स्पिशीज(नव्या ठिकाणी नको त्या जातीचा प्रवेश), ह्यूमन ओव्हर पॉप्युलेशन(मानवी लोकसंख्येची वाढ) आणि ओव्हर हार्वेस्टिंग(कृषि क्षेत्राची अनिर्बंध वाढ) असे केले आहे. “इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉंझरव्हेशन ऑफ नेचर”(आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार हे सर्व जैवविविधतेचे प्रत्यक्ष धोके आहेत. +जैवविविधता विलोपनामध्ये अधिवास बदल किंवा अधिवास नाहीसा होण्याचा मोठा धोका उद्भवतो. सहाहरित जंगलामध्ये होत असलेली वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, जंगलाच्या जमिनीमध्ये खाणकाम, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जलप्रदूषण याशिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वाचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासाचे क्षेत्रफळ आणि त्या अधिवासामध्ये असणाऱ्या जातींची संख्या परस्परांवर अवलंबून आहेत. त्यांतल्या त्यात आकाराने मोठ्या जाति व समुद्रसपाटीलगत असणाऱ्या जंगलातील जाति-अधिवासबदलास संवेदनक्षम आहेत. दक्षिण भारतातील सलग जंगलांचे पट्टे नष्ट झाल्याने पश्चिम घाट जंगलामधील हत्ती उन्हाळ्यात पीक क्षेत्रामध्ये घुसतात. ऊस हे त्याना त्यांचे नैसर्गिक खाद्य वाटल्याने ते तेथेच राहतात. त्याना हुसकून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते परत परत तेथेच येत राहतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानंतर पुनर्वनीकरणामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वनस्पति परत कधीच लावता येत नाहीत. एकाच प्रकारच्या वृक्षांचे पट्टे लावण्याने त्या परिसरामध्ये असलेली विविधता नष्ट होते. नॅशनल सायन्स फाउंडेशन यानी केलेल्या २००७मधील अभ्यासामधून असे समजले की जैवविविधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातींमधील विविधतेसाठी जातींमध्ये जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका घटकाचा अभाव म्हणजे दोन्हीमधील संतुलन संपणे. अशा वेळी परिसरामध्ये एकच जाति प्रबळ ठरते. पाळीव प्राण्यांच्या बाबतील हे सहज समजून येते. पशुपालनासाठी राखीव कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांसासाठी जनावरे पाळणे. हाच प्रकार कृषिव्यवस्थेमध्ये घडतो. उत्पादन घटण्याच्या भीतीने दुसरी वनस्पति म्हणजे तण शेतामध्ये वाढू दिले जात नाही. +पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन कायदा १९९९ +वाणाचा ऱ्हास diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14910.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad452614c81ed9c7aa52d09e46513f7d9ed585b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14910.txt @@ -0,0 +1,31 @@ +६ Feb, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14915.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d52ce756091344467251ac0efe4e71a13e642c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14915.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉक शबान-देल्मास (मार्च ७, इ.स. १९१५ - नोव्हेंबर १०, इ.स. २०००) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता. +शबान-देल्मास इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ दरम्यान फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14923.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2212ad9d66634fe8603160db304094b6ab874157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14923.txt @@ -0,0 +1,6 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जॉन अँडरसन (६ ऑक्टोबर, इ.स. १९८२:दर्बान, दक्षिण आफ्रिका - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14926.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5509bbc7cb172460bd7f2820d932f7903ed516e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14926.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन अँड्रु सिम्पसन (३१ जुलै, १९८८:मॅंचेस्टर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून डाव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14933.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efd76a2c368e5f0e77209bdfdd63bf36b30fd399 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14933.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन अब्राहम (साचा:भाषा-ml, ११ औगस्ट १९३७ - ३१ मे १९८७), हे मल्याळी भाषेतील चित्रपटकार व पटकथा लेखक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14937.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db9b7fc5738cff5fc9cf18e48af8a614f7b0f7f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14937.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर जॉन ए. मॅकडोनाल्ड कॅनडाचा पंतप्रधान होता. हा १८६७ ते १८७३ आणि १८७८ ते १८९१ असे दोनवेळा सत्तेवर होता. +मॅकडोनाल्ड ५० वर्षे राजकारणात सक्रिय होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14944.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55990b953ad78bdf70626a13dbd4eeea324e8cc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14944.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन अ‍ॅडम्स (इंग्लिश: John Adams) (३० ऑक्टोबर, इ.स. १७३५ - ४ जुलै, इ.स. १८२६) हा अमेरिकन राजकारणी व राजकीय तत्त्वज्ञ होता. ४ मार्च, १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात तो अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. जॉर्ज वॉशिंग्टनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २१ एप्रिल, इ.स. १७८९ ते ४ मार्च, इ.स. १७९७ या काळात तो नवनिर्मित देशाचा पहिला उपराष्ट्राध्यक्ष होता. न्यू इंग्लंड येथून आलेला अ‍ॅडम्स हा बॉस्टन शहरातील नामवंत वकील होता. खंडीय कॉंग्रेशीत मॅसेच्युसेट्स संस्थानाचे प्रतिनिधित्व केलेल्या अ‍ॅडम्साने इ.स. १७७६ सालचा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यास थॉमस जेफरसनास साहाय्य केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14950.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a13c3b7421d0c980023d884d6a1b10f7a15dc93e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14950.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन आल्बर्ट जॅक यंग (१४ ऑक्टोबर, १९१२:लंडन, इंग्लंड - ५ फेब्रुवारी, १९९३:लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४७ ते १९४९ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14980.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01280dc6bca432c03bbc891dfa67ac6900cd9ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_14980.txt @@ -0,0 +1,7 @@ +जॉन ओस्वाल्ड (३० मे, इ.स. १९५३:किचनर, ओन्टॅरियो - ) हा कॅनडातील संगीत रचनाकार, वायुवाद्यवादक, माध्यम कलाकार आणि नर्तक आहे. त्याच्या ध्वनिचौर्य या प्रकल्पामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. (आधीच) अस्तित्वात असलेल्या संगीत रचनांमधून नवे संगीत निर्माण करणे हे ध्वनिचौर्यसमजले जाते. त्याच्या तथाकथित नवनिर्मितीमुळे ओस्वाल्ड युरोपियन-पाश्चात्त्य संगीत विश्वात अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. माईल्स बोवी हा संगीत समीक्षक व लेखक उपहासाने ओस्वाल्डला "संगीतध्वनिचौर्याचा जनक' असे संबोधतो[१] +कॅनडा कौन्सिल फॉर आरट्स या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २००४ सालच्या वार्षिक गव्हर्नर जनरल्स अवॉर्ड् इन व्हिज्युअल अँड मीडिया आर्ट्स या पुरस्कार विजेत्यांच्या सातजणांच्या यादीत ओस्वाल्डचा समावेश होता. त्याला मीडिया आर्टिस्ट हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.[२] लंडन ऑबझर्व्हर ने त्याला पृथ्वीवरचा सर्वात झपाटलेला माणूस म्हणले आहे.[३] +"Plunderphonics" ही संज्ञा ओस्वाल्डने "Plunderphonics, or Audio Piracy as a Compositional Prerogative"[४] या शोध निबंधात उपयोगात आणली. ही संकल्पना त्याची निर्मिती आहे. त्याने हा निबंध टोरोन्टो येथे १९८५ साली भरलेल्या वायर्ड इलेक्ट्रो-अकौस्टीक कॉन्फरंस येथे सादर केला होता.१९६० सालापासून ओस्वाल्डने "संगीतध्वनीचौर्य तंत्र' अमलात आणले. ही प्रेरणा त्याने विलियम्स एस. बरो या अमेरिकन लेखक, उपहास लेखक, चित्रकार आणि वक्ता याच्याकडून घेतली. +हे विधान ओस्वाल्डने १९८८ साली Keyboard Magazineच्या अतिथी संपादकीयात व्यक्त केले आहे.त्याचा वृत्तांत गेरी बेलांजर या विदुषीने दिल्याचे डेव्हिड सन्जेक एका लेखात लिहितो. हा लेख Martha Woodmansee, Peter Jaszi यांनी संपादित केलेल्या The Construction of Authorship: Textual Appropriation in Law and Literature या ग्रंथात प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ १९९४ साली प्रसिद्ध झाला. तो Duke University Press, Durham and London यांनी प्रकाशित केला. त्यातील पान ३५८ वर डेव्हिड सन्जेक हा लेखक गेरी बेलांजरचे अवतरण देतो; त्यात ओस्वाल्डचे वरील विधान येते. त्याचा उल्लेख कटलर हा लेखक त्याच्या लेखात करतो. +The Viral Communications Anti-Copyright Policy +Plunderphonics - O'Hell (The Doors) +Mystery Tapes — My Desert Island Vinyl Collection diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15000.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..249c83c7ae66719a3ae1e53dafa22173bafdf94f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15000.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन फोर्ब्ज केरी (११ डिसेंबर, इ.स. १९४३:ऑरोरा, कॉलोराडो, अमेरिका - ) हा अमेरिकेचा माजी परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) आहे. १९८५ ते २०१३ दरम्यान केरी मॅसेच्युसेट्स राज्यामधील एक वरिष्ठ सेनेटर होते. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असणाऱ्या केरी यांना २००४ साली जॉर्ज डब्ल्यू. बुश विरुद्ध अध्यक्षीय निवडणुक लढण्यासाठी पक्षाकडून नामांकन मिळाले होते परंतु ते बुशकडून पराभूत झाले. सेनेटर असताना केरी परराष्ट्र धोरण समितीचा चेरमन होते. +डिसेंबर २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने आपल्या मंत्रीमंडळामध्ये परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) ह्या महत्त्वाच्या पदासाठी जॉन केरीची नेमणुक केली. १ फेब्रुवारी २०१३ रोजी ह्या पदाची सुत्रे केरीने मावळती परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन हिच्याकडून हाती घेतली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15019.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15019.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1502.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..816c68610ee04ae79d3193a02559165c97b851fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1502.txt @@ -0,0 +1 @@ +गाली आंतरराष्ट्रीय मैदान श्रीलंकेच्या गाली शहरातील क्रिकेट मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15028.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a91f55ac3f285c9d1689962fa30dd37ed01bcaa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15028.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन गुत्झॉन दे ला मोथे बॉर्ग्लम (२५ मार्च १८६७ - ६ मार्च १९४१) एक अमेरिकन शिल्पकार होते जो त्याच्या माउंट रशमोरच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. जॉर्जियामधील स्टोन माउंटन, वॉशिंग्टन डीसी आणि शिकागो येथील युनियन जनरल फिलिप शेरीडन यांचे पुतळे तसेच व्हाईट हाऊसमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला अब्राहम लिंकन यांचा प्रतिमा यासह संपूर्ण अमेरीकेमधील विविध सार्वजनिक कलाकृतींशी ते संबंधित आहेत.[१][२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1503.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d934e32fe0e2fecc2a33b9dc489eb2097746b09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1503.txt @@ -0,0 +1,4 @@ +गल्हाटी नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. +गल्हाटी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15051.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15051.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15065.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8edead4d9294433ec7807aeba32a7c9d2dbec5ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15065.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन जोसेफ काल्डवेल ॲबट (१२ मार्च, १९२१ - १८९३) कॅनडाचा तिसरा पंतप्रधान होता. हा १८९१-९२ दरम्यान सत्तेवर होता + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15067.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6abc30452570af8f8341d956f37a6986af0afd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15067.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन टर्नर कॅनडाचा १७वा पंतप्रधान होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15072.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eea6072ab7d60e9cb5a049a6c0564a095ba39e4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15072.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन टायलर (इंग्लिश: John Tyler ;) (मार्च २९, इ.स. १७९०; चार्ल्स सिटी काउंटी, व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने – जानेवारी १८, इ.स. १८६२) हा अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ एप्रिल, इ.स. १८४१ ते ४ मार्च, इ.स. १८४५ या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले. +डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाकडून दीर्घकाळ राजकारण केलेला टायलर इ.स. १८४१ साली व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहून उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आला. मात्र ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी नववा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याच्या अवघ्या एका महिन्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीनंतर झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे राजकीय पेचप्रसंग उद्भवला. ६ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी टायलराने अध्यक्षपदाची शपथ घेतली. या घटनेतून अध्यक्षीय उत्तराधिकारी निवडण्याचा संकेत अमेरिकी राजकारणात रूढ झाला व त्यातूनच पुढे अमेरिकी राज्यघटनेतील पंचविसावी घटनादुरुस्ती करण्यात आली. टायलराच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १८४५ साली टेक्सासाच्या प्रजासत्ताकाचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सामिलीकरण घडले. +व्हिग पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या टायलराने अध्यक्षीय कारकिर्दीत मात्र व्हिग पक्षाने पुरस्कारलेल्या अनेक धोरणांना, योजनांना नकाराधिकार वापरत विरोध केला. त्यामुळे त्याच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले; तसेच व्हिग पक्षातून त्याला काढून टाकण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15111.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..620c6f856086c50a34ad3d532a1a534b018c212e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15111.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डेसमंड जॅक नेल (१० जुलै, १९२८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - १३ जानेवारी, २०१८:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ ते १९५७ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1512.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27fedd9e48e1f4e5ca1920aefcab629bb02661de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1512.txt @@ -0,0 +1,5 @@ +गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. +गवती चहाला संस्कृतमध्ये सुगंध तृण, हिंदीत अग्याघास, गंधबेना, सिंधीत हरिचांय, आणि बंगालीत गंधतृण म्हणतात. +गवतासारखी वाढणारी ही बहुवर्षायू व एकदलीय वनस्पती १.५-२ मी. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड ( मूलस्तंभ ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात. +गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्‍या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. सर्वसाधारणपणे खरिपामध्ये लागवड करावी +लागवडीसाठी ठोंबा(खुंटा)पासून, तसेच बियांपासून रोपे मिळविता येतात.गवतीचहाचा आमवातावर पालाचा वाफारा उपयुक्त आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1514.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9730613c9f234b82c32b05a5b6d8efc906b4324b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1514.txt @@ -0,0 +1,2 @@ +गवत्या हा आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत Green Keelback किंवा Lead Keelback असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावाने ओळखला जातो. +कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लॅंबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो. गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा ( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही. बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मिलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात. गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15140.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..110fd41edba0ba3681df9674f36a4567a32a0040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15140.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन पॅट्रिक रॉय लम्सम (मे १५, इ.स. १९८० - ) हा हाँग काँगकडून दोन एक-दिवसीय व चार आय.सी.सी. चषक क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15147.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f6e1f32ff190d1d5ef7b6200a9021d45d87cc28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15147.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ब्रुस प्लिमसोल (२७ ऑक्टोबर, १९१७:दक्षिण आफ्रिका - ११ नोव्हेंबर, १९९९:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15150.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bcab6ef3e581205b78d699a4ab4c21e960164cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15150.txt @@ -0,0 +1,5 @@ +जॉन फिट्झजेराल्ड केनेडी (इंग्लिश: John Fitzgerald Kennedy ), टोपणनाव जॅक केनेडी (इंग्लिश: Jack Kennedy), (मे २९, इ.स. १९१७; ब्रुकलिन, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३; डॅलस, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचे ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली. +केनेडी दुसऱ्या महायुद्धात दक्षिण प्रशांत महासागर आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात मॅसेच्युसेट्सच्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. +केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी टेक्सासातील डॅलस शहरात हत्या झाली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.[१] टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता. ली हार्वे ओस्वाल्ड नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत जॅक रूबी नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, वॉरन आयोग व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली. +जॉन एफ. केनेडी याचे वडील इंग्लंडमध्ये अमेरिकेचे वकील म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन याने वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर नौदलात नोकरी व पुढे पत्रकारितेत काही काळ घालवून त्याने राजकारणात प्रवेश केला. इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ पर्यंत अमेरिकन प्रतिनिधिगृहात तो सदस्य होते. इ.स. १९५३ साली त्याची सेनेटर म्हणून निवड झाली. इ.स. १९६१मधील अध्यक्षीय निवडणुकींत तो रिचर्ड निक्सन याच्या विरुद्ध उभा ठाकला व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष बनला. +इ.स. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्याने खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. इ.स. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व कॄषिविकासासाठी त्याने एक कार्यक्रम अमेरिकन संसदेपुढे मांडला होता; पण तो संमत करून घेण्यात त्याला यश आले नाही. २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याची हत्या झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15173.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..008f7caddd98d115bde30e8a23dc160b878f47ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15173.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन फ्रेडरिक जॅक क्रॅप (१४ ऑक्टोबर, १९१२:इंग्लंड - १३ फेब्रुवारी, १९८१:ब्रिस्टल, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४८ ते १९४९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15207.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6709c99c488dae2f47f1acfd89f1c8fbe445da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15207.txt @@ -0,0 +1,9 @@ +११ एप्रिल, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +जॉन मायकेल डेव्हिसन (मे ९, इ.स. १९७०:कॅम्पबेल रिव्हर, ब्रिटिश कोलंबिया - ) हा कॅनडाचा क्रिकेट खेळाडू आहे. +हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15213.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dbeef020585ec0a0740ea9c4f22699a7da6c58a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15213.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन अर्नेस्ट मिल्स (३ सप्टेंबर, १९०५:ड्युनेडिन, न्यू झीलंड - ११ डिसेंबर, १९७२:हॅमिल्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९३० ते १९३३ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15214.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3600daa01f0c2e8a82b81ac5865f3819f6807fca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15214.txt @@ -0,0 +1,8 @@ +७ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15266.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f06c47ec04e2068c406fa998357938d33bb8dbbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15266.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन लीव्हर (२४ फेब्रुवारी, १९४९:लंडन, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९७६ ते १९८६ दरम्यान २१ कसोटी आणि २२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15286.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83744253d8a4891fcc9c7acb158108bfae021b5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15286.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जीन-बाप्तिस्टी-मारी-वियानी (टी.ओ.सय.एफ.) (८ मे १७८६ - ४ ऑगस्ट १८५९) याना सेंट जॉन मारी वियानी सुद्धा म्हणतात. ते एक फ्रेंच तेथील रहिवासी धर्मगुरू होते जो कॅथलिक चर्चमध्ये एक सेंट आणि तेथील रहिवाशांच्या संरक्षक संत म्हणून पूजले जाते. त्यांना "Curé d'Ars" म्हटले जायचे ज्याचा मतलब अर्सचा रहिवासी धर्मगुरू. जगभर त्यांना फ्रांस मधील अर्स ठिकानातील समुदाय आणि त्याच्या आसपासच्या मूलगामी आध्यात्मिक परिवर्तन केले. ख्रिश्चन लोक हे त्याच्या आपल्या संत जीवन, गृहीत, कबुलीजबाबच्या पवित्र यादीत, आणि धन्य कुमारी मरीयाला त्यांच्या प्रांतीय भक्तीचे श्रेय देतात. त्याचे सण दिवस ४ ऑगस्ट आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15327.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..314d571def880e2a5769f9688ac05027471db294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15327.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन सिडनी मॅककेन तिसरा (ऑगस्ट २९, इ.स. १९३६ - ऑगस्ट २५, इ.स. २०१८ ) हा एक अमेरिकन राजकारणी व ॲरिझोना राज्यातून वरिष्ठ सेनेटर आहे. तो १९८७ सालापासून सलग सेनेटरपदावर आहे. मॅमकेनने २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले होते परंतु पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्याला जॉर्ज डब्ल्यू. बुशकडून पराभव पत्कारावा लागला. २००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांसाठी मॅककेनला रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळाले पण ह्यावेळी त्याला पराभूत करून बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. +मॅककेनने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे अमेरिकन आरमारात सेवा केली. ऍनापोलिसच्या यु.एस. नेव्हल ऍकेडेमीमधून स्नातक झाल्यावर मॅककेन १९५८मध्ये आरमारी लढाऊ वैमानिक म्हणून काम सुरू केले. तेव्हा तो विमानवाहू नौकांवरून जमिनीवर मारा करणारी विमाने उडवत असे. व्हियेतनाम युद्धादरम्यान मॅककेन यु.एस.एस. फॉरेस्टल या विमानवाहू नौकेवर असताना तेथे लागलेल्या आगीत तो मृत्यूपासून थोडक्यात बचावला होता. त्याच वर्षी हनोईवर बॉम्बहल्ला करीत असताना त्याचे विमान उत्तर व्हियेतनामी सैन्याने तोडून पाडले. पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरलेल्या व गंभीर जखमी झालेल्या मॅककेनला युद्धकैदी बनवण्यात आले. १९७३पर्यंत कैदेत खितपत पडलेला असताना त्याची छळ केला गेला. या सगळ्यामुळे त्याला अनेक शारीरिक व्यंगे आहेत. कैदेत असताना कैद्यांच्या अदलाबदलीच्या वेळी मॅककेन अमेरिकन ऍडमिरलचा मुलगा व नातू असल्यामुळे त्याला आधी सोडवण्यासाठी केलेल प्रयत्न त्याने नाकारले व आपल्या क्रमानुसार त्याने अदलाबदल स्वीकारली. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1534.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90212f1e295710a8dfc4909d35507c300b5d2db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1534.txt @@ -0,0 +1,2 @@ +गवळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15366.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d6c996d04903d42ee4172dade2646546da43b95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15366.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन हॅरी (इंग्लिश: John Harry) (ऑगस्ट १, इ.स. १८५७ - ऑक्टोबर २७, इ.स. १९१९) हा एक आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू होता. उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करणाऱ्या हॅरीने ऍडेलेड येथे इ.स. १८९५ साली एकमेव आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15375.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15375.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15376.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15376.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15382.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cb0d46e4efa2ecc449b4fd60ab53732d32180af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_15382.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन गीसबर्ट ॲलन हैतिंगा (१५ नोव्हेंबर, १९३४ - )) हा  नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1542.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9ef31378666abbe2f11633974e3ef82919d8941 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1542.txt @@ -0,0 +1,8 @@ + गवाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1556.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92030ae6fed5097a6936ae7b03eaf2ef4311ab14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1556.txt @@ -0,0 +1,2 @@ +गव्हा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1571.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ef4e5f3dff99bf65421e06bfe7fdbe5facd4b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1571.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +अँगस अलेक्झांडर पॅट्रिक गस ॲटकिन्सन (१९ जानेवारी, १९९८:चेल्सी, लंडन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. [१] हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. +साचा:England 2023 Cricket World Cup squad diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1614.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1899a41b3319b4f7f3cacb5ed21e4d04ec94bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1614.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांडुळवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1617.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f87248b85ec96e3d2aef9bc29c60775743ea4455 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1617.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांडूळपालन हे काही प्रकारचे गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांच्या काही प्रजातींच्या प्रक्रिया आहे. याला जंत शेती असेही म्हणतात. गांडूळखत हे शेणखत प्रक्रियेचे उत्पादन म्हणून वर्णन केले आहे. ज्यात वर्मीकास्ट, पेंढा सामग्री आणि अन्न कचरा यांचे विषम मिश्रण तयार करण्यासाठी पांढरे वर्म्स, लाल विग्लर आणि गांडुळे यांचा समावेश आहे.गांडूळ पालनामध्ये पाण्यात विरघळणारे पोषक घटक असतात ज्यात पोषक समृद्ध सेंद्रिय खत तयार करतात.हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करते. म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत वापरले जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात.हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करते. म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत वापरले जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात.तळघर किंवा घराच्या बाल्कनीमध्ये गांडूळ लागवड करता येते. जंत बिनचा फायदा हा आहे की ते प्रक्रियेस गती देऊ शकतात. +गांडुळ मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त असून, ते सेंद्रिय कचऱ्याचे गांडूळ खतात रूपांतरण करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1632.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8f216cef105915c850ad319e51b164303c68654 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1632.txt @@ -0,0 +1,3 @@ +पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी "गांधार" नावाने ज्ञात होता. गांधार कला शैली वर ग्रीक कलेचा प्रभाव दिसतो या भागात युरोपीय व पश्चिम आशियातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक व्यापाराच्या व सैनिकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झाले होते.खुद्द ग्रीकांचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्यानंतर ओळीने शक, पल्लव, कुषाण यांची सत्ता प्रस्थापित झाली. येथे आलेल्या कलाकारांना राजसभेत आश्रय दिला गेला. या कलाकारांनी कलाविषयक तंत्र आणि कौशल्ये यासंबंधी धार्मिक व सांस्कृतिक कल्पनाही आपल्या बरोबर आणल्या होत्या. या रुढी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधार शिल्पात प्रतिबिंबीत झाल्या. मूर्तिकामाचा आशय पूर्णपणे भारतीय परंतु अभिव्यक्तीची शैली अभारतीय म्हणजेच गांधार शैली. गांधार देशात महायान पंथाचा प्रसार प्रामुख्याने झाल्याने या शैलीत बुद्धमूर्ती घडविण्यात आल्या असे दिसते. + +१. प्राचीन कलाभारती , माटे म. श्री. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1643.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96c66cd890c7f4dfd8a8187a25c1a04ee2471b06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1643.txt @@ -0,0 +1,3 @@ + गांधीलमाशी (इंग्रजी Hornet) ही एक प्रकारची माशी आहे. ही मधमाशीपेक्षा मोठी असून जर्द पिवळ्या रंगाची असते. हिचा डंख अतिशय जोरदार असतो. ती अनेक वेळा डंख मारू शकते. मधमाशी हे गांधीलमाशीचे खाद्य असते. गांधीलमाश्या पोळ्यांवर हल्ला करून मधमाश्यांना मारतात आणि त्यांना खातात. संधिपाद प्रकारातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधीलमाशीचा समावेश होतो. +गांधीलमाश्यांचे पोळे हे लहान असते. ते बरेचदा मातीने बनवलेले असते. आशियाई गांधीलमाशी, युरोपीय गांधीलमाशी, Asian giant hornet हे या माश्यांचे विविध प्रकार आहेत. +भारतीय गांधीलमाशी भारतीय गांधील माशी शकतो घराच्या उंच भिंतीवर किंवा उंच जागेत ओल्या मातीने घर बनवते. मराठी मध्ये कुंभारीण म्हणतात. ती ओल्या मातीने मडक्या सारखेच तंतोतंत घर बनवते. अशी किमान 15 घरे एकत्र बनवते. रोज एक या प्रमाणे रोज घर बनवून झाले. की अंडी घालते. त्या अंड्याचा पोषणासाठी झाडाच्या पानावर असणाऱ्या अळ्या आत घालून त्या घराचा दरवाजा मातीने बंद करते. साधारण पणे १५ दिवसात त्या अंड्यातून गांधीलमाश्या जन्माला येतात. त्यांचे सुरुवातीचे पोषण त्या आळ्यावर होत असते. या माशीच डंक माणसाला झाल्यास त्या डंक झालेल्या आजुबाजुला सुझ येते. आणी वेदना असाहाय्य असतात.[[फोटो मराठी मध्ये कुंभारीण म्हणतात. ती ओल्या मातीने मडक्या सारखेच तंतोतंत घर बनवते. अशी किमान 15 घरे एकत्र बनवते. रोज एक या प्रमाणे रोज घर बनवून झाले. की अंडी घालते. त्या अंड्याचा पोषणासाठी झाडाच्या पानावर असणाऱ्या अळ्या आत घालून त्या घराचा diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1657.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2b7f513d7375f207b012b1b1e679f5ff9bba3e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1657.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८४६८ असलेले गांधी नगर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४१६.०३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४२३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७४० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा सावंगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा सावंगी येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1659.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2b7f513d7375f207b012b1b1e679f5ff9bba3e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1659.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८४६८ असलेले गांधी नगर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४१६.०३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४२३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७४० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा सावंगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा सावंगी येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1685.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..293cfcf2a146b895eb447d6649650a43dc5106e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1685.txt @@ -0,0 +1,8 @@ + गांधीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1689.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2b7f513d7375f207b012b1b1e679f5ff9bba3e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1689.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८४६८ असलेले गांधी नगर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४१६.०३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४२३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७४० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा सावंगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा सावंगी येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1718.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e0c1988da168fb51453a8575686a43b0a29e85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1718.txt @@ -0,0 +1 @@ +गांबिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: GAM) हा पश्चिम आफ्रिकामधील गांबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गांबिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४८व्या स्थानावर आहे. आजवर गांबिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1733.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7defa53702e2d3896f688d95c25cd7df813f80f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1733.txt @@ -0,0 +1 @@ +गागरोन किल्ला हा भारतातील राजस्थान राज्याच्या झालावाड जिल्ह्यातील डोंगरी किल्ला आहे. डोंगरात असलेल्या निवडक जलदुर्गांंपैकी एक आहे.[१][२] हा किल्ला १२व्या शतकात बिजलदेव सिंग दोड (राजपूत राजा) याने बांधला होता. पुढे शेरशाह सूरी आणि अकबर यांच्या ताब्यातही किल्ला आला. आहू नदी आणि काली सिंध नदीच्या संगमावर हा किल्ला बांधला आहे. किल्ल्याला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे आणि पुढच्या बाजूला एक खंदक आहे आणि त्यामुळे त्याला जलदुर्ग हे नाव पडले आहे.[३] २०१३ मध्ये राजस्थानमधील ६ डोंगरी किल्ल्यांचा एक भाग म्हणून ह्या किल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1749.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..545bcad27ed768371446f24b80c317dfa6b9d761 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1749.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाजीपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1772.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..323f5d654d9388b4262519bc93fccd9976560d94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1772.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाझीपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1778.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c08640ad5d276d8c9c52cea7f83f00eed8670f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1778.txt @@ -0,0 +1,6 @@ +गाठ सिद्धांत ही गणितातील स्थानविद्या या शाखेची उपशाखा आहे. यांत प्रामुख्याने गणिती गाठींचा अभ्यास केला जातो. त्रिमितीय युक्लिडीय अवकाश(R3) +यांत वर्तुळ समाविष्ट केल्यास गणिती गाठ तयार होते. आपण एखाद्या दोरीची दोन टोके घेऊन त्या सुटू नयेत म्हणून जशा एकत्र बांधतो, तसाच काहीसा हा प्रकार आहे. एखादी गणिती गाठीत जर सतत बदल करून दुसऱ्या गाठीच्या रूपात करता आली तर त्या दोन्ही गाठी गणितीदृष्ट्या समकक्ष आहेत असे मानतात. सोप्या भाषेत हे रूपांतर मूळ दोरी न कापता किंवा स्वतःतूनच न ओवता करण्यासारखे असावे लागते. +गाठींचे विविध रीतींने वर्णने केले जाऊ शकते. परंतु, सामान्यतः यासाठी प्रतलीय आकृत्या वापरतात. वर्णनाची एक पद्धत दिल्यास, त्याच गाठीसाठी, वर्णनाच्या अनेक पद्धती म्हणजेच आकृत्या असू शकतात. कुठल्याही दोन गाठी समकक्ष आहेत का नाही हे ओळखणे ही गाठ सिद्धांतातील प्रमुख समस्या मानली जाते. गाठ स्थिरक हा संख्यात्म वापरून गाठी वेगवेगळ्या आहेत हे ओळखता येते. गाठ स्थिरक हा कुठल्याही विशिष्ट गाठीच्या विविध वर्णनपद्धतींतही बदलत नाही. +गाठींची संकल्पना ही उच्च मितींनाही लावण्यात आली आहे. या कामात न-मितीय युक्लिडीय अवकाशात बहुमितीय गोलांचा विचार करण्यात आला आहे. हा विषय इसवी सन १९६० ते १९८० खूप अभ्यासला गेला आणि या काळात या संदर्भात महत्त्वाचे शोध लागलेत. हल्लीच्या काळात कमी मितींच्या समस्यांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. +गाठ तक्ते आणि गाठींच्या समाकार तक्तीकरणाने गाठ सिद्धांतात संशोधन सुरू झाले. तक्तीकरण हे महत्त्वाचे काम असले तरी, हल्लीच्या संशोधनास नानाविध ध्येये आणि पार्श्वभूमी आहे. गाठ गट आणि एकतानी सिद्धांतातील स्थिरक यांचा अभिजात गाठ सिद्धांतात प्रामुख्याने अभ्यास केला जातो. +. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1794.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4995f35466d7d4d8b14455189348edb78951d111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1794.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1806.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1bb94e866a9754643844b4346b604f5580e3c8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1806.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_181.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3ac41313fee7fb44c69121ce5c0c9f998b74cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_181.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ - १९७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खेड आळंदी मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा समावेश होतो. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1829.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67716bd5f59d15c3289602791f5a450ab7ac625e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1829.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाताचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1854.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ae114fbdb9c78d1481a4ea5cc47e182578b463 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1854.txt @@ -0,0 +1 @@ +गामा हे ग्रीक वर्णमालेतील तिसरे अक्षर आहे. रोमन लिपीमधील c ह्या अक्षराचा उगम गामामधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1855.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1edbd4bb8546ed0709454d7b6c5ffa92fb0b647 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1855.txt @@ -0,0 +1,6 @@ +गामा पहेलवान (उर्दू: گاما پھلوان  ;) ऊर्फ गुलाम मोहम्मद (उर्दू: غلام محمد ;) (इ.स. १८८२ किंवा २२-५-१८७८; अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत - इ.स. १९६० किंवा २२-५-१९६३; लाहोर, पंजाब, पाकिस्तान) हा पंजाबी कुस्तीगीर होता. +गामाचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले आणि त्याला कुस्तीत पराभूत केले. या कुस्तीनंतर गामाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला. +त्यानंतर गामा पहेलवानाने जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली व इ.स. १९१० पर्यंत भारतीय उपखंडातील तमाम पहेलवानांना कुस्तीत पराजित केले, आणि निर्विवादपणे आपणच भारतीय कुस्तीचा चॅंपियन आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर गामाने परदेशी जाऊन इंग्लंडमध्ये कुस्त्यांच्या दंगलीत भाग घ्यायला सुरुवात केली, आणि जागतिक चॅंपियन असलेल्या पोलंडच्या स्टॅनिस्लॉस बाइझ्का या पहेलवानाला कुस्तीसाठी आमंत्रित केले. १० सप्टेंबर, इ.स. १९१० या रोजी दोघांमध्ये सामना झाला आणि गामाने स्टॅनिस्लॉसला सहज चीत केले. या कुस्तीनंतर गामाला जागतिक चॅंपियनचा बुल-टेस्ट बेल्ट मिळाला. इ.स. १९२७ मध्ये स्टॅनिस्लॉस बाइझ्का भरपूर मेहनत आणि तयारीनिशी समोर आला आणि त्याने गामाला कुस्तीसाठी पुकारले. याही कुस्तीत गामाने स्टॅनिस्लॉसला काही मिनिटांनतर चीत केले आणि आपले चॅंपियनपद राखले. +त्यानंतर गामा भारतात परत आले. आल्यावर त्यांनी परत एकदा रहीम बख्श सुलतानीवालाशी कुस्ती केली, त्याच्यावर जय मिळवला, आणि आपल्याला यापूर्वीच मिळालेला रुस्तुमे हिंद हा किताब कायम ठेवला. गामाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या केल्या आणि त्या एकूणएक कुस्त्यांत तो एकदाही हरला नाही. भारताच्या फाळणीनंतर गामा पाकिस्तानला जाऊन स्थिरस्थावर झाले. तिथे त्यांचा मृत्यू इ.स. १९६० मध्ये झाला. +जिवंतपणीच आख्यायिका बनलेला गामा मेल्यानंतरही म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांत आपल्यामध्येच राहिला. आजही दोन जाडजूड माणसे समोरून जात असली की लोक म्हणतात, पहा कसे गामा-गुंगा चालले आहेत. +गामा पहिलवानाने कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या तालमीत मेहनत केली असे सांगितले जाते. त्यामुळे गामाला शाहू महाराजांचा पैलवान असे म्हटले जाते. (?) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1856.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1edbd4bb8546ed0709454d7b6c5ffa92fb0b647 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1856.txt @@ -0,0 +1,6 @@ +गामा पहेलवान (उर्दू: گاما پھلوان  ;) ऊर्फ गुलाम मोहम्मद (उर्दू: غلام محمد ;) (इ.स. १८८२ किंवा २२-५-१८७८; अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत - इ.स. १९६० किंवा २२-५-१९६३; लाहोर, पंजाब, पाकिस्तान) हा पंजाबी कुस्तीगीर होता. +गामाचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले आणि त्याला कुस्तीत पराभूत केले. या कुस्तीनंतर गामाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला. +त्यानंतर गामा पहेलवानाने जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली व इ.स. १९१० पर्यंत भारतीय उपखंडातील तमाम पहेलवानांना कुस्तीत पराजित केले, आणि निर्विवादपणे आपणच भारतीय कुस्तीचा चॅंपियन आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर गामाने परदेशी जाऊन इंग्लंडमध्ये कुस्त्यांच्या दंगलीत भाग घ्यायला सुरुवात केली, आणि जागतिक चॅंपियन असलेल्या पोलंडच्या स्टॅनिस्लॉस बाइझ्का या पहेलवानाला कुस्तीसाठी आमंत्रित केले. १० सप्टेंबर, इ.स. १९१० या रोजी दोघांमध्ये सामना झाला आणि गामाने स्टॅनिस्लॉसला सहज चीत केले. या कुस्तीनंतर गामाला जागतिक चॅंपियनचा बुल-टेस्ट बेल्ट मिळाला. इ.स. १९२७ मध्ये स्टॅनिस्लॉस बाइझ्का भरपूर मेहनत आणि तयारीनिशी समोर आला आणि त्याने गामाला कुस्तीसाठी पुकारले. याही कुस्तीत गामाने स्टॅनिस्लॉसला काही मिनिटांनतर चीत केले आणि आपले चॅंपियनपद राखले. +त्यानंतर गामा भारतात परत आले. आल्यावर त्यांनी परत एकदा रहीम बख्श सुलतानीवालाशी कुस्ती केली, त्याच्यावर जय मिळवला, आणि आपल्याला यापूर्वीच मिळालेला रुस्तुमे हिंद हा किताब कायम ठेवला. गामाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या केल्या आणि त्या एकूणएक कुस्त्यांत तो एकदाही हरला नाही. भारताच्या फाळणीनंतर गामा पाकिस्तानला जाऊन स्थिरस्थावर झाले. तिथे त्यांचा मृत्यू इ.स. १९६० मध्ये झाला. +जिवंतपणीच आख्यायिका बनलेला गामा मेल्यानंतरही म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांत आपल्यामध्येच राहिला. आजही दोन जाडजूड माणसे समोरून जात असली की लोक म्हणतात, पहा कसे गामा-गुंगा चालले आहेत. +गामा पहिलवानाने कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या तालमीत मेहनत केली असे सांगितले जाते. त्यामुळे गामाला शाहू महाराजांचा पैलवान असे म्हटले जाते. (?) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1859.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d27c5640a7a448d226c6489f6ea99190bf30a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1859.txt @@ -0,0 +1 @@ +अनगुप्पुलिगे गामिनी दयंता विक्रमसिंघे (२७ डिसेंबर, १९६५:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९८९ ते १९९२ दरम्यान ३ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_186.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12113d800d1951ee619c58a4ab339beaffbd0eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_186.txt @@ -0,0 +1 @@ +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1871.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0a73e207d32b1539965b474ee915a3ddfbd82e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1871.txt @@ -0,0 +1 @@ +गाय बगळा,ढोर बगळा किव्हा गोचीडखाऊ(शास्त्रीय नाव: Bubulcus ibis , ब्युबल्कस आयबिस ; इंग्लिश: Cattle Egret, कॅटल इग्रेट) हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी-म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी, म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह-अधिवास जपला जातो. म्हणूनच या बगळ्याला गाय बगळा असे म्हणतात. दिसायला लहान बगळ्यासारखा जरी पुर्णपणे पांढरा असला तरी या बगळ्याला गळ्यापाशी थोडासा पिवळा रंग असतो व विणीच्या हंगामात हा पिवळा रंग अधिक गडद होतो. इतर वेळेस साध्या लहान बगळ्यात व गाय बगळ्यात फरक शोधणे अवघड जाते. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1875.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54e5452061c097f7019a39f73ca55fd5995a2ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1875.txt @@ -0,0 +1,3 @@ +गाय व्हेरोफ्श्टाट हे बेल्जियम देशाचे माजी पंतप्रधान आहेत. + + मार्क आयस्केन्स · ज्यॉँ-लुक डेहेन · विल्फ्रीड मार्टेन्स · यीफ लातेर्मा · एल्यो दि र्‍युपो · गाय व्हेरोफ्श्टाट · पॉल-हेन्री स्पाक diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1884.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df6e566a51a8b4259eb9c2b184667ea24fb4efc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1884.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्पोकेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GEG, आप्रविको: KGEG, एफ.ए.ए. स्थळसूचक: GEG) अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील स्पोकेन शहरात असलेला विमानतळ आहे. याला गायगर फील्ड असेही नाव आहे. या विमानतळाचा संकेत हॅरॉल्ड गायगरच्या नावावरून दिलेला आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथील बव्हंश प्रवासी अलास्का एरलाइन्स आणि साउथवेस्ट एरलाइन्सचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1886.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bd694abbfedb8a7afd4d3b8698a73461ce17aac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1886.txt @@ -0,0 +1,2 @@ + गायचोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1919.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4851850b905f647fcd1c5799ffc27909650fd473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1919.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 2°11′0″S 79°53′0″W / 2.18333°S 79.88333°W / -2.18333; -79.88333 + +ग्वायाकिल (स्पॅनिश: Guayaquil) हे इक्वेडोर देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर व देशातील सर्वात मोठे बंदर आहे. ग्वायाकिल शहर देशाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ग्वायास प्रांताचे राजधानीचे शहर आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1927.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4469bd30053ec5131c88bca4e786f14f90b92171 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1927.txt @@ -0,0 +1 @@ +गारंबी (शास्त्रीय नाव:एन्टाडा ऱ्हीडेइ)ही आफ्रिका, कोकणात आणि मलबारमध्ये उगवणारी औषधी उपयोगाची एक वेल आहे. अन्य नावे : गारबी, गारभी, गरुडवेल, बारबी(हिंदी), घीला(हिंदी), गीला(हिंदी), Reed-ee-eye (इंग्रजी). शास्त्रीय नाव : Entada rheede diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1933.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bba1913ae3f1e95fef45834c84ef7d1ec5e567e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1933.txt @@ -0,0 +1,16 @@ + +गारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर शिगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसरपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८१ कुटुंबे राहतात. एकूण ९६३ लोकसंख्येपैकी ४८१ पुरुष तर ४८२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५९.९५ आहे तर स्त्री साक्षरता ३४.१० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १९८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात. +वावे, नेवाळे, राणीशिगाव, हनुमाननगर, सुमडी, चिंचरे, आकेगव्हाण, नानिवळी, आंबेडे उर्फ आंबेढे, बऱ्हाणपूर, सोमाटे ही जवळपासची गावे आहेत.खानिवडे गावासह गारगाव गाव खानिवडे ग्रामपंचायतीमध्ये येते. +१.https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc +३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +४. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1938.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f29bbe75746a51775e6cd1d9529cefc13c0c1a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1938.txt @@ -0,0 +1 @@ +गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे.गारगोटी शहराची लोकसंख्या १५ हाजार इतकी आहे. हे शहर कोल्हापूरपासुन ५५ किमी तर किल्ले भूदरगडपासून १० कि.मी अंतरावर आहे . रांगणा किल्ला येथून जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1944.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ab583f31b26b7bd7c21e920544ee7b270ed0c43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1944.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारजेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. गर्जेवाडी या गावामध्ये पिराचे मंदिर आहे.गर्जेवाडी मध्ये मुस्लीम समाज, धनगर समाज, सुतार समाज आहेत.गर्जेवाडी या गावामध्ये पिराचे मंदिर आहे त्याचा मान कुुंडलापुरचे डॉक्टर माणिकराव पाटील यांना आहे.गर्जेवाडी गावातील मुस्लीम समाजातील लोक कुुंडलापुर गावामध्ये जाऊन त्यांना बोलवतात असं म्हणतात ही परंपरा खूप काळापासून सुरू आहे. गुढीपाडव्याला पीर देवाची यात्रा असते. पीर देवाला गुढीपाडव्याला घलप चढवतात. पीर देवाला गलप चढवण्याचा मान कुुंडलापुर मधील माणिकराव पाटील यांना पहिल्या पिढीपासून डॉक्टर माणिकराव पाटील यांना आहे. घलप चढवण्याची परंपरा पहिल्यापासून चालत आलेल्या आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1947.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..257805a580803069c4b0df54ad60cba79d71ed2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1947.txt @@ -0,0 +1 @@ +गारदापार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1954.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01c54cf2669b9f0dcba49006f6db65171ad65c81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1954.txt @@ -0,0 +1,3 @@ +गारफील्ड काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गारफील्ड काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1958.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a33a8ededc288de3f326bd95424bed985eb8bca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1958.txt @@ -0,0 +1,3 @@ +गारफील्ड काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पँग्विच येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,०८३ इतकी होती.[२] +गारफील्ड काउंटीची रचना ९ मार्च, १८८२ रोजी झाली. या काउंटीला याच्या काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या अमेरिकेच्या २०व्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1959.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e2ed01ea3e096780e6e74ee613d6fd5417a174 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1959.txt @@ -0,0 +1,3 @@ +गारफील्ड काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गारफील्ड काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1993.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd0d9da1c178693f387ca47215bd37878cc1861d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_1993.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2003.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed6a58d9268cf74dbc495a4eec1ec9582505af3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2003.txt @@ -0,0 +1,5 @@ +गार्मिश-पार्टनकिर्चन् (  ; बव्हेरियन : Garmasch-Partakurch ) हे दक्षिण जर्मनीतील बव्हेरियामधील आल्प पर्वतरांगांच्या उत्तरेकडील उतारावर स्थित स्की शहर आहे. ते ऑस्ट्रियाच्या सीमेवर असलेल्या जर्मन ओबरबायर्न प्रदेशातील गार्मिश-पार्टेनकिर्चेन (संक्षिप्त GAP ) मंडलाचे सरकारचे आसन आहे. जवळच जर्मनीचा सर्वोच्च पर्वत, झुग्स्पिट्झ, हा समुद्रसपाटीपासून २,९६२ मीटर (९,७१८ फूट) स्थित आहे +हे शहर 1936 हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये अल्पाइन स्कीइंगचा सर्वप्रथम समावेश केला गेला । येथे विविध हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते । +गार्मिश (पश्चिमेला) आणि पार्टनकिर्चन (पूर्वेला) ही अनेक शतके वेगळी ग्रामे होती, ह्यामुळे दोघांची ही वेगळी ओळख आहे । +गार्मीश पार्टनकिर्चन् चे हवामान समुद्राच्या हवामानाकडे झुकते, [१] आणि येथील हिवाळा बवेरियाच्या इतर भागांपेक्षा अधिक थंड असतो. गार्मीश पार्टनकिर्चन् च्या समुद्रसपाटी पासूनच्या ऊंची मुळे येथील हिवाळे हे खंडीय हवामानाशी अगदी समान व थंड असतात, मात्र दक्षिण बवेरिया मधील इतर गावांप्रमाणे इथे आर्द्रता जास्त व त्यामुळे हिमवृष्टी देखील अधिक असते । वर्षभर पर्जन्यवृष्टी सुद्धा असते । २०१३ पर्यन्त च्या निरीक्षणात हे युरोप मधील सर्वात जास्त विद्युत गडगडाटांचे ठिकाण म्हणून नोंदवले गेले । [२] +गार्मीश पार्टनकिर्चन् हे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि हायकिंगसाठी एक आवडते सुट्टीचे ठिकाण आहे, ज्यामध्ये जर्मनीतील काही सर्वोत्तम स्कीइंग पर्वत आहेत । diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2044.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b29c16cfc52de51bf7c30bd46dd21bfb3d30f77f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2044.txt @@ -0,0 +1,5 @@ +उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील गाळण पाझर तलाव एक धरण आहे. +गाळण पाझर तलाव हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2069.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..999a9c44c3a0a2d3cfc84ad719b9779a9d3909bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2069.txt @@ -0,0 +1,2 @@ +गावंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2079.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1d0ff8692a92d0d76c36e04c78e4f8699036585 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2079.txt @@ -0,0 +1,8 @@ + गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2110.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c91c882f06377c48bcb9047ae2742b45f98bb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2110.txt @@ -0,0 +1 @@ +गावरान मेवा (इंग्रजी: Gavran Meva) ही एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. हा यूट्यूब वर कडक मराठी चैनल वर प्रदर्शित होतेे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2116.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9801c6a3040dfd244ec6b6dac2905640873d21cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2116.txt @@ -0,0 +1,25 @@ +छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते. +महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी. +ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे). सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलाविण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतो. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला आधिकारी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. +सरपंचावर व उपसरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपैकी १/३ सदस्यांनी तो मांडावा लागतो. सूचना तहसीलदारांना मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत तहसीलदार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितो. त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितात. जर हा ठराव २/३ बहुमताने पारित झाला तर त्यांना सरपंच वा उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मात्र महिला सरपंचावरील अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यास ३/४ बहुमत असणे आवश्यक असते, असा ठराव बारगळल्यास तो पुन्हा पुढील एक वर्षात मांडता येत नाही. +सरपंचांची निवड थेट जनतेतून होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होऊन त्यावर शासन अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ग्रामपंचायतीचे ‘बजेट’ तयार करण्याचा अधिकार यापासून ते ते विविध ग्रामविकास समित्यांचे अध्यक्षपद सरपंचांना बहाल केले आहे. शासनाने सरपंचांना ‘कवचकुण्डले’ सुद्धा दिली आहेत. पहिली दोन वर्षे सरपंचावर अविश्‍वासाचा ठराव आणता येत नाही. दोन वर्षांनी ७५ टक्के किंवा त्याहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव मंजूर केला तरीही सरपंचपद जात नाही. या अविश्‍वासाच्या प्रस्तावाला विशेष ग्रामसभेत गुप्त मतदानाद्वारे संमती मिळाली तरच सरपंचपद जाते. +जुलै २०१७ पासून दोनतृतीयांश सदस्यांनी मागणी केली तर अविश्‍वास प्रस्ताव मांडता येतो. यापूर्वी दोनतृतीयांश सदस्यांनी अविश्‍वासाचा ठराव मंजूर होत होता, पण आता तीनचतुर्थांश सदस्यांच्या बहुमताशिवाय अविश्‍वासाचा ठराव मंजूर होत नाही. पण ग्रामपंचायत सदस्यांच्या तीनचतुर्थांश बहुमताने अविश्‍वासाचा ठराव मंजूर झाला तरी सरपंचपद जाणार नाही. त्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा शासनाने ठेवला आहे. +ग्रामपंचायत सदस्यांच्या तीनचतुर्थांश बहुमताने सरपंच यांच्यावरील अविश्‍वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी हे त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यामार्फत विशेष ग्रामसभा बोलवतात. जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या समक्ष व त्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे अविश्‍वासाचा ठरावाला संमती मिळाली तरच सरपंचपद जाईल. सरपंचावर अविश्‍वासाठी केवळ ग्रामपंचायत सदस्यांवर शासनाने भरोसा ठेवला नाही. विशेष ग्रामसभेवरच भरोसा ठेवला आहे. +सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीच्या आत आणि ग्रामपंचायतीची मुदत समाप्त होण्यापूर्वी सहा महिन्यांच्या आत अविश्‍वासाचा प्रस्ताव आणता येत नाही. अविश्‍वासाचा प्रस्ताव निष्फळ ठरवल्यास त्यानंतर पुढील दोन वर्षांच्या कालावधीत अविश्‍वासाचाप्रस्ताव आणता येत नाही. यापूर्वी सरपंचांवर कितीही वेळा अविश्‍वासाचा प्रस्ताव आणता येत होता. त्याचा परिणाम सरपंचांच्या स्थैर्यावर आणि कामकाजावर होत होता. पण आता पाच वर्षांच्या कालावधीत सरपंचावर केवळ दोनदाच अविश्‍वासाचा प्रस्ताव आणता येतो. +गुजरात आणि मध्यप्रदेश यांसारख्या राज्यांत सरपंचांची निवड थेट जनतेतून होते. महाराष्ट्रातही थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या ३ जुलै २०१७ च्या बैठकीत झाला होता. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी संमती दिली व दि. १९ जुलै २०१७ रोजी शासन अधिसूचना प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. सरपंचांना गावाचा ‘शक्तिमान नेता’ बनवले आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांत ऑक्टोबर २०१७ पासून ते फेब्रुवारी २०१८ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. +एकेकाळी सर्व ग्रामसभा, समित्यांचे अध्यक्ष सरपंच यांची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडणुकीने होत होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंचांकडे आणि इतर ग्रामसभांचे अध्यक्षपद ग्रामसभा ठरवील त्यांना मिळत होते. मात्र, आता जुलै २०१७पासून गावातील पात्र मतदारांकडून गुप्त मतदान पद्धतीने थेट सरपंचाची निवड होते.. सर्व ग्रामसभांचे आणि ग्रामविकास समित्यांचे पदसिद्ध अध्यक्षपद सरपंच यांच्याकडे असते. सरपंच पदासाठी वय २१हून कमी नसावे, सातवी उत्तीर्ण असावे आणि गावच्या मतदार यादीत नाव असावे, अशा अटी आहेत. +थेट जनतेतून निवड सध्या रद्द करण्यात आली आहे +२०२२ पासून थेट जनतेतून निवड पुन्हा सुरू करण्यात आली आहे. +उपसरपंच पदाच्या निवडणूक फेरीमध्ये सरपंच यांना मतदानात भाग घेता येईल, तसेच उमेदवारांना समसमान मते पडली तर निर्णायकी मत देण्याचा हक्क सरपंचाला आहे. (अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील 3 जुलै 2018चे पत्र तसेच मुंबई उच्च न्यायालय यांचा याचिका क्रमांक 5949 /2018 मधील 15/6/2018चा निर्णय) +सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे तर उपसरपंच सरपंचांकडे देतात. अकार्यक्षमता, गैरवर्तन यासारख्या कारणांवरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंचास पदमुक्त करते. +सरपंचाचे मानधन ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांना अतिथी भत्ता म्हणून वार्षिक अंदाजपत्रकांच्या २% किंवा ६०००/- रु यापैकी जी मोठी रक्कम असते ती दिली जाते. +ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून +होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते. +एकूण 29 विषय +ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्यास एक अशा वर्षातून बारा बैठका बोलावल्या जातात. +गावामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणतेही कारण देऊन बैठक बोलवता येते . +येणाऱ्या वर्षाचा गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे, म्हणजे अर्थसंकल्प करणे. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार विविध १२८ मार्गाने गावात निधी जमा केला जाऊ शकतो व त्याचा विनियोग करणारी ढोबळ मानाने मुख्यतः १२२ खाती शासनाने नमूद केलेली आहेत. त्या त्या मार्गाने व खात्यानुसार आर्थिक अंदाज बनवून तो ग्रामसभेतून मंजूर करून घ्यावा लागतो. +मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली.. खेड्यामधील मतदानाचा हक्क प्राप्त असणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्रामसभेचा सदस्य असते. ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारिणी असल्याने ती ग्रामसभेला जबाबदार आहे. बोंगीरवाल नावाच्या एका समितीने ग्रामसभेला बळकटी प्राप्त करून दिली. ७३ व्या राज्यघटनादुरुस्तीनुसार १९९३ साली ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला.असे असले तरीही, गावसंबंधीत कामे मंजूर करण्याचा अधिकार ग्रामसभेला नसतो.पण या सभेस नैतिक अधिकार जास्त असतो.ग्रामसभेचे गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते.हे तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक माध्यम आहे.[ संदर्भ हवा ] +ग्रामसभेच्या चार बैठका होतात. २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर या दिवशी या बैठका बोलविल्या जातात.{2018 पासून 2 octची ग्रामसभा रद्द करण्यात आली असून ती ग्रामसभा नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेतली जाईल} +ग्रामपंचायतीचा सरपंच ग्रामसभेच्या बैठकीचा अध्यक्ष असतो. त्याच्या अनुपस्थित उपसरपंच असतो आणि दोन्ही पण अनुपस्थित असतील तर सदस्यांमधून एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते +महाराष्ट्रातील भाजप- शिवसेना युती सरकारने ग्रामपंचायतीचा सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय ३ जुलै २०१७ रोजी घेतला. मात्र, जनतेतून सरपंचाची निवड करावी, अशी सूचना सन १९८४ प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या समितीने केली होती. राज्य सरकारनेया शिफारशीची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. पंचायतराज व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारने वेळोवेळी समित्या नेमल्या. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी. बी. पाटील यांची समिती नेमण्यात आली. ‘पंचायतराज’चे पुनर्विलोकन करणाऱ्या या संस्थेची कार्यकक्षा व्यापक होती. जून १९८६ मध्ये या समितीने तिच्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या. त्यात ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी, तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायतराज व्यवस्थेकडे सोपवावी, महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी, अशा अनेक क्रांतिकारी शिफारशी या समितीने केल्या. या समितीने ‘पंचायतराज’ला एक वेगळी दिशा दिली. ७३ वी घटनादुरुस्ती होण्यापूर्वीच या समितीने क्रांतिकारी शिफारशी केल्या होत्या; परंतु राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारने पावले उचलली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २ ऑक्‍टोबर २००० रोजी पाटील समितीच्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली; परंतु जनतेतून सरपंच ही शिफारस मात्र लागू करण्यात आली नाही. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय २०१७ साली युती सरकारने घेतला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2132.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..930bdd660e6be5ea4a99d0276bee06619bb077d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2132.txt @@ -0,0 +1 @@ +गिओवानी डॉमिनिको कॅसिनी (जून ८, १६२५ - सप्टेंबर १४,१७१२) हा इटालियन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, अभियंता व ज्योतिषी होता. तो गिआंडॉमिनिको कॅसिनी या नावाने सुद्धा ओळखला जात असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_214.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f875001099b55fdeebe06fb3f23ed5cd4956dc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_214.txt @@ -0,0 +1 @@ +खेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2180.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d7321f7ab9afc696f2601108e1f2a40ab02982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2180.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स (अन्य उच्चार गिनिज बुक...) हा विक्रीचा जागतिक उच्चांक नोंदविणारा एक संदर्भ ग्रंथ आहे. +'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते. हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक' म्हणून स्वतःच एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' या पुस्तकामधील विश्वविक्रमांची माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची इ.स. २०१५ साली प्रकाशित झालेली आवृत्ती ही या पुस्तकाची एकसष्टावी आवृत्ती आहे. +इंग्लंडमधील गिनेस ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सर ह्यूग कॅम्पवेल बीव्हर यांना ते शिकार करीत असलेल्या सुवर्ण प्लोव्हर आणि लाल ग्राऊस या पक्ष्यांपैकी अधिक चपळ कोण असा विचार मनात आला. मित्रमंडळीत चर्चा करूनही त्यांना या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळाले नाही. घरी येऊन्बीव्हर यांनी अनेक पुस्तके धुंडाळली, पण तरीही त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. अखेर १९५४ सालीबीव्हर यांना ही माहिती एका पुस्तकात सापडली.पण ही माहिती अधिकृत असेल याबद्दल बीव्हर यांना शंका होती. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कंपनीचे कर्मचारी ख्रिस्तोफर यांना बोलून दाखवली. ख्रिस्तोफर यांनी बीव्हर यांची गाठ नॉरिस आणि रॉस मॅक्विटर या तरुणांशी घालून दिली. हे दोघे तरुण, लंडनमध्ये एक सत्यशोधक मंडळ चालवत होते. या तिघांच्या प्रयत्‍नांतून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची निर्मिती झाली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५५मध्ये प्रसिद्ध झाली. +गिनेस बुकमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते; त्यामुळे गिनेस बुक हा माहितीचा विश्वसनीय स्रोत समजला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2203.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faff0f62204b8405e1f1450a1d25bfeac29e7cd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2203.txt @@ -0,0 +1,2 @@ +गयाना फुटबॉल संघ (फिफा संकेत: GUY) हा दक्षिण अमेरिकामधील गयाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला गयाना सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६६ व्या स्थानावर आहे. गयानाने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही. +दक्षिण अमेरिकेमध्ये असतानाही कॅरिबियन उपमंडळात समावेश करण्यात आलेला गयाना हा तीनपैकी एक (इतर दोन: सुरिनाम व फ्रेंच गयाना) संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2211.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6558454ef4fde3533f1ac396276a8df703b6da2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2211.txt @@ -0,0 +1,8 @@ + गिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2216.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120c5067ce07e72e3723abe22a9228d91850660f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2216.txt @@ -0,0 +1,41 @@ +गिरगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील १४४३.६ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +गिरगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील १४४३.६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०८ कुटुंबे व एकूण ६०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मलकापूर २५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २९९ पुरुष आणि ३०४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १३१ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७०७१ [१] आहे. +गावात दोन शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, तीन शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा पानुंद्रे येथे १५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा मलकापूर येथे २८ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय,वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन संस्था,पॉलिटेक्निक व अपंगांसाठी खास शाळा कोल्हापूर येथे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड ४१५१०१ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील पक्का रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +प्रतिदिवस १२ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +गिरगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +गावामध्ये बॉक्साईट खनिजाचे उत्खनन होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2240.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce19d4d7777168d46a91d19e78eaebbb6730937f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2240.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरनाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2253.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e261e3e55665e599c83bc1d7176ef722df8da82b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2253.txt @@ -0,0 +1,10 @@ + +गिराळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर पारगाव पूलनाक्यानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२२ कुटुंबे राहतात. एकूण ९५० लोकसंख्येपैकी ४८९ पुरुष तर ४६१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.७३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७७.३० आहे तर स्त्री साक्षरता ६१.७९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.०५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा सफाळेवरून उपलब्ध असतात. +खैरे, जानसई, ढेकाळे, वरई, नगावे तर्फे मनोर, गांजे, जायशेत, काटकर बोईसर, सालवड, दांडी ही जवळपासची गावे आहेत. गिराळे ग्रामपंचायतमध्ये गिराळे आणि नगावे गावे येतात. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2266.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c3665b945c7d5d4f67728c8a27fb9bedc12733b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2266.txt @@ -0,0 +1 @@ +गिरीजाप्रसाद कोईराला (४ जुलै, इ.स. १९२४:सहर्सा, भारत - २० मार्च, इ.स. २०१०:काठमांडू, नेपाळ) हे नेपाळचे पंतप्रधान होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2317.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1174ea8e47178405f38a426dc7e2a7dd8b70b00e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2317.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिरीश कुबेर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी पत्रकार, लेखक आणि संपादक आहेत. ते विशेषतः लोकसत्ताच्या अग्रलेखांसाठी लोकप्रिय आहेत. +आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. सन २०१०पासून ते लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. लोकसत्तात येण्यापूर्वी ते इकॉनॉमिक टाईम्समध्ये राजकारण शाखेचे संपादक होते. +कुबेर हे लोकसत्ताचे संपादक असून इंडियन एक्सप्रेसमध्ये नेहमी लिहितात. ते The Tatas: How a Family Built a Business and a Nation चे लेखक आहेत, ज्याने 2019 मध्ये गजा कॅपिटल बिझनेस बुक प्राइज जिंकला आहे.[१] त्यांनी मराठीत सहा पुस्तकेही लिहिली आहेत. ते मुंबईत राहतात. +   diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2320.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5df53788296ea0413bd419789005237b909c2c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2320.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरीश घाणेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९४३ - सप्टेंबर २३, इ.स. १९९९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, तसेच मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते होते. +गिरीश घाणेकर यांना जॉय व ध्रुव असे दोन पुत्र आहेत[१]. इ.स. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या "गोट्या" या मराठी मालिकेत जॉय याने प्रमुख पात्र रंगवले होते; तर ध्रुव घाणेकर चित्रपटक्षेत्रात संगीतकार म्हणून काम करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2329.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f1638f85025537379da9ea16c9a2af461116a44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2329.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिरीश प्रभुणे (जन्म १९५२ पुणे, महाराष्ट्र) एक भारतीय सामाजिक कार्येकर्ते आहे जे विशेषतः भटक्या पारधी समाजाच्या आणि त्यांच्या मुलांच्या उत्थानासाठी १९७०  पासून त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीमध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.[१] +प्रभुणे यांनी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९७२ च्या महाराष्ट्रातील दुष्काळात त्यांनी सुरुवातीला श्रीकांत जी. माजगावकर यांच्यासोबत ग्रामायण एनजीओमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी आशिधार नावाचे नियतकालिकही चालवले, परंतु या प्रयत्नामुळे ते कर्जबाजारी झाले.[२] +प्रभुणे हे पुणे जिल्ह्यातील निमगाव म्हाळुंगी गावात जवळपास १० वर्षे स्थानिकांसोबत काम करत होते. या गावातील त्यांच्या वास्तव्यामुळे त्यांना पारधी, वडदार, कैकाडी, डवरी गोसावी, गोंधळी, डोंबारी, कोल्हाटी, लंबाडी आणि पोथुराजू या भटक्या समुदायांचे निरीक्षण आणि संवाद साधता आला.भटके विमुक्त विकास परिषद संस्था सुरू करण्यासाठी प्रभुणे यांनी लक्ष्मण माने यांच्याशी चर्चा सुरू केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बीड, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, नांदेड आणि पुणे जिल्ह्यातील भटक्या जमातींना संघटित करून त्यांची राजकीय ताकद वाढवली.[३] भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी त्यांनी न्यायालयीन लढायाही लढल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रभुणे यांनी लहानपणापासूनच नागपुरातील दीक्षाभूमी येथे हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा मानस असलेल्या ५०,००० कंटाळलेल्या दलितांना प्रभावीपणे राजी केले.१९९३ मध्ये, त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तहसीलमधील ग्रामीण यमगरवाडी गावात भटक्या जमातींच्या मुलांसाठी शाळा सुरू केली, जी आजही सुरू आहे.त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ही स्वयंसेवी संस्था क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती द्वारे चिंचवड, पुणे येथे सुरू केली. ही स्वयंसेवी संस्था आणि पारधी मुलांसाठी शाळा आणि निवासी सुविधा चालवते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_234.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fa788880e7a007dc718d0a67a4a28eb7734c30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_234.txt @@ -0,0 +1,8 @@ + खेडोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2379.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fd763c05b58c73432567896cc943dd25af3726b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2379.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिलेस्पी काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गिलेस्पी काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2389.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74312d022ca4ca3eac36a9f887b256321d2541b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2389.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिल्बर्ट लेर्ड जेसप (मे १९, इ.स. १८७४:चेल्टेनहॅम, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - मे ११, इ.स. १९५५:फोर्डिंग्टन, डोर्सेट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2472.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdb149c7a440720080d14167dcda7528d319d553 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2472.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गीर सोमनाथ जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी जुनागढ जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2482.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5028471ff9f758250b7b15d782b5e2c7e77a01b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2482.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंज खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2484.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..983f639f9751d130591c51e15d72623c91185ed6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2484.txt @@ -0,0 +1,5 @@ +मावळ म्हणजे सह्याद्री पर्वतातल्या डोंगरावरून उतरणाऱ्या नदीचे खोरे. गुंजन मावळ म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक मावळ. हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे. ह्या मावळाची देशमुखी सरदार शिळीमकर देशमुख या +घराकडे होती +छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य स्थापन करण्यात गुंजन मावळचे हैबतराव शिळीमकर देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांना स्वराज्य संघटक असेही म्हटले जाते. +गुंजन मावळत 84 गावे आहेत.गुंजन मावळचे आराध्यदैवत म् अमृतेश्वर आहे.गुंजन मावळच्या परिसरात राजधानी राजगड किल्ला आहे . +स्वराज्य स्थापन करण्यात गुंजन मावळाचा मोठा वाटा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2485.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb4655c741fd8f83b9afbabd2bf1940da14740c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2485.txt @@ -0,0 +1,14 @@ +करण जोहर +झी स्टुडिओ +हिरो यश जोहर +निखिल मेहरोत्रा +जान्हवी कपूर +पंकज त्रिपाठी +अंगद बेदी +विनीतकुमार सिंग +मानव विज + + +गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा भारतीय हवाई दलाचची अधिकारी असलेल्या गुंजन सक्सेना विषयी २०२०चा भारतीय हिंदी भाषेचा चरित्रपट आहे[१]. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ या चित्रपटाखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जान्हवी कपूर[२] मुख्य भूमिकेत दिसली असून लढाईत प्रथम भारतीय महिला वायुसेना पायलट ठरलेल्या गुंजन सक्सेनाची भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी[३] या सिनेमात सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.सिनेमाचा प्रीमियर १२ ऑगस्ट २०२० रोजी नेटफ्लिक्सवर झाला.[४][५] +हा चित्रपट हवाई दलाच्या पायलट, गंजन सक्सेना या लढाईतील प्रथम भारतीय महिला पायलटच्या आयुष्याविषयी आहे. भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणादरम्यान तिला आलेल्या सर्व अडचणींवर गुंजन कसा सामना करतो या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, जेथे सर्व पुरुषांसह ती एकमेव महिला होती. तिचे स्वप्न लहानपणापासूनच विमान चालविण्याचे होते, तिने आयएएफ अधिकारी बनून हे स्वीकारले[६][७] +गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल आयएमडीबी वर diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2504.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86e4dd03c041a8150ebdcab6269cae586a5de9bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2504.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंजोटीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2510.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac3e62b2f82fe128cef8f96b0f39d2cf7dc5b549 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2510.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंटूर अमरावती हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. +हे शहर गुंटूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2522.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdc7a74aeade15a122e8c8e92773faaac8b1bc9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2522.txt @@ -0,0 +1 @@ +गुंठामंत्री नावाची लेखक, कवी, पत्रकार दशरथ यादव यांची कांदबरी असून, यावर सिनेमाही निघत आहे. शेतजमिनीची मोजमाप पद्धत असून, ४० गुंठ्यांचा १ एकर होतो. शहरीकरणाचा वेग वाढल्यने एकरावर विकली जाणारी जमीन गुंठ्यावर विकली जाऊ लागली. जमिनीचे भाव वाढले त्यांमुळे गुंठा विकून हैस करणारे चैन करणारे रुबाबात मंत्र्यासारखे वागणारे लोक समाजात वावरू लागले. त्यावरून अलिकडच्या काळात गुंठामंत्री शब्द रुड झाला.दशरथ यादव यांनी गुंठामंत्री सदर सकाळमध्ये लिहून जमीनदार शेतकऱयांची कैफियत मांडली होती. गुंठामंत्री लावणी यादव यांनी लिहिली असून लावणी महोत्सवात सादर होत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2531.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b7ec0edc08f8bca32a2fbfad533de8d20505e58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2531.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंडलुपेट तथा गुंडलुपेटे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात वसलेले शहर आहे. याला " भारताचा गुलदस्ता " असेही म्हणतात. हे राष्ट्रीय महामार्ग ७६६ वर मैसुरुपासून ६० किमी अंतरावर आहे. हे शहर तामिळनाडू आणि केरळ राज्याच्या सीमेच्या अगदी जवळ वसलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १८१ गुंडलुपेट येथून सुरू होते आणि उटी आणि कोईम्बतूर मार्गे तामिळनाडूमधील नागापट्टिनम येथे संपते. [१] +बांदीपूर राष्ट्रीय उद्यान गुंडलुपेटपासून १७ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2534.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9637f5b9829848b10892fbe440ea0886ecd41b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2534.txt @@ -0,0 +1 @@ +येथील योग्य ती माहिती योग्य त्या लेखांत घालावी. -- अभय नातू (चर्चा) ११:०९, २५ मे २०२० (IST) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2570.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..403d5a6490d1b90fd6c432dc42b152976a916920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2570.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंदेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2578.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d5d6aac9b5a7e8a596ba852230fea8828c8c9bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2578.txt @@ -0,0 +1 @@ +गुआनाबारा खाडी ही रियो दि जानेरो राज्यातील दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये स्थित एक खाडी आहे. त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर रिओ डी जनेरियो आणि ड्यूक डी कॅक्सियास ही शहरे आहेत आणि त्याच्या पूर्व किनाऱ्यावर नितेरोई आणि साओ गोंसालो ही शहरे आहेत. गुआनाबारा खाडी ही ब्राझीलमधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाची खाडी आहे ज्याचे क्षेत्रफळा ४१२ चौरस किमी (१५९ चौ. मैल) आहे व परिमिती १४३ किलोमीटर (८९ मैल) आहे.[१][२][३] खाडीत १३० पेक्षा जास्त बेटे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2613.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddd2cb1a7ae88b6a59805defbdfa226c66356054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2613.txt @@ -0,0 +1 @@ +फॅगेह अताशिन (फारसी:فائقه آتشین}}; ५ मे, १९५० - ) तथा गूगूश या एक इराणी गायिका आणि अभिनेत्री आहेत. या इराणमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार असून यांची कारकीर्द ६० पेक्षा अधिक वर्षांची आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2614.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..514a056d2b8645e59db154c39c877dd7a63bc1e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2614.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. +गुग्गुळाला संस्कृतमध्ये उलूखल, कुंभ, कालनिर्यास, कौशिक, गुग्गुळ, दिव्य, पलंकशा, पवनद्विष्ट, पुर, भूतहर, मरुद्विष्ट, महि़षाक्ष, यातुघ्न, रक्षौहा, शिव, इत्यादी शब्द आहेत. अन्य भाषेतील शब्द : मुक्कूल (अरबी), Indian Dellium (इंग्रजी), काष्ठगण (कानडी), गुगरु (गुजराती-सिंधी), गुक्कल/गुक्कुलु (तामिळ), गुबुल/मैषाक्षी (तेलुगू), बूएज हैदौन (फारसी), गुग्गुलु (बंगाली), Commiphora mukul (शास्त्रीय नाव), गुगल (हिंदी). +कण गुग्गुळ, कुमुद गुग्गुळ, पद्म गुग्गुळ, महानीळ गुग्गुळ आणि म्हैशा गुग्गुळ या पाच प्रकारच्या गुग्गुळांची शेती करतात. +आयुर्वेदामध्ये गुग्गुळापासून बनविलेली शेकडो रसायने आहेत. अमृतादी गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ, कुक्कुटनखी गुग्गुळ, गुग्गुळ कल्प, गोक्षुरादी गुग्गुळ, त्यागराज गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, मेदोहर गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, इत्यादी. वैद्याच्या सल्ल्याशिवाय गुग्गुळाचे औषध घेणे धोक्याचे असते. +ही वनस्पती वजन कमी करण्यासाठी वापरली जाते. "स नवो ब़्रहण, पुराण लेखनः।" +म्हणजे नवीन गुग्गुळ बलकर असतो आणि जुना 'लेखन' करतो.तसेच याचा उपयोग औषधादिक्रनात संधानीय द्रव्य म्हणूनवापर करतात diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2653.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e5d882b4b09f9abfc93f871c6368f358a555ab0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2653.txt @@ -0,0 +1,7 @@ +विजय रुपाणी +भाजप +विजय रुपाणी +भाजप +२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. गेले २२ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने मोठे आव्हान दिले होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधी तसेच पंततप्रधान मोदी ह्यांनी गुजरातमध्ये कसून प्रचार केला होता. +१८ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांत भारतीय जनता पक्षाने ९९ जागा जिंकून बहुमत मिळविले. या पक्षाच्या नेत्याला गुजरातचे राज्यपाल पुढील सरकार रचण्याचे आमंत्रण देतील. +या निवडणूकीत एकूण सुमारे २ कोटी ९० लाख मतदारांनी मतदान केले. भारतीय जनता पक्षाने १ कोटी ४७ लाख मते मिळवून ९९ जागांवर विजय मिळवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ कोटी २४ लाख मते आणि ७७ जागा मिळाल्या. पाच लाख मतदारांनी कोणालाही मत न देणे पसंत केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2658.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c4b5ba767a91e855627c586f408c5529c16b37a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2658.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुजरात विधानसभा हे भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ आहे. सध्या भाजपचे भूपेन्द्रभाई पटेल या गुजरातचे मुख्यमंत्री आहेत +सुरुवातीला १३२ सदस्य होते. १९६२ मध्ये १५४, १९६७ला १६८ तर १९७५ पासून १८२ सदस्य नेमले जातात. यापैकी १३ सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील, तर २६ सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील. १९८२ पासून गुजरात विधिमंडळाचे स्थलांतर गुजरातची राजधानी गांधीनगर येथे झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2663.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c4b5ba767a91e855627c586f408c5529c16b37a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2663.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुजरात विधानसभा हे भारतातील गुजरात राज्याचे प्रांतिक विधिमंडळ आहे. सध्या भाजपचे भूपेन्द्रभाई पटेल या गुजरातचे मुख्यमंत्री आहेत +सुरुवातीला १३२ सदस्य होते. १९६२ मध्ये १५४, १९६७ला १६८ तर १९७५ पासून १८२ सदस्य नेमले जातात. यापैकी १३ सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील, तर २६ सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील. १९८२ पासून गुजरात विधिमंडळाचे स्थलांतर गुजरातची राजधानी गांधीनगर येथे झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2671.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c7b9fd77234270298dcd945266475558a398227 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2671.txt @@ -0,0 +1,14 @@ +ad + भारत +गुजराती (मराठीत गुजराथी), ही भारत देशाच्या गुजरात राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून जगात २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे ६.६ कोटी लोक गुजरातीभाषक आहेत. +गुजरातप्रमाणेच मुंबईमध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. भारताबाहेर पूर्व आफ्रिका, अमेरिका व इंग्लंडमध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. +ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत गुजराती भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जात असे. पुढे ती सध्या वापरली जाते त्या महाजन नावाच्या लिपीत लिहिली जाऊ लागली. +(संदर्भ : [१][permanent dead link]) +गुजराती संस्कृत भाषेतून विकसित झालेली आधुनिक इंडो- आर्यन भाषा आहे . सामान्यतः तीन ऐतिहासिक कालखंडात टप्प्याटप्प्याने इंडो -आर्यन भाषांचे वर्गीकरण केलेले आहे: +(१) प्राचीन इंडो -आर्यन भाषा ( वैदिक आणि शास्त्रीय संस्कृत ) +(२) मध्ययुगीन इंडो आर्यन भाषा ( प्राकृत आणि तिचे अपभ्रंश ) +(३) अर्वाचीन इंडो आर्यन भाषा ( आधुनिक भारतीय भाषा जसे मराठी , हिंदी ,इत्यादी) +या प्रवाहातून, कालखंडातून गुजराती भाषेचा विकास झाला. +हिला "गुजराती भाखा" किंवा "गुर्जर अपभ्रंश" म्हणतात. आधुनिक गुजराती आणि राजस्थानी भाषेचे पूर्वज आणि ह्या भाषा गुर्जर लोक (ज्या लोकांनी वेळोवेळी पंजाब, राजस्थान, मध्य भारत आणि गुजरातच्या विविध भागात वास्तव्य केले आणि शासन केले.) बोलत असत. १२व्या शतकात गुजराती साहित्यिक भाषा म्हणून वापरली गेली आहे . पण त्या वेळी त्या भाषेचे तीन उपभेद होते. १३व्या शतकात गुजराती भाषेचे प्रमाणित स्वरूप विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वीची भाषा जुनी गुजराती म्हणून ओळखली जाते. काही विद्वान या जुन्या भाषेचे वर्णन जुनी पाश्चात्त्य राजस्थानी भाषा असे करतात. त्या वेळची गुजराती आणि राजस्थानी कदाचित भिन्न नसावी. +नरसी मेहता (१४१४-१४८०) यांना आधुनिक गुजराती कवितांचे जनक असे म्हणतात . +गुजराती भाषेवर मराठी, हिंदी व फारशी भाषांचा चांगलाच प्रभाव जाणवतो. सौराष्ट्रात, कच्छमध्ये, आणि उत्तरेकडील मेहसाणा, बनासकांठा आदी विभागांत बोलली जाणारी गुजराती अहमदाबाद-बडोदा येथील गुजरातीपेक्षा काहीशी वेगळी असते. कच्छी बोली तर सिंधीला जवळची आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2681.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cab795927bcca48d49d55715683dc4ef3057bd4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2681.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 32°9′N 74°11′E / 32.150°N 74.183°E / 32.150; 74.183 + +गुजराणवाला (उर्दू: گوجرانوالا) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. गुजराौवाला शहर पश्चिम पंजाब प्रांताच्या ईशान्य भागात लाहोरच्या ७० किमी उत्तरेस आहे. २०१५ साली सुमारे २७ लाख लोकसंख्या असलेले गुजराणवाला पाकिस्तानमधील ७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2686.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f346f2a8402ac79fe768c33b42ed74919befcc72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2686.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७७ असलेले गुजानवाडी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३८१.१४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ७० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २९२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मिचगाव बु.येथे आहे. माध्यमिक शाळा गिलगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा गिलगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2695.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e4b386ffc8711b41873b9700195ad6cdfe652aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2695.txt @@ -0,0 +1 @@ +मातृव्रुक्षाच्या झाडांच्या फांदीची साधारण अडीच सें. मी. रुंदीची गोलाकार साल काढून त्या भोवती शेवाळ (ओलसर ) पोंलिथीनने बांधून अशा प्रकारचे कलम बांधतात. आपल्याकडे पेरु, डाळिंब यांची मोठ्या प्रमाणात अभिवृद्धी या पद्धतीनेच करतात. पोंलिथीनचा शोध लागण्यापूर्वी या गुटीभोवती चिखलमातीचा गोळा लावून गोणपाटाने बांधून ते ओले ठेवण्याकरता वरच्या फांदीवर मडके बांधून त्या बांधलेल्या जागी पाणी ठिबकत ठेवण्याची व्यवस्था करीत. ही व्यवस्था फार किचकट व ञासदायक होती. पण हल्ली संजीवकांचा वापर , शेवाळ व पोंलिथीनचा वापर यामुळे गुटीकलमामध्ये क्रांतीझाली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2712.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0e288fa3d991b280a306e2d07403db79bb6e32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2712.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुडघे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गाव आहे. साहित्यिक गोनिदा तथा गो. नी. दांडेकर यांचे हे गाव आहे. +१७° ३५′ १६.३″ N, ७३° १३′ ५८.४″ E +या गावात जिल्हा परिषदेची एक प्राथमिक मराठी शाळा आहे. बहुतेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दापोलीला किंवा मुंबईला जातात. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गुडघे गावात क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ मानला जातो. याव्यतिरिक्त, खो-खो आणि कबड्डी हे खेळ देखील शालेय स्तरावर खेळले जातात. +ग्रुप ग्रामपंचायत गुडघे[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2728.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..485bbfdc8a45b251ab15b22c6239c48d53a49854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2728.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुड्डापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +येथील दानम्मा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे, संखं येथून १० किमी अंतरावर आहे. प्रमुख भाषा मराठी आणि कन्नड आहे. +जत +संख +वळसंग +असंगी +माडग्याल +उमदी +तिकोटा diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_273.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dbc78c4493336aa2eea20d8f7bd284d0019ca77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_273.txt @@ -0,0 +1,4 @@ +खेरी नदी ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक नदी आहे. +खेरी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2733.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d819c7b7e7724a75859513dfc3563273a94471d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2733.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2736.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f09fc35ec080efcdd7e69003f6fabec0b9414ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2736.txt @@ -0,0 +1,111 @@ +गुढीपाडवा या हिंदू धर्मीयांच्या सणाच्या दिवशी गुढी(तेलगु:గుఢీ) उभारली जाते म्हणून या सणाचे नाव गुढीपाडवा असे आहे.[१]गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेच्या पदकांची माळ (तिला गाठी म्हणतात) बांधून त्यावर तांब्या बसविला जातो.[२] गुढी नंतर पाटावर किंवा तांदुळाने भरलेल्या एका कलशात उभी केली जाते. +काठी पूजा आणि देवक-स्तंभ परंपरा मानवी इतिहासातील प्राचीनतम परंपरांपैकी आहेत. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर[३] "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. +हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते. +इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. +आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यासते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥" +संत एकनाथ (१५३३–१५९९) +२०८६ +भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥ +पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥ +संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥ +एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥ + +सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदीं दे बुडी । तेणें सुखोर्मी गाढी सदगुरूसी ॥३॥ + +एकीं शाद्विकशास्त्रमूढीं । ज्ञातेपणाची उभविली गुडी । पडतां कामकोधांची धाडी । स्वयें चरफडी देहलोभें ॥७१॥ + +चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी । +उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥५८५॥ +सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी । +शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥६१३॥ + +जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी । +जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥ + +प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी । +भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥५५॥ + +तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी । +म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥ +ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी । +मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥३६॥ + +शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी । +शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥ + +पांच पांच इंद्रियांची जोडी । जिणोनि शमदमपरवडी । +उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥८१॥ + +जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी । +जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भक्तीची ॥१२०॥ +नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी । +हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८०॥ + +चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी । +लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥१७॥ + +उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥ + +उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥ +त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥९८॥ + +संत नाम गाय संत नाम गाय । +संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥ +सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी । +उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥ +नाम मुख स्तना लागला पान्हावे । +अभक्‍त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥ +जनी जनार्दन दुहिला आवडी । +उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥ +(१६०८–१६५०) +अभंग क्र. ३५८३ +पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कायाअ देहाकडे नावलोकीं॥1॥ +ह्मणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥ +कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा । येतां येत बळाशीपुढें ॥२॥ +तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥ +अभंग क्र. ४५२९ +आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ +पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥ +हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥ +आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥ +लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥ +आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥ +आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥७॥ +अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । +सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥ +ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । +गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥ +ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । +माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । +येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥ +म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥ +देवा गगन गुडी बैठी मैं नाहीं तब दीठी ॥टेक॥ +जब लीग आस निरास बिचारै तब लगि ताहि न पावै ॥१॥ +कहिबौ सुनिबौ जबगत होइबौ तब ताहि परचौ आवे ॥२॥ +गाये गये गये ते गाये अगई कूं अब गाऊं ॥३॥ +प्रणवत नांमा भए निहकामा सहजि समाधि लगाऊं ॥४॥ +देवा आज गुडी सहज उडी । गगन मांहि समाई । +बोलन हारा डोरि समांनां । नहीं आवै नहीं जाई ॥टेक॥ +तीन रंग डोरि जाके । सेत पीत स्याही । +छांडि गगन वाजि पवन । सुर नर मुनि चाही ॥१॥ +द्वादसतैं उपजी गुडी । जानै जन कोई । +मनसा कौ दरस परस । गुरू थैं गम होई ।२॥ +कागद थैं रहित गुडी । सहज आनंद होई । +नांमदेव जल मेघ बूंद । मिलि रह्या ज्यूं सोई ॥३॥ +फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥ +उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥ +झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥ +नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥ +ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥ +राया प्राप्‍ती जाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥ +येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥ +टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥ +पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥ +पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥ +कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥१॥ +काय मागतों गांठोडी । बोलसीना धरिली गुडी ॥ध्रु०॥ +आशा वैभवाची नाहीं । भिऊं नको वद कांहीं ॥२॥ +नलगे मज धन दारा । वेगें लोचन उघडा ॥३॥ +दास म्हणे वर पाहे । कृपा करूनि भेटावें ॥४॥ +गोसावी एरी दीसीं सावळदेवा बीजें करीती : ऐसें आधीलें दीसीं बाइसीं मार्तंडातें ह्मणीतलें : ‘‘ मार्तंडा तुं सावळदेवासि जाए : दाया पुढें सांघावें : ‘ बाबा एत असति : अवघी आइति करावी : आणि घोडेनिसीं बाबासि साउमेया यावें ’’ मार्तंड सावळदेवासि गेले : तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले : मार्गी भेट जाली : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांतें वीनवीलें : ‘ घोडेयावरि बैसावे जी ’ : वीनती स्वीकरिली : घोडेयावरि आरोहरण केलें : पुढें भक्तिजन चालति : गोसावीयांचे घोडें वारिकें : गोसावी मागील वास पाहीली : तवं मागीली कडे देमाइसें एतें असति : ते गोसावीयां टाकौनि आली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ देमती या : घोडेया बैसा ’ : ह्मणौनि पासाडाचा अनुकारू दाखवीला : देमाइसीं ह्मणीतलें : ‘ हो कां : जी : तथा जालें नव्हें जी ’ : ह्मणौनि पासाडावरि हातु ठेविला : यावरि गोसावी कुबजका भवनीं बीजें केलें : ते गोष्टि सांघीतली : ‘ तैसे तुह्मीं केलें देमती : तुम्हीं एथीचे प्रवृत्ति वीखो जालीति ’ : ॥ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2737.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660ec40cbbded40e9f8eaab913584f8f4883a288 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2737.txt @@ -0,0 +1,84 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[३] शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. +दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.[४][५] +चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.[६] सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात. +स्नान इ.दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:- +"तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् | +नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् || +करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् | +एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||" +अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते [७] +चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या. +[८] +साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो. पण शके १९३८मध्ये दोन गुढीपाडवे आले होते. +८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला. + +महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.[९] महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.[१०] +[११] +प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी)च्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्ध वर्णने फारच कमी वाटतात. जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यांतही आपआपसांत फरक आहे. त्यांमध्ये इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही केली गेली आहे असेही दिसते. +रामायण, महाभारत आणि पुराणे असोत, अथवा नाटके, इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात आलेले दिसतात. नायकांना इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते. +श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे. +हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. ह्यांत गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.[१५] +तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर[१६] "गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९ (?)" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. +हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेन्सस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते. + +मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो. + +चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. +पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) +शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.[१७] +इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. +आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्युनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥" +१६व्या शतकातील विष्णूदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख 'गुढीयेसी' असा होताना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते,[१८] तो अभंग असा" +आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ।। +मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ।। +अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।। +कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णूदास नामा गुढीयेसी || + +अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या 'गुढी उभारनी' या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात. अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांच्या मतानुसार बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना खानदेशातील लेवा पाटीदार गणबोलीत आहे. + आरंभ होई चैत्रमासीचा गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा +गुढीपाडव्याचा सन +आतां उभारा रे गुढी +नव्या वरसाचं देनं +सोडा मनांतली आढी +गेलसालीं गेली आढी +आतां पाडवा पाडवा +तुम्ही येरांयेरांवरी +लोभ वाढवा वाढवा + +स्त्री लोकगीतांत गुढीपाडव्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येताना दिसते. +..... +गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी +कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥२४॥ + +गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी +खण घाली जरतारी गोपूबाळ ॥२५॥ + +गुढी पाडव्याला कडुलिंब खाती +आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥२६॥ + +गुढी पाडव्याला घरोघरी गुढी +पडू दे माझी कुडी देवासाठी ॥२७॥ + +पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी +चांदीची वर लोटी गोपूबाळाची ॥२८॥ + +पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी +कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या ॥२९॥ + +पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी +वर खण जरीकाठी उषाताईचा ॥३०॥ +..... +[१९][२०] +आज पावडा पावडा लावा काठीवर गडू +आसी उभारा गुढीले लागे आभायावर चढू +डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.[२२] +गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी होतात.[२६] +भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. +जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७ च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखंच वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते. +काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे. 'इव्होल्यूशन ऑफ गॉड' या ग्रंथातील ग्रॅंट ॲलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरीयातील 'सामोयीड्स' ते दक्षिण आफ्रिकेतील 'दामारा' या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. इस्रायलमधील अशेराह पोल (Asherah pole) या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या.[२७] युरोपात नॉर्वेजियातील Mære चर्च उत्खननामध्ये काठीपूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात, युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात. पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथकातून 'व्हाकापोकोको आतुआ' नावाने शेती-पिकांचा देव रोंगोची पूजा होत आली आहे. कुक बेटांवरील आदिवासी 'आतुआ राकाऊ' नावाने काठीपूजा करतात. चीनच्या युनान प्रांतातील मिआओ आणि अनशूनमधील येलांग संस्कृती, व्हिएतनाम मधीले 'के न्यू', कोरियातील 'जॉंगशॉंग' आणि 'सोटडे',म्यानमार देशातील 'के होते बो' उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या अथवा होत आलेल्या काठी उत्सवांची अथवा पूजांची उदाहरणे आहेत. अमेरिका खंडात देवक-स्तंभाच्या स्वरूपात प्राचीन काठ्यांचे वा स्तंभांचे जतन केले जाते. +भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात 'बास पूजा' साजरी करतात[२८], त्रिपुरा आणि मणिपूर राज्यांत (Mera Wa Yungba) काठी उत्सव परंपरा दिसून येतात; तसेच बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. राजस्थानात गोगाजी मंदिर येथे व मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे.[२९] महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय जतरकाठी, काठीकवाडी, नंदीध्वज हे काठी-उत्सव साजरे केले जातात. डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी.[३०] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2740.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5fb374afd31549ab61a94ade50ba24a0505af43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2740.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुढीपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2773.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77836b2cbaabf66be40dbe4b23cb147a2a1670a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2773.txt @@ -0,0 +1,6 @@ +९वे राज्यस्तरीय गुणिजन साहित्य संमेलन औरंगाबाद येथे १० फेब्रुवारी २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार होत्या. +या पूर्वीची गुणिजन साहित्य संमेलने : +६वे, औरंगाबाद येथे ३१-१-२०१० रोजी. संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे +७वे, औरंगाबादला ९-१-२०११ रोजी. अध्यक्ष : फादर फ्रान्सिस दिब्रिटो +८वे, औरंगाबाद येथे २५-३-२०१२ला. संमेलनाध्यक्ष : राजन खान +पहा : मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2779.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a91f55ac3f285c9d1689962fa30dd37ed01bcaa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2779.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन गुत्झॉन दे ला मोथे बॉर्ग्लम (२५ मार्च १८६७ - ६ मार्च १९४१) एक अमेरिकन शिल्पकार होते जो त्याच्या माउंट रशमोरच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. जॉर्जियामधील स्टोन माउंटन, वॉशिंग्टन डीसी आणि शिकागो येथील युनियन जनरल फिलिप शेरीडन यांचे पुतळे तसेच व्हाईट हाऊसमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला अब्राहम लिंकन यांचा प्रतिमा यासह संपूर्ण अमेरीकेमधील विविध सार्वजनिक कलाकृतींशी ते संबंधित आहेत.[१][२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2785.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f7a0bf7d7f6adbe8a69a734b8a996581d3bf4a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2785.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणा (हिंदीत गुना) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गुणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2786.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2786.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2790.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb9c403d4b942028194d5aac22f6b7bf4d9058ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2790.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्ल गुन्नार मर्डाल (६ डिसेंबर, १८९८ - १७ मे, १९८७), एक स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि नोबेल पुरस्कार विजेता होते. १९७४ मध्ये, अर्थशास्त्र क्षेत्रात आर्थिक तफावतीच्या सिद्धांतामध्ये मौलिक कार्य, तसेच आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक घटनांसाठी सूक्ष्म विश्लेषण करण्याबद्दल अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरीक हायेक यांसह त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८१ साली त्यांची पत्नी अल्वा मायर्डल यांच्यासमवेत त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्कार देण्यात आला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2813.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba56adc1b3b95e4adb1add8c09035673f9223876 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2813.txt @@ -0,0 +1 @@ +गुप्ते हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2820.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660c77f7d242d7e69a2a6eb74d9862333ec977a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2820.txt @@ -0,0 +1 @@ +गुब्बी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2823.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..581095ac444d67aa104bbcb391f63e1f0a0ffc93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2823.txt @@ -0,0 +1 @@ +गुमगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2846.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2a1275e01c65cb40fff2d0fbbdbfd196c70a593 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2846.txt @@ -0,0 +1 @@ +गुडगांव लोकसभा मतदारसंघ भारताच्या हरयाणा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2881.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8218366ea72aa993041338e76ecf6df6cc4ca54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2881.txt @@ -0,0 +1 @@ +कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया (२९ नोव्हेंबर, १९३५:शकरगढ, पंजाब - ५ डिसेंबर, १९६१:काँगोचे प्रजासत्ताक) हे भारतीय सैन्याधिकारी होते. हे १९६१ च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिपथकातील अधिकारी होते. तेथील युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान मरणोत्तर देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2894.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..548a8e34c821fe6e9fb0d104f0039dff7304b161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2894.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरविंदर सिंग चांदी (जन्म - २० आॅक्टोबर इ.स. १९८९, जालंधर, भारत) हा एक व्यवसायीक भारतीय हॅाकीपटू आहे. +याने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून भाग घेतला होता.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_290.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f5451e49468caee6d82a69d36ebb68d91f1cc13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_290.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेळ आयुष्याचा हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे जो गुन्हेगारीच्या थ्रिलर या शैलातील आहे. या चित्रपटात प्रतीक्षा जाधव, प्रेमा किरण आणि सुरेखा कुडाची मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १३मार्च, २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[१] +खेळ आयुष्याचा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2916.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a45283d75103841447a11051e1462cf53050144a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2916.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुरू अर्जन ( १५ एप्रिल १५६३- ३० मे १६०६) हे शीख संप्रदायातील दहा गुरूंच्या पैकी एक गुरू आहेत. ते शिखांचे पाचवे गुरू मानले जात असून हौतात्म्य स्वीकारलेले गुरू म्हणून त्यांच्याप्रती विशेष आदर दिसून येतो.[१] शीख संप्रदायाचा मूळ ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथ साहिब याचे संकलन यांनी केलेले आहे. +गुरू अर्जन यांचे वडील गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू असून त्यांच्यी आई बीबी भानी या होत्या. गुरू अमरदास यांच्या देखरेखीखाली यांचे सर्व शिक्षण आणि बालपण व्यतीत झाले.[२] +वयाच्या १८ व्या वर्षी गुरुपदी आलेल्या गुरू अर्जन यांनी; आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा प्रत्येक शीख व्यक्तीने सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी दान केला पाहिजे अशी शिकवण शीख धर्मात रुजविलेली आहे. यांचे पुत्र गुरू हरगोविंद हे शिखांचे सहावे गुरू म्हणून प्रसिद्ध झाले. +आपल्या धर्मासाठी गुरू अर्जन यांनी बलिदान दिले आहे. सम्राट अकबर यांच्या मृत्यूनंतर राजा झालेल्या जहांगीर यांच्या मुलाने बंडखोरी केल्याने त्याला अटक करण्याचे आदेश निघाले. त्यावेळी तो पळून आला आणि प्रवासात गुरू अर्जन यांना भेटला. गुरूंनी त्याचे स्वागत केले मात्र नंतर त्याने गुरू अर्जन यांच्यावर आरोप करून त्यांना अटक केली. आपल्या मनाप्रमाणे गुरूंनी वागावे यासाठी त्याने त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र यश न मिळाल्याने त्याने गुरूंचा छल करून त्यांना हौतात्म्य स्वीकारायला लावले.[२] +गुरूंचे अर्धवट बेशुद्ध अवस्थेतील शरीर रावी नदीत सोडून देण्यात आले. तिथे किनारी त्यांच्या स्मरणार्थ डेरा साहिब गुरुद्वारा याची निर्मिती करण्यात आली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_294.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1d160560824d9545bbec5ace97416f2aebe8e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_294.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेळदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2941.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c923636dc03b9212aff85c37557a66d49e82e5ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2941.txt @@ -0,0 +1,12 @@ +नित्यानंद (नोव्हेंबर/डिसेंबर, १८९७ [१] – ८ ऑगस्ट, १९६१) हे भारतीय गुरू होते. नित्यानंद यांचा जन्म कोयलांडी (पांडालयिनी), मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत (आता कोझिकोड जिल्हा, केरळ ) येथे झाला. त्यांचे शिष्य त्यांना भगवान नित्यनंद असेही म्हणत +नित्यानंद यांच्या जन्माबद्दलचे तपशील तुलनेने अज्ञात आहेत. त्यांच्या शिष्यांच्या म्हणण्यानुसार, नित्यानंदाना तुनेरी गावात, कोयलांडी, मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत येथे युनम्मा नायर नावाच्या एका महिलेने शोधून काढले होते, ज्याचा विवाह चथू नायरशी झाला होता. नायर दाम्पत्याने या मुलाला दत्तक घेतले आणि स्वतःच्या पाच मुलांसह त्याची काळजी घेतली. नित्यानंद यांना त्यांच्या पालकांनी रमण असे नाव दिले. नायर दाम्पत्य शेतकरी होते, त्यांनी ईश्वर अय्यर नावाच्या श्रीमंत वकिलाच्या मालकीच्या शेतांचीही काळजी घेतली, ज्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. [२] नित्यानंद यांचे पालक तीन वर्षांचे असताना वारले आणि सहा वर्षांचे असताना त्यांची आई. मरण्यापूर्वी तिने नित्यानंदची जबाबदारी ईश्वर अय्यर यांच्याकडे सोपवली. [३] +अगदी बालपणातही, नित्यानंद एक विलक्षण प्रगत आध्यात्मिक अवस्थेत असल्याचे दिसत होते, ज्यामुळे ते ज्ञानी जन्माला आले होते असा विश्वास निर्माण झाला. अखेरीस त्याला नित्यानंद हे नाव देण्यात आले, ज्याचा अर्थ, "सदैव आनंदात" आहे. [४] +वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी, नित्यानंद एक भटके योगी बनले, त्यांनी हिमालय आणि इतर ठिकाणी योग अभ्यास आणि सरावांवर वेळ घालवला. १९२० पर्यंत ते दक्षिण भारतात परतले. [५] +दक्षिण भारतात स्थायिक झालेल्या नित्यानंदांनी चमत्कार करून आजारी लोकांना बरे करण्यासाठी नावलौकिक मिळवला. त्यांनी केरळ राज्यातील कान्हनगड जवळ आश्रम बांधण्यास सुरुवात केली. कान्हनगडावरील डोंगरी मंदिर आणि आश्रम आता तीर्थक्षेत्रे आहेत. ज्या ठिकाणी तपश्चर्या करत बसले होते त्या जवळच्या टेकड्यांमधील गुरुवन हे जंगल आता यात्रेकरूंचे माघार आहे. [५] +१९२३ पर्यंत, नित्यानंद महाराष्ट्र राज्यातील तानसा खोऱ्यात भटकले होते. तेथे, चमत्कारी कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती मुंबईसारख्या दूरच्या लोकांना आकर्षित करते, तरीही त्यांनी कोणत्याही चमत्काराचे श्रेय घेतले नाही. ते म्हणाले, "जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेने आपोआप घडते." [३] [४] नित्यानंदांनी स्थानिक आदिवासींना खूप मदत केली. नित्यानंदांनी एक शाळा स्थापन केली, जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना अन्न आणि कपडे दिले. +गुरू म्हणून, नित्यानंद यांनी मौखिक शिकवणी तुलनेने कमीच दिली. १९२० च्या सुरुवातीपासून, मंगळूरमधील त्यांचे भक्त संध्याकाळी त्यांच्यासोबत बसायचे. अधूनमधून शिकवणी द्यायची तरी बहुतेक तो गप्प बसायचा. तुलसीअम्मा (तुलसी अम्मा) (१८८२-१९४५) नावाच्या स्त्री भक्ताने त्यांच्या काही शिकवणी आणि तिच्या विशिष्ट प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवली. नंतर, या नोट्स कन्नड भाषेत संकलित करून प्रकाशित केल्या गेल्या आणि त्या चिदाकाश गीता म्हणून ओळखल्या गेल्या. [३] + +१९३६ मध्ये ते गणेशपुरी गावातील शिवमंदिरात गेले आणि तेथे राहता येईल का असे विचारले. मंदिराची देखभाल करणाऱ्या कुटुंबाने सहमती दर्शवली आणि त्याच्यासाठी झोपडी बांधली. जसजसे त्यांचे अभ्यागत आणि अनुयायी वाढत गेले तसतसे झोपडी विस्तारत गेली आणि आश्रम बनले. त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी, तो एक अवधूत होता: जो दिव्य अवस्थेत लीन आहे. +नित्यानंद यांचे ८ ऑगस्ट १९६१ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. त्यांची समाधी गणेशपुरी येथे समाधी मंदिरात आहे. गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठ आश्रमातही त्यांना समर्पित देवस्थान आहे. गणेशपुरीतील त्यांचा आश्रम, पर्यटन वसतिगृह आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत इतर इमारती श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्था गणेशपुरी यांनी जतन केल्या आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी येथील त्यांच्या समाधीची जबाबदारीही या ट्रस्टवर आहे. +कन्हानगड येथील एक ट्रस्ट तेथे असलेल्या आश्रम आणि मंदिरांची देखभाल करते. ट्रस्ट काही शैक्षणिक संस्था आणि धर्मशाळा देखील चालवते. +नित्यानंद यांच्या चरित्रकारांच्या मते, नित्यानंदांच्या गुरूची ओळख एक रहस्य आहे. [६] त्यांच्या एका चर्चेत त्यांचे विद्यार्थी स्वामी मुक्तानंद म्हणाले की नित्यानंदांचे गुरू केरळमधील एक अज्ञात सिद्ध होते. [७] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2955.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21f34093c09d803826d1d9b7d44d195999f2f351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2955.txt @@ -0,0 +1,19 @@ +गुरुकुल शिक्षण हे भारतातील अतिप्राचिन शिक्षण प्रकारातील एक आहे. +गुरुकुल शिक्षणाचा कालावधी अदमासे कौटिल्या आधीचा आहे. या शिक्षण पद्धतित विद्यार्थ्यास शिक्षकाच्या घरी , त्या कुटुंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षकास 'गुरु' तर विद्यार्थ्यास 'शिष्य' हे संबोधन वापरले जात असे. वयाच्या ७ व्या किंवा ८व्या वर्षी गुरुं कडे पाठविण्याचा प्रघात होता. हे शिक्षण १२ वर्ष चाले. या शिक्षण पद्धतीत अनेक विद्यांचा समावेश होता. विद्याभ्यास, शस्राभ्यास, योगाभ्यास अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश असे. +गुरुंच्या घरी शिकत असताना शिष्यास घरातील अनेक कामात मदत करावी लागे. कपडे धुणे, भांडी धुणे, जेवण करणे अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश असे. ही पद्धत पूर्ण भारतात प्रचलीत होती. नंतर ही पद्धत धार्मिक अभ्यासांपूर्ती मर्यादित राहिली. +या परंपरेत गुरू शिष्याकडून कोणतेहि मूल्य घेत नसे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरुंना विनम्रतेने गुरुदक्षिणा अर्पण करीत असत. गुरुदक्षिणेत कृतज्ञतेचा भाव जास्त असे. + +अनेक विविध विद्यांचा अभ्यास येथे होत असे. उदा. वैदिक विद्या, विधिविद्या, इ. + +अनेक विविध शस्रांचा अभ्यास येथे होत असे.उदा.भाला, धनुष्य, गदायुद्ध, तलवार इ. + +अनेक विविध शास्रांचा अभ्यास येथे होत असे. उदा. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, वेदशास्त्र, इ. + +अनेक विविध योग विद्यांचा अभ्यास येथे होत असे. उदा.हटयोग, राजयोग, इ. + +प्राचीन भारतात तीन प्रकारच्या शिक्षण संस्था पद्धति अस्तित्वात होत्या : +(१) गुरुकुल- जिथे विद्यार्थी आश्रमात राहून विद्याध्ययन करीत. +(२) परिषद- जिथे तज्ज्ञ शिक्षकांद्वारे शिकविले जात. +(३) तपस्थली-जिथे मोठी सम्मेलन होत. + +गुरुकुल आश्रमामध्ये कालांतराने हजारों विद्यार्थी शिकावयास येत. अशा आश्रमांच्या प्रमुखांना 'कुलपति' म्हणत असत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2965.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a91cd48903be4afbaa31db94e46efa916af0c13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2965.txt @@ -0,0 +1,5 @@ +पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. भौतिकीत गुरुत्व त्वरण हे एखाद्या पदार्थाला गुरुत्वाकर्षणामुळे किंवा गुरुत्व बलामुळे मिळालेले त्वरण होय. ह्यास गुरुत्व तीव्रता असेही म्हणतात. हे त्वरण पृथ्वीगोलाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने असते. +पृथ्वीच्या पॄष्ठभागाच्या विविध बिंदूंवर ठेवलेल्या पदार्थावर असणारे गुरुत्व त्वरण साधारणतः ९.७८ आणि ९.८२ मीटर प्रति सेकंद प्रति सेकंद(per second per second)च्या दरम्यान असते. तथापि ९.८०६६५ मी/से२ (अंदाजे ३२.१७४ फू/से२) ही पृथ्वीतलावरील गुरुत्व त्वरणाची संकेतानुसार प्रमाणित किंमत आहे. अशी प्रमाणित किंमत गृहीत धरणे आवश्यक असते. पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या पर्वतांची, ढगांची किंवा अन्य वस्तूची उंची गणिताने काढण्यासाठी, दोन वेगवेगळ्या ठिकाणावर असलेल्या हवेच्या दाबांची तुलना करण्यासाठी वगैरे अनेक गोष्टींसाठी गृहीत धरलेल्या पृथ्वीच्या प्रमाणित गुरुत्व त्वरणाची किंमत माहीत असावी लागते. +पृथ्वीप्रमाणेच आसमंतातील प्रत्येक ग्रह, तारा किंबहुना विश्वातील प्रत्येक वस्तूला गुरुत्व त्वरण असते. त्याची किंमत अर्थात वेगवेगळी असते. +अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे गुरुत्व त्वरण खालीलप्रमाणे दिले जाते: +येथे: diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2981.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..235ee1e1c0198ff55050b53171402380c0e8089a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2981.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुरुत्व स्थिरांक (G) हा भौतिकीतल्या मूलभूत स्थिरांकांपैकी एक असून सामान्यपणे ते न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमात आणि अल्बर्ट आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेत आढळून येते. +न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमाप्रमाणे दोन पदार्थांमधील गुरुत्वबल- +येथे समानुपाताचा स्थिरांक म्हणून G हे गुरुत्व स्थिरांक आलेले आहे. +त्याच्या किंमतीचे निश्चितीकरण खालील सूत्राने करता येते- +आणि ती निश्चिती पहिल्यांदा कॅव्हेन्डिशने केली. त्याप्रमाणे त्याची किंमत +एवढी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2992.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98043a4349480e0ca7c1a3fb6eb323fc31039050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2992.txt @@ -0,0 +1,9 @@ +रामभाऊ दत्तात्रेय रानडे ऊर्फ गुरुदेव रानडे (जुलै ३, १८८६ - जून ६, १९५७) हे भारतीय तत्त्वज्ञ व अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. +रा.द. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे दिनांक जुलै ३, १८८६ रोजी झाला. +पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१४ साली त्यांनी एम. ए. ही पदवी प्राप्त केली. +गुरुदेव रानडे आधी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर ते अलाहाबाद विश्वविद्यालयात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्या विश्वविद्यालयात त्यांनी १९२७ ते १९४५ पर्यंत तत्त्वज्ञान विषय शिकवला.[१] अखेर १९४५ ते १९४७ पर्यंत कुलगुरुपदावर काम करून ते निवृत्त झाले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, व्याख्याने दिली व अनेकांना अनुग्रह देऊन परमार्थाचा प्रसारही केला.[२] +रा. द. रानडे हे इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख अनुयायी मानले जातात. यालाच निंबर्गी संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते. नवनाथ संप्रदायाची एक शाखा मानल्या गेलेल्या या शाखेचे संस्थापक भाऊसाहेब महाराज उमदीकर हे मानले जातात. +संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रभाव या संप्रदायावर आहे.[३] +आपल्या सेवा निवृत्तीनंतर रानडे हे निंबाळ येथील आश्रमात राहिले आणि त्यांनी पारमार्थिक कार्य सुरू केले. +रा.द. रानडे यांनी थिओसॉफी (ब्रह्मविद्या),तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पाथवे टू गॉड हे पुस्तक इंगजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध झाले आहे.समर्थ रामदासांच्या विचारांवर आधारित रामदास वचनामृत हे त्यांचे मराठी भाषेतील पुस्तक आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास असल्याने रानडे यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करताना त्याला मानसशास्त्र या विषयाची जोडही दिलेली दिसून येते.[४] +उपनिषदे, मराठी संतसाहित्य यांवरही रानडे यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.[५] वि.चिं केळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2998.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24fc4715ead8dcbbcfef697cf6032153cd15f991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_2998.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुरुनाथ विष्णू नाईक (जन्म - इ.स. १९३८ ) हे रहस्यकथालेखक व पत्रकार आहेत. +गुरुनाथ नाईक हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा/कादंबरीकारांपैकी एक असून बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनी सुद्धा हजारांवर रहस्य कादंबऱ्या लिहिल्या, व एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले. +मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय. +प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध १७ बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. १९०१ मध्ये त्यांनी बंड पुकारले. १९०३ मध्ये बेसावध असताना त्यांना अटक झाली. पोर्तुगीजांनी त्यांना २८ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी तिमोर बेटावर केली. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्या आजी गरोदर होत्या. त्याही पोर्तुगिजांविरुद्ध काम करणाऱ्या संघटनेच्या प्रमुख होत्या. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित त्या साखळीत राहण्यास आल्या. त्यांनी नाईक हे नवीन नाव धारण केले. तेव्हापासून या घराण्याला नाईक हेच आडनाव लागले. +रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या. +१९७० साली कामानिमित्त पुण्यात आले आसताना त्यांन सदानंद प्रकाशनचे खाडिलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले आणि ते कामाला लागले. +नेमका त्याच काळात ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स ॲन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा लिहून काढली. सकाळीच ही कथा त्यांनी खाडिलकरांना सोपविली. घरी परतल्यावर 'शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ' ही दुसरी रहस्यकथा तयार झाली. तीही खाडिलकरांना सोपवून ते बेळगावला निघून गेले. थोड्याच दिवसात खाडिलकरांचे पत्र आले. तुमच्या आणि गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कादंबऱ्या छापत आहोत, कृपया निघून यावे, आणि गुरुनाथ नाईक रह्स्य कादंबरीकार झाले. +नाईक यांच्या कादंबऱ्यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत. +या कादंबऱ्या सरासरी शंभर पानांच्या असायच्या. अर्नाळकरांच्या कादंबऱ्याही १०० पानांच्या असत. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत. + +[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_300.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab5f206926200b2fb1bb6d6c1a79d57bdb2faadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_300.txt @@ -0,0 +1 @@ +खैगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3003.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3d2daf9f9534fbe527589f3993a4fb070472a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3003.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[१][२][३]. +महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते. सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर. +सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट +सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. +सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर. यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3010.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c345df8ab15fe090e276e9a3eb7b09f77cac812a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3010.txt @@ -0,0 +1,14 @@ +गुरुमाई चिद्विलासनंद (किंवा गुरुमाई किंवा स्वामी चिद्विलासनंद ), २४ जून १९५५ रोजी जन्मलेल्या मालती शेट्टी या सिद्ध योग मार्गाच्या गुरू किंवा आध्यात्मिक प्रमुख आहेत, ज्याचे भारतातील गणेशपुरी आणि पाश्चात्य जगामध्ये आश्रम आहेत. +सिद्ध योगाच्या साहित्यानुसार, गुरुमाईंना तिचे गुरु, स्वामी मुक्तानंद यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा ( शक्तिपात ) मिळाली, जेव्हा ती १४ वर्षांची होती, त्या वेळी त्यांनी तिला आणि तिचा भाऊ स्वामी नित्यानंद यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. ती १९८२ मध्ये संन्यासी झाली. त्याच वर्षी नंतर मुक्तानंद यांचे निधन झाले आणि ती आणि तिचा भाऊ संयुक्तपणे सिद्ध योगाचे प्रमुख बनले. मोठ्या संख्येने भक्तांना सामावून घेण्यासाठी त्यांनी फॉल्सबर्ग आश्रमाचा विस्तार केला. १९८५ मध्ये नित्यानंद यांनी सिद्ध योग मार्ग सोडला. +गुरुमाई चिद्विलासनंद यांचा जन्म २४ जून १९५५ रोजी मंगळूर, भारताजवळ झाला तिला लहानपणी मालती असे संबोधले जात होते आणि १९५० च्या दशकात मुक्तानंदांचे भक्त असलेल्या मुंबईतील जोडप्याच्या तीन मुलांपैकी ती सर्वात मोठी होती. ती पाच वर्षांची असताना तिच्या पालकांनी तिला गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठ आश्रमात नेले. तिच्या बालपणात, तिचे पालक तिला, तिची बहीण आणि दोन भावांना आठवड्याच्या शेवटी आश्रमात घेऊन आले. [१] +३ मे १९८२ रोजी, गुरुमाईंना भिक्षूंच्या सरस्वती क्रमात संन्यासी म्हणून दीक्षा देण्यात आली, त्यांनी दारिद्र्य, ब्रह्मचर्य आणि आज्ञापालनाचे व्रत घेतले आणि स्वामी चिद्विलासनंदांचे मठवासी नाव किंवा चैतन्याच्या खेळाचा आनंद घेतला. [२] ती नंतर गुरुमाई या नावाने प्रसिद्ध झाली, म्हणजे गुरूमध्ये लीन किंवा मग्न. यावेळी स्वामी मुक्तानंद यांनी औपचारिकपणे तिला त्यांचा धाकटा भाऊ सुभाष शेट्टी, ज्यांचे मठवासी नाव स्वामी नित्यानंद होते, त्यांच्या उत्तराधिकारींपैकी एक म्हणून नियुक्त केले. [३] +ऑक्टोबर १९८२ मध्ये स्वामी मुक्तानंद यांचे निधन झाले, त्यानंतर गुरुमाई आणि नित्यानंद हे सिद्ध योग मार्गाचे संयुक्त आध्यात्मिक प्रमुख बनले. नित्यानंद यांनी १९८५ मध्ये सिद्ध योगमार्ग सोडला; [४] हिंदूइझम टुडे मधील त्यांच्या १९८६ च्या मुलाखतीनुसार, त्यांनी स्वतःच्या मर्जीने, अनेक भक्तांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे कबूल करून, सिद्ध योग संन्यासी होण्याचे थांबवण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांच्या बहिणीला एकमेव गुरू म्हणून शुभेच्छा दिल्या. [५] घटनांची एक वेगळी आवृत्ती नंतर नोंदवली गेली, की वारसाहक्कासाठी लढाई झाली होती, [६] [७] [८] ज्यामध्ये गुरुमाईने "तिच्या भावाला " विरोधी लैंगिक विधींमध्ये भाग घेतल्याबद्दल "निंदा केली आणि पदच्युत केले". [९] + +जेफ्री कृपाल [१०] आणि साराह काल्डवेल [११] हे विद्वान लिहितात की १९९७ चे मेडिटेशन रिव्होल्यूशन हे पुस्तक, [४] ज्यामध्ये सहा लेखकांपैकी पाच मान्यताप्राप्त विद्वानांचा समावेश आहे, मूलत: गुरुमाई चिद्विलासंद यांच्या सिद्ध योग वंशाला वैधता, पद्धतशीर आणि मान्यता देते. ते म्हणतात की भक्तांप्रमाणे सादर केल्यास हे अपवादात्मक असेल, परंतु धर्माचे विद्वान इतिहासकार म्हणून त्यांचे सादरीकरण समस्याप्रधान आहे. [१२] +१९८० आणि १९९० च्या दशकात, गुरुमाई चिद्विलासनंद यांनी व्याख्याने दिली आणि भारत, युनायटेड स्टेट्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, जपान आणि मेक्सिकोमध्ये सिद्ध योग शक्तीपत गहन कार्यक्रम आयोजित केले. शक्तीपत इंटेन्सिव्हजद्वारे, सहभागींना शक्तीपात दीक्षा (भारतीय शास्त्रोक्त परंपरेनुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये राहणारी कुंडलिनी उर्जा जागृत करणे) आणि सिद्ध योग ध्यानाचा त्यांचा सराव अधिक सखोल करणे असे म्हटले जाते. [१३] १९८९ ते २०१९ पर्यंत, SYDA फाऊंडेशन - "सिद्ध योग शिकवणींचे संरक्षण, जतन आणि प्रसार सुलभ करणारी संस्था" - ने जागतिक स्तरावर दिलेले सिद्ध योग शक्तीपत गहन प्रायोजित केले. [१३] [१४] +१९९२ मध्ये, गुरुमाईंचा मानवतावादी उपक्रम, प्रसाद प्रकल्प, युनायटेड स्टेट्समध्ये समाविष्ट करण्यात आला. [१५] हा प्रकल्प संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेसह विशेष सल्लागार स्थितीत असलेली एनजीओ आहे. [१६] हे "भारतात आरोग्य, शिक्षण आणि शाश्वत समुदाय विकासाचे कार्यक्रम, युनायटेड स्टेट्समध्ये दातांची काळजी आणि मेक्सिकोमध्ये डोळ्यांची काळजी घेऊन लोकांना स्वावलंबन आणि सन्मानाचे जीवन प्राप्त करण्यास मदत करते." [१७] मोतीबिंदूच्या उपचारात, प्रसाद डी मेक्सिको यांनी "२६,०८७ प्रौढ आणि मुलांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत." [१८] +1997 मध्ये, गुरुमाईंनी मुक्तबोध इंडोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्वतःची प्रकाशन छाप, आगमा प्रेससह स्थापना केली. [१९] 1997 मध्ये संस्थेसाठी गुरुमाईंच्या मूळ उद्देशावर आधारित मुक्तबोधाचे ध्येय "अभिजात भारतातील धार्मिक आणि तात्विक परंपरेतील लुप्त होत चाललेल्या ग्रंथांचे जतन करणे आणि जगभरातील अभ्यास आणि शिष्यवृत्तीसाठी त्यांना उपलब्ध करून देणे." [२०] + +धर्माचे विद्वान आंद्रेया जैन सांगतात की गुरुमाईंनी सिद्ध योग मिशन कायम ठेवण्यासाठी मुक्तानंदांना मूलत: परिपूर्ण म्हणून सादर करणारी "नकाराची रणनीती" स्वीकारली आहे. तिने विद्वान डग्लस रेन्फ्रू ब्रूक्स यांच्या टिप्पणीचा हवाला दिला की ती मुक्तानंद प्रमाणेच हिंदू तांत्रिक धर्मग्रंथ कुलर्णव तंत्र "वारंवार परंतु निवडकपणे" उद्धृत करते. [९] +विद्वान कॅरेन पेचिलिस यांनी नमूद केले आहे की स्त्री ब्रह्मचर्यामुळे अम्माची आणि गौरी मा सारख्या गुरूंच्या कुटुंबात संघर्ष झाला आहे, परंतु चिद्विलासनंदांच्या चरित्रांमध्ये ही समस्या आढळत नाही. [२१] धर्माचे आणखी एक विद्वान, कॅथरीन वेसिंगर, टिप्पणी करतात की चिद्विलासनंदांचे स्थान "उल्लेखनीय आहे कारण तिने देवावरील तिच्या उत्साही प्रेमाचा करिष्मा (ती जेव्हा देवाच्या नावाचा जप करते तेव्हा हे स्पष्ट होते) संन्यासी म्हणून दीक्षा घेतल्याच्या संस्थात्मक अधिकाराशी जोडते. आणि परंपरा (गुरुंचा वंश) [तिच्या तिर्यक] मध्ये गुरू म्हणून नियुक्त केल्याबद्दल." [२२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3033.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdab8566d562e2f332197dc664fc136c5b86c735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3033.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गुरू हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3056.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2e0d37467733cfb9e439c1e0c1dfc7410422aa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3056.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुरूला ६३ उपग्रह आहेत. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3070.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87bb33e378ee04c272299b52fd5aa3327229fab7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3070.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू नानक गुरपरब किंवा गुरू नानक जयंती हे पहिल्या शिख गुरु, सिंधी गुरू (गुरू नानक) यांचे वाढदिवस साजरा करणारे सण आहे. हा सर्वात पवित्र सण शिख, सिंधी लोकांचा आहे.या दिवसाला प्रकाश उत्सव अशी संबोधिले जाते. कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरू नानकदेव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.[१] +गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त भारतभरात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. या दिवशी गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात.[२] नानकदेव यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. लंगर महणजे प्रसादाचे वाटप होते. +गुरू पुरव या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात. दिवसाच्या या वेळेला अमृत वेला असे म्हतळे जाते. पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या जातात. कथा आणि कीर्तन यांचे आयोजन केले जाते. लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे. सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येवुन येथे प्रसाद स्वीकारतात. +संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केल्या जातात. लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात. मध्यरात्री जन्मउत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात. या सर्व प्रार्थना गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातील आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3091.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02cf832fe19deb9904277ce8d5955136305fc800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3091.txt @@ -0,0 +1,160 @@ +वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. +गुरुत्वाकर्षण हे विद्युतचुंबकत्व आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतःप्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम आयझॅक न्यूटन यशस्वी ठरला. त्याने न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता अल्बर्ट आइनस्टाइनच्या साधारण सापेक्षता सिद्धान्ताने घेतली आहे. न्यूटनचे नियम प्रकाशापेक्षा फार कमी वेग असणाऱ्या वस्तूंसाठी पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम अजूनही बहुतेक जागी लागू होतात. +विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे. +अ‍ॅरिस्टॉटलची अशी कल्पना होती की जड वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक वेगाने खाली पडतात. त्याच्या मतानुसार पृथ्वीचे केंद्र (जे विश्वाचेही केंद्र मानले जात होते) ते जड वस्तूंना आकर्षित करते. जेवढी वस्तू जड, तेवढे जास्त आकर्षण असते. ही कल्पना पुढे चुकीची असल्याचे सिद्ध झाले. +ज्यामुळे पृथ्वी सर्व वस्तू तिच्या पृष्ठभागावर ओढून ठेवते, आणि म्हणून सर्व विश्व सुरळीतपणे काम करते अशा पृथ्वीच्या केंद्राकडे ओढणाऱ्या बलाची कल्पना टॉलेमीला होती. +७व्या शतकामधील भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ह्याच्या मते पृथ्वी गोलाकार होती. हा दृष्टिकोन तत्कालीन पृथ्वी सपाट अथवा पोकळ असल्याच्या पौराणिक दृष्टिकोनाच्या विपरीत होता. ब्रह्मगुप्ताने सांगितल्या प्रमाणे : +"परंतु तसे [पृथ्वी गोल] नसल्यास पृथ्वी स्वर्गाच्या व वेळेच्या प्रणांशी एकविध व समान गती ठेवण्यास असफल राहील. [...] सर्व भारी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. [...] पृथ्वी सर्व बाजूने समान आहे; पृथ्वीवर सगळे जण सरळ उभे राहतात, आणि प्रकृतीच्या नियमानुसार सगळ्या भारी वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात, कारण वस्तूंना आकर्षित करणे व जवळ ठेवणे ही पृथ्वीची प्रवृत्ती आहे, जशी पाण्याची वाहण्याची, अग्नीची जळण्याची व वाऱ्याची वाहण्याची प्रवृत्ती आहे. [...] पृथ्वी ही एकमेव खालची वस्तू आहे व वस्तू नेहमी तिच्याकडे परत येतात; तुम्ही त्यांना कोणत्याही दिशेत फेका, त्या कधी पृथ्वीपासून वरती जात नाहीत."[१] ११व्या शतकातील गणितज्ञ भास्कराचार्याने आपल्या 'सिद्धान्त शिरोमणि' ह्या ग्रंथात लिहिले: +"आकृष्टशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखः स्वशक्त्या।आकृष्ट्यते तत्पततीव भाति समेसमान्तान् क्व पतत्त्वियं खे॥"[२]ह्या पद्यानुसार पृथ्वी मध्ये आकर्षणाची शक्ती आहे. ह्या शक्तीमुळे ती भारी वस्तूंना आपल्याकडे खेचते व ह्यामुळेच वस्तू जमिनीवर पडतात. व पुढे म्हटले आहे की अंतराळातल्या वस्तूंमध्ये समान आकर्षण शक्ति असेल तर ते सर्व कुठेही 'पडू' शकत नाहीत. [३] +गॅलिलिओ याने १६व्या शतकाच्या शेवटी आणि १७व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात गुरुत्वाकर्षणाबद्दल आपली मते मांडली. उंचावरून टाकलेले लहान मोठ्या आकाराचे दगड कसे एकाच वेळी आणि सरळ रेषेत खाली पडतात, उतारावरून गोल वस्तू कशा गडगडत खाली येतात आणि जोराने हवेत भिरकावल्यावर कुठलीही वस्तू कशा प्रकारच्या वक्ररेषेत पुढे जात जात खाली येते या सगळ्या क्रियांचे त्याने अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. छपराला लटकणारे दिवे कसे लयीमध्ये झुलतात ते पाहिले आणि त्या दिव्यांचा झोका लहान असो वा मोठा. त्याला तितकाच वेळ लागतो हे सिद्ध केले. घोड्याच्या मदतीने चालणारा पाणी उपसण्याचा पंप आणि पाण्याच्या दाबावर काम करणारा तराजू अशा प्रकारची उपकरणे त्याने बनवली. पृथ्वीच्या गिरकीमुळे समुद्रात लाटा उठत असाव्यात अशा अर्थाचा एक विचार त्याने मांडला होता, पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर लाटांचे खरे रहस्य जगाला कळले आणि तो विचार मागे पडला. [ संदर्भ हवा ] +१५७४ मध्ये टिको ब्राहे ह्या खगोलशास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा सखोल अभ्यास करून योहानेस केप्लरने प्रथमच ग्रहांच्या कक्षांबद्दलचे नियम सूत्ररूपाने मांडले आणि सप्रयोग सिद्ध केले. ते नियम खालीलप्रमाणे आहेत: +2) ग्रह व सूर्य यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते . +3)सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आर्वतकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यारासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. +केप्लर पूर्वीनिकोलस कोपर्निकस ह्याने सूर्यमाला सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्याच्या मताप्रमाणे पृथ्वीची व इतर ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार होती. मंगळ ग्रहाच्या कक्षेचे आठ वर्ष विश्लेषण करून[४] केप्लरने ह्या कक्षा लंबवर्तुळाच्या आहेत अशी संकल्पना मांडून सर्व ग्रहांना एकसारखे लागू होणारे असे हे नियम बनवले.[५] केप्लरचे असे मत होते की सूर्याच्या कोणत्यातरी 'रहस्यमय' शक्तीमुळे ग्रहांची कक्षा टिकून राहते. त्याच्या असे ही ध्यानात आले की ग्रह जेव्हा सूर्यापासून लांब असतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, व म्हणूनच ही शक्ती वाढणाऱ्या अंतराबरोबर कमी होत असणार. ह्याच संकल्पनेत न्यूटनने पुढे सुधारणा केली. [६] +. आपल्या १६८७ मध्ये लिहिलेल्या 'प्रिन्सिपिया' ह्या ग्रंथात न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्याच्या स्वतःच्या शब्दांत: + मी असा तर्क केला की जी बले ग्रहांना आपल्या गोलकात ठेवतात, ती बले परिक्रमणाच्या केंद्रापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात नक्की [असावीत]: आणि या प्रकारे मी चंद्राला पृथ्वीभोवतीच्या गोलकात ठेवायला लागणाऱ्या बलाची तुलना पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाशी केली; आणि त्याचे नीटनेटके उत्तर मिळाले.[७]न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलप्रमाणे आहे: +येथे: + +वस्तुमान +थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक. +न्यूटनच्या ह्या सिद्धान्ताचा सर्वात मोठा विजय नेपच्यूनच्या शोधाच्या रूपात ठरला. यूरेनसच्या कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बॅं ल वेर्ये यांनी केली. +कमी वेग आणि ऊर्जा असलेल्या वस्तुमानांसंबंधित असापेक्षीय गणनांसाठी न्यूटनचा नियम जवळजवळ अचूक ठरतो. हा नियम वापरून अंतराळयानांचे प्रक्षेपपथ सुद्धा बऱ्यापैकी अचूक काढणे शक्य आहे. असे असले तरीही सापेक्षीय गणनांसाठी ह्या नियमाने बरोबर उत्तर येत नाही. एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे बुध ग्रहाच्या कक्षेतील छोट्या विसंगती. १९व्या शतकाच्या अंतापर्यंत हे माहीत होते की बुधाच्या कक्षेतील जे काही क्षोभ होते ते न्यूटनच्या नियमाचा आधार घेऊन हिशेबात घेणे शक्य नव्हते, व म्हणून असे मानले जायचे की बुधाच्याहूनही सूर्याच्या जवळ एक प्रक्षोभकारी वस्तू असावी. ह्या वस्तूचा शोध निष्फळ राहिला. अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धान्ताने हे क्षोभ हिशेबात घेतले. परंतु असे असले तरीही बहुतेक जागी न्यूटनचाच नियम वापरण्यात येतो कारण तो वापरण्यात फार सोपा आहे आणि तो वापरून नीटनेटके उत्तरही मिळते. + + + + ++ + +g + +μ +ν + + +Λ += + + + +8 +π +G + + +c + +4 + + + + + +T + +μ +ν + + + + +{\displaystyle +g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} + + +आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरण +समतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबून असते व वस्तूच्या स्वरूपाशी निरवलंबी असते.[१०] साधारण सापेक्षता सिद्धान्ताची सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धान्ताने होते, आणि अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) त्वरण लागत नाही, म्हणजेच ती जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वतःच्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते. +आइनस्टाइनच्या मते गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या काल-अवकाशात निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या काल-अवकाशाला वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण. +मुक्त पतनात कोणतीही वस्तू वक्र काल-अवकाशात स्थानिकरीत्या सरळ पथावर चालते. ह्या पथांना अल्पिष्ट रेषा (geodesic) असे म्हणतात. जेव्हा वस्तूवर बल लागते, तेव्हा ती वस्तू त्या अल्पिष्ट रेषेपासून विचलित होते. उदाहरणतः आपण स्वतः जेव्हा पृथ्वीवर उभे राहतो तेव्हा आपण अल्पिष्ट रेषेपासून विचलित होतो. अश्या वेळी पृथ्वीचा भौतिक रोधामुळे आपल्यावर बल लागते, आणि म्हणून आपण स्वतःच जमिनीवर अजडत्वीय स्थितीत राहतो.[११] +आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतेसाठीची क्षेत्र समीकरणे शोधून काढली. ही समीकरणे वस्तुमानाचा काल-अवकाशातील वक्रतेशी संबंध जोडतात. ह्यांना आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे असे म्हणतात. ही १० एकसामायिक, अरेषीय विकलन समीकरणे आहेत. ह्यांच्या उकली म्हणजे काल-अवकाशाच्या दूरिक प्रदिशाचे घटक. दूरिक प्रदिश हा काल-अवकाशाची भूमिती रेखाटतो व त्याच्या मदतीने काल-अवकाशातील अल्पिष्ट रेषा काढू शकतो. +आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे खालीलप्रमाणे लिहिली जातात : + + + + + +R + +μ +ν + + +− + + +1 +2 + + + +g + +μ +ν + + + +R ++ + +g + +μ +ν + + +Λ += + + + +8 +π +G + + +c + +4 + + + + + +T + +μ +ν + + + + +{\displaystyle R_{\mu \nu }-{1 \over 2}g_{\mu \nu }\,R+g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} + + +या समीकरणांच्या काही उल्लेखनीय उकली खालीलप्रमाणे आहेत: +साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.[१२] गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. [१३][१४]. परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.[१५] +इतर ग्रहांसारखेच, प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावणारे पृथ्वीचेही स्वतःभोवतीचे गुरुत्व क्षेत्र आहे. हे क्षेत्र संख्यात्मकदृष्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला g किंवा g0 या अक्षराने दर्शवतात. वजन व मापांच्या आंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे: + + + + +g += +9.80665 +  +m +⋅ + +s + +− +2 + + + + +{\displaystyle g=9.80665\ m\cdot s^{-2}} + + [१६] +ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वीजवळ पडणाऱ्या कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमापासूनच्या प्रत्येक सेकंदानंतर ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणात वाढते. +न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीवरसुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेने लागणारे एक बल असते. त्यामुळे पृथ्वी त्या वस्तूजवळ सरकते. पण वस्तूच्या तुलनेत पृथ्वीचे वस्तुमान फारच जास्त असल्यामुळे हे बल अतिशय किरकोळ असते. +फिरणाऱ्या पृथ्वीच्या संदर्भ चौकटीत असल्यामुळे, गुरुत्वाकर्षणाव्यतिरिक्त पृथ्वीवरील वस्तूवर एक अपकेंद्री बल सुद्धा लागू होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3092.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c53d397fe2ffc24be44b675689172f257b415a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3092.txt @@ -0,0 +1,4 @@ +वसंत कुमार शिवशंकर पादुकोण तथा गुरुदत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता. +गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट +गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके :- + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3103.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1710bd65fbcb2e8f62e15877249108aa07e060a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3103.txt @@ -0,0 +1 @@ +गुरुवार हा आठवड्यातील एक वार आहे. हे नाव गुरू या ग्रहावरून घेतले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3124.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..681e20e7cd58010b96fe8fdfa4872c872529c0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3124.txt @@ -0,0 +1 @@ +गुर्मतकल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून यादगीर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_317.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee25deb22328e42e62b0e8a0c51e6333f27ac8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_317.txt @@ -0,0 +1,2 @@ +खैरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3264.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9a0b4e57305d8e6af40c9bf35caa587b81f4148 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3264.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुळवंची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3288.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618228cb9b0641cf5c224043938946deac74853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3288.txt @@ -0,0 +1 @@ +गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुवाहाटी रिफायनरी ही १ जानेवारी १९६२ रोजी गुवाहाटी येथील नूनमती येथे स्थापन करण्यात आली. गुवाहाटी रिफायनरी ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी आहे आणि ती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रिफायनरीचे उद्घाटन करण्यात आले. रिफायनरी रोमानियन सहयोगाने बांधली गेली आणि तिची क्षमता प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन आहे. ही रिफायनरी अप्पर आसाम ऑइल फिल्ड्स, भारतातील कच्च्या तेलावर प्रक्रिया करते आणि या ईशान्य प्रदेशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3297.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..021ad88b30fc01b9feb9575ea7d4d920ce762969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3297.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या ग्वांग्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४४,११८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_33.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_33.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6d02f51761b214efc88adc557dcdac7a9d20f37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_33.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुड्याचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3324.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f746c9cbb1dffe960e401ed1e01998f29772e745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3324.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताव पहिला, स्वीडन(१२ मे १४४६-मृत्यु:२९ सप्टेंबर १५६० ) याचा जन्म वासा या राजपरिवारात गुस्ताव एरिक्सन म्हणून झाला पण नंतर त्याला 'गुस्ताव वासा' म्हणून ओळखल्या जाउ लागले. हा स्वीडनचा सन १५२३ ते सन १५६० मध्ये त्याच्या मृत्युपर्यंत स्वीडनचा राजा होता.त्याने विरोधी चळवळीचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3342.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f6dc901d91763b59624d37b4bd8104879a0a150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3342.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्तावस एडोल्फस तथा गुस्ताव दुसरा एडोल्फ (डिसेंबर ९, इ.स. १५९४ - नोव्हेंबर ६, इ.स. १६३२) हा १६११ ते १६३२ पर्यंत स्वीडनचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3380.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..439fd55fefd4ecaa60e0d21f83ca834dc3575fdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3380.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गूगल+ किंवा गूगल प्लस हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. २०१८ मध्ये ओसाडनगरीतल चोरी पाच लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेल्यानंतर गूगल प्लस बंद करण्याची घोषणा करण्यात आली. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3382.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd68b5ab32a3ec776fa9e03e783acc336db0043b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3382.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गुगल बुक्स ही सेवा पूर्वश्रमीची गूगल बुकसर्च आणि गूगल प्रिंट सेवेचा नवा अवतार आहे. गूगलद्वारा दिल्या जाणाऱ्या या महाजालावरील सेवेत खालील सुविधा उपलब्ध आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3390.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddd2cb1a7ae88b6a59805defbdfa226c66356054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3390.txt @@ -0,0 +1 @@ +फॅगेह अताशिन (फारसी:فائقه آتشین}}; ५ मे, १९५० - ) तथा गूगूश या एक इराणी गायिका आणि अभिनेत्री आहेत. या इराणमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार असून यांची कारकीर्द ६० पेक्षा अधिक वर्षांची आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3406.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc18d0bf13c7c22911f5f5d77863a4223c7444da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3406.txt @@ -0,0 +1,2 @@ +एक पिष्टमय पदार्थ. याचा रंग गुलाबी असतो. याचा वापर देवपूजेत होतो. +गुलाल हे एक ताबंड्या रंगाचे आणि मृदु असे चूर्ण असते. जत्रा वगैरे महोत्सवात एकमेकांच्या अंगावर उडविण्यासाठी याचा उपयोग करतात. मंगलकार्यातही गुलाल वापरतात. तांदुळाच्या अगर शिरगोळयाच्या मुकटीला तांबडा रंग देऊन गुलाल बनवतात. कधी कधी शाडूच्या माती पासूनही तो तयार करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3419.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8454eacca4730d09e4065998a09eac34b80dda62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3419.txt @@ -0,0 +1,4 @@ +गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, हे भारतातील गृहनिर्माण आणि शहरी विकासाशी संबंधित नियम आणि कायदे तयार करण्याचे आणि प्रशासनाचे कार्यकारी अधिकार असलेले एक सांघिक मंत्रालय आहे. हे मंत्रालय व्यंकय्या नायडू यांच्या अधिपत्याखाली होते आणि जेव्हा नायडू भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा ते हरदीपसिंग पुरी यांना देण्यात आले होते. [१] हे मंत्रालय २००४ मध्ये गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयापासून स्वतंत्र झाले, परंतु नंतर ते २०१७ मध्ये पुन्हा विलीन करण्यात आले. [२] +मंत्रालयाने नॅशनल सिटी रेटिंग देखील प्रकाशित केले, ज्यात भारतातील सर्वात स्वच्छ शहरे आहेत, ज्या अंतर्गत इंदूरला सर्वात स्वच्छ म्हणून रेट केले गेले. [३] +मंत्रालयाने २७ ऑगस्ट २०१५ रोजी भारतात स्मार्ट शहरांची घोषणा केली. +जुलै २०१९ मध्ये, मंत्रालयाने मेट्रोलाइट वाहतूक प्रणालीसाठी तपशील जारी केले - एक स्वस्त, लहान आणि हळू मेट्रो प्रणाली. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3425.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eae9711404b41c80858fe539c8c2d7079848c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3425.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारताचा गृहमंत्री हा भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील एक प्रमुख मंत्री असतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यावर असून त्याची नियुक्ती पंतप्रधानाद्वारे केली जाते. +वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3426.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1b61b987d4e1bf0dbe967b3329acb2114e1d4b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3426.txt @@ -0,0 +1 @@ +गृहलक्ष्मी हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3437.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08a0f78102fa3216eaaa4e3e23dfbae5477c5428 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3437.txt @@ -0,0 +1,9 @@ + +स्नानाचे पाणी तापविणे, चहा-कॉफी वगैरे गरम पेये बनविणे, पावाचे तुकडे भाजणे, स्वयंपाकाचे साहित्य तयार करणे, अन्न शिजविणे, भांडी घासणे, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, केर काढणे अशी घरगुती कामे करताना उपयोगी पडणाऱ्या साधनांचा गृहोपयोगी उपकरणांत समावेश होत. +स्नानाचे पाणी तापविण्यासाठी भारतामध्ये अनेक ठिकाणी लाकडाच्या ढलप्या जाळून उष्णता उत्पन्न करणारे बंब वापरतात. अशा बंबांचे दोन प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. हे बंब पाण्याने भरल्यावर धुराड्याच्या तोंडातून लाकडाच्या ढलप्या आत टाकतात. त्या मधल्या नळातून खालच्या + +झाऱ्यावर पडतात. गरम झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी (अ) या प्रकारात बंबाच्या खालच्या बाजूस एक तोटी असते. या तोटीतून आतील सर्व पाणी बाहेर काढता येते. सर्व गरम पाणी बाहेर काढल्यावर बंबात पुन्हा थंड पाणी भरले नाही, तर उष्णता फुकट जाते व बंबाच्या पत्र्याचेही नुकसान होते. +या नळीचे वरचे तोंड पाणी भरण्याच्या तोंडाच्या थोडे खाली ठेवलेले असते. थंड पाणी आत सोडले म्हणजे पाण्याची पातळी वाढते व गरम पाणी नळीतून बाहेर येते. या पद्धतीने जितके थंड पाणी आत टाकावे तितकेच गरम पाणी बाहेर पडते व बाकीचे गरम पाणी बंबात शिल्लक राहते आणि बंब रिकामा होत नाही. हे दोन्ही प्रकारचे बंब २० ते ८० लि. पाणी ठेवण्यासाठी बनवितात. आ. १ (अ) मध्ये दाखविलेला बंब तांब्याच्या पत्र्यापासून बनवितात, त्यामुळे तो गंजत नाही व कित्येक वर्षे चांगले काम देतो. याचे सांधे झाळ देऊन पक्के केलेले असतात. +त्याच्यावर उष्णताविनियमक (गरम वायूतील उष्णता पाण्याला देणारा) भाग असतो. त्याच्या मदतीने ज्वलनाची बहुतेक सर्व उष्णता सभोवतालच्या पाणी भरलेल्या नळकांड्यात जाते व तेथील पाणी तापते. तापलेले पाणी वरच्या बाजूकडे चढते व बाहेर पडते. गरम पाण्याची तोटी उघडल्याशिवाय वायूज्वालक चालू होऊ नये म्हणून एक विशेष योजना बसविलेली असते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3445.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67fbacce4846a8ff9aee8b1c3df6cac8b054e75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3445.txt @@ -0,0 +1 @@ +गॅनिमीड हा गुरू ग्रहाचा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3450.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e28cef0e2ecda5c5b9a6d882f5dda0312d6b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3450.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 24°39′29″S 25°54′44″E / 24.65806°S 25.91222°E / -24.65806; 25.91222 + +गॅबारोनी ही बोत्स्वाना ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3469.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3469.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3475.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a8ecd862e3db4e181f134759582a013d3acba24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3475.txt @@ -0,0 +1,26 @@ +गॅब्रियेल लिपमन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3489.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7fec1373129a04a7d18f57b7b7e919c76b8d8ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3489.txt @@ -0,0 +1 @@ +गॅम्बिया क्रिकेट असोसिएशन ही गॅम्बियामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे आणि ती गॅम्बिया राष्ट्रीय क्रिकेट संघ चालवते. त्याचे सध्याचे मुख्यालय बांजुल, गांबिया येथे आहे. गॅम्बिया क्रिकेट असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत गॅम्बियाची प्रतिनिधी आहे आणि ती सहयोगी सदस्य आहे[१] आणि २००२ पासून त्या संस्थेची सदस्य आहे. तो आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचाही सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3493.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..821c5c97428928d378a61f2f33bd05d230b1a1f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3493.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्युझेप्पे गारिबाल्दी (इटालियन: Giuseppe Garibaldi; ४ जुलै १८०७, नीस, पहिले फ्रेंच साम्राज्य - २ जून १८८२, कापेरा, इटलीचे राजतंत्र) हा एक इटालियन लष्करी अधिकारी व राजकारणी होता. इटलीच्या इतिहासामध्ये गारिबाल्दीला मोठे मानाचे स्थान आहे. कामियो बेन्सो दि कावूर, दुसरा वित्तोरियो इमानुएले व ज्युझेप्पे मात्सिनी ह्यांच्यासह गरिबाल्दीला इटलीचा जनक मानले जाते. १९व्या शतकामधील इटलीच्या एकत्रीकरणामध्ये गारिबाल्दीचा महत्त्वाचा सहभाग होता. +गारिबाल्दीच्या लॅटिन अमेरिकेमधील लष्करी हस्तक्षेपासाठी त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचे व्हिक्तोर युगो, अलेक्सांद्र द्युमा, जॉर्ज सॅंड इत्यादी समकालीन फ्रेंच लेखकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3518.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3518.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3522.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25c1b68e0b0bbe9fd605f04b87941eb7f982f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3522.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +गॅरी सायमन बॅलान्स (२२ नोव्हेंबर, इ.स. १९८९:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_354.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d61c2330cb6f0f448b8e9205cb6ab2ef9536bed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_354.txt @@ -0,0 +1,2 @@ + खैरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3562.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afd4f3a5214d68adc0c0e6a57bdbe81287d18351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3562.txt @@ -0,0 +1,9 @@ +गॅलिलिओ गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यू: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. +गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले. +गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही. +एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओने त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो. +गॅलिलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करी. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गांबा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलेलिओच्या आईचे पटत नसे. या काळात गॅलेलियोओला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्याने त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी यांवर बरचसे संशोधन केले. +१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हीरो बनला. पण 'या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले. व गॅलिलिलोविरुद्ध खटला चालू झाला. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धान्तांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो. +गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे. +'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सूर्यायाभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलिओला स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.[१][२] स्टीफन हॉकिंगच्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलियोच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप असकॅनियो पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेन्सच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसऱ्या घरात" स्थानांतरादरम्यान घडली असावी.[३] हे दुसरे घर गॅलिलिओचे स्वतःचेच होते.[४] +गॅलिलिओचा शिष्य व्हिसेंझो व्हिवियानी यांनी 1655 -1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलिलियोच्या सर्वांत आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील साक्षीमध्येदेखील याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलिलियोसाठी अयोग्य ठरले असते. [५][६] १९११ साली "ई पुर्सी म्यूव्ह" ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली. ते पेंटिंग जूल्स व्हॅन बेले नावाच्या रोझेलर, बेल्जीयम येथील एका कला संग्राहकाने नुकतेच विकत घेतले होते. [७] हे चित्र गॅलिलियोच्या मृत्यूच्या एक किंवा दोन वर्षांच्या आत पूर्ण झाले होते कारण त्यावर दिनांक 1643 किंवा 1645 (हा दिनांक अंशतः अस्पष्ट आहे) आहे. हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण हे चित्र गॅलिलियो एका अंधारकोठडीत चित्रित करते, परंतु तरीही ते चित्र हे दर्शिविते की "एपपुर सी म्यूव्ह"चा किस्सा काहीशा बदलाने गॅलिलिओच्या मृत्यूनंतर लगेचच प्रसारित झाला. याचा अर्थ असा की ज्यांनी गॅलिलिओला बघितले होते, त्यांपैकी बरेचजण ह्या सत्याची खातरजमा करण्यासाठी करण्यासाठी तेव्हा जिवंत होते. तसेच हे चित्र प्रकाशित होण्याआधी एक शतकाहून अधिक काळ हा किस्सा चर्चेत होता.[८] या घटनेचा प्रथम उल्लेख इंग्रजीमध्ये लिखित स्वरूपात ग्युसेपे बारेती यांच्या इ.स. १७५७मध्ये लिहिलेल्या 'द इटालियन लायब्ररी' या पुस्तकात सापडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_357.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6a499effd846886534377851a39096e0c4f0f42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_357.txt @@ -0,0 +1 @@ +खैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3585.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..459f0ac9cf72e77c1e633bad1881cd23834a0798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3585.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 29°16′52″N 94°49′33″W / 29.28111°N 94.82583°W / 29.28111; -94.82583 + +गॅल्व्हस्टन (इंग्लिश: Galveston) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या मेक्सिकोच्या आखातामधील बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. +२०१२ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ४७,७६२ आहे. याला ह्युस्टन-शुगरलॅंड महानगराचा भाग समजले जाते. +गॅल्व्हस्टन बंदर १८२५मध्ये बांधण्यात आले. गॅल्व्हस्टन द्वीपाच्या उत्तर भागात व पेलिकन द्वीपावर सुविधा असलेल्या या बंदरातून खनिज तेलासह अनेक प्रकारच्या मालसामानाची वाहतूक होते. येथून कॅरिबियन समुद्रामध्ये जाणाऱ्या क्रुझनौकांसाठी वेगळा धक्का आहे. येथे कार्निव्हल क्रुझ लाइन्सच्या कार्निव्हल कॉन्क्वेस्ट, कार्निव्हल एक्सटसी, कार्निव्हल मॅजिक, कार्निव्हल फ्रीडम आणि कार्निव्हल ट्रायम्फ, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलची एमएस लिबर्टी ऑफ द सीझ तसेच डिस्नी क्रुझ लाइनची डिस्नी मॅजिक या नौकांचे मुख्य बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3590.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..459f0ac9cf72e77c1e633bad1881cd23834a0798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3590.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 29°16′52″N 94°49′33″W / 29.28111°N 94.82583°W / 29.28111; -94.82583 + +गॅल्व्हस्टन (इंग्लिश: Galveston) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या मेक्सिकोच्या आखातामधील बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. +२०१२ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ४७,७६२ आहे. याला ह्युस्टन-शुगरलॅंड महानगराचा भाग समजले जाते. +गॅल्व्हस्टन बंदर १८२५मध्ये बांधण्यात आले. गॅल्व्हस्टन द्वीपाच्या उत्तर भागात व पेलिकन द्वीपावर सुविधा असलेल्या या बंदरातून खनिज तेलासह अनेक प्रकारच्या मालसामानाची वाहतूक होते. येथून कॅरिबियन समुद्रामध्ये जाणाऱ्या क्रुझनौकांसाठी वेगळा धक्का आहे. येथे कार्निव्हल क्रुझ लाइन्सच्या कार्निव्हल कॉन्क्वेस्ट, कार्निव्हल एक्सटसी, कार्निव्हल मॅजिक, कार्निव्हल फ्रीडम आणि कार्निव्हल ट्रायम्फ, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलची एमएस लिबर्टी ऑफ द सीझ तसेच डिस्नी क्रुझ लाइनची डिस्नी मॅजिक या नौकांचे मुख्य बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3598.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a59c0362b3925619ebaf312923aa57726632c01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3598.txt @@ -0,0 +1,5 @@ +गॅव्हिन जेम्स रेनी (जानेवारी १२, इ.स. १९७६:फोर्ट व्हिक्टोरिया (आताचे मास्विंगो), झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून २३ कसोटी आणि ४० एक दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +याचा भाऊ जॉन रेनी देखील झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3628.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3addb4f98fd0c83ce61c691fe5a7b4fa99b25fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3628.txt @@ -0,0 +1 @@ +गेगॉंग अपांग (जन्म ८ जुलै १९४९) हे अरुणाचल प्रदेशमधील राजकारणी आहे. त्यांनी १८ जानेवारी १९८० ते १९ जानेवारी १९९९ आणि पुन्हा ऑगस्ट २००३ ते एप्रिल २००७ पर्यंत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे सदस्य आहेत आणि २०१६ पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. अपांग हे अरुणाचल प्रदेशचे सर्वाधिक काळ पदस्थ असलेले मुख्यमंत्री आहेत.[१] [२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3638.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5179a0b842c46f274223708a43b67ab1e94e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3638.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेटिसबर्ग अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील छोटे शहर आहे. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ७,७०० होती. +१-३ जुलै, १८६३ दरम्यान झालेल्या गेटिसबर्गच्या भीषण लढाईत सुमारे ४६,००० सैनिक ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ येथे राष्ट्रीय दफनभूमी आहे. १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धादरम्यान येथे दिलेले भाषण जगभर प्रसिद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3649.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66fcfd552a16c9e779eb7e6789c909aaca570d90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3649.txt @@ -0,0 +1,6 @@ +गेनेप ( डच उच्चार: [ˈɣɛnəp]) ही एक नगरपालिका आणि वरच्या आग्नेय नेदरलँड्समधील एक शहर आहे. हे लिम्बर्ग प्रांताच्या अगदी उत्तरेकडील भागात आहे, निजमेगेनच्या दक्षिणेस 18 किमी. शिवाय, ते म्यूज नदीच्या उजव्या काठावर आणि क्लेव्हर रीशवाल्डच्या जंगलाच्या दक्षिणेला आहे. जेनेप नगरपालिकेत १७,२७७ रहिवासी आहेत (२०१४). +गेनेप हे एका वंशाचे नाव होते. ज्याचे वंशज जेनेपचे प्रसिद्ध सेंट नॉर्बर्ट आणि जेनेपचे विल्यम , कोलोनचे मुख्य बिशप-निर्वाचक आहेत . +गेनेपला कदाचित १३७१ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. तथापि, हे शहराचे अधिकार खरोखरच गेनेपला दिले गेले आहेत की नाही हे अस्पष्ट आहे. कारण १६ व्या शतकाच्या शेवटी गेनेपच्या टाउनहॉलमध्ये आग लागल्याने कथित कागदपत्रे जळून खाक झाली होती. गेनेप निजमेगेनच्या आग्नेयेस १८ किलोमीटर (११ मैल) अंतरावर आहे. +इ.स. २००१ मध्ये, गेनेपमध्ये ८३०६ रहिवासी होते. या शहराचे बांधलेले क्षेत्र २.११ चौरस किमी (०.८१ चौ. मैल), आणि त्यात ३१२४ निवासस्थाने आहेत.[१] +गेनेप सारखी शहरे खालील प्रमाणे आहेत: +] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3667.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2443bbc0b42c8ac1d1a8bcb543177b1796287cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3667.txt @@ -0,0 +1 @@ +जेरार्दो तोरादो (स्पॅनिश: Héctor Moreno; ३० एप्रिल १९७९, मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्रुझ अझुल व मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3675.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cf44390ec92ed94f2a37629def5e4a65949743a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3675.txt @@ -0,0 +1 @@ +जेरार्ड अबूड (जन्म २८ फेब्रुवारी १९७२) एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट पंच आहे.[१] त्याने बिग बॅश लीग टूर्नामेंट[२] तसेच २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांमध्ये भूमिका बजावली आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3704.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66eebe4cba6b7acc3c1c1b20cd98c3dc0880a818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3704.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेवराई विधानसभा मतदारसंघ - २२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गेवराई मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. गेवराई तालुका, २. माजलगांव तालुक्यातील तालखेड महसूल मंडळ, ३. बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि पेंडगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3709.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfc354457346f91a40beb61f5037dea97bead54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3709.txt @@ -0,0 +1 @@ +गेव्हीन मेन (२८ फेब्रुवारी, १९९५:स्कॉटलंड - हयात) हा  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3710.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5098b3ca265d263c3aaea4dc42da60e301e4ff66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3710.txt @@ -0,0 +1,4 @@ +जपानमधील मोठमोठ्या सार्वजनिक उपाहारगृहांतून, विशेषतः मेजवान्यांच्या प्रसंगी, स्त्रियांशी घरगुती सलगीने व पुरुषांशी सौम्य शृंगारिक रीत्या वागून नृत्यगायनाने किंवा चतुर संभाषणाने मनोरंजन करण्याचे कार्य ज्या स्त्रिया करतात, त्यांना ‘गेशा’ म्हणतात. गेशा म्हणजे कलाकार किंवा कलावंतीण. बहुतेक गेशा संभाषणचतुर असतात. त्यांचे मुख्य कार्य वातावरण उल्हसित व सुखद करण्याचे असते. +त्यांचा पोशाख अत्यंत आकर्षक व नीटनेटका असतो. त्यांना सर्व गावगप्पांची माहिती असते. गेशाविषयक शिक्षण देणाऱ्या संघटना असून त्या मुलींना लहान वयापासूनच विविध प्रकारचे शिक्षण देतात. त्याबद्दल मुलींच्या पालकांकडून शुल्क आकारले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर उद्योगात पैसे कमवून गेशा त्याची भरपाई करते. एका नृत्याचा मोबदला म्हणून अनुभवी गेशा शेकडो डॉलर घेतात तर नव्याने व्यवसायास लागलेल्यांना तासाचे काही डॉलरच मिळतात. +गेशांच्या नाट्यसृष्टीशीही नेहमी संबंध येतो व कधीकधी त्यांना नायिकेचेही काम मिळते. विवाह केल्यास गेशा व्यवसायातून निवृत्त होतात अन्यथा सर्वसाधारणपणे उतारवयात त्या उपाहारगृहांची मालकी पत्करतात. नृत्य व गायन शिकविणे अथवा नवीन गेशा तयार करणे, हे व्यवसायही त्या करतात. +जपानी साहित्यात शृंगारिक कथेची नायिका बहुधा गेशाच असते. जपानी जीवनात ‘गेशा’ ही संस्था बरीच वर्षे असूनही, तिच्यामुळे जपानी कौटुंबिक जीवनाला काहीच धक्का पोहोचलेला नाही, हे विशेष आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3801.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76f770cf038ed03a399c01918d19ae35098a561e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3801.txt @@ -0,0 +1,5 @@ + संत गोरा कुंभार (१२६७ - २० एप्रिल, १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१]. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. +त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत. +“तेर" नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर" येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ७ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले +संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3828.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c618e052d07482333b714d7650e9e023996d0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3828.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाळ रामचंद्र जोशी (ऑक्टोबर १५, १९२३ - ऑक्टोबर २१, २००५) हे मराठी नाट्यसमीक्षक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3834.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cd42e8ec43055757f0fddc9020af1adcc65c0d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3834.txt @@ -0,0 +1,6 @@ +गोविंद नारायण माडगांवकर (इ.स. १८१५ - १५ मार्च, इ.स. १८६५) हे एक मराठी लेखक होते. त्यांचा जन्म पोर्तुगीज भारतात गोवे प्रांतातील माडगांवजवळच्या पेरी या गावी झाला. +गोविंद माडगांवकर यांचे वडील नारायणराव हे पेरी येथे पोर्तुगाली तपकीर विकून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. कुटुंबाचा निर्वाह होणे त्याठिकाणी कठीण झाल्याने इ.स. १८२४ साली म्हणजेच गोविंदच्या वयाच्या नवव्या वर्षी ते मुंबईला आले व तिथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. मुंबईत गोविंदांचे वडील सचोटीने चोख व्यवहार करीत त्यामुळे व्यापारी, गिऱ्हाईके व इतर लोकात त्यांची चांगली पत होती परंतु इ.स. १८३३ साली त्यांचा अंत झाल्याने कुटुंबपोषणाचा सगळा भार व जबाबदारी अल्पवयातच गोविंदांच्या अंगावर पडली. गोविंदजींचे बहुतेक मराठी व इंग्रजी शिक्षण मुंबईतच झाले. वडिलांच्या निधनाने त्यांचा शाळेतला अभ्यासक्रम सुटला व त्यांना उदरनिर्वाहाच्या मार्गास लागणे भाग पडले. +मुंबईतच विल्सन यांच्या मिशनरी शाळेत त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. पुढे अखंड तीस वर्षे त्यांनी तिथेच अध्यापनाचे काम केले. शिकवण्याची आणि शाळेच्या देखरेखीची दगदग झेपेना म्हणून इ.स. १८६३ साली गोविंदजींनी आपले मिशनरी शाळेतील काम सोडले. नंतर २८ जानेवारी, इ.स. १८६४ रोजी त्यांचा शाळेतील शिष्यवर्ग आणि मित्रमंडळी यांनी त्यांना मानपत्र आणि दोन हजार रूपयांची थैली देऊन त्यांचा मोठा गौरव केला. दिनांक १५ मार्च, इ.स. १८६५ रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. +वरील ग्रंथांपैकी उद्भिजन्य पदार्थ व सत्यनिरूपण या दोन्हींचे गुजराती भाषेत भाषांतर करुरू त्यांनी प्रसिद्ध केले. याव्यतिरिक्त वासुदेव कृष्ण महाले यांनी लिहिलेला 'रोम शहराचा इतिहास' त्यांनी तपासून शुद्ध केला. 'ज्ञानप्रसारक' नावाच्या मासिकातही त्यांचे अनेक लेख छापले गेले होते. +गोविंद नारायण माडगांवकर यांचे इ.स. १८६३ साली प्रसिद्ध झालेले ‘मुंबईचे वर्णन' हे पुस्तक असे आहे की, ते कधीही काढून वाचत बसावे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती शंभर वर्षांनी म्हणजे इ.स. १९६१ साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने जेव्हा काढली, तेव्हा त्याला प्रस्तावना लिहिणाऱ्या न.र. फाटक यांनी दुसरी आवृत्ती येण्यासाठी शंभर वर्षे जावी लागली' याबद्दल खेद व्यक्त करून म्हटले होते, ‘माडगावकरांनी मराठी वाङ्‌मयासंबंधात स्वतःच्या काळातले जे दैन्य वर्णिले आहे, ते चालू वाङ्‌मयाच्या एक दोन शाखा सोडल्या आणि काही व्यक्ती वगळल्यास आजदेखील कायम आहे असेच दिसून येते.'[१] +सु.रा. चुनेकर आणि स.गं. मालशे यांनी माडगांवकरांच्या संकलित वाड्मयाचे संकलन केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3836.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e70d0d5d4d3430373b6d007f68833f430f3bd356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3836.txt @@ -0,0 +1,14 @@ + +अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर + +गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)(जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. +गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. +त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. +१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे. +गो.नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते +यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले. +अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित केलेला या कादंबरी अभिवाचनाचा साडेसहाशेवा प्रयोग १८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात ’निवारा’ सभागृहात झाला.. +गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. 'किल्ले' हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे. +गो.नी. दांडेकरांच्या ‘माचीवरचा बुधा’ या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांचे आहे. +गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3852.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc37899be3a258b1b10115a1b1b8994adda762a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3852.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोविंद चिमणाजी भाटे (जन्म : १९ सप्टेंबर, १८७०; - १९४६) हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य असून ते सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.[ संदर्भ हवा ] +१८८८मध्ये मॅट्रिक झाल्यावर, गोविंद चिमणाजी भाटे यांनी कॉलेजचे पहिले वर्ष फर्ग्युसनमध्ये केले आणि ते डेक्कन कॉलेजात दाखल झाले. तेथे ते बी.ए.व एम.ए.उत्तीर्ण झाले. त्यांना या शिक्षणादरम्यान एलिस स्कॉलरशिप, दक्षिणा फेलोशिप आणि काशिनाथ त्र्यंबक तेलंग पदक मिळाले. त्यांनी अर्थशास्त्राचीं मूलतत्त्वें व हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति आणि ती सुधारण्याचे उपाय हे पुस्तक १९१० साली लिहिले. हे पुस्तक विकिस्रोतवर उपलब्ध आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3885.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c66944f599f7ea5e2f44fc40a4ec4ebe0998974f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3885.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोंडाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3889.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c55a9fa66a53a7715e3e267e53a8e0f184e713ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3889.txt @@ -0,0 +1,17 @@ +गोंडे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५०६ कुटुंबे राहतात. एकूण २४९७ लोकसंख्येपैकी १२५८ पुरुष तर १२३९ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +मोखाडा, राजीवनगर, गोंडे खुर्द, पोशेरा, लक्ष्मीनगर,चारणगाव, साखरी, खोच, शिरसोण, धोंडमारायचीमेट, पळसुंदे ही जवळपासची गावे आहेत.मोरहांडे ग्रामपंचायतीमध्ये गोंडे बुद्रुक, आणि मोरहांडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3894.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fea6717af803b6e2aaed98568726005e53d00e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3894.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_390.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78f5e9763a26c473c2ad96698a4d8dc9dd7fa7a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_390.txt @@ -0,0 +1,18 @@ +खैरेवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ६५०.६१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +खैरेवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ६५०.६१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १८४ कुटुंबे व एकूण ९६५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर शिरूर ३२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४९६ पुरुष आणि ४६९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५ असून अनुसूचित जमातीचे ४२ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५५९० [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा पाबळ येथे ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा( कान्हूर मेसाई) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (कान्हूर मेसाई) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (शिक्रापूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक (शिरूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (शिरूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावाचा पिन कोड गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +या गावात कांदा, बाजरी, ज्वारी, तूर, मूग, हरभरा, कडधान्ये ही पिके घेतली जातात. +या गावात गोल्डन मकाचे उत्पादन घेतले जाते +या गावात एक प्राचीन वाडा आहे परंतु तो पडलेल्या अवस्थेत आहे. +मारुती मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस २४ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +खैरेवाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +विहिरी / कूप नलिका: २५५ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3917.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1663a9c9cfdee5d9a146741e1c9aaeb80c41314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3917.txt @@ -0,0 +1,34 @@ + +' +२१° २७′ ००″ N, ८०° १२′ ००″ E +गोंदिया' शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग (इंग्लिश: Rice mills) व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे +राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे.[ संदर्भ हवा ] त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲॅंड बेरारमध्ये येत होते. त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे. +येथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते. +पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली. त्यावेळची प्राथमिक शाळा रेलटोली (वर्ष १९१६) आणि ॲंग्लो व्हर्नाकुलर मिडल स्कूल म्हणजेच आजचे मनोहर म्युन्सिपल हायस्कूल (१९१८) सुरू झाले. परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले. +गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय. +या शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत. शहर छोटे आणि मनमिळाऊ संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. मोहन महाराज पेढेवाले व लालजी भाईच्या समोस्याचे दुकान, नक्काभाई सोनी, धन्नालाल मोहनलाल तिवारी हे स्टीलचे दुकान, खिल्लुमल तालेवाला, दिल्ली हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे होती. आज यासारखी दुकाने वाढली असली तरी त्यांची महिमा अजूनही जशीच्या तशीच असून ही दुकाने त्यांच्या वारसदारांच्या हाती आहेत. १८७७ मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद नागपूरहून रायपूरला बैलगाडीने जात होते, तेव्हा त्यांचा पहिला समाधी दरेकसा गुहेजवळ झाला. +गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२०मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १०असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४०वर पोहोचली आहे. +१ एप्रिल १९२०मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सेठ रामप्रताप लक्ष्मण अग्रवाल यांना मिळाला, तर पहिले मुख्याधिकारी म्हणून जी.व्ही. काने यांनी काम पाहिले. गोंदिया शहराची तेव्हा लोकसंख्या केवळ २०हजार होती. मात्र आज शहराची लोकसंख्या १ लाख २०हजार ६३२ वर पोहोचली आहे. आधी नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या २०हजार असल्याने तेव्हा न.प. मधील नगरसेवकांची संख्या १०होती. यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली. त्यामुळे सन २0११ मध्ये नगरसेवकांची संख्या ४०वर पोहोचली असून आधीच्या ४०वॉर्डांचे रूपांतर आता नवीन प्रभाग पद्धतीत याचे १०प्रभागांत विभाजन झाले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १८ स्क्वेअर कि.मी.आहे. सन १९४९ मध्ये शहराचा विस्तार सी.पी. ॲंन्ड बेरारअंतर्गत करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर शहराचा विस्तार करण्यात आला नाही. +नगर परिषदेत आतापर्यंत २०नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.सध्याचे नगराध्यक्ष श्री अशोक इंगळे हे आहेत जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले. अर्थात शहरातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिले. +गोंदिया शहर महाराष्ट्रात अगदी ईशान्येकडे आहे. +गोंदिया शहर शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणक्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. जगत शिक्षण संस्था, दिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था, पंजाबी शिक्षण संस्था अशी गोंदियात अनेक संस्था जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. गोंदियाचे हे संचित आहे. जुन्या नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. जुन्या काळातील जे.एम. हायस्कूल, हिंदी टाऊन प्राथमिक शाळा, सुभाष प्राथमिक शाळा, लोकोशेड प्राथमिक शाळा, धन्नालाल मोहनलाल नगरपालिका प्राथमिक शाळा, माताटोली प्राथमिक शाळा, मरारटोली प्राथमिक शाळा या शाळांना आता विद्यार्थी मिळेनासे झालेले आहेत. विकासांच्या गतीत फोफावलेली कॉन्व्हेंट संस्कृतीने त्यांची जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळते ती विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरुनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल आदी शाळांना मिळत आहे. +गोंदिया शिक्षण संस्थाची स्थापना स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी ८ डिसेंबर १९५८ला गोंदिया येथे केली. +गोंदिया शिक्षण संस्था विदर्भात नावाजलेली संस्था आहे. +गोंदिया शिक्षण संस्थेचे मुखे उद्देश : +विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरुनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, सावरी +गोंदियाच्या उत्तरेला जवळच प्राचीन गाव नागरा आहे. येथील एका टेकडीचे उत्खनन केल्यानंतर प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आढळले. नागनाथपासून नागेश्वर बनलेला आहे. नागराजमुळे या गावाचे नाव नागरा पडले. ही हेमाडपंथी लोकांची वस्ती असावी, असे मानले जाते. येथील एका टेकडीचे खोदकाम केल्यावर हेमाडपंथी शिवमंदिर, नंदी व हनुमानाची मूर्ती मिळाली. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे आणि १६ खांबांवर विना जोडणीने बनलेले आहे. ते काळ्या दगडाचे आहे. मंदिरात गणेश-पार्वती व नागदेवताची मूर्ती आहे. शिवमंदिरात यज्ञाकरिता खड्डय़ाचे खोदकाम करताना एक भुयार आढळले. त्याजवळच काही काळात बनवलेली सिद्ध योगी महात्माची समाधी आहे. मंदिराच्या सभागृहाला कालांतराने कोच लावून आकर्षक बनवण्यात आले आहे. +नागझिरा महाराष्ट्रातील एक जुनं अभयारण्य आहे. एकोणीसशे सत्तरमध्ये या वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत घेतलेल्या काळजीमुळे आज नागझिऱ्याचं जंगल खऱ्या अर्थानं फोफावलेलं आहे आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखलं जात आहे. या अरण्याचं क्षेत्र सुमारे १५३ कि.मी. असून, हे अरण्य दक्षिण उष्णकटिबंधीय, शुष्क पानगळीचं जंगल आहे. येथील घनदाट वृक्षराजीमध्ये कमालीचं वैविध्य आहे. यामध्ये साग, ऐन, बीजा, साजा, तिवस, धावडा, हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसुम अशी उंचच उंच वाढणारी आणि घनदाट पानोरा असणारी झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती वृक्षांना लगटून फोफावलेल्या आहेत. विविध प्रकारचे बांबू आणि वेगवेगळे गवत यांच्यामुळे भूभाग आच्छादित असतो. त्यामुळेच हे जंगल सर्व प्रकारच्या वन्य पशू-पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच ठरते. विविध प्रकारचे वन्य पशू, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. सस्तन प्राण्यांपैकी वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, चितळ, नीलगाय, अस्वल, चांदी अस्वल, रानकुत्रे, डुक्कर, चौसिंगा, तरस, कोल्हा, लांडगा, साळिंदर, उडणारी खार, खवल्या मांजर इत्यादी प्राणी इथं मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात. +मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, गोंदियात घरी जरी मराठी बोलत असले तरी गोंदियाच्या बाजारात फिरल्यावर ही बाब लक्षात येते. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. शहरातील इतर भाषा इंग्रजी आहे. शहरात गुजराती आणि सिंधी लोकवस्ती उल्लेखनीय प्रमाणात आहे, त्यामुळे गुजराती आणि सिंधी ह्या भाषांचा पण वापर होतो. +इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,००० पर्यंत आहे. +महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शहरात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही. शहराची वाडती लोकसंख्या लक्षात घेऊन विभिन्न ठिकाणी पाण्याच्या ४ टाक्या निर्माण करण्याचे काम चालू आहे. गोंदियाला सध्या(इ.स.२०१२) विजेच्या भारनियमनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव कमी झाला आहे. +गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. त्यातल्या त्यात दुर्गापूजेच्यावेळी तयार करण्यात येणारे देखावे बघण्यासारखे असतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात. 'मारबत व बडग्या' या मिरवणूक प्रकार गोंदियात होतो. पोळा व तान्हा पोळा हे सण उत्साहात होतात. एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक सामूहिकपणे सध्याच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर साजरा व्हायचा. स्टेडियम उभारणीच्या पूर्वी या पटांगणावर चटईच्या पत्र्यांचा आडोसा लावून फुटबॉल व हॉकीचे राज्यस्तरीय सामने खेळले जायचे. मात्र, त्यांना आता स्टेडियम असूनही ग्रहण लागले आहे. +नेहरू चौकाजवळील कार्नरवर दर रविवारी होणाऱ्या देशी कुस्तीच्या दंगलीने शहरातील बरेच पहेलवान घडवले. शहरातील एकमात्र प्रसिद्ध बापूजी व्यायाम शाळा तिची ओळख जपण्याकरिता धडपडत आहे. त्याची जागा आता स्टेपअप जिम, गोल्डन जिम, अशा आधुनिक साहित्यांनी सुसज्ज जिमने घेतलेली आहे. +नाटय़क्षेत्रातही गोंदियाचे योगदान उल्लेखनीय ठरावे. स्वातंत्र्यपूर्वकाळात कन्हारटोली परिसरातील भवभूती रंग मंदिर, गुर्जर क्षत्रिय समाजवाडी आदी उभारण्यात आले. हिंदीभाषिक लोकांची वाढती लोकसंख्यामुळे या नाटय़गृहात होणाऱ्या मराठी नाटकांना अवकळा आली. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृद्ध व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रमांची रेलचेल सतत वाढत गेली. यात प्रामुख्याने हातभार लावला तो दिवं. मनोहरभाई पटेल, दिवं. शंकरलाल अग्रवाल यांनी. +1)नवेगाव राष्ट्रीय उद्यान , नवेगाव +2)सुभाष गार्डन , गोंदिया +3)नागझिरा अभयारण्य काचारगड, हाजरा फॉल +मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते. गोंदियाजवळील भाग वन आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण नटलेला आहे. या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते. +गोंदिया रेल्वे स्थानक मुंबई-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथूनच सुरू होतात. +गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८८ पासून २००५ पर्यंत सोपवले होते. त्या काळात एम.आय.डी.सी.तर्फे केवळ हवाई धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिली जात. त्यावेळेस या धावपट्टीवर लहान व मध्यम आकाराचे नॉन-इस्ट्रुमेंटल विमान केवळ दिवसाच उतरू शकत होते. अलीकडे म्हणजे जानेवारी २००६ च्या सुरुवातीपासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३२१.५४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यासाठी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली. सध्या प्राधिकरणातर्फे बिरसी विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच, या परिसरात नव्याने एर ट्राफिक कंट्रोलची उभारणी करण्यात आली असून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे. +गोंदिया.कॉम Archived 2007-03-11 at the Wayback Machine. +Book "Journey of Swami Vivekananda to Raipur and His First Trance" diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3931.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f0dead5657c70a198c680cde5ce0da3830881a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3931.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3948.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26cfa4695615f40ddd159ffabf8a437c08cf1b97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3948.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3966.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..449cdb5bbfdb5db0c1564c9a725b992e3639ff0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3966.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंधळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3983.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d15663fce878fdfb9b4716abe7d5ea91c4f6c12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3983.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोकसावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. गोकसावंगी गाव हे मोरणा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावामधे मोर्णा नदीवर एक छोटस धरण आहे . या पाण्याचा वापर शेतीसाठी करतात. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +==प्रेक्षणीय स्थळे==छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूतळा श्री हनुमान मंदिर +गौकर्णेश्वर महादेव मंदिर +==जवळपासची गावे== पूर्वेस वारंगी +पश्चिमेस उमरवाडी +दक्षिणेस कळंबेश्वर +उत्तरेस मेडशी diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3993.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40db778877dba206f90e0905371f399254b1ca09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_3993.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोकुळ तर्फे हेळवाक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4002.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec7c9c07cdd55e4553f452862db1ddc88f10bf26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4002.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोकुळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4046.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75e6865d969f19d251c674b7acdec1f754162e5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4046.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोजेट एरलाइन्स अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील सेंट लुइसचे उपनगर असलेल्या ब्रिजटन शहरात स्थित प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. +ही कंपनी डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेस या विमानवाहतूक कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते. +गोजेटकडे सीआरजे-७०० आणि सीआरजे-९०० प्रकारची विमाने आहेत. +या कंपनीच्या विमानांची कॉलसाइन लिंडबर्ग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4053.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc824122414846689f6c3ab30e0e3414e3261a69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4053.txt @@ -0,0 +1,8 @@ +हिंदू पुरोहित आणि बौद्ध भिक्षू यांच्या केसांचा गोटा असतो. बहुतेक प्रकारचे हिंदू संन्यासी गोेटेवाले असतात. शेंडी ठेवणारे दक्षिणी आणि उत्तर हिंदुस्तानी ब्राह्मण यांची शेंडी वगळल्यास केसांचा गोटाच असतो. सर्व पेशवे शेंडीवाले होते. मौंजीबंधनाच्या वेळी मुंज्या मुलाच्या केसांचा गोटा करायचा प्रघात आहे. हिंदुधर्मीय बाळाला जन्मत: आलेले जावळ (केस), 'जावळ काढणे' नावाचा धार्मिक विधी करून काढतात आणि त्याचा गोटा करतात. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर घरातील बाकीचे पुरुष केसांचा गोटा करतात. +नाशिक, प्रयाग, गया येथील घाटांवर श्राद्ध करण्यासाठी बसलेल्या ब्राह्मणांचा आणि त्यांच्या यजमानांचाही गोटा असतो. +विधवा स्त्रीचे केशवपन करून तिला टकली करायची कुप्रथा मराठी ब्राह्मणांत होती. अन्य ब्राह्मणांतही असावी. काशीमध्ये अशा अनेक केशविहीन स्त्रिया दिसतात. +श्यामची आई चित्रपटात श्यामचा गोटा दाखवला आहे. +अभिनेत्री शबाना आझमीने तिच्या वाॅटर नावाच्या चित्रपटासाठी केसांचा गोटा केला होता. ती बरेच दिवस हा गोटा मिरवत फिरत होती. +चित्रपटांतील टकलू माणसाची भूमिका करणारा पहिला प्रसिद्ध नट म्हणजे डेव्हिड. त्याचे टक्कल नैसर्गिक होते. बूट पाॅलिश चित्रपटातील जेलमध्ये अनेक कैदी टक्कलवाले दाखवले आहेत. त्यांच्यापैकी एकाच्या टकलावर तबला वाजवत डेव्हिडने 'लपक झपक तू आ रे बदरवा, सर की खेती सूख रही है' हे बहारदार गाणे म्हटले आहे. दरबारी कानडा रागातले हे गाणे मन्ना डेने गायले आहे. संगीत शंकर जयकिशन यांचे होते. +१९८४मध्ये आलेल्या सारांश चित्रपटात अनुपम खेरने त्याच्या नैसर्गिक टकलासह हीरोचे काम केले आहे. हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा हा पहिला टकलू. +टक्कल पडलेल्या माणसाचे काम करणारे अन्य चित्रपट कलावंत आणि त्यांचे चित्रपट : diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4068.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..061956bc00e05f10e920099d6be8ea55d30dbb46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4068.txt @@ -0,0 +1 @@ +गोठणगाव हे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यामधील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4074.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf722a8cde6b48629c380eb8e9ca45f33fa91c8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4074.txt @@ -0,0 +1,12 @@ + गोठणे दोनीवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.12 वाड्यांचे गाव हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे गाव आहे.गावामध्ये पाण्यासाठी अर्जुना नदी,देव टाके,नैसर्गिक झरे आणि विहिरी आहेत,सार्वजनिक पाण्यासाठी नैसर्गिक जलाशये अडवून आणि नदी काठी जॅकवेल बांधून पुरवठा केला जातो.गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे, पन्हाळ्याच्या मोहिमेवर जाताना छत्रपती शिवाजी महाराज येथे विसाव्यासाठी थांबले होते, तसे गावामध्ये मठ वाडी परिसरात भरपूर ऐतिहासिक वास्तू,भुयारे,गुहा,चौकी,समाध्या,मंदिरे आहेत. +गावामध्ये तिलोरी कुणबी समाजाची लोकसंख्या जास्त आहे, हा समाज शेती कसणारा कष्टाळू आणि प्रामाणिक म्हणून ओळखला जातो कुणबी कुटुंबे राघव,हातणकर, नाचणेकर या आडनावाची आहेत,तसेच गावामध्ये मराठा कुटुंबे सुद्धा वास्तव्यास आहेत, पूर्वापार सरदारकी असल्यामुळे मराठा समाज हा सुशिक्षित,आणि सधन आहे. मराठा कुटुंबे खानविलकर,विचारे,धार पवार,मोहिते,जाधव,इंदुलकर या आडनावाची आहेत.आपल्या बुद्धी चातुर्य आणि धाडसी स्वभावामुळे गावामध्ये या मराठा कुटुंबियांना मान आहे, +गावामध्ये स्वयंभू शंकर,सोमेश्वर,श्री गांगोदेव,बिरामण देव,चव्हाटा अशी देवस्थाने आहेत, या देवांचे उत्सव सोहळे गावा मध्ये मिळून मिसळून पार पाडले जातात. धार्मिक कार्यात सर्व जातींना परंपरा गत कमी अधिक मान आहे. +गावामध्ये धार्मिक तेढ नाही, हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज मिळून मिसळून राहत आहेत. +पूर्वी गावचे नाव रावांचे गोठणे होते, पण एक 2 दशकांपूर्वी गावचे नाव सर्व संमतीने गोठणे दोनीवडे असे बदलण्यात आले.पूर्वी गाव 'राव' म्हणजे मराठा मानकरी म्हणतील तसे चालायचे, पण लोकशाही आल्यानंतर गाव हे सर्वांच्या अधिपत्या खाली आले.आज सर्व जातीय समाजाचे सदस्य शिकून नोकरी धंद्याला लागल्या मुळे वेठ बिगारी मागे पडली आणि सर्व समाज एक सारखे जीवन जगत आहेत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4084.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13ceab1e18944941b4d69f8b6ea27c53f9c46d1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4084.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोठेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4086.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6489f62f5661f95ab79c85c210b0ad82735043e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4086.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोठोस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4090.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f2c983a85ef774c7e2d5d6a0be825e587e7cf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4090.txt @@ -0,0 +1 @@ +गोडबोले हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4094.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b673e4af96bc7c793a57ea470b4439fc62ec9ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4094.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०२३ असलेले गोडलवाही हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १४८९.२४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २०७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ११८१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. उच्च माध्यमिक शाळा -१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य केन्द्र, -१प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, -१क्षयरोग रुग्णालय, -१अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१कुटुंब कल्याण केन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4105.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95c4ea0555bee4004582feecc93a46ee9e87afb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4105.txt @@ -0,0 +1 @@ +गोडील प्रसाद अनुरागी ( नोव्हेंबर १,इ.स. १९३१) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4121.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5d54b8f12baf1b7da265ad27aee663a8f8eaec1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4121.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोणेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4124.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f19e9fabf2148a388ece6ac1cf7626b840df0e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4124.txt @@ -0,0 +1 @@ +गोताळपाजरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4125.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d31a144bf0ed3ccb0bad1a2a8b2d9d70b3bee4dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4125.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोत्र ही एखाद्या पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला स्थूलमानाने उद्देशून वापरली जाणारी हिंदू धर्मातील संज्ञा आहे. हिंदू परंपरांनुसार गोत्रे बहुधा वैदिक ऋषींच्या नावांवरून ओळखली जातात; उदा.: कश्यप गोत्र, वसिष्ठ गोत्र. हिंदू समाजामध्ये विभिन्न जातींनुसार, प्रादेशिक समाजांनुसार वेगवेगळी गोत्रे आढळतात. +२ गोत्रे आणि प्रवरे[संपादन] +गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायन सूत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.[ संदर्भ हवा ] +गोत्रांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीनमध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू व इंद्रप्रमाद; पराशर गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य व पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रात्रवरुण व कौंडिण्य ही होत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4143.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106e4f18889ec3af4e86a564ed8a2870354fe6ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4143.txt @@ -0,0 +1,48 @@ +गोदावरी (मराठी - गोदावरी) नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात. गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांची प्रदक्षिणा गोदावरी परिक्रमा म्हणून सुप्रसिद्ध आहे. +गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होते असते. नदीतुन वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोंबर या चार महिन्यांतच वाहुन जाते.नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी.(समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जात आहे. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेडच्या नंदी तट,उर्वशी तट इत्यादी स्नानाचे खुप महत्त्व आहे. +गंगा गोदावरी परिक्रमा +प्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले. +रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात. +एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते. +त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत. +अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात. +ऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्माण करण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉॅंग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला आहे. +गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. +गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. जायकवाडी सिंचन प्रकल्प हा अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते. +आंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथेही श्री‍रामाचे सुंदर मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. +आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते. + +सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी व खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते. +गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे. +गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते. +एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. +ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. +कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत. +१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. +पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +दारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी मुळा धरण प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - भोजापुर प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प +कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी +मध्यप्रदेशातून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्यप्रदेशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते. +खेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा) प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत. +नाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा +गोसीखूर्द प्रकल्प +कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.[१] +नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात. +नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते. +गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात. +गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्यामॅंग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.[२] +डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले. +गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे. +नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणाऱ्या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते. +गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील. +आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते. +नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे. +पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते, परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णूपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली (प्रस्तावित), वाकी (प्रस्तावित), भाम, मुकणे [३] Archived 2006-02-18 at the Wayback Machine., अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत. +जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी.[४] +अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे. +गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते, त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते. +नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात. सर्फेस वॉटर मध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे आणि बी. ओ. डी. जास्त आहे. तसेच फ्लोराईड आणि डिझॉल्वड सॉलीड्स यांचे प्रमाण सुद्धा अधिक आहेत. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4155.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f8318cd0b1d50cb460e93f1354da027fc88759 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4155.txt @@ -0,0 +1,55 @@ +राष्ट्र संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू - , २० डिसेंबर १९५६ वलगाव जवळ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ] +संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. +गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. +समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. +संत गाडगे महाराजविषयी माहिती :- +गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. +बालपण : +गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. +डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. +सामाजिक सुधारणा : +१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. +समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. +त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. +महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. +"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " +गाडगेबाबा प्रबोधन काव्य +भुकेलेल्यांना = अन्न +तहानलेल्यांना = पाणी +उघड्यानागड्यांना = वस्त्र +गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत +बेघरांना = आसरा +अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार +बेकारांना = रोजगार +पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय +गरीब तरुण-तरुणींचे = लग्न +दुःखी व निराशांना = हिंमत +गोरगरिबांना = शिक्षण +हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! +संक्षिप्त चरित्र :- +ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. +१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. +"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. +फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. +गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते. +१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. +गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. +"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले. +आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात." +गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. +गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर : +१४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." +तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. +गाडगेबाबांचे विचार : +एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचाऱ्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?" +पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा अन् आम्हालाबी ब्राह्मण करा." +गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचा होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी / पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. यात जागेवर ५०० लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांची अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.[१] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.[२] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते, असे आपल्याला त्याच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून दिसते. २७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी वर्धा येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांनी विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर १९३६ मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी कायम त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल सहा ते आठ तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झालेली होती. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाव मोहीम, इ. याबाबत आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना गांधीजीं व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे. आणि ते म्हणतात जब तक सुरज, चांद है पृथई पर तब तक गांधी मरते नही, गांधीजीकु मरनच नही.[३] Archived 2022-01-16 at the Wayback Machine.Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.[१] +कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' गाडगेबाबांनी त्या वेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. ज्या काही वाईट चालीरिती परंपरा रूढी व त्या यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत, ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. 'दगडात देव नाही तर देव माणसात आहे' जिवंत माणसात, प्राणिमात्रात देव आहे, हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, याकरीता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 'रयत शिक्षण संस्था' यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची 'शिवाजी शिक्षण संस्था' असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. किर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी 'भुकेल्यांना - अन्न, तहानलेल्यांना - पाणी, उघड्या नागड्यांना - वस्त्र, बेघरांना - निवारा, गरीब मुला-मुलींना - शिक्षण, रोग्यांना - औषध, बेरोजगारांना - रोजगार, मुक्या प्राण्यांना - अभय, दुखी व निराशितांना - हिंमत, तरुण गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले. +महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते. +गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी). +पहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान +[४] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +२. प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत - गाडगेबाबा - संतोष अरसोड diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4160.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adba9735b674f278c93f20694aa3b60b402343dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4160.txt @@ -0,0 +1 @@ +गोधरा हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील ५ विधानसभा मतदारसंघ पंचमहाल ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4166.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e15b15c9cb65647b5e33c7ae39cbe78e5f03cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4166.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 22°46′38″N 73°37′13″E / 22.77722°N 73.62028°E / 22.77722; 73.62028 + +गोधरा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व पंचमहाल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोधरा गुजरातच्या पूर्व भागात बडोद्याच्या ८० किमी ईशान्येस तर अहमदाबादच्या १२० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली गोधराची लोकसंख्या १.६१ लाख होती. +२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोधरा रेल्वे स्थानकाहून निघालेल्या साबरमती एक्सप्रेसला एका मोठ्या मुस्लिम धर्मीय समुदायाने आग लावली. ह्या गाडीमध्ये अयोध्येहून मोठ्या संख्येने परतणारे हिंदू कारसेवक प्रवास करत होते. गाडीच्या एस-६ ह्या डब्यामध्ये २०० लिटर ज्वालाग्रही पदार्थ ओतून लगेचच हा डबा पेटवला गेल्याचे संशोधनामध्ये सिद्ध झाले. ह्या पूर्वनियोजित हिंसाचारात ५९ हिंदू प्रवासी मृत्यू पावले. हा हिंसाचार गुजरातमधील दंगलीला कारणीभूत असल्याचे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4176.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77232ef020b0e5fa9dfe20198ea2956cb5880cb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4176.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोपचरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_419.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e7ffa9e0fe676a185eaf3ddb532db7e92b6e77b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_419.txt @@ -0,0 +1 @@ +खोगीरभरती हा पु.ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेल्या विनोदी कथांचा संग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_421.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aefc3dbf871a8f335d4c498be8de256c451b7c59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_421.txt @@ -0,0 +1,8 @@ + खोचरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4214.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ebcee3d30280629d3160bf8ff7b8c92e752c7a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4214.txt @@ -0,0 +1,8 @@ +श्री परब्रम्ह गोपालनाथ महाराज यांचे समाधी मंदिर त्रिपुटी येथे आहे. हे ठिकाण सातारा शहरा पासून १० किलोमिटर वर आहे. मंदीराशेजारी मोठा तलाव आहे. +गोपाळनाथ महाराजांचा जन्म सलाबतपूर या गावी झाला. हे गांव नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात येते. तेथील श्रीमंत सावकार गोविंदपंत घोलप यांचे ते द्वितीय पुत्र. घराणे श्रीमंत म्हणून त्यांना "नाईक" ही उपाधी होती. जन्म तिथी श्रावण वद्य अष्टमी, बुधवार, रोहिणी नक्षत्र म्हणजेच श्रीकृष्ण जन्माचीच तिथी व वेळ. संशोधनानंतर निश्चित केलेला जन्म शके १६१२ (इ.स. १६९०). +गोपाळनाथांच्या वडिलांनी नंतर सलाबतपूर सोडले व ते खानदेशात कोंढवळ गावी गेले. परंतु लवकरच त्यांनी देह ठेविला. आपल्या तीन पुत्रांना घेऊन आनंदीबाई विदर्भातील अमरावती नजीकच्या सुर्जीं-अंजनगाव येथे आल्या. +गोपाळनाथांचे मुळ नाव लक्ष्मण, त्यांचे मौजीबंधन मातेने केले. पण त्यांचे लक्ष घरात रमेना व अल्पावधीतच त्यांनी घर सोडले व ते पयोष्णि नदीच्या तीरावर असलेल्या "रामतीर्थ" या स्थानी तपस्येस गेले. कठीण तपस्या केली. तप फळाला आले. आकाशातून जलप्रसाद पडला. पाठोपाठ श्री दत्तात्रेय प्रगटले. त्यांनी लक्ष्मणाला क्षेमालींगन दिले. श्री दत्तात्रेयानी मनोरथ विचारले. "ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी, अन्य काही मागणे नाही" असे लक्ष्मणाने सांगितले. श्री दत्तात्रेयांनी ही इच्छा पूर्ण केली. लक्ष्मण गुडघ्यावर नतमस्तक बसले, बद्धांजुळी पसरून एकाग्रतेने श्रवण करु लागले. दत्तात्रेयांनी त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेविला व वेदशास्त्राचे बीज असे ब्रह्मज्ञान सांगितले. श्री दत्तात्रेयांनी विचारले "पूर्ण समाधान झाले काय?", उत्तर आले "होय हे दयार्णवा, मी संशयरहित झालो". या क्षणीच "लक्ष्मण" हे "गोपाळनाथ" झाले. +पण थोड्याच वेळात श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले आणि आकाशवाणी झाली - "हे नाथा, तुला सद् गुरू कृपा होताच तुझे ज्ञान सफल होईल. घार मस्तकावर घिरट्या घालीत आहे, त्याच वेळी जो पुरुष तुझ्या पाठीशी उभा राहून तुला दुग्धवाटी पाजेल असा पुरुष हाच तुझा गुरू समज व त्याला शरण जा." +गुरूच्या शोधात गोपाळनाथ भ्रमंती करीत असताना खानदेशात सिऊरबारापाड्याचे या गावी अगदी वर सांगितल्या सारखा प्रसंग घडला व नाथांना त्यांचे गुरू रंगनाथ हे भेटले. हे रंगनाथ सोनार समाजातील सत्पुरूष होते. +श्रीनाथांची गुरुपरंपरा ही आदिनारायनापासून आली. ही नाथ परम्परा आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जी दत्त-जनार्दन-एकनाथ ही परंपरा माहिती आहे, त्याच परंपरेत श्री गोपाळनाथ येतात. श्री गोपाळनाथ हे वरील परंपरेतील रंगनाथांचे शिष्य. गोपाळनाथांचा काळ इ. स. १६९० ते इ. स. १७६६ (शके १६१२ ते १६८८) हा होय. ही परंपरा गोपाळनाथांच्या नंतरही आज अखेर विद्यमान आहे. +रंगनाथांकडे गोपाळनाथांनी ब्रह्मविद्येचे ज्ञान प्राप्त केले. खुद्द दत्तात्रेयांनी वरदहस्त ठेवल्यावरही गोपाळनाथांना गुरूची आवश्यकता होती. रंगनाथांनी गोपाळनाथांना योगविद्देत परीपुर्ण पारंगत केले. रंगनाथांकडे गोपाळनाथांच्यावर जे संस्कार झाले, त्यामुळे गोपाळनाथ सर्वदृष्टीने ब्रह्मविद्या व योगशास्त्र जाणते झाले. गुरूंचे हे ऋण त्यांनी अखंड मिरविले. संप्रदायात जे भजन म्हटले जाते त्यात गुरुशिष्यांच्या या प्रेमाचे चित्र उमटले आहे. "रंगनाथ गोपाळ । जय जय रंगनाथ गोपाळ" diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4230.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fb78483587a485c286132b0ebe9ad67aab71af3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4230.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाळ साबू (डिसेंबर ५, इ.स. १९२६ - ) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील सिकर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4231.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e1ea8dd88edda3b00d7d9c7f3d9e787079bac02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4231.txt @@ -0,0 +1,11 @@ +गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लीहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे). मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं +सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, - पुणे ऑक्टोबर ९, इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत. +इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे. +श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे. [१] +रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले. इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले. +इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. +मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे. +मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्‍री ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले [२]. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला. +त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी ऊर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. गुजरातमध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे वैचारिक उद्‌बोधनाचे कार्य केले. गुजराथमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते. +गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला. +इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4287.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e06b5d31f1f2070bc47b7c03fb50242f236348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4287.txt @@ -0,0 +1 @@ +गोबिचेट्टिपलायम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८मध्ये रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4324.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f5fa0a3d0bbd7b4534eddfcc34973ab3b15d525 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4324.txt @@ -0,0 +1,12 @@ +गोरखनाथ हे नवनाथांपैकी एक आहेत. +मच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेजःपुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढतांना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला. त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूटभर भस्म दिले आणि आशीर्वाद दिला, की मुलगा होईल. +स्त्री हरखून गेली व तिने शेजारी-पाजारी जाऊन सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. +बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भिक्षा देण्यास आली. तिला पाहून मच्छिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मूल झालेच नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही. त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला. +गोरक्षनाथांनी योग प्रकार जनमानसात रुजवला. त्यासाठी भारतभर भ्रमण केले. +यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके पुढील प्रमाणे +गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतावरच नाही तर अरब जगतातही होता.[ संदर्भ हवा ] +कानाला भोके पाडण्याची पद्धतीही गोरक्षनाथांनी सुरू केली. अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत. +सर्व नाथपंथीय जरी शिवापासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, नाथ संप्रदाय अद्वैतवादी आहे. ता अणि स्वला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे मूलतः मानणारा आहे असे समजले जाते. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच साधला जातो. +गोरखनाथांनी गहिनीनाथांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली. +त्र्यंबकेश्‍वर हे नाथसंप्रदायाचे उगमस्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही म्हटले जाते. मनःशांतीच्या शोधात असलेल्या परशुरामालाही गुरू गोरक्षनाथांनी याच अनुपम शिळेवर पात्र हातात दिले होते. त्या पात्रात ज्या ठिकाणी ज्योत पेटेल, तेथे तपश्‍चर्या करण्यास सांगितले होते. सध्याच्या कर्दळीवन येथे ज्योत पेटल्यानंतर तेथे ज्योतिस्वरूप गोरक्षनाथ प्रकट झाले, त्या वेळी तेथे मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. कन्नड भाषेत धुक्‍याला मंजू म्हणत असल्याने गुरू गोरक्षनाथांना मंजूनाथ असेही म्हणतात. याच परंपरेचा भाग म्हणून आजही नाथसंप्रदायातील १२ पंथांतील एका योग्याची आळीपाळीने लोकशाही पद्धतीने राजेपदी नियुक्ती करून त्या राजाच्या हातात पात्र देऊन नाथांची झुंडी त्र्यंबकेश्‍वर येथून कर्दळीवनाच्या दिशेने निघते. +साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश देण्याचे मान्य केले. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4335.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f57ffd8846088430ff2b34739aec40289a310390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4335.txt @@ -0,0 +1 @@ +गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. पूर्व उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या येथूनच जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4340.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9036e2a09618c9b00d16f3465a5fd0d8fc49565e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4340.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4373.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02efece165cffa0b0f6fafe825608cbd0d449351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4373.txt @@ -0,0 +1,15 @@ +गोराडू (इं.: व्हाइट यॅम, ग्रेटर यॅम लॅ.: डायॉस्कोरिया ॲलाटा) हा कोनफळाचा एक प्रकार आहे. याची वेल सुमारे १५ मीटर उंच वाढणारी असून वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) प्रकारची असते.[१][२] +डायोस्कोरिया अलाटा हे या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे जे या वनस्पतीशी संबंधित आहे. डायोस्कोरेसी कुटुंब. इंग्रजीमध्ये याला पर्पल याम, ग्रेटर याम, गयाना ॲरोरूट, टेन-मंथ्स याम, वॉटर याम, व्हाईट याम, विंग्ड याम किंवा फक्त याम म्हणतात. याची +वेल एका हंगामात उत्पादन घेतल्यानंतर मरते; पुढील वर्षी जमिनीतील कंदातून नवीन कोंब परत वाढतो. त्याच्या देठावर लहान गडद जांभळ्या रंगाचे कंद आणि भूगर्भात मोठा तपकिरी कंद वाढतो. दोन्ही कंद मातीत लावल्यास त्यापासून नवीन वेली उगवतात. तसेच हे दोन्ही प्रकारचे कंद खाण्यायोग्य असतात. ते शिजवून खाल्ले जातात. या वेलीची कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता पडत नाही..[३][२] +या वेलीचे मूळस्थान आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात. भारतात हीची अनेक ठिकाणी लागवड होते. डायॉस्कोरिया पार्सिमिलिस व डायॉस्कोरिया हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते आहे. हिचे सुमारे ७२ प्रकार ओळखले गेले आहेत. खोड चौकोनी व काहीसे सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत इतर झाडांवर चढते. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. फुले एकलिंगी फळे (बोंडे) सपाट व बी सपक्ष असते. पानांच्या बगलेत अनेक आकार-प्रकारच्या कंदिका (लहान कंद) येतात. जमिनीत विविध प्रकारची ग्रंथिल मुळे (घनकंद) येतात. तपकिरी रंगापासून ते गर्द काळ्यापर्यंत अनेक छटा त्यांवर आढळतात. ती खाद्य आहेत. काही प्रकारांत त्यांची लांबी १·८५-२·५० मी, आढळते त्यांतील पिठूळ मगज (गर) नरम, पांढरा किंवा मलईसारखा, जांभळट किंवा लालसर असतो, त्यात २१ टक्के स्टार्च असतो. ही मुळे वाळवून व पीठ करून अथवा बटाट्यासारखी भाजी करून किंवा तळून खातात. वन्य जमाती भाताऐवजी खातात. जांभळट रंगाच्या मुळाचा उपयोग आइसक्रीमला रंग व स्वाद आणण्यासाठी करतात. ही मुळे कृमिनाशक असून महारोग, मूळव्याध व परमा इत्यादींवर वापरतात.[२] +गोराडूची लागवड सुरण, आले किंवा हळदीच्या पिकात मिश्रपीक म्हणून करतात किंवा स्वतंत्र पीक म्हणूनही लावतात. गुजरातमध्ये याची लागवड बरीच होते.[२] +गोराडूला १००–१५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाला ६० सेंमी. खोल, मध्यम काळी किंवा रेतीमिश्रित पोयट्याची जमीन उत्तम समजतात. भारी चिकण जमिनीत ग्रंथिल मुळे चांगली पोसत नाहीत.[२] +लागवडीपूर्वी जमीन २०-२२ सेंमी. खोल नांगरून, ढेकळे फोडून हेक्टरी २५-३० टन भरखत घालून, वखरपाळ्या देऊन, चांगली नरम आणि भुसभुशीत करतात. रेताड जमिनीत स्वतंत्र पिकांसाठी वाफे व भारी प्रकारच्या जमिनीत रुंद वरंबे करतात. मिश्रपिकाच्या बाबतीत मुख्य पिकासाठी काढलेल्या सऱ्यांचा उपयोग केला जातो.[२] +गोरडूच्या कंदात २१ टक्के कार्बोहायड्रेट (स्टार्च), ७३ टक्के पाणी असते. याचे तुकडे करून तेलात तळून, उकडून किंवा निखाऱ्यावर भाजून खाल्ले जातात. तसेच आयुर्वेदिक औषधीसाठी याचे वाळवून चूर्ण केले जाते. याच्या स्टार्चचा कच्चा माल म्हणून अल्कोहोल बनवण्यासाठी वापर केला जातो. +आयुर्वेदानुसार मधुर रस, गुरु, स्निग्ध गुण आणि शीतशक्ति असलेली ही एक औषधी वनस्पती आहे. हीची कंद आयुर्वेदीय औषधी म्हणून वापरली जातात. वाजीकरण, शुक्राणूंची संख्या आणि कामवासना वाढवते. लघवीलां साफ होते. पोटातील जंत मरतात. मनःशांती मिळते. तहान कमी करते. याने मधुमेह, कुष्ठरोग, प्रमेह, लघवीचा जलोदर बरा होतो. कंद नीट शिजवून प्रमाणात खाल्ल्याने शरीर निरोगी आणि मजबूत होते. +आधुनिक औषधात काही प्रजातींपासून तयार केलेले "स्टेरॉइड सॅपोजेनिन" हे गर्भनिरोधक गोळ्यांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. +१०० ग्रॅम गोराडू मधुन पुढील पोषक द्रव्ये प्राप्त होतात - ०.२९ मिलीग्राम जीवनसत्व बी६, २७.८९ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ०.१८ मिलीग्राम तांबे, १७.१ मिलीग्राम जीवनसत्व सी, ८१६ मिलीग्राम पोटॅशियम, ४.१ ग्रॅम एकूण आहारातील तंतुमय पदार्थ, ०.११ मिलीग्राम जीवनसत्व बी१, ५५ मिलीग्राम फॉस्फरस, ०.५४ मिलीग्राम लोह, ०.३१ मिलीग्राम जीवनसत्व बी५, २३ मिलीग्राम जीवनसत्व बी९, २१ मिलीग्राम मॅग्नेशियम, ०.५५ मिलीग्राम जीवनसत्व बी३, १.५३ ग्रॅम प्रथिने, ०.०३ मिलीग्राम जीवनसत्व बी२ आणि ०.२४ मिलीग्राम जस्त.[४] +लागवड मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला करतात. बेण्यासाठी मागील सालच्या उत्पादनापैकी पोसलेली निरोगी ग्रंथिल मुळे वापरतात. त्यांचे १००–१५० ग्रॅ. वजनाचे प्रत्येकी दोन डोळे असलेले तुकडे ७५ × ७५ सेंमी. किंवा ९० × ९० सेंमी. अंतरावर ओळीत प्रत्येक जागी एक याप्रमाणे १० सेंमी. खोल लावतात. हेक्टरी १,२५०–१,५०० किग्रॅ. बेणे लागते. आले-हळदीमधील मिश्रपीक १·५–३ मी. अंतरावर लावतात. त्याकरिता बेणे ४००–४८० किग्रॅ. लागते. लावलेल्या बेण्यातून निघालेले एकदोन जोमदार वेल ३० सेंमी. इतके वाढले की, त्यांच्याजवळ उंच बांबू पुरून आधार देतात. हेक्टरी ६०–७५ किग्रॅ. नायट्रोजन दोन समान हप्त्यांनी देतात. पहिला हप्ता लागणीनंतर एक महिन्याने आणि दुसरा पहिल्यानंतर एक महिन्याने देतात. आवश्यकतेप्रमाणे निंदणी करतात व पाणी देतात. मिश्रपिकाला मुख्य पिकाला दिलेल्या मशागतीचा व खतपाण्याचा फायदा मिळतो.[२] +लागवडीपासून ६-७ महिन्यांत ग्रंथिल मुळे तयार होतात. त्यावेळी वेलावरील जुनी पाने पिवळी पडून गळू लागतात, वेलाच्या बुंध्याभोवतालची जमीन भेगाळते. वेल थोडेसे सुकल्यावर बुंध्याजवळची माती खणून ग्रंथिल मुळे न दुखवता काढून घेतात. प्रत्येक वेलापासून एक दोन मोठी ग्रंथिल मुळे मिळतात. योग्य प्रकारे तयार होण्यापूर्वीच खणून काढल्यास साठवणीत ती टिकत नाहीत. ग्रंथिल मुळे काढल्याबरोबर विकतात किंवा थंड कोरड्या जागेत साठवितात.[२] +सामान्यतः गुजरातमधील पिकापासून हेक्टरी १५,०००–१७,००० किग्रॅ. उत्पन्न मिळते. मिश्रपिकापासून हेक्टरी ७,०००– ८,००० किग्रॅ. उत्पन्न येते.[२] +गोराडूवर महत्त्वाचे कीटक उपद्रव आणि रोग नाहीत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4375.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6346fbf504c5d2f70e922eafae4ed073e402a8df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4375.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गोरान इव्हानिसेविच (क्रोएशियन: Goran Ivanišević; १३ सप्टेंबर १९७१) हा एक निवृत्त क्रोएशियन टेनिसपटू आहे. आपल्या झंझावाती सर्व्हिससाठी प्रसिद्ध असलेल्या इव्हानिसेविचने २००१ सालच्या विंबल्डन स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4384.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9a6f17bb5cf5f0f99b5febedba3e1b52f1dc74e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4384.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गोरेगाव रोड रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या गोरेगाव या गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4386.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60b65ce678d7a07d560c53bbcc66680cef3bdbe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4386.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरेगाव हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. जोगेश्वरीच्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे. +गोरेगांव रेल्वे स्थानक हे गोरेगांवमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेट व बोरिवली जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगावच्या पूर्वेकडून धावतो. बेस्टचे अनेक मार्ग गोरेगावमध्ये कार्यरत आहेत. येथून गोरेगांव लोकल सुटतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4419.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a01a9116e8cf66cbf162bd3d3b0d913c1f07d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4419.txt @@ -0,0 +1 @@ +१६५३५/१६५३६ गोल घुमट एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सोलापूर ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज सोलापूर व म्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व ९६५ किमी अंतर २१ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. विजापूरामधील गोल घुमट ह्या प्रसिद्ध वास्तूवरून ह्या गाडीचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4422.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f29555548d05c8a2b4852b5bd7c59b3befad259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4422.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्त्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे. +भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. +इंग्लंड मध्ये पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३० मध्ये भरवण्यात आली. पहिल्या गोलमेज परिषदेला एकंदर ८९ प्रतींनिधी जमले होते. ८९ सदस्या पैकी १६ सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रसभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता.[१] सरकारच्या विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ चालू ठेवली होती. यामुळे व्हाईसरॉय ने महात्मा गांधीस व इतर नेत्यास तरुंगातून मुक्त केले. ५ मार्च १९३१ रोजी महात्मा गांधी व इंग्लंडवरून आलेल्या आयर्विन यांच्यात अनेक करार झाले; त्या करारास गांधी-आयर्विन करार म्हणून संबोधले जाते. गांधी-आयर्विन कराराबरोबरच सविनय कायदेभंग चळवळीचा शेवट झाला. त्याच बरोबर हिंदुस्थानातील नेत्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यास संमती दर्शवली. +७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले. ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते. पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली. परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते. गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले. +तिसरी गोलमेज परिषद १७ नोव्हेंबर १९३२ ते २४ डिसेंबर १९३२ मध्ये भरली. ह्या परिषदेला एकूण ४६ जण सहभागी झाले होते. सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफारखान यांनी खुदाई खिदमतगार नावाची लाल शर्टवाल्यांची संघटना सुरू केली. महात्मा गांधींनी सुरू केलेली सविनय कायदेभंग चळवळीचा प्रभाव कमी होत होता. परंतु असे असतानाही इंग्रजांनी दडपशाहीचे धोरण चालूच ठेवले होते. इंग्लंड मधील हुजूर पक्षाने देखील भारतास नवीन राज्यघटना देण्यास नकार दिला होता. असे असताना देखील तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली (डिसेंबर १९३२). या गोलमेज परिषदेत भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त सलेक्षण कमिटीची स्थापना केली. या गोलमेज परिषदेच्या आधारावरच १९३५चा कायदा उदयास आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4433.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f8a1a1236c0781bc942d6ef76dd06e1b12b2dd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4433.txt @@ -0,0 +1,26 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +गोवळकोंडा हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. +गोवळकोंडा/गोलकोण्डा (कोण्डा=डोंगर)- डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला. +●11 व्या शतकात वरंगलच्या राजा ककातीया प्रतापरुद्रने येथे मातीचा किल्ला बांधला. +●14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला. +●1518ला पुढे बहमनी कमजोर झाल्यावर जहागीरदार "कुली कुतुब मुल्क" याने स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यांने मातीचा किल्ला पाडून दगडी किल्ला बांधला. या कामाला 62 वर्षे लागली. +●1687 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला घेतला. + +प्रथम किल्याच्या मजबुतीमुळे मुघलांना मुख्य दरवाजा वरून दोन वेळेस परतावे लागले. नंतर त्यांनी कुतुबशहाच्या दोन अंगरक्षकास लाच देऊन, फितुरीने आत शिरले. पुढे किल्ला ताब्यात घेण्यासाठी 8 महिने 9 दिवस लागले. कुतुबशहाला अटक करून किल्ला बेचिराख केला. निजाम लोकांची वफादारी बघून, औरंगजेबाने त्यांना किल्ला आणि हैद्राबाद भेट देऊन निघून गेला. +मुघली तोफांनी तटबंदी, बुरुज, किल्ल्यातील नाजूक महाल यांच्यासोबत एका विशाल वास्तूची, संस्कृतीची आणि सभ्यतेची अक्षरशः राखरांगोळी केली. +17व्या शतकापर्यंत गोवळकोंडा किल्ला ही हिऱ्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ होती. ज्याने जगाला सर्वोत्तम हिरे दिले. +◆"कोहिनूर(colourless/uk)" {आंध्रच्या कृष्णा नदीत सापडला होता.} +◆"दर्या-ए-नूर(pink/iran)", +◆"आशा का हीरा hope"(blue/us) +◆"Dresden"(green/Germany), +◆"नूर-उल-ऐन"(largest pink/iran), +◆"orlov"(colourless/Russia). +हे सर्व हिरे कुतुबशाहीच्या काळात भारतात होते. पुढे ते परकिय आक्रमणाने जगभर पसरले. +गोवळकोंड्याच्या वैभवशाली इतिहासामुळे अमेरिकेतील (us) तीन विविध प्रांतातील स्थळांची नावे गोवळकोंडा वरून आहेत. +1) नेवाडा(Nevada)- गोवळकोंडा (एक गावं) +2) इलिनोइस(Illinois)- गोवळकोंडा (शहर) +3) एरिज़ोना(arizona)- गोवळकोंडा (खाणी) +बाकी गोवळकोंडा, विजयनगर, देवगिरी अश्या कित्येक उदाहरणावरून सहज पटून जाते की "17व्या शतकापर्यंत भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता आणि कोण्या एकेकाळी इथे सोन्याचा धूर निघत होता.. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_446.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13a47e5720dba5b27c06074169110667469f0e9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_446.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4481.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01372a591c11da3c8aad2b9de8007c0b0fa0e334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4481.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोल्डन गेट पूल (इंग्लिश: Golden Gate Bridge) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामधील एक प्रसिद्ध पूल आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या आखातावर १९३७ साली बांधण्यात आलेला हा पूल सॅन फ्रान्सिस्को द्वीपकल्पाला उत्तर भागाशी जोडतो. गोल्डन गेट पूल सॅन फ्रान्सिस्कोच्या सर्वात ठळक खुणांपैकी एक आहे व लंडनच्या टॉवर ब्रिजसोबत जगातील सर्वात सुंदर व सर्वाधिक फोटो काढला जाणारा पूल असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4538.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8af31fa84ca89ff312afa6a972f3b3c32959df67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4538.txt @@ -0,0 +1,18 @@ +गोळेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर राजा वडापाव उपाहारगृहानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ७.८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३९ कुटुंबे राहतात. एकूण १६८ लोकसंख्येपैकी ८४ पुरुष तर ८४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६०.५८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७०.५९ आहे तर स्त्री साक्षरता ५०.७२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.४५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. आदिवासी समाज शेतकरी, शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +कोणे, मालोंदा, गाटेस बुद्रुक, गाटेस खुर्द, चिखले,बावळी, तिळगाव, देवगाव, झाडखैरे, म्हासवळ, बेरशेती ही जवळपासची गावे आहेत.चिखले ग्रामपंचायतीमध्ये चिखले, गोळेघर आणि सावरखांड ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4548.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f255b7ea81c705add1b6c7cb210668156ac5b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4548.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोवठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4552.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74b434f8e585c17aa10e628e08b999d4df608323 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4552.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोवरी म्हणजे गाय,बैल,म्हैस,रेडा किंवा टोणगा या पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार केलेली वस्तू होय. हिचा इंधन म्हणून वापर केला जातो.शेण थापून वाळवून 'गोवरी' करून चुलीत इंधन म्हणून जाळली जाते.ग्रामीण भाषेत यांना 'शेण्या' असेही म्हणतात. +ग्रामीण भागात जळणासाठी गाई-म्हशींच्या शेणापासून शेणाच्या गोवऱ्या तयार करतात. या गोवऱ्या साधारणतः उन्हाळ्यात तयार केल्या जातात. शेण एकत्र करून घट्ट असेल तर त्यात पाणी टाकून ते मळतात व नंतर एका ठिकाणी वर्तुळाकार तबकडीच्या आकारात थापतात. त्या काही दिवसातच वाळतात व घट्ट होतात, वाळलेल्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने थरावर थर रचून वर्षभर जळणासाठी उपयोगी पडाव्या या उद्देशाने साठवतात. +चूल,पाण्याचा बंब किंवा होळी पेटविण्यासाठी गोवऱ्यांचा उपयोग होतो. हिंदू धर्मानुसार मृत शरीराचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] +संत जनाबाई यांच्या चरित्रात गोवरीभोवती एक कथा आढळते. विठ्ठलाचे नामस्मरण करीत गोवऱ्या थापलेल्या असल्याने सर्व ढिगाऱ्यातून जनाबाईंच्या गोवऱ्या ओळखण्यासाठी ती सवंगड्यांना त्या कानाला लावून ऐकण्याचा उपाय सांगते.ज्या गोवरीतून 'विठ्ठल, विठ्ठल' असा नाद येईल ती गोवरी जनाबाईची असे ठरते. आणि खरोखरच काही गोवऱ्यातून असा नाद ऐकू येतो. यावेळी विठ्ठलाला मदतीसाठी आळवणी करणारा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4576.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13f3870b22350b71507c849e608dd2c37293d72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4576.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4588.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eabb8e390715bcf243da3b2dba072f30e975599a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4588.txt @@ -0,0 +1,5 @@ +नास्तिक लोकांना, चेटुक करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. +ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.[१] +भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली.[२] यामुळे हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश सहन केला असे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना तयार करून ही समावेश होतो. ख्रिस्ती धर्म प्रसारकरांनी हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. काळात गोव्यात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्तीलोकसंख्या वाढवली गेली.[३] +गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याने केली. त्यामुळे गोव्यातील हिंदू जनतेचा अतोनात छळ झाला. सुमारे २ हजार हिंदू लोक क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियरने जिवंत जाळले असे विविध पुराव्यांवरून दिसून् येते.[४] याकाळात हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस बनवली गेली. त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाहीरपणे जाळले जात. यामुले मोठी ग्रंथ संपदा आणि प्राचीन माहितीचा विनाश ख्रिस्ती लोकांनी भारतात घडवून आणला. रायतूर येथील क्रूर शासक दियोगु रुद्रीगिश याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली. यासाठी त्याचा जाहीर सन्मान चर्चने केला होता. शेंडी वर गोव्यात कर लावला होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर त्याकाळात द्यावा लागे. यास झेंडी कर असेही म्हंटल्याचे दिसून येते. फा फार मोठा कर होता. त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे. त्यावरून याची कल्पना केली जाऊ शकते. या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि हिंदू मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत असे दिसून येते.[५] +गोव्यातील ख्रिस्ती राजवटीत, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैर-ख्रिश्चनांना कॅथलिक धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही इन्क्विझिशनने कारवाई केली. देशी कोकणी भाषा आणि संस्कृतचा वापर हा फौजदारी गुन्हा ठरवला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4622.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27e43258512c5d799d572fd0b391821a17f546c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4622.txt @@ -0,0 +1 @@ +गोवारी आदिवासी हा समाज मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भात आढळून येतो.या समाजातील लोकांचे मुख्य काम गायी राखणे हे आहे.ते गायींना दररोज चरावयास घेउन जातात.गोवर्धन पूजनाचे दिवशी ते 'गायगोधनाचा' सण साजरा करतात.त्यांना (गुरे राखतो तो)गुराखी देखील म्हणतात.विदर्भातील जवळपास साडेचारहजार गावात हा सण साजरा होतो.गोवारी पुरुष या दिवशी गोहळा-गोहळी नृत्य करतात.तसेच ते 'ढालपूजनही' करतात.येथे ढाल म्हणजे एका बासावर नवीन फडकी गुंडाळणे.यात गोहळा म्हणजे पुरुष व गोहळी म्हणजे स्त्रीरूप घेतलेला इसम.डफ,बासरी ढोल वाजवत संपूर्ण गावातून चांगल्या तऱ्हेने सजविलेल्या गायींची/जनावरांची मिरवणूक काढण्यात येते.यात विविध गाणेही म्हणण्यात येतात.नंतर ही ढालीची मिरवणूक गावातील सुताराचे घरी जाते.तेथे ढालीला पाणी पाजण्यात येते.नंतर विसर्जन होते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4623.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9eccade797f58a05f8d80d457cfb22edeae4391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4623.txt @@ -0,0 +1,2 @@ +२३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना, गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला. या नंतर राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ दरम्यान निवडणूका झाल्यात. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात आले.[ संदर्भ हवा ] +या घटनेबद्दल सहानुभूती म्हणून नागपूर येथे शून्य मैलाचे दगडाशेजारी युती सरकारद्वारा गोवारी स्मारक बांधण्यात आले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4624.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9eccade797f58a05f8d80d457cfb22edeae4391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4624.txt @@ -0,0 +1,2 @@ +२३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना, गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला. या नंतर राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ दरम्यान निवडणूका झाल्यात. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात आले.[ संदर्भ हवा ] +या घटनेबद्दल सहानुभूती म्हणून नागपूर येथे शून्य मैलाचे दगडाशेजारी युती सरकारद्वारा गोवारी स्मारक बांधण्यात आले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4631.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb3a3fd0c3de83be066376ef482bef857ed6e96b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4631.txt @@ -0,0 +1,3 @@ +वैद्यरत्‍न गोविंद आप्पाजी फडके (११ नोव्हेंबर, १९०७: इचलकरंजी - १५ एप्रिल, १९९१: सातारा) हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांना फडके शास्त्री म्हणून ओळखले जात असे. इचलकरंजीचे तत्कालीन जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांनी आयुर्वेद विशारद, आयुर्वेदाचार्य ह्या पदव्या साताऱ्याच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयातून मिळवल्या. त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळातील बडोदा संस्थान येथील निखिल विद्यापीठाची वैद्यरत्‍न ही सर्वोच्च पदवीही संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इचलकरंजी संस्थानातील उत्तूर या गावी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ काम पाहिले. नंतर ते आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा येथे सुरुवातीला प्राध्यापक म्हणून लागले नंतर त्या संस्थेचे प्राचार्य झाले. +आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात रुग्णालयातील कायचिकित्सा विभागाबरोबरच शल्यचिकित्सा, भूलतंत्र इ. विषयांत त्यांनी भरपूर काम केले. त्यांनी १९५१पासून साताऱ्यामध्ये खाजगी वैद्यकीय सेवा सुरू केली. आयुर्वेदिक पद्धतीनेच निदान आणि चिकित्सा करण्यावर त्यांचा भर होता. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून सुद्धा त्यांच्याकडे रुग्ण येत असत. निष्णात आयुर्वेद चिकित्सक म्हणून त्यांनी सुमारे ४० वर्षे रुग्णसेवा केली. त्यांनी लिहिलेली पुस्तके आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके म्हणून वापरली जातात. +त्यांना वैद्य खडीवाले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_464.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c706caa2858b90fbf3efa6faca73f2f4b2cbc3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_464.txt @@ -0,0 +1 @@ +खोपडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4651.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6044b0ca84e629f95042574d18678db52f829372 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4651.txt @@ -0,0 +1,18 @@ +गोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११८७; - इ.स. १२८५/८६) हे महानुभाव संप्रदायातील पंचकृष्णांपैकी चवथे परमेश्वर अवतार होते. त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता,ते काण्वशाखीय ब्राह्मण होते.महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता.तत्कालीन सर्व रूढी व परंपरा, अंधश्रद्धा,जाती भेदभाव दूर करत स्त्री- पुरुष समानता,स्वातंत्र्य,समता,बंधुता इ. चा कृतीतुन संदेश दिला +लहानपणीच आईवडील वारल्याने गोविंदप्रभू यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला. त्यांनंतर वेद अध्ययन करण्यासाठी ऋद्धिपुर येथे आले.,बालपणी श्रीगोविंद प्रभूंनी अचाट बुद्धी स्वीकार केली, अनेकांना जो अभ्यास एक महिन्यात येत तो श्रीप्रभूंना एका दिवसात येत.... +ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिसे' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत [ संदर्भ हवा ]. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले [ संदर्भ हवा ]. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता [ संदर्भ हवा ]. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.[१] +स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. उदाहरणार्थ, एका निराधार गर्भवती स्त्रीच्या घरी जाऊन ते ती स्त्री मोकळी होईपर्यंत तिची सेवा करतात. एका गावावर हल्ला होतो, तेव्हा ते दोन्ही सैन्यांमध्ये उभे राहून दोन्ही गावांत समेट घडवितात. 'मातंगा विनवणी स्वीकारू' यासारख्या लीळेत ते स्पृश्यास्पृश्य भेद कसा पाळीत नाहीत, याचे वर्णन केले आहे. त्या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाहीत. "आम्ही पाणीयेवीण मरत असो", अशी काकुळती ते लोक करतात, तेव्हा गोविंद प्रभू त्यांच्यासाठी विहीर खणायला लावतात. यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण करतात. [ संदर्भ हवा ]. +केशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचे उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्याच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही. +सामाजिक परिवर्तनाचे मूळ आधारस्तंभ +महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय वातावरणाला प्रचंड असा वारसा आहे. आजतागायत नवनवीन बदल वर्तमान युगात होत आहे. सत्ता संघर्षाच्या काळात अनेक धर्म राजश्रयाला गेली होते. अनेक ठिकाणी संस्कृतीच्या नावावर आणि धार्मिक अधिष्ठान कायम ठेवत अन्यथाज्ञान वाढीस लागले होते. समोर वाऱ्याच्या प्रवाहाने हलणारी दोरी ही साप आहे की दोरी आहे, हे पडताळून न पाहता सांगणे आणि ऐकणे इतकेच काम समाजाने स्वीकारले होते. व्रतवैकल्याच्या नावावर अनेक विधी भरमसाठ प्रमाणात करून घेतल्या जात होत्या. राज्यकर्त्यांच्या सत्तांतरामध्ये हाजीर तो वजीर या न्यायाने गरीब समाज हा गरिबीतच राहत गेला तर श्रीमंत समाज हा श्रीमंत होत गेला. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्गाची विभागणी जरी गुण आणि कर्मानुसार झाली असली तरी प्रत्यक्षात गुण आणि कर्म कुणीही पाहत नव्हते. ब्राम्हण समाजात जन्माला आला म्हणून ब्राम्हण, क्षत्रियामध्ये जन्माला आला म्हणून क्षत्रिय अशी मांडणी होत गेली. परिणामी लोकांनी सोयीनुसार जात वर्ग विभागणी केली. +यामुळे शिक्षण, संरक्षण, सेवा आणि दास्य हे व्यवसायाचे चार घटक तयार झाले. अशा विभागणीनुसार वरच्या गटाची सत्ता छोट्या गटावर राहत गेली. प्रस्थापित समाज व्यवस्था इतकी बिघडली असताना परिवर्तनवादी विचारांचा एक नवीन वर्ग निर्माण होत गेला.परंतु ठिकठिकाणी हा परिवर्तनवादी विचार खोडण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला आहे. +परिवर्तनवादी विचार बिघडत चाललेल्या समाजाला प्रत्येक वेळी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण या मध्ये प्रस्थापितांची दुकाने बंद होतील या पोटी प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन हा संघर्ष कित्येक काळ या समाजात चालत आलेला आहे. परंतु ठोक मुद्दे नसल्यास परिवर्तन हेही अधुर रहात आणि त्याला गळती सुरू होते. अकरावे आणि बारावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक परिवर्तनाचा काळ होता. वऱ्हाड प्रांतात एक ईश्वर पुरुष जन्माला आले ते म्हणजे गोविंदप्रभु होय. त्यांनी सतत १२५ वर्ष आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी खर्च केले आहे. +श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरूसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला. त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. +तात्कालीन धार्मिक परिस्थिती फार कठीण होती. हेमाद्री पंडिताच्या चतुर्वग चिंतामणी या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव सामान्य जनतेवर पडलेला आहे. त्याकाळी महार, मातंग, चांभार या घटकांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यांची घरे गावच्या एका बाजूला स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी गोविंदप्रभु त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले. त्यांच्या मुलांच्या ताटातील अन्न प्रेमाने खाऊ लागले. लगेच गावच्या महाजनामध्ये यासंबंधी चर्चा होऊ लागली. "राउळ मातांगा महाराचां घरोघरीं विचरताति : आणि तैसेचि दीक्षिता । +ब्राह्मणाचां घरी विचरताति" असे उद्गार त्या मंडळींकडून येऊ लागले. श्रीगोविंदप्रभू मातंग महारादी शुद्रांच्या घरी जातात. हा परिवर्तनवादी बदल गावातील महाजनांना पाहवत नव्हता. म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु गोविंदप्रभु डगमगले नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मोडून महार मतांगच्या घरी जाणे, खाद्यपदार्थ खाणे हा परिवर्तनवादी विचार महाजनांना रुचला नाही. +शूद्रांना त्याकाळी रिद्धपुरात पाणी पिण्याची सोय नव्हती.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त राऊळच सोडवू शकतात. म्हणून सर्व बांधव राऊळा जवळ गेले आणि विनंती केली "राउळो : आम्ही पाणियेंवीन मरते असों : तरि काइ की जी : ?" त्यावर लागलीच गोविंदप्रभुनी ज्या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकानी इशारा केला. विहीर खणल्यावर लगेच त्याला पाणी लागले. आपला प्रश्न इतक्या तातडीने सोडवल्याबद्दल सर्वच समाज बांधव खुश झाले. "राउळ माय राउळ बापु: राउळाचेनि प्रसादं आम्ही पाणी पीत असो." असे उद्गार या बांधवांनी काढले. या आधी दलितांच्या प्रश्नाला अशी वाचा कुणीच फोडली नव्हती. या आधी असा प्रयत्न महाराष्ट्रात कधीही झाला नाही. गोविंदप्रभुनी त्याकाळात केलेल्या या कार्याचा परिणाम इतका झाला की, हा समाज माणूस म्हणून जगू लागला. +स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता. इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत,तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप' म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. कधी सहज कुणाच्या मुखी शब्द यायचे " हे साचोकार ईश्वर होयः हे करणचरणवंत ब्रम्ह होयः जीवनमुक्त वस्तु ते ऐसी: " लगेच ते मिश्किलतेने उत्तर द्यायचे "ना हं मनुष्यो नच देवयक्षो न ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। न ब्रम्हचारी न गृहीवनस्थो: भिक्षुर्ण चाहं निज बोध रूप ;" वरील सर्व बाजूंचा विचार केला असता गोविंदप्रभु हेच महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात. +परंतु आज महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारांचे झेंडे लावणारे गोविंदप्रभुला विसरले की काय असा ठळक मुद्दा समोर येतो. त्यांच्या ओठी चुकूनही गोविंदप्रभुचे नाव येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या मूळ प्रबोधनकाराला आपण विसरलो तर नाहीना हे समाज प्रबोधनकारांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्या रिद्धपूर भूमीत गोविंदप्रभूंनी आपलं उभं आयुष्य परिवर्तनासाठी घातलं त्या ठिकाणाची उपेक्षाच राहिली आहे +वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.[२] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4653.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32721cea98d6c73dcf316e90a795be718e6b424f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4653.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोविंद बल्लाळ देवल (नोव्हेंबर १३, १८५५ -जून १४, १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे. + +गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरुवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. देवल १९१३ साली गंधर्व नाटक मंडळीत गेले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4675.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa397f736834d47990b7105f49611d4e43b653b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4675.txt @@ -0,0 +1,7 @@ +गोविंदभाई श्रॉफ (जुलै २४, १९११ - नोव्हेंबर २१, २००२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. +स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे.[१] + +बिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्तिलढयाचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू. +कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.एस्सी. ( ऑनर्स ). पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. गणित विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले आणि नंतर १९३६ मध्ये त्यांनी एल्एल्.बी. पदवी घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विदयालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविदय मुलीशी झाला (१९३७). त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत. +हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले (१९७०). मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4676.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa397f736834d47990b7105f49611d4e43b653b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4676.txt @@ -0,0 +1,7 @@ +गोविंदभाई श्रॉफ (जुलै २४, १९११ - नोव्हेंबर २१, २००२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. +स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे.[१] + +बिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्तिलढयाचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू. +कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.एस्सी. ( ऑनर्स ). पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. गणित विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले आणि नंतर १९३६ मध्ये त्यांनी एल्एल्.बी. पदवी घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विदयालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविदय मुलीशी झाला (१९३७). त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत. +हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले (१९७०). मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4716.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00adb277542fb11ee3a141ef049705f04399eca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4716.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवित्री हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4769.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df001437a3aaab5476329127afd95f6e665636f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4769.txt @@ -0,0 +1,6 @@ +भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने इंदिरासागर किंवा गोसीखुर्द (गोसेखुर्द) धरणाची स्थापना गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प म्हणून झाली. धरणाचा पाया २३ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवला होता. या ठिकाणी ९२ मीटर उंच आणि ६५३ मीटर लांबीचे कन्जेंट गुरुत्व धरण आहे. हे धरण सुमारे २४९ गावांचच्या पुनर्वसनानंतर तयार झाले आहे. सध्या, धरणाची ठिकाणे आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील सिंचन आणि विजेची गरज पूर्ण होते.[१] +या प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती. हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे,याची किंमत वाढत वाढत सन २०१० मध्ये रुपये ११,५०० कोटी झाली होती. या प्रकल्पाची सुमारे ९०% कामे झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. दोन विमोचक, चार उपसा सिंचन योजना व आसोलामेंढा तलावाच्या नुतानिकरनाद्वारे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. +पवनी तालुक्यातील गोसीखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.[२] +या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३४ पूर्णतः तर अंशतः १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावे बाधित झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टरपैकी १२ हजार ३६१ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे, तर नागपूर जिल्ह्यातील ३३.३६ हेक्टरपैकी २७.६६ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६८२ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ६३२ हेक्टर शेतजमीन संपादित झाली आहे.[३] +भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या ३ जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर आहे. या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाला दोन कालवे असून, डाव्या कालव्याची लांबी २३ किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ९९ किलोमीटर आहे.[३] +पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_477.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..183a009b306bdcb94e67fd1264c4847dc86b72f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_477.txt @@ -0,0 +1,2 @@ + खोपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4787.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f22eff9a2f4b1a6ed0da6443347e21ce5ec14d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4787.txt @@ -0,0 +1 @@ +गोहोडळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4793.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a91375fef1cd1564289b07257ec1945ab27a1df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4793.txt @@ -0,0 +1 @@ +गौंडमणी (तमिळ: கவுண்டமணி ; रोमन लिपी: Goundamani ;) हा एक तमिळ चित्रपट-अभिनेता आहे. त्याने तमिळ चित्रपटांमधून विनोदी अभिनेत्याच्या भूमिका केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4798.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5dcafb6e1a8ae8960d59f99ffafd03aed12278d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4798.txt @@ -0,0 +1 @@ +राग गौड सारंग सारंग रागाचा एक प्रकार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4808.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a00a792e2bc395efdecc38f4111e21be35abc38e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4808.txt @@ -0,0 +1,8 @@ + गौडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4819.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6b68366ad0f54c5acc2996d0ea5e6e1b56b105f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4819.txt @@ -0,0 +1,5 @@ +गौतम गंभीर यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी झाला होता. त्याचे वडील दीपक गंभीर हे कापड व्यापारी असून आईचे नाव सीमा आहे. गौतमला एकता नावाची एक छोटी बहीण आहे, जी त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. त्यांच्या जन्माच्या केवळ १८ दिवसानंतर, आजोबा आणि आजी त्यांना वाढवण्यासाठी त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. गंभीरने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनी मॉर्डन स्कूल, नवी दिल्ली आणि नंतरचे शिक्षण हिंदू कॉलेजमध्ये पूर्ण केले. ते ९० च्या दशकात आपल्या काका पवन गुलाटी यांच्या घरी राहत होते आणि त्यांना आपला गुरू मानतात. कोणत्याही महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अनेकदा ते त्याला कॉल करतात. त्यांना दिल्लीच्या लाल बहादूर शास्त्री अकॅडमीचे राजू टंडन आणि संजय भारद्वाज यांनी प्रशिक्षित केले. २००० साली त्यांची बेंगळुरू मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी निवड झाली. +गौतम गंभीर हा डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज आहे जो दिल्लीकडूनही घरगुती क्रिकेट खेळतो आणि आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधारही आहे. २००३ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतरच्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. २०१० ते २०११ दरम्यान त्याने इंटरनॅशनल सामन्यांमध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले आहे, त्याच्या नेतृत्वात भारताने ६ सामन्यांत ६ सामने जिंकले. २००७ वर्ल्डकपच्या दोन्ही फायनल्समध्ये भारताने जिंकलेला २००७ वर्ल्ड टी २० (५४ चेंडूत ७५ धावा) आणि २०११ क्रिकेट विश्वचषक (११२ चेंडूत ९७ धावा) महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. +२००८ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००९ मध्ये आय.सी.सी. कसोटी क्रमवारीत तो जगातील नंबर एकचा फलंदाज ठरला. त्याच वर्षी त्याला आय.सी.सी. टेस्ट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारही देण्यात आला. +इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या खेळाडूंच्या लिलावात एक वर्षासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रॅंचायझीने गंभीरची निवड केली होती, ज्याची किंमत $ ७२५,००० अमेरिकन डॉलर्स आहे. त्याने पहिल्या सामन्यात १४ सामन्यांत ५३४ धावा करून दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या. २०१० च्या आयपीएल हंगामात त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार म्हणून बढती देण्यात आली. स्पर्धेच्या शेवटी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा तो एकमेव खेळाडू होता जो आयपीएलमध्ये १०००हून अधिक धावा करू शकला. +२०११ च्या आयपीएलच्या लिलावात गंभीरला सर्वाधिक पसंती देण्यात आली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून २.४ दशलक्ष डॉलर्सची बोली लावली आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेट खेळाडू ठरला. त्यानंतर त्याला संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्रता मिळविली आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी -२० मध्ये प्रथमच प्रवेश केला. अखेरीस त्याने चेन्नईच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव करून चॅम्पियन्सला पहिले जेतेपद मिळवून दिले. गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा अग्रगण्य धावा करणारा खेळाडू आहे. त्याच मोसमात त्याने आपल्या संघाकडून एकूण नऊपैकी सहा अर्धशतके झळकावली आणि २००० धावांचा टप्पा पार करून स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची नोंद करणारा आयपीएल इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4869.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dead521d0618b5de86967a9fd48cf3b873de8132 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4869.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गौर गोपाल दास (जन्म 1973 ) हे हेव्हलेट पॅकार्ड अभियंता आहेत. ते जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरक वक्ते आहेत, जे आंतरराष्ट्रीय सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियस ( इस्कॉन )चा भाग आहेत. [१] [२] +त्यांचा जन्म १९७३ मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. पुणे येथील देहूरोड येथील सेंट ज्युड हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. ते पुणे येथील कुसुरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे डिप्लोमाधारक १९९२ मध्ये झाले आणि १९९५ मध्ये ते पदवीधर झाले [शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|पुणे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून]] इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन पदवी प्राप्त केली, [३] त्यानंतर त्यांनी हेवलेट येथे इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून काम केले[४]. १९९६ मध्ये ते हेवलेट पॅकार्ड सोडून इस्कॉन मध्ये दाखल झाले. [५] २०१८ मध्ये, त्यांनी त्यांचे पुस्तकः लाइफ्ज अमेझिंग सिक्रेट्स प्रकाशित केले [६] आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीकडून मानद डॉक्टरेट मिळविली. [७] त्याचे 1 दशलक्ष यूट्यूब फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4873.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..786367dafec659cf18b17cfce223e9fc22ca5e37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4873.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4886.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25b4b309344ad546b725b0e413f6986fec2c6daf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4886.txt @@ -0,0 +1,7 @@ + + + + + + +गौर हा उल्लेख खालील पैकी कोणत्याही एका संदर्भा बाबत असू शकते : diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4931.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12aa261fd47ccb83400847c38aad94b6a802dce0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4931.txt @@ -0,0 +1 @@ +गौहर सुलताना (मार्च ३१, इ.स. १९८८[१] :हैदराबाद - ) ही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4937.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8a9803d4ae2e2dc2cccb23f8f69968c9c4a05fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4937.txt @@ -0,0 +1,18 @@ + +लिनक्स (इंग्लिश: Linux) हा एक युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम (संचालन प्रणाली)चा गाभा (इंग्लिश: Kernel) आहे. लिनक्स ही मुक्त सॉफ्टवेर आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. +लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली लिनक्स वितरणेही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या 'लिनस टोरवाल्ड्स'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेर्स, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेर, ही ग्‍नू प्रकल्पाने विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव ग्‍नू/लिनक्स हे आहे. (खालील लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा) +लिनक्स सुरुवातीला इंटेल-३८६ मायक्रोप्रोसेसरवर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या व्यक्तिगत संगणक, महासंगणक, तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.गूगल कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. आय.बी.एम. , एचपी, अधिक विकसित करीत आहेत. सेवा संगणक क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा विंडोज आणि युनिक्स यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात. +लिनक्स गाभा प्रथम फिनलंडच्या लिनस टोरवाल्ड्स या विद्यार्थ्याने लिहिला. त्याच्याकडे सुरुवातीला अँड्रु टॅनेनबॉम यांनी लिहिलेली मिनिक्स कार्यप्रणाली होती. पण टॅनेनबॉम ती वाढवू इच्छित नव्हते. म्हणून लिनसने त्याला पर्यायी लिनक्स प्रणाली विकसित केली. +ज्यावेळी लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनसने प्रसिद्ध केली त्यावेळी ग्‍नू प्रकल्प बऱ्याच प्रमाणात विकसित झाला होता. संगणक प्रणालीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या भागांपैकी केवळ गाभ्याच्या भागाचे काम पूर्ण व्हायचे होते. लिनक्स गाभ्याच्या प्रोग्रॅमने ही महत्त्वाची गरज पूर्ण केली. त्यामुळे लिनक्स लगेचच नवीन ग्‍नू संगणक प्रणालीचा गाभा म्हणून वापरण्यात आली. लिनक्स ही नंतर ग्‍नू सार्वजनिक परवान्याच्याखाली आणण्यात आली. +टक्स पेंग्विन लिनक्सचे प्रतीक आहे. +स्वतः लिनस टोरवाल्ड्सच्या म्हणण्याप्रमाणे [१][२] 'लिनक्स' हा उच्चार योग्य आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये 'लिनक्स' हा उच्चार प्रचलित आहे. मात्र, बऱ्याच वेळा (विशेषतः भारतात) 'लायनक्स' हा उच्चार केला जातो. +'ग्‍नू' प्रकल्प आणि 'मुक्त सॉफ्टवेर' चळवळीची प्रणेती 'फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन' ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पूर्ण संगणकप्रणालीसाठी 'लिनक्स' पेक्षा 'ग्‍नू/लिनक्स' (इंग्लिश: GNU/Linux) हे नाव अधिक योग्य आहे. फ्री सॉफ्टवेर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, लिनक्स हा संपूर्ण संगणकप्रणालीतील केवळ एक छोटासा भाग आहे व ग्‍मू प्रकल्पाचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. अशा प्रकारे कार्याच्या तौलनिकदृष्ट्या संपूर्ण संगणकप्रणालीस 'ग्‍नू/लिनक्स' नाव दिल्याने ग्‍नू प्रकल्पाच्या कामाची वाजवी दखल घेतली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्‍नू नावाचा उल्लेख केल्याने लोकांमध्ये मुक्त सॉफ्टवेर संकल्पनेची जागरूकता वाढते. +काही लोक हा फ्री सॉफ्टवआर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेरपेक्षा 'मुक्तस्रोत' (इंग्लिश: Open Source) हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात. +इ.स. २०११ च्या सुरुवातीस लिनक्स व ग्‍नू/लिनक्स ही दोनही नावे प्रचलित होती. सॉफ्टवेर प्रोग्रॅमर्समध्ये ग्‍नू/लिनक्स हे नाव अधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण माध्यमांमध्ये (वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन) लिनक्स हे नाव जास्त वापरले जाते. लोकप्रिय लिनक्स वितरणांपैकी डेबिअन वितरण हे आपल्या नावामध्ये ग्‍नू/लिनक्स नाव वापरते. इतर अनेक वितरणे त्यांच्या नावामध्ये केवळ लिनक्स वापरतात. +लिनक्स वितरण हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्‍नू'(GPL)साठी दिलेल्या मुक्त परवानग्यांमुळे कोणीही स्वतःचे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरित करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे डेबिअन, रेड हॅट, उबुंटू, मँड्रिवा, बॉस ऑपरेटिंग सिस्टिम इत्यादी आहेत. +'मोर दॅन अ गिगाबकः एस्टिमेटिंग ग्‍नू/लिनक्सेस साइझ' या लेखामध्ये रेडहॅट लिनक्स ७.१ या वितरणाच्या अभ्यासात असे दिसून आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १०८ कोटी डॉलरइतका खर्च आला असता. + +नंतरच्या एका अभ्यासात ('काउंटिंग पटेटोज: द साइझ ऑफ डेबियन २.२') डेबिअन २.२ या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १९० कोटी डॉलर इतका खर्च आला असता. +पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत. +सेवा संगणक क्षेत्रात लिनक्स, अपॅची वेब सर्व्हर, 'मायएसक्यूएल' डेटाबेस व पीएचपी/पर्ल/पायथॉन स्क्रिप्टिंग भाषा ) या सॉफ्टवेरांचा संच एलएएमपी (इंग्लिश: LAMP) या लघुनामाने प्रसिद्ध आहे. +लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4984.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59d2d9452c6c4c63536f122510432747757ef482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4984.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रँट काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4990.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87bd722da5f3bc4fae313b047cf0d504564d05ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4990.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रँट अँड्रु पॅटरसन (९ जून, १९६०:हरारे, ऱ्होडेशिया - हयात) हा  झिम्बाब्वेकडून १९८३ ते १९८७ दरम्यान १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4997.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e7edcfb19e8c9ced7704a364af65a858eb4a56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_4997.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रँट रॉनाल्ड रस (जन्म दिनांक अज्ञात:फिलिपाईन्स - हयात) हा  फिलिपिन्सच्या क्रिकेट संघाकडून २०१९ आणि २०२३ दरम्यान क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5005.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..074b706ac17b20e50cbdad5d8d7e8c2d54bbf866 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5005.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्रँड आइल काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नॉर्थ हीरो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२९३ इतकी होती.[२] +ग्रँड आइल काउंटीची रचना १८०२ मध्ये झाली.[३][४] +ग्रँड आइल काउंटी बर्लिंग्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_501.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28205ef1e8c56e29e5e20f67fd767c302d1a2d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_501.txt @@ -0,0 +1,5 @@ +खोरोची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नीरा नदीच्या काठी आहे. येथे एक शिवकालीन तुळजा भवानी मंदिर आहे जे खूप प्रतिष्ठित आहे. येथे प्रत्येक वर्षी यात्रा होते ती दोन दिवस असते. आत्ता गावची लोकसंख्या जवळपास दहा हजार आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. +१)भवानी माता व येमाई माता मंदिर +२)नीरा नदीतील बेट +३)प्राचीन वाडा diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_502.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..091f08598361994b8ed7af3f2286fe165e71b26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_502.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोरोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5021.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8908222cda7db16c3d37e14e594c2b45add31e78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5021.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँड जंक्शन प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: GJT, आप्रविको: KGJT, एफ.ए.ए. स्थळसूचक: GJT) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विमानतळ आहे. मेसा काउंटीमधील ग्रँड जंक्शन शहरातील हा विमानतळ कॉलोराडोच्या पश्चिम भागात असून येथून अमेरिकेच्या पश्चिम भागातील निवडक शहरांना विमानवाहतूक उपलब्ध आहे. +युनायटेड एक्सप्रेस, अमेरिकन ईगल आणि डेल्टा कनेक्शन येथील बहुतांश प्रवाशांची ने-आण करतात. याशिवाय येथून फेडेक्स एक्सप्रेसची रोजी एकदा कॉलोराडो स्प्रिंग्जला मालवाहतूक सेवा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5022.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa005212a00e5dba301fe74a007fc150efce88c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5022.txt @@ -0,0 +1,2 @@ +१२६१५/१२६१६ ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. दक्षिण रेल्वेद्वारे चालवली जाणारी रेल्वे तमिळनाडूची राजधानी चेन्नईला दिल्लीसोबत जोडते. दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरून ग्रँड ट्रंक एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक ते दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते. +१ जानेवारी १९२९ पासून चालू असलेली ग्रँड ट्रंक एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या व ऐतिहासिक गाड्यांपैकी एक आहे. सुरुवातीच्या काळात ही गाडी पेशावर व मंगळूर ह्या शहरांदरम्यान धावत असे. स्वातंत्रानंतर ती चेन्नई ते नवी दिल्ली दरम्यान धावू लागली. तमिळनाडू एक्सप्रेस ही जलद गाडी देखील दिल्ली व चेन्नई दरम्यान रोज धावते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5053.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97d9a7e0b707dadc0805e5fe82cc65c5bafe7047 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5053.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रंडी काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5060.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5060.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5066.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c00e83749a890457ead4752f554b3484c0ab4d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5066.txt @@ -0,0 +1,91 @@ +ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस.आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. +वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे तीन घटक आहेत. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो. +शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. +बदलत्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे. अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्वामध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसायानुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालये उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधीअभावी आणि सामाजिक मदतीअभावी अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. +नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक मोलाचे ग्रंथ हे ग्रंथालयामधून वाचता येणे शक्य झाले आहे, इतकेच नाही तर कुणालाही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून हव्या त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्या दृष्टीने ग्रंथालये ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्याने ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होत आली आहे. +कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे. +ग्रंथालयातील विविध विभाग : +१ ग्रंथोपार्जन +२ ग्रंथ वर्गीकरण +३ तालिकीकरण +४ देवघेव +५ संदर्भ +६ नियतकालिके +प्राचीन भारतीय विद्यापीठ तक्षशिलेचे ग्रंथालय हे सर्व जगात प्रसिद्ध होते. अनेक ग्रीक तसेच चीनी प्रवासी या ग्रंथालयाला भेट देऊन गेल्याची नोंद सापडते. प्राचीन काळात राजे-राजवाड्यांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल आहे. +१ प्राचीन काळ : प्राचीन काळी इजिप्त आणि अलसरीया शासकीय कागदपत्रे व धर्मिक वाचन साहित्य अभिलेखागार या स्वरूपात ग्रंथालये अस्तित्वात होती. ग्रीस व इजिप्त या देशात ग्रंथालये असल्याची नोद आढळते. +२ मध्ययुगीन काळ : मध्ययुगीन मुस्लिम देशामध्येही ग्रंथालये होती. अरब बगदाद येथे मोठ्या प्रमाणात ग्रंथालये होती. +३ आधुनिक काळ : या कालखंडात विज्ञान प्रसार व विकास झाला. माहिती देवाण घेवाण वाढली, संशोधनांत वाढ झाली, शिक्षणात वाढ झाली, नवनवीन तंत्रज्ञानात वाढ झाली. त्यामळे पारंपरिक ज्ञान साधनाबरोबर डिजिटल ज्ञान साधनांचा उदय झाला. त्यांमुळे आधुनिक ग्रंथालये अधिकच विकसित झाली. ग्रंथालयांत नवीन सेवांचा उदय झाला. +पारंपरिक ग्रंथालयांमध्ये देखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे, त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्‍नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. महाराष्ट्रात नाशिक येथे स्थापन झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाला एक वेगळा इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. या ग्रंथाच्या कार्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. काही ख्रिश्चन मिशनरी व नाशिक मधील वाचनप्रेमी यांनी एकत्र येऊन या ग्रंथालयाची योजना प्रत्यक्षात आणली. १८४० हा काळ म्हणजे भारतात नुकत्याच पाश्चात्त्य शिक्षणाची झालेली सुरुवात होती. अशा या काळामध्ये या ग्रंथालयांचे योगदान सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या ग्रंथालयांनी या काळामध्ये शिक्षण चळवळीला मोठी चालना दिली. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्‍नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरुनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुतांश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली.[ संदर्भ हवा ] +महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रामधील ७५ टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत. +कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरू झाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार आहेत. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळी शकते. २४ तास सुरू असणारी अभ्यासिकादेखील आहेत. ब्रिटिशपूर्व काळामध्ये स्थापन झालेली काही सार्वजनिक ग्रंथालय ही आज केवळ ग्रंथालय न राहता संस्कृतिक केंद्र बनलेली आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे सार्वजनिक ग्रंथालय हे होय. या ग्रंथालयांनी आपल्या सातत्यपूर्ण कार्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यात या ग्रंथालयाने मोठे योगदान देखील दिलेली आहे. +प्रबोधनासाठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयांची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरू व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकांकडे वाचनालयाची सूत्रे आहेत.[ संदर्भ हवा ] +सातारा जिल्ह्यामध्ये ३९५ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. येथील ग्रंथालय चळवळ चांगलीच भरभराटीला आली असली तरी साताऱ्यातील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. +महाराष्ट्रात राज्यात १२,८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत २२,६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार ३० हजार, ‘क' वर्गासाठी 96 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख ९२ हजार आणि ‘अ' वर्गासाठी दोन लाख ८८ हजार रुपये वार्षिक अनुदान देत आले आहे. हे अनुदान एक एप्रिल २०१२ पासून देण्यात येत आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा ९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून २९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांचा एकूण मासिक पगार ५९२६ रुपये असतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा ८८८९ रुपये मिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही 'ड' वर्गातल्या सेवकाचा पगार १५०० रु. होणार. महाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही. +शैक्षणिक ग्रंथालयाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. विविध कौशल्ये प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासात या ग्रंथालयाचे महत्त्वाचे आहे. +शैक्षणिक ग्रंथालयाची उदिष्टे : +१.शालेय ग्रंथालय : +पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत, त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात. आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिक स्तरांवर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत. शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविण्याची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ट माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे. ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे. चर्चासत्र आयोजित करणे. नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीवा निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात. +२. महाविद्यालय ग्रंथालय : महाविद्यालयात विधार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी जे ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविद्यालय ग्रंथालय असे म्हणतात. +महाविद्यालय ग्रंथालयांची कामे : +३. विद्यापीठ ग्रंथालय : +विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, प्राधापक, संशोधक यांच्यासाठी विद्यापीठात असणारे ग्रंथालय म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय होय. +विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांतील विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांच्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संशोधन करणारे विद्यार्थी, संलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग, बहिस्थ विद्यार्थी स्थानिक नागरिक, शासकीय अधिकारी इत्यादी असतात. +या ग्रंथालयांतून अभ्यासकांना विविध प्रकारच्या ग्रंथालयीन माहिती सेवा व डिजिटल वाचन साहित्याच्या साह्याने पुरविल्या जातात. +विद्यापीठ ग्रंथालयाची कामे : +४. सार्वजनिक ग्रंथालय : +सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण, संस्कृती, माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकांमध्ये व विविध देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणारी अत्यावश्यक संस्था होय. सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश, वर्ण, वर्ग, असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरपेक्षपणे मोफत किंवा अल्प वर्गणी घेऊन उपलब्ध करून दिले जाते. अशा ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात. या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सार्वजनिक निधीतून केले जाते. ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात. +सार्वजनिक ग्रंथालयाची कामे : +१ ग्रंथालय ज्या ठिकाणी आहे त्या परिसरातील वाचकांची, वड, गरज आणि त्यांचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिके व दृक्‌श्राव्य साधनांचे संकलन करणे. +२. विद्यार्थ्यांना व शिक्षकाना क्रमिक पुस्तके व संदर्भ पुरविणे. +३. संशोधक व अभ्यासक यांना अद्यावत वाचन साहित्य उपलब्ध करून देणे. +४. साक्षरता प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करणे. +५. अनौपचारिक शिक्षणासाठी व निरंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. +६. स्थानिक परिसरातील वस्तू, हस्तकला इत्यादी जतन करणे. +७. समाज प्रबोधनासाठी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला, परिसंवाद, नाटके, ग्रंथप्रदर्शने आयोजित करणे. +८. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे. त्यासाठी विज्ञानविषयक व्याखाने परिसंवाद इत्यादींसारखे उपक्रम आयोजित करणे. +९.बालकांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देणे व त्यांच्यासाठी लागणारे वाचन साहित्य संग्रहित करणे व त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. +१० माहिती केंद्र म्हणून काम करणे. +११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे. +१२ सार्वजनिक ग्रंथालय हे सामाजिक, शैक्षणिक व सांकृतिक कार्य करते. +१३ सर्व नागरिकांना स्वयंशिक्षणासाठी मदत करणे. +५. राष्ट्रीय ग्रंथालय : +राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व प्रकाशनांचे संकलन व जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपल्या प्रकाशनाच्या ३ प्रती या ग्रंथालयास विनामूल्य द्याव्या/पाठवाव्या लागतात. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. या ग्रंथालयामध्ये सर्वांना प्रवेश असतो. समाजातील सर्व घटकातील लोकांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता विनामूल्य प्रवेश दिला जातो. +राष्ट्रीय ग्रंथालयाची कामे : +१. भारतातील सर्व भाषांमधील प्रकाशित झालेले सर्व ग्रंथ संग्रहित करणे. +२. राष्ट्रीय सूचीय माहितीचे केंद्र म्हणून कार्य करणे. +३ संघ तालिका म्हणून काम करणे. +४. ठरावीक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूचीची निर्मिती करणे. +५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे. +६. शासनास वेळोवेळी लागणारी माहिती पुरविणे. +७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यास उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे. +८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविध वाचन साहित्याची माहिती समाजातील घटकांपर्यत पोहचविणे. +९ हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जतन करणे. +१० इतर देशांतील राष्ट्रीय ग्रंथालयांबरोबर प्रकाशनांची देवाण घेवाण करणे. +विशेष ग्रंथालये इतर ग्रंथालयांपेक्षा वेगळी असून त्यांच्या ग्रंथसंग्रहानुसार, वाचकास दिल्या जाणाऱ्या सेवांनुसार, आणि वाचकांच्या विविध प्रकारांनुसार या ग्रंथालयांचे प्रकार पडतात. थोडक्यात या ग्रंथालयाचे वाचक वेगळे, वाचन साहित्य वेगळे आणि सेवा वेगळ्या असतात. +१ अंध ग्रंथालये : +ज्या ग्रंथालयात अंध वाचकासाठी ब्रेल लिपीमधील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते, त्यास अंध ग्रंथालय असे म्हणतात. +२ रुग्णालय ग्रंथालये : +रुग्णालयात जे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातात आणि त्यांना जी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, त्या ग्रंथालयास रुग्णालय ग्रंथालय म्हणतात. +रुग्णालयीन ग्रंथालयामध्ये प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ. नियतकालिके इत्यादी वाचन साहित्य रुग्ण, व रुग्णाचे नातेवाईक ह्यांना वाचन सेवा तसेच डॉक्टरंना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुख्याने केले जाते. +३ कारागृहीन ग्रंथालये : +ही ग्रंथालये ज्या गुन्हेगारांना कारागृहात ठेवले जाते आणि जे शिक्षा भोगत असतात त्यांना ग्रंथ पुरवतात. +४ दैनिक ग्रंथालये : +वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या माहितीविषयक गरजा पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालये म्हणजे वर्तमान पत्राची ग्रंथालये. या ग्रंथालयांत संदर्भ ग्रंथाबरोबरच वर्तमान पत्रातील लेख, कात्रणे फाइली, संपादक व पत्रकार यांनी तयार केलेली टिपणी, पत्रके, अहवाल, शासकीय प्रकाशने व विविध छायाचित्रांचे संकलन व संग्रह करून ती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय सर्व संदर्भ ग्रंथ ठेवले जातात. +५ संशोधन ग्रंथालये : +संशोधन ग्रंथालये म्हणजे ज्या ग्रंथालयात विशेष प्रकारचे प्रलेख असतात व व्यापक प्रमाणात संशोधन कार्य हाती घेण्याकरिता विविध सेवा पुरवल्या जातात, असे ग्रंथालय. +संशोधन ग्रंथालयाचा संबध हा संशोधन कार्याशी निगडित असतो. ज्याआधारे नवीन विषयाची, माहितीची, ज्ञानाची निर्मिती व विकास होतो. या ग्रंथालयात वाचकांमध्ये संशोधक, संशोधन करणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो. +या ग्रंथालयात पुढीलप्रमाणे सेवा पुरविल्या जातातौ +१.सूची तयार करणे. +२.प्रलेखन सेवा प्रदान करणे. +३.नियतकालिक लेखांचे निर्देश करणे. +४.सारसेवा पुरविणे. +५.संशोधनाबाबत अद्यावत माहिती पुरविणे. +६.संगणकीय नेटवर्क मार्फत माहितीची प्राप्ती करून देणे. +संशोधन ग्रंथालयाची कामे ": +१. ग्रंथ निवड, ग्रंथ उपार्जन, ग्रंथ व्यवस्थापन, व माहिती वितरीत करणे. +२. सारसेवा, निर्देश सेवा, आणि साहित्य शोध सेवा देणे. +३. वाचकांना उच्च दर्जाचे उपयुक्त असे वाचन साहित्य पुरविणे. +४. सार व निर्देश सेवा देणे आणि साहित्य शोध सेवा देणे. +५. विविध प्रकारच्या डेटा बेसमधून माहितीचा शोध घेऊन ती वाचकांना पुरविणे. +या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे, +या ग्रंथालयात प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ, नियतकालिके इत्यादी साहित्य जतन करून रुग्ण, व नातेवाईक ह्यांना वाचन सेवा व डॉक्टरना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुखाने केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5093.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b3c4e89e4c4e2704166e8309223d376ff2c5142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5093.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी' ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल्बो लेक येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०७४ इतकी होती.[२] +या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँट यांचे नाव देण्यात आले आहे. काउंटीची रचना ६ मार्च, १८६८ रोजी झाली.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5101.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60968053cab8c4dc6d976ce1ece771b035dd878c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5101.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°04′13″N 15°26′20″E / 47.07028°N 15.43889°E / 47.07028; 15.43889 + +ग्रात्स (जर्मन: Graz; स्लोव्हेन: Gradec; हंगेरियन: Grác) हे ऑस्ट्रिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (व्हियेना खालोखाल) व ऑस्ट्रियाच्या श्टायरमार्क राज्याची राजधानी आहे. येथील ऐतिहासिक बरोक वास्तूशास्त्राच्या इमारतींसाठी व श्लोसबर्ग ह्या किल्ल्यासाठी ग्रात्स युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. २००३ साली ग्रात्स युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5107.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0c48b1e87ea8d507d9888f1fcaede2d3073e806 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5107.txt @@ -0,0 +1,2 @@ +एदिनाल्दो बतिस्ता लिबानियो (एप्रिल २, इ.स. १९७९:कांपो लिंपो पॉलिस्ता, साओ पाउलो, ब्राझिल - ) हा  ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +याला ग्राफिते या टोपणनावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5109.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75d13f279d9bbf100d1d8fd67fd1d9f6ff8acf10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5109.txt @@ -0,0 +1 @@ +ग्राफोलॉजी ही तळहातावरील रेषा बघून उपचार करण्याची पद्धत होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5139.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80d2b1f9457fde8c388c2e221d97268848715cfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5139.txt @@ -0,0 +1,13 @@ +ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड ही मुंबई येथे स्थित एक भारतीय उत्पादन कंपनी आहे. हे १९४७ मध्ये कापड उत्पादक म्हणून सुरू झाले. तेव्हापासून ग्रासिमने व्हिस्कोस स्टेपल फायबर (VSF), सिमेंट, स्पंज लोह, रसायने [२] आणि मालमत्ता व्यवस्थापन आणि जीवन विमा यासह आर्थिक सेवांमध्ये विविधता आणली आहे. ही कंपनी आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे. +ग्रासिम ही व्हिस्कोस रेयॉन फायबरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे ज्याचा बाजारातील हिस्सा २४% आहे. [३] समूहाच्या उलाढालीत वस्त्रोद्योग आणि संबंधित उत्पादनांचा वाटा १५% आहे. +ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड १९४७ मध्ये समाविष्ट करण्यात आली; ग्रासिम हा व्हिस्कोस रेयॉन फायबरचा देशातील सर्वात मोठा निर्यातदार आहे, ज्याची निर्यात ५० पेक्षा जास्त देशांमध्ये केली जाते. ग्रासिमचे मुख्यालय नागदा, मध्य प्रदेश येथे आहे आणि खरच ( कोसंबा, गुजरात ), भरुच ( विलायत जीआयडीसी, गुजरात ) आणि कर्नाटक राज्यातील हरिहर, दावणगेरे येथेही त्यांची कारखाने आहेत. +इंडो-थाई सिंथेटिक्स कंपनी लिमिटेड ची स्थापना १९६९ मध्ये थायलंडमध्ये झाली, १९७० मध्ये ऑपरेशन सुरू झाले, आदित्य बिर्ला समूहाचा आंतरराष्ट्रीय उपक्रमात हा पहिलाच प्रवेश होता. आदित्य बिर्ला समूहाने १९७३ मध्ये इंडोनेशियामध्ये पीटी एलिगंट टेक्सटाइल्सचा समावेश केला. थाई रेयॉनने १९७४ मध्ये अंतर्भूत केले, ही थायलंडमधील दुसरी कंपनी होती, जी व्हिस्कोस रेयॉन स्टेपल फायबरमध्ये कार्यरत होती. सेंच्युरी टेक्सटाइल्स कंपनी लिमिटेड १९७४ मध्ये आदित्य बिर्ला समूहाने ताब्यात घेतली; ही कंपनी सिंथेटिक कापडांचे विविध उत्पादन आणि निर्यात करणारी विणकाम आणि डाईंग प्लांट आहे. पीटी सनराईज बुमी टेक्सटाइल्स १९७९ मध्ये स्थापित केले गेले, ते ६ खंडांमध्ये ३० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केलेल्या धाग्याचे उत्पादन करते. PT इंडो भारत रेयॉन १९८० मध्ये इंडोनेशियामध्ये व्हिस्कोस स्टेपल फायबर तयार करते. थाई पॉलीफॉस्फेट्स आणि केमिकल्स १९८४ मध्ये थायलंडमध्ये सोडियम फॉस्फेट्सच्या निर्मितीसाठी सुरू करण्यात आले होते आणि थाई इपॉक्सी अँड अलाईड प्रॉडक्ट्स कंपनी लिमिटेड (१९९२), थाई सल्फाइट्स अँड केमिकल्स कंपनी लिमिटेड (१९९५) मध्ये विलीन होऊन आदित्य बिर्ला केमिकल्स लि. ही कंपनी अन्न, कापड, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, कंपोझिट, चामडे, प्लास्टिक आणि ऑटोमोबाईल्स यासारख्या क्षेत्रांना पुरवठा करते. PT इंडो लिबर्टी टेक्सटाइल्सची स्थापना १९९५ मध्ये कृत्रिम कातलेल्या धाग्याच्या निर्मितीसाठी करण्यात आली. +१९९० च्या उत्तरार्धात आणि नंतर, मल्टी-फायबर अरेंजमेंट (MFA) च्या समाप्तीनंतर कापड व्यवसायावर लक्ष केंद्रित केले गेले. +AV Cell Inc., आदित्य बिर्ला ग्रुप आणि टेम्बेक, कॅनडाचा संयुक्त उपक्रम, १९९८ मध्ये ग्रुपच्या विविध युनिट्समध्ये अंतर्गत वापराच्या उद्देशाने सॉफ्टवुड आणि हार्डवुड पल्प तयार करण्यासाठी ऑपरेशन्सची स्थापना केली. +ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड आणि टेम्बेक, कॅनडाने एकत्रितपणे AV नॅकविक इंक. विकत घेतले, जे विरघळणारा लगदा तयार करते. ग्रासिम इंडस्ट्रीज लि. व्हिस्कोस स्टेपल फायबर (VSP) पुरवते. आदित्य बिर्ला समूहाचे व्हीएसएफ उत्पादन प्रकल्प थायलंड, इंडोनेशिया, भारत आणि चीनमध्ये आहेत. +समूहाचा VSF व्यवसाय भारतातील ग्रासिम इंडस्ट्रीज, थायलंडमधील थाई रेयॉन कॉर्पोरेशन आणि इंडोनेशियामधील इंडो भारत रेयॉन या तीन कंपन्यांद्वारे चालतो, जे बिर्ला जिंगवेई फायबर्स, चीन येथे त्याच्या चिनी ऑपरेशन्सची देखरेख देखील करते. +फोर्ब्सने संकलित केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत ग्रासिम इंडस्ट्रीज १५४ व्या स्थानावर आहे. [४] +२००३ मध्ये, त्याच्या रासायनिक विभागाला "सर्वोत्कृष्ट" राजीव गांधी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [५] +ग्रासिमने १९९४ ते २०१२ पर्यंत ग्रासिम मिस्टर इंडिया इव्हेंट प्रायोजित केला ज्याने विजेत्याला मिस्टर इंटरनॅशनल आणि मिस्टर वर्ल्ड सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पाठवले. +२०२० मध्ये फॉर्च्यून इंडिया ५०० यादीत ते २४ व्या स्थानावर होते. [६] +ग्रासिम इंडस्ट्रीज हरिहर, कर्नाटक येथे खाजगी हरिहर विमानतळ चालवते. विमानतळ खाजगी चार्टर सेवेसाठी हवाई पट्टी म्हणून काम करत असे. १९८५ मध्ये, कंपनीच्या मावूर सुविधेतील क्रियाकलाप प्रथम तात्पुरते आणि नंतर कायमस्वरूपी बंद झाल्यानंतर वादात सापडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5145.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e04e1556f427f72ff2d267e6e9f675cc12332641 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5145.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेम्पिरा प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. डोंगराळ भागात असलेला हा प्रांत देशाच्या इतर भागांपासून दळणवळणाच्या दृष्टीने दुरावलेला आहे. सेरोस लास मिनास हे होन्डुरासमधील सर्वोच्च शिखर या प्रांतात आहे. +या प्रांताला येथील लेंका या मूळ संस्कृतीतील नेत्याचे नाव देण्यात आले आहे. १९४३पूर्वी याला ग्रासियास प्रांत असे नाव होते. +२००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,७७,९१० इतकी होती. या प्रांताची राजधानी ग्रासियास नावाच्या शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5146.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db86f18262108b08716d05478ff295d19d50ee51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5146.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रासिले सूर्यमंडळा (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5156.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a450b45a335aaef17167dd130341c16b12e2bf7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5156.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रिटविकेन ही  साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह ह्या युनायटेड किंग्डमच्या दक्षिण अटलांटिक महासागरातील प्रांताची राजधानी आहे. +गुणक: 54°16′53″S 36°30′28″W / 54.28139°S 36.50778°W / -54.28139; -36.50778 diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5160.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30894c26ed767921606f7ffce2ae6b74249c0d6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5160.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रिप्स नाट्य चळवळ ही बर्लिनच्या ग्रिप्स थिएटर येथील नाट्यचळवळ आहे.. या नाट्यगृहात १९६० सालापासून खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली आणि २०१६ साली ४० भाषांमध्ये आणि ५० देशांमध्ये लाखो मुले आणि तरुण ही नाटके पाहत होती. +ग्रिप्स चळवळीतील नाटके इतर बालनाटकांप्रमाणे परीकथांवर आधारलेली नसतात, तर खेळाच्या मैदानांची कमतरता, पर्यावरण, अभ्यासातल्या अडचणी आदी मुलांना भेडसावणाऱ्या विषयांवर लिहिलेली असतात. नाटकांतील कलाकार वयाने मोठे असले तरी ते मुले असल्यासारखे वागतात. +मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांचे विविध प्रश्‍न हाताळणे हे ग्रिप्सच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. हे करीत असताना मुलांच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्‍नांकडे पाहिले जाते. सध्याच्या दैनंदिन जीवनात मुलांच्या अनेक प्रश्‍नांवर या नाटकांच्या माध्यमातून परिणामकारक चर्चा करीत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवादाला चांगली सुरुवात करून दिली आहे. राक्षस, जादूटोणा, परी आणि भुतेखेते या विषयांत गुरफटलेल्या बालनाट्यांना एक सकस जीवनदर्शी पर्याय देणे हा या चळवळीचा मानस आहे. +भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ग्रिप्स चळवळ आली. डॉ. मोहन आगाशे यांनी १९८६ च्या सुमारास पुण्याच्या मॅक्समुल्लर भवनाच्या साहाय्याने मुलांसाठी आणि तरुणांसाठी नाटके बसवायला आणि सादर करायला सुरुवात केली. पुण्यातून ही चळवळ कोलकाताला गेली आणि पुढे भारतातील अनेक शहरांत आणि पाकिस्तानातही पोचली. पुण्यात महाराष्ट्र कल्चरल सेंटर, कोलकाता येथील सुत्रपत, बंगळूर येथील साकेत, मुंबई येथील आलाप आणि दिल्ली येथील थिएटर फोरम या संस्थांतर्फे ग्रिप्सच्या नाटकांचे प्रयोग सादर होत आहेत. +प्रत्येक नाट्य मोसमात (मे आणि दिवाळीच्या सुट्टीत) तरुणांनी लिहिलेली आणि बसवलेली नाटके रंगमंचावर सादर होतात. ग्रिप्स संस्था नाट्यशिक्षणाचे वर्गसुद्धा चालवते. शाळांशाळांतून हे प्रशिक्षण दिले जाते; चांगल्या नाटकांना बक्षिसे दिली जातात. +ग्रिप्स चळवळीतील नाटके मुलांच्या अडचणींवर मात करण्याची दिशा दाखविणारी असतात आणि नाटकांचा शेवट नेहमी आशावादी असतो. पुण्यातले श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर सध्या (२०१६साली) बालनाट्यमहोत्सवाची ही चळवळ चालवत आहेत. +महाराष्ट्रातले अमृता सुभाष, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, गौरी लागू, परेश मोकाशी, रसिका जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्यासारखे कलावंत या चळवळीने घडविले diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5169.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1628bc3119831dced51f10a4d33c7c254c6eb9be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5169.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रीक भाषा ही ग्रीस देशात बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. +आधुनिक ग्रीकभाषेतील मधील गॅमा या अक्षराचा उच्चार हा इंग्लिशमधील जी या अक्षरासारखा नसून वाय सदृश असतो. अभिजात ग्रीक भाषेच्या अ‍ॅटिक बोलीत ह-सदृश स्वराचे अस्तित्व. वर्णापुढील एका टीम्बाने दर्शवले जात असे. क्लिओपात्राची राजधानी अलेक्झांड्रिया इथे होती. तिच्या दरबारात राज्यकारभार ग्रीक भाषेत चालत असे. ग्रीसच्या आर्केलाइस, जेरॉम इ. विद्वानांनी बुद्धाच्या जातक कथांचा ग्रीक भाषेत अनुवाद केला होता.ग्रीक +ग्रीक लिपी तून इट्रुस्कन, लॅटिन, सिरिलिक या लिपी उत्पन्न झाल्या. +आधुनिक काळात सुटसुटीतपणासाठी ग्रीक भाषेमध्ये मध्ये असलेली अ‍ॅक्यूट-ग्रेव्ह-सर्कमफ्लेक्स ही त्रिस्तरीय पॉलिटोनिक पद्धती १९८२ साली बदलून त्याजागी एकच एक मोनोटोनिक पद्धती आणण्यात आली. +संस्कृततील उदात्त-अनुदात्त-स्वरित सारखी ही पद्धती होती. परंतु वापरातील अडचणींमुळे ती कालबाह्य ठरत होती. +ग्रीक भाषेत अनेक भारतीय शब्द सापडतात. इतकेच नव्हे तर ग्रीकांचा मुख्य देव झेउस आणि आपल्या ईंद्रात कमालीचे साधर्म्य आहे. वैदिक संस्कृत द्यु पासून ग्रीक भाषेत 'थिओ' हा शब्द आला त्यावरून 'थिऑलॉजी', 'थिऑसॉफी' म्हणजे देवाबद्दलच्या अभ्यासाची सुरुवात झाली. +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5172.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b3db4b2afcb88a1a4ca6064a387be4d9651598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5172.txt @@ -0,0 +1,11 @@ +ग्रीक संस्कृतीचा उदय इ.स.पूर्व १५००च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहान-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही. +डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते. +पुढे कालांतराने आपापंसातल्या युद्धामुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ बनली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरांज्यावर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली. +ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्यछोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात. +ग्रीक समाजात दोन प्रमुख घटक होते. एक ग्रीक नागरिकांचा व दुसरा गुलाम, युद्धकैदी इत्यादींचा. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील अधिकार फक्त ग्रीक नागरिकांनाच होते. गुलाम, युद्धकैदी त्यापासून वंचित होते. ग्रीक समाजव्यवस्था पित्रृसत्ताक होती. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. शिक्षण, संपत्ती व वारसा याबाबत स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार होते. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे राजकीय अधिकार नव्हते. +भूमध्य सामुद्रिक हवामान व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपुर्ण परिणाम झाला. ग्रीसमध्ये फळफळावळ व लाकूड यांची उत्तम पैदास होत असे. फळांच्या बागा हे ग्रीकांच्या उत्पनाचे महत्त्वाचे साधन होते. ग्रीक लोक या फळांपासून उत्तम प्रकारचे मद्य बनवित. फळे, मद्य व ऑलिव्ह तेल हे त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते. ग्रीसमध्ये चांगल्या प्रतीचे मुबलक लाकूड उपलब्ध होते. त्याचबरोबर विपूल सागरी किनारपट्टी लाभल्यामुळे जहाजबांधणीचा उद्योग येथे विकसीत झाला. +ग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे तेथील लोक मेंढ्यापालनाचा व्यवसाय करत. कापूसापासून सूत कातने, कापड विणने व लोकरीचे कपडे तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करीत असत. निसर्गामध्ये संगमरवरी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता. +निसर्गाचे वास्तववादी चित्रण हे ग्रीक कलेचे वैशिष्ट्य होय. ग्रीकांनी बांधलेल्या मंदिरातून त्यांच्या कलात्मकतेची व भव्यतेची जाणीव होते. ग्रीक वास्तुतज्ज्ञांनी स्तंभाच्या विविध प्रकारांचा मोठ्या कुशलतेने व कलात्मकतेने वापर केला आहे. +ग्रीकांनी अनेक मनमोहक शिल्पे तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी संगमरवरी दगडाचा वापर केला. ग्रीक शिल्पांची वौश्ष्ट्ये पाहतांना त्यांची प्रमाणबद्धता यामधून दिसणारे शरीररचनेचे सूक्ष्म दर्शन व मानवी भाव-भावनांचा अविष्कार करण्याचे त्यांचे कौशल्या या बाबी दिसून येतात. ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या बऱ्यात अंशी ग्रीकांना महत्तवपूर्ण वाटणाऱ्या पुराणकथांवर आधारलेल्या आहेत. +झूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय. याबरोबर ग्रीक लोक हेरा, अपोलो, ॲथेना, व्हिनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत. ग्रीक संस्कृतीत प्रत्येक नगराची एक स्वतंत्र्य देवताही असे. प्रत्येक देवताला एक परंपरा असून त्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीचा व समाजजीवनाशी होता. देवतांना पशुबळी दिला जात असे. धार्मिक विधीमध्ये प्रामुख्याने स्त्रिया पौरोहित्य करत. देवता आपल्या स्त्री पुरोहिताकडे प्रत्यक्ष संदेश देतात असे मानले जाई. स्त्री पुरोहिताने सांगितलेल्या या संदेशांना 'ऑरेकल्स'असे म्हणतात. डेल्फीच्या मंदिरातील ऑरेकल्स प्रसिद्ध आहेत. तसेच ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग-नरक या कल्पनांवरही विश्वास होता. +क्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यातील खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या सामन्यांसाठी आॅलिपिंया येथील वनश्रीयुक्त जागेची निवड करण्यात येऊन तेथे ग्रीकांचे मुख्य दैवत झूसचे भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिरात झूसचा १२.१९ मीटर उंचीचा सुवर्ण व हिरेमाणकांचा पुतळा उभारला. दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात झूसच्या उत्सवार्थ ऑलिम्पिक सामने भरवण्यात येत. सामन्यात धावने, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे. या आॅलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई. आॅलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सदभावना, मैत्री व शांतता यांचे प्रतीक मानले जाई. आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक कथेत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5177.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93fcc829042b05a2a3d43cc5e8174f350eb90e80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5177.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5189.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec40c612fe84e7a3fbd69e2c9dd2634d739aa20f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5189.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रीन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5203.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d651b8c5a6b002665b3ad4e80354701753fbaa72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5203.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 44°30′48″N 88°0′57″W / 44.51333°N 88.01583°W / 44.51333; -88.01583 + +ग्रीन बे हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5209.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9508a70a0ed233242dca56427e038e256b9c649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5209.txt @@ -0,0 +1,8 @@ +मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर मुरबाड मधील टोकवडे-पळू गावात 'ग्रीन व्हॅली' हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले पर्यटन स्थळ आहे. सुट्टी घालवण्यासाठी हौशी पर्यटक या ठिकाणी येतात. येथे असलेला मोठा तलाव, वाहणारी नदी व नदीवर असणारे छोटे मोठे धबधबे ही येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. +महत्त्वाची बाब म्हणजे येथे धूम्रपान आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. +ग्रीन व्हॅलीला येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची व जेवण्याची सोय आयोजकांनी येथेच उपलब्ध करून दिली आहे. राहण्यासाठी जांभा दगड वापरून बांधलेले, साधारण १००० चौरस फुटांचे व सर्व सोयी असलेले टुमदार बंगले येथे आहेत. तसेच पर्यटकांच्या गरजेनुसार पर्यटकांची जेवणाची व नाश्त्याची सोय करण्यात येते. +या ठिकाणी असलेला तलाव हा पर्यटकांसाठी पोहण्याकरता खुला ठेवला आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जीवन रक्षक पेहरावही (LIfejacket) पुरवला जातो. याशिवाय येथे +ट्रेकिंग, धबधब्यातून रॅपलिंग अशा खेळाच्या प्रकारांचीही मजा अनुभवता येते. +या पर्यटन स्थळापासून जवळच सह्याद्रीच्या रांगांत असलेले नाणेघाट व जीवधन किल्ला अशी इतर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. +मुंबई--ठाणे--कल्याण--मुरबाड--टोकवडे--पळू--ग्रीन व्हॅली +विरार--चिंचोटी--भिवंडी--कल्याण--मुरबाड--टोकवडे--पळू--ग्रीन व्हॅली diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5217.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7a441650cab987145ddf5d255a10381b39046be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5217.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीनफील्ड स्टेडियम हे जमैका देशाच्या ट्रिलॉनी शहरातील मुख्य क्रिकेट मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथे झाला. +गुणक: 18°28′22″N 77°37′53″W / 18.4728523°N 77.6312828°W / 18.4728523; -77.6312828 diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5236.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08dc201ccc9a609acef3b154a3812da83141746 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5236.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 36°4′48″N 79°49′10″W / 36.08000°N 79.81944°W / 36.08000; -79.81944 + +ग्रीन्सबोरो हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (शार्लट व रॅलेखालोखाल). २०१० साली २.६९ लाख लोकसंख्या असणारे ग्रीन्सबोरो अमेरिकेमधील ६८व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5246.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b295c4617fc0af80a974e68972ced8f493837fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5246.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीली अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. वेल्ड काउंटीचे प्रशाकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार १,००,८८३ होती. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ७९ किमी अंतरावर आहे. +या शहराला न्यू यॉर्क ट्रिब्युनच्या संपादक होरेस ग्रीलीचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5249.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5a3574111be3f3f0c0c823f31ceb2e6b38672c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5249.txt @@ -0,0 +1,3 @@ + हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र आणि वैशाख या महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो. +ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे एप्रिल उत्तरार्ध, मे, जून पूर्वार्ध या महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5252.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a315a6a72f22ea46cd6d6e30fe0d435c39fd5c12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5252.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रीस क्रिकेट संघ हा ग्रीस देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ग्रीस संघाने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी  सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5272.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c7e4c8568dd91b03ab4dc3da4ad646faa1f46c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5272.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रॅंट रोड हे मुंबई शहराच्या ग्रॅंट रोड भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +या स्थानकाला मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटचे नाव देण्यात आले. इ.स. १८५९मध्ये बांधलेले हे स्थानक पूर्वीच्या बी.बी. अँड सी.आय. रेल्वेमार्गाचे टोकाचे स्थानक होते. येथून सुरतेकडे जाण्यास गाड्या निघत. कालांतराने येथील प्रवासी वाहतूक मुंबई सेन्ट्रलला हलवून ग्रॅंट रोडला मालधक्क्याचे स्वरूप देण्यात आले. उपनगरी प्रवासी रेल्वे वाहतूक या स्थानकावर चालूच होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5284.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea70edfd52cbdf31a1f71935572a0fc4c1190fc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5284.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट ग्रेम पोलॉक (फेब्रुवारी २७, इ.स. १९४४:दरबान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5298.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6cbcd00b154a486cd60e3256110595e9e720a32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5298.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रॅफ्टन काउंटी, न्यू हॅम्पशायर ही अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील न्यू हॅम्पशायरमधील काउंट्या१० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रॅफ्टन काउंटी, न्यू हॅम्पशायर काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला चे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5314.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b466e4f06f3cd1409a39a703f3335f040785fe27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5314.txt @@ -0,0 +1,4 @@ +२२ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5322.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b717547b2a3f8d09c617e7b53f65862079732ae3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5322.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम मॅकडोनेल (२० ऑक्टोबर, १९९० -)  आयर्लंडकडून १९वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळलेला खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5325.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0bff14b0670c3e14715731f4ed31284fa4a6c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5325.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम एलेरी व्हिवियन (फेब्रुवारी २८, इ.स. १९४६ - ) हा  न्यूझीलंडकडून १९६५ ते १९७२ च्या दरम्यान पाच कसोटी आणि एक एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5370.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f995796a49a6c7ab2b8cc1483e2e3ec211b78724 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5370.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रे काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रे काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5380.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdc0b8ef89f405ac498fa00a7550ee53c29f84b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5380.txt @@ -0,0 +1,2 @@ +१४ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5388.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d7ee553a53e5cc9c7e7262f4d6f490c6bf73dad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5388.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेगर जॉन बार्कले (जन्म १९६१) हे कॅनेडियन-न्यू झीलंडचे क्रीडा प्रशासक आहेत ज्यांनी २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.[१][२] +यापूर्वी, बार्कले २०१६ ते २०२० पर्यंत न्यू झीलंड क्रिकेटचे अध्यक्ष होते.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5389.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acbbd123247a223c0a4f791fb4e8cb2d38bce9b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5389.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5392.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faeccb13413b5fa7972d136147ae013b0a4f963f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5392.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेग सबॅस्टीयन मारिनोविच ( ८ डिसेंबर १९६२, स्प्रिंग्ज,दक्षिण आफ्रिका) हे एक दक्षिण आफ्रिकी पत्रकार व छायाचित्रकार आहेत, तसेच ते चित्रपट निर्मिती आणि छायाचित्र संपादन क्षेत्रातही आहेत. इ.स. १९८५ पासून ग्रेग हे छायाचित्रण क्षेत्रामध्ये आहेत. ते बॅंग-बॅंग क्लबचे एक सदस्य म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला काही वर्ष मुक्त छायाचित्रकार म्हणून काम केल्यानंतर, एप्रिल१९९६ ते ऑगस्ट १९९७ दरम्यान त्यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेतर्फे इस्राइल/पॅलेस्टाइन येथे मुख्य छायाचित्रकार म्हणून काम केले. १९९० ते १९९४ च्या दरम्यान मुक्त छायाचित्रकार म्हणून काम करताना त्यांनी काढलेली छायाचित्रे विविध वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये टाईम साप्ताहिक, न्यू यॉर्क टाइम्स, असोसिएटेड प्रेस, न्यूजवीक इत्यादी वृत्तसंस्थांचा समावेश होतो. याच काळामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठीच्या चळवळी सुरू होत्या. या चळवळी दरम्यान हिसाचाराच्या घटना ही घडत होत्या. या चळवळींच्या छायाचित्रणाचे काम ग्रेग यांनी केले. हे काम करत असताना, १९९० साली ग्रेग यांनी लिंडसे त्शबालाला नावाच्या इंकाथा मुक्ती दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे छायाचित्र काढले. या छायाचित्रासाठी त्यांना १९९१ सालचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. याच कामकाजातील अनुभवांवर आधारित,"द बॅंग-बॅंग क्लब: स्नॅपशॉट्स फ्रॉम अ हिडन वॉर" नावाचे इंग्रजी पुस्तक त्यांनी २००० साली लिहीले, होआव सिल्वा हे या पुस्तकाचे सहलेखक होत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5405.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..561a5d1d25a0ed972ea7d6cce6f3a15d8333e7a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5405.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्रेगरी ओ'ब्रायन ब्रेथवेट (९ डिसेंबर, १९६९:बार्बाडोस - हयात) हे बार्बाडोसचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता. + +त्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आणि २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5414.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..561a5d1d25a0ed972ea7d6cce6f3a15d8333e7a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5414.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्रेगरी ओ'ब्रायन ब्रेथवेट (९ डिसेंबर, १९६९:बार्बाडोस - हयात) हे बार्बाडोसचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता. + +त्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आणि २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5420.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6b03bf3f0a94e244a764d210e93ef63d9d4fda9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5420.txt @@ -0,0 +1,19 @@ +ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली. +एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे. +जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आहे. निदान गेली शंभर वर्षे सगळे आंतरराष्ट्रीय कारभार ग्रेगरीय दिनदर्शिका वापरून चालत आहेत. +प्रसिद्ध रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४५ मधे आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. त्यापूर्वी रोममधे प्रचलित असलेल्या दिनदर्शिकेप्रमाणेच ती दिनदर्शिका पृथ्वीच्या सूर्यभ्रमणावर अधिष्ठित होती, पण तिच्यातली कालमापनपद्धत सीझरच्या सल्लागारांनी बऱ्यापैकी सुधारलेली होती. पुढे ५७० वर्षांनी डायोनिसीअस एग्झिगस नावाच्या (सध्या रोमेनिया ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या) एका वजनदार मठवासीने त्यावेळच्या समजूतीनुसार येशू ख्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला होता असे धरून तेव्हाचा जू.स. ५७० लोकांनी इ.स. ५२५ मानावा असे सुचवले. ती सूचना हळूहळू युरोपीय लोकांनी स्वीकारली. इ.स. १५८२ पर्यंत ज्युलियन दिनदर्शिकेमागे असलेली कालमापनपद्धतच वापरण्यात येत असे, पण तिच्यात बरेच दोष उरले होते. +तेव्हा इ.स. १५८० मधे रोममधल्या क्रिस्ती धर्मगुरू पोप तेराव्या ग्रेगरींनी विद्वानांचे एक मंडळ स्थापून त्या मंडळावर कालमापनपद्धत निर्दोष करण्याची जबाबदारी सोपवली. त्या मंडळाच्या शिफारसींनुसार इ.स. १५८२ मध्ये सध्याची ग्रेगरीय दिनदर्शिका वापरायला रोममध्ये, हळूहळू युरोप खंडात आणि मग सगळ्या जगात सुरुवात झाली. ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसारचे एक वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूकपणे असावे त्यापेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिक लांबच आहे! म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या शंभराव्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल! +पण ४०० वर्षांपूर्वी पोप ग्रेगरींनी नियुक्त केलेले खगोलशास्त्रज्ञ सौरवर्षाचे कालमान केवळ सरासरी २६.३ सेकंदाच्या अगदी किरकोळ फरकाने चुकावेत ह्या गोष्टीत दिसणारे त्यांचे खोल ज्ञान फार कौतुकाचे निःसंशय आहे. +ग्रेगरी दिनदर्शिकेमध्ये एकूण १२ महिने पुढीलप्रमाणे आहेत. +१. जानेवारी +२. फेब्रुवारी +३. मार्च +४. एप्रिल +५. मे +६. जून +७. जुलै +८. ऑगस्ट +९. सप्टेंबर +१०. ऑक्टोबर +११. नोव्हेंबर +१२. डिसेंबर diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5435.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..221651f5f8718864473a6520ca8bad83c29e1636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5435.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +ग्रेगोरी मायकेल ग्रेग रिची (२३ जानेवारी, इ.स. १९६०:स्टॅनथोर्प, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून १९८२ ते १९८७ पर्यंत २० कसोटी आणि ४४ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5436.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5436.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_544.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1cb6031c15fe762ae7fbaf4495a7e63dca44c7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_544.txt @@ -0,0 +1 @@ +ख्रिश्चन संस्कृती मध्ये ख्रिश्चन धर्मानुसार पाळल्या जाणाऱ्या प्रथा, परंपरा अणि अन्य वैशिष्ट्ये यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_545.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a9620e3a8154488cd43e7584392abee43ce1131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_545.txt @@ -0,0 +1,3 @@ +† खेळलेले सामने (गोल). + +(Correct as of एप्रिल २५ इ.स. २००८) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5485.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89386050f126f50156c9b006561ddaea8685b7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5485.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 28°29′54″N 77°30′58″E / 28.49833°N 77.51611°E / 28.49833; 77.51611 + +ग्रेटर नोएडा हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. दिल्लीच्या ४८ किमी आग्नेयेस यमुना नदीच्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. नोएडाच्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्ग व नोएडा मेट्रोद्वारे तर आग्रासोबत यमुना द्रुतगतीमार्गाद्वारे जोडले गेले आहे. +भारतीय ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीसाठी वापरण्यात येणारे बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ग्रेटर नोएड येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5487.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bc283ffeb4a9fbefc94086fb6526fec11f296e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5487.txt @@ -0,0 +1,9 @@ +शहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल हे भारतातील ग्रेटर नोएडा येथे नव्याने बांधण्यात आलेले मैदान आहे. +मैदान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घालून दिलेल्या नियम आणि वैशिष्ट्यांनुसार तयार केले गेले असून तेथे मीडिया आणि कॉर्पोरेट बॉक्स, वैद्यकीय सुविधा, व्यापारी दुकाने, उपहार गृह, माहिती किऑस्क, इत्यादी संबंधित सुविधा उपलब्ध आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये, आयसीसीने पूर्ण सदस्य असलेल्या देशांचे आंतरराष्ट्रीय सामने ह्या मैदानावर खेळविण्यास परवानगी दिली.[३] ग्रेटर नोएडा येथील वायएमसीए आणि जेपी रेसॉर्टजवळ हे मैदान आहे. +उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव राजीव शुक्ला यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये जाहीर केले की ग्रेटर नोएडा येथे क्रीडा शहर उभारणारा जेपी समुह एक क्रिकेटचे मैदानसुद्धा बांधणार आहे आणि युपीसीएने त्यांच्यासोबत पाच-वर्षांसाठी सामने भरविण्याचा करार केला आहे. त्याच वेळी ते हेही म्हणाले कि मैदान २०११ पर्यंत बांधून पुरण होईल आणि त्यावर ट्वेंटी२० आणि एकदिवसीय सामना खेळवले जातील. सुरुवातीला प्रेक्षकक्षमता ४०,००० इतकी असेल आणि नंतर ती १,००,००० इतकी वाढविण्यात येईल. +आजमितीला मैदानाचे बांधकाम पूर्ण झालेले असून कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याच्या दृष्टीने दर्जा मिळविण्यासाठी आयसीसीसोबत बोलणी सुरू आहेत. आतापर्यंत कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने सोडून इतर सर्व सामने खेळविण्यास मैदान पात्र आहे.[४] ते सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आहे. मैदानाची सध्याची आसनक्षमता ८,००० इतकी असून ती आधी निर्धारित केली गेल्या प्रमाणे वाढविण्याचे कोणतीही योजना सध्या नाही. +शुक्लांच्या म्हणण्यानुसार, ते ग्रीन पार्कमैदान राज्य सरकारकडून भाडेतत्त्वावर घेण्यास तयार होते परंतून अधिकाऱ्यांना पटविण्यात त्यांना यश आले नाही. ते म्हणाले की कानपूर ते लखनौ दरम्यान स्वतःच्या मैदानासाठी ते जागा शोधत होते.[५][६] +हे मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या नवीन वैशिष्ट्ये आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार बांधण्यात आले आणि त्याला शहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल असे नाव देण्यात आले. स्टेडियमचे आवार फ्लडलाईट्स, बोलिंग अ‍ॅली, इनडोअर स्टेडियम, टेनिस कोर्ट ह्या सारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. मैदानावर पहिला रणजी करंडक सामना उत्तर प्रदेश क्रिकेट संघ आणि वडोदरा क्रिकेट संघ यांच्या दरम्यान १ ते ४ डिसेंबर २०१५ रोजी खेळवला गेला.[७] +ग्रेटर नोएडा येथे २०१६-१७ दुलीप करंडक स्पर्धेचे सामने खळवले जातील. सर्व सामने हे प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खळवले जातील. +अफगाणिस्तानने त्यांचे होमग्राऊंड शारजाहून हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता हे मैदान त्यांचे होम ग्राऊंड झाले आहे.[८][९][१०] एप्रिल २०१६ मध्ये २०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप स्पर्धेतील सामन्यात अफगाणिस्तानने नामिबीयाचा एक डाव आणि ३६ धावांनी पराभव केला.[११][१२] +२५ जुलै २०१६ रोजी, जाहीर करण्यात आले की ह्या मैदानावर अफगाणिस्तान आयर्लंडविरुद्ध एक पूर्ण मालिका आयोजित करणार आहे.[१३] ४-दिवसीय इंटरकॉन्टिनेन्टल कप सामन्याशिवाय, आयर्लंड आणि अफगाणिस्तान दरम्यान मार्च २०१७ मध्ये ५-एकदिवसीय आणि ३-टी२० सामने खेळवले जातील. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_549.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f60f532f17ead195a40f69820c88836f583a51a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_549.txt @@ -0,0 +1,3 @@ +१७ नोव्हेंबर, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_550.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80b47fcde7de8c0fd5a73c688732e00b2dbd7a63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_550.txt @@ -0,0 +1,3 @@ +१२ फेब्रुवारी, इ.स. २००६ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5536.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5536.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5540.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd57e56b5cccb98ec62216748b44f9300d3b099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5540.txt @@ -0,0 +1,3 @@ +एप्रिल १०, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +८ मार्च १९४५ - २४ एप्रिल २०२० diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5554.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f9abb47a45188f71b9225582afa7dd8e28955c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5554.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेस अँजेला मॉर्गन (५ मे, १९०९:सरे, इंग्लंड - २० ऑक्टोबर, १९९६:सरे, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९५१ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5569.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2675228af25b969208a1b9bb5a5f456836ff69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5569.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेस मार्गारेट हॅरिस (१८ सप्टेंबर, १९९३:इप्सविच, क्वीन्सलँढ, ऑस्ट्रेलिया - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते. +हिची बहीण लॉरा किमिन्स आणि भावजय डेलिसा किमिन्स या सुद्धा ऑस्ट्ेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. +साचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5572.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad590bd1877c098eefd5a35a407699ee7d1e61f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5572.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेसन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रेसन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5591.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e67e8ddbf4a41df544736a53b1bf51cc486131bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5591.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 43°19′N 45°42′E / 43.317°N 45.700°E / 43.317; 45.700 + +ग्रोझनी (रशियन: Грозный; चेचन: Соьлжа-Гӏала) हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील चेचन्या प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. ग्रोझनी शहर सुन्झा नदीच्या काठावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.७२ लाख होती. +१९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर चेचन्याने रशियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली व त्यानंतर झालेल्या दोन युद्धांमध्ये ग्रोझनीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. दुसऱ्या चेचन युद्धामध्ये रशियाचा विजय झाल्यानंतर हे शहर पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले. युद्धानंतरच्या काळात येथील बहुसंख्य इमारतींची पुनर्बांधणी केली गेली. +रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. तेरेक ग्रोझनी हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5593.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f152e3aba041465f079a65588fc0b663ac2acba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5593.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रोटॉन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १०,०१० आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5603.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..199c248efe7bc603fcd7ec4e3d0c13ce218a120c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5603.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॉस आयलेट (इंग्रजी: Large Island) सेंट लुसिया बेटाच्या उत्तरेकडील टोकाजवळ, ग्रोस आइलेट क्वार्टरमध्ये असलेला एक समुदाय आहे. मूलतः एक शांत मासेमारी गाव, ते देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5604.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0f2a9d4ee45836d5a3e521c7a0df2170e04ce0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5604.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लोस्टर इ२८/३९ हे एक जेट इंजिन असलेले विमान होते. हे प्रथम ब्रिटिश जेट विमान होते. ग्लोस्टर मिटिओर या विमानाची पहिली पायरी म्हणून ग्लोस्टर इ२८/३९ यात जेट इंजिन चाचणी करण्यात आली होती. सप्टेंबर १९३९ मध्ये विमान मंत्रालयात फ्रॅंक व्हिटलच्या विमानात झोत यंत्र जेट इंजिन असते व उष्ण वायूंच्या झोताच्या प्रतिक्रियेतून विमानाला गती मिळते असे विमान बनवता येईल असे एक चाचणी करण्यासाठी विवरण तयार केले. यात हवा विमानाच्या नाकातून ओढली जात असे. आणि विमाने एलेव्हेटर्स म्हणजे कल्ले उत्सर्गाच्या वर बसवलेले होते. हे दुसरे महायुद्ध होत असताना विमान ब्रिटिश वायूदलात १९४४ पर्यंत सामील करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5632.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6408928eedb766a6c0b95c2848068915699c4212 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5632.txt @@ -0,0 +1,15 @@ + +एक द्रवरूप कार्बनी संयुग. याच्या शुद्ध रूपाला ग्लिसरॉल म्हणतात. रेणुसूत्र (रेणूमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचे प्रकार आणि संख्या दाखविणारे सूत्र) C3H8O3. संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दाखविणारे सूत्र) 1CH2OH - 2CHOH - 3CH2OH. याच्या रेणूत तीन हायड्रॉक्सिल गट (- OH) असल्यामुळे हे ट्रायॉल या अल्कोहॉलाच्या प्रकारात पडते. त्यावरून त्याचे रासायनिक नाव १, २, ३ - प्रोपेन ट्रायॉल असे होते. याचा रेणुभार ९२·०९ आहे. +शेले या शास्त्रज्ञांनी ऑलिव्ह तेलावर लिथार्जाची (लेड मोनॉक्साइडाची) रासायनिक क्रिया करून १७७९ मध्ये हे प्रथम बनविले व त्यास ऑल्सस हे नाव दिले. शव्हरल यांनी १८१३ मध्ये त्याला ग्लिसरीन ही संज्ञा दिली. याची रासायनिक संरचना व सूत्र १८३६ मध्ये पेलौझी, बर्थेलॉट व त्यांचे सहकारी यांनी निश्चित केली. +निसर्गात ग्लिसरीन मुक्त रूपात आढळत नाही. निरनिराळ्या कार्बनी अम्लांशी संयोग पावून बनलेल्या एस्टरांच्या रूपाने (यांना ग्लिसराइडे म्हणतात) ते वनस्पतिज तेले आणि प्राण्यांतील वसा (चरब्या, स्निग्ध पदार्थ) यांमध्ये तसेच प्राण्यांच्या शरीरातील ग्लिसरोफॉस्फेटांत (उदा., लेसिथिनात) असते. +ग्लिसरिनाचे उत्पादन पुढील कच्च्या मालापासून करता येते. (१) तेले आणि वसा यांपासून साबण बनविण्याच्या प्रक्रियेत किंवा त्यापासून वसाम्ले (फॅरी अ‍ॅसिड्‌स) वेगळी करण्याच्या प्रक्रियेत उरणारी मिश्रणे, (२) प्रोपिलीन वायू आणि (३) शर्करा. यांपैकी पहिल्या दोहोंपासून याचे औद्योगिक प्रमाणावरील उत्पादन करण्यात येते. + +(१) साबण बनविण्यासाठी वनस्पतिज तेले आणि वसा यांचे मिश्रण दाहक सोड्याच्या विद्रावाबरोबर तापवितात. त्यामुळे रासायनिक विक्रिया होते आणि तेले व वसा यांमधील वसाम्लांची सोडियम लवणे (म्हणजेच साबण) बनतात व ग्लिसरीन मोकळे होते. ते मिश्रणरूपाने राहते. साबण पाण्यात थोडा विरघळतो पण मिठाच्या विद्रावात तो जवळजवळ अविद्राव्य (न विरघणारा) आहे. म्हणून मिश्रणातून साबण वेगळा व्हावा यासाठी विक्रिया मिश्रणात मीठ घालतात व वेगळा झालेला साबण काढून घेतात. खाली राहिलेल्या मिश्रणात (याला सोप स्पेंट लाय किंवा स्पेंट लाय म्हणतात) ग्लिसरीन सु. १० ते १५ टक्के असून ते मीठ,  क्षारके (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ) व प्रथिने यांत मिसळलेले असते. या मिश्रणातून ग्लिसरीन काढून घेण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. एका प्रक्रियेत स्पेंट लायमध्ये थोडे वसाम्ल मिसळून मिश्रण तापवितात. त्यामुळे अतिरिक्त असलेल्या क्षारकाचा साबण बनतो. मिश्रण थंड करून तो काढून टाकतात. राहिलेल्या विद्रावात विरल हायड्रोक्लोरिक अम्ल आणि तुरटीसारखा एखादा किलाटक (तरंगणारा पदार्थ आळवून द्रवाच्या तळाशी बसविणारा पदार्थ) योग्य प्रमाणात मिसळून मिश्रण चांगले ढवळतात आणि अविद्राव्य पदार्थ गाळून काढून टाकतात. राहिलेला विद्राव नंतर दाहक (कॉस्टिक) सोडा मिसळून किंचित क्षारधर्मी (अल्कलाइन) करतात आणि पंपाच्या साहाय्याने निर्वात पात्रात भरून कमी दाबाच्या वाफेने तापवून मिश्रण संहत करतात (मिश्रणातील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण जास्त करतात). यावेळी बरेचसे मीठ अलग होते ते काढून टाकतात. सु. ८० टक्क्यापर्तं ग्लिसरीन असलेला विद्राव याप्रकारे मिळतो. तो सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेल्या) कोळशाच्या थरातून गाळून घेतला म्हणजे जे ग्लिसरीन मिळते त्याला गवताच्या रंगाचे ग्लिसरीन म्हणतात. हे अशुद्ध असून निर्वात बाष्पनाने शुद्ध करता येते. + +तेले आणि वसा यांतील वसाम्ले वेगळी करण्यासाठी पाण्याने त्यांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे तुकडे करणे) करतात. ही रासायनिक क्रिया उत्प्रेरक (विक्रिया जलद किंवा कमी तापमानास घडावी यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) वापरून नेहमीच्या वातावरण दाबास किंवा उच्च दाब व उच्च तापमान यांचा उपयोग करून, उत्प्रेरकाने किंवा उत्प्रेरकाशिवाय घडवून आणता येते. विक्रियेनंतर वसाम्ले वेगळी काढली म्हणजे जो विद्राव उरतो त्याला ‘स्वीट-वॉटर’ म्हणतात. त्यात ग्लिसरीन असते. स्वीट-वॉटरमध्ये चुना मिसळून मिश्रण चांगले ढवळतात व गाळतात. जो विद्राव मिळतो तो निर्वात बाष्पित्राने (बॉयलरने) संहत केला म्हणजे ग्लिसरीन मिळते. ते नंतर शुद्ध करतात +(२) इ.स. १९४९ पर्यंत ग्लिसरीन वरील प्रक्रियांनीच मुख्यतः मिळविले जात असे. त्यानंतर संश्लेषणानेही (रासायनिक विक्रियांनी साध्या संयुगापासून पदार्थ बनविण्यानेही) ते बनविण्यात येऊ लागले आणि १९६५ च्या सुमारास एकंदर उत्पादनाच्या सु. ६० टक्के इतके उत्पादन या पद्धतीने होऊ लागले. + +या पद्धतीत खनिज तेलाच्या शुद्धीकरणात मिळणारा प्रोपिलीन वायू कच्चा माल म्हणून वापरला जातो. पुढील तीन मार्गांनी प्रोपिलिनापासून ग्लिसरीन बनविता येते. +( अ ) कोरड्या प्रोपिलिनावर क्लोरिनाची विक्रिया करून प्रथम ॲलिल क्लोराइड बनवितात. त्यावर हायपोक्लोरस अम्लाची विक्रिया केली म्हणजे डायक्लोरोहायड्रिनांचे मिश्रण मिळते. कॅल्शियम हायड्रॉक्साइडाने त्यापासून एपिक्लोरोहायड्रीन बनवून त्याचे जलीय विच्छेदन केले म्हणजे ग्लिसरीन बनते. + +(आ) या पर्यायात प्रोपिलिनाचे उत्प्रेरकाच्या सान्निध्यात प्रथम ॲक्रोलीइनात रूपांतर करण्यात येते. ऑस्मियम टेट्राऑक्साइडाच्या (OsO4) उपस्थितीत हायड्रोजन पेरॉक्साइडाने त्यापासून ग्लिसराल्डिहाइड बनवितात व त्याच्या हायड्रोजनीकरणाने (संयुगात हायड्रोजनाचा समावेश करण्याच्या क्रियेने) ग्लिसरीन मिळवितात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5673.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df9b3cd34530b5c86a9500ec58389ffc01568f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5673.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन डॉमिनिक फिलिप्स (६ डिसेंबर, १९९६:ईस्ट लंडन, ईस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आणि  न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5699.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..362cc1b5e335d27d8de7b92c9ed002da73f20d05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5699.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लेनिस लिन पेज (११ ऑगस्ट, १९४०:ऑकलंड, न्यू झीलंड - ७ नोव्हेंबर, २०१२:ऑकलंड, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5735.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b55c1ae6f8299900997eaf5be372115247a42b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5735.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472 + +ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे. +ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5741.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..021ad88b30fc01b9feb9575ea7d4d920ce762969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5741.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या ग्वांग्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४४,११८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_576.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526767d0377927456bfe0946e141bb706b71c3ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_576.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर रॉजर क्रिस वोक्स (२ मार्च, इ.स. १९८९:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलॅंड्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5766.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1be6b5c7a553478dae98dc25aabf152c8c86f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5766.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्वादालकॅनाल नैऋत्य प्रशांत महासागरातील सॉलोमन द्वीपसमूहात असलेले सगळ्यात मोठे बेट आहे. +दुसऱ्या महायुद्धात १९४२-४३ च्या सुमारास येथे व आसपासच्या समुद्रां जपान व दोस्त राष्ट्रांत महाभयानक लढाया झाल्या. +होनियारा हे ग्वादालकॅनालच्या उत्तर किनाऱ्यावरील शहर ब्रिटिश आधिपत्याखालील सॉलोमन द्वीपसमूहांची राजधानी होती. स्वातंत्र्यानंतरही हेच शहर येथील राजधानी आहे. हे बेट जवळजवळ संपूर्णपणे जंगलाने नटलेले आहे. येथे माउंट पोपोमानास्यू हा जागृत ज्वालामुखी आहे. +१९९८मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे ८५,००० होती.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5768.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f6401e2d486872373d9cb9f80dfaaae11f9ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5768.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वादालकॅनाल मोहीम तथा ग्वादालकॅनालची लढाई किंवा ऑपरेशन वॉचटॉवर ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑगस्ट ७, इ.स. १९४२ ते फेब्रुवारी ९, इ.स. १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. ग्वादालकॅनाल बेट व आसपासच्या समुद्रात लढली गेलेली ही लढाई दोस्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध चढविलेले पहिले मोठे आक्रमण होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5802.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f00ad07cf2e59952158af12ba3396e9977ada494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5802.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागाच्या अखत्यारीत असलेले ग्वाल्हेर स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या ग्वाल्हेरमार्गे जातात. ग्वाल्हेर स्थानकावर ब्रॉड गेजसह काही नॅरो गेजवर चालणाऱ्या गाड्या देखील थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5803.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e817d51ecdcb14eb3151a036f5f9d41b9319f22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5803.txt @@ -0,0 +1 @@ +या मतदारसंघातील विजयी खासदार diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5807.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8e8f9626d58bc4a15a977a84281272e32988a0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5807.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा या संस्थानाचा संस्थापक पुरुष होता. या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे ठिकाण झाले. +ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांच्यापेक्षाही महादजी शिंदे प्रसिद्ध पावले. ते राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव होते. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले, तर महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. या घराण्यातील शासक खालीलप्रमाणे : +माधवराव शिंदे व ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय प्रजासत्ताकातील राजकारणी याच घराण्यातील आहेत. ग्वाल्हेर संस्थानाचे अखेरचे संस्थानिक जिवाजीराव हे माधवराव शिंद्यांचे वडील होते. +महाराजाओॅं की सूची +1731 - 19 जुलाई 1745: रानोजीराव सिंधिया (डी। 1745) +19 जुलाई 1745 - 25 जुलाई 1755: जयप्पाराव सिंधिया (डी। 1755) +25 जुलाई 1755 - 15 जनवरी 1761: जानकीराव मैं सिंधिया (1745-1761) +25 जुलाई 1755 - 10 जनवरी 1760: दत्ताजी - रीजेंट (डी। 1760) +15 जनवरी 1761 - 25 नवंबर 1763: इंटररेग्नम +25 नवंबर 1763 - 10 जुलाई 1764: कादरजीराव सिंधिया (केदारजीराव) +10 जुलाई 1764 - 18 जनवरी 1768: मंजीरा सिंधिया (1777 के बाद) +18 जनवरी 1768 - 12 फरवरी 1794: माधवराव मैं सिंधिया (सी। 1727 - 1794) +12 फरवरी 1794 - 21 मार्च 1827: दौलतराव सिंधिया (1779-1827) +21 मार्च 1827 - 17 जून 1827: महारानी बैजा बाई (च) - रीजेंट (1787-1862) +17 जून 1827 - 7 फरवरी 1843 (पहली बार) +17 जून 1827 - 7 फरवरी 1843: जानकीराजो द्वितीय सिंधिया (जीवाजीराव सिंधिया) (1805-1843) +इ.स. १८०३मध्ये दौलतरावाच्या नेतृत्वाखालील शिंद्यांचे सैन्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी लढताना पराभूत झाले. कालांतराने त्यांनी ब्रिटिशांशी समेट घडवून आपले संस्थान इ.स. १९४७ पर्यंत टिकवून ठेवले. +भूगोल +राज्याचा एकूण क्षेत्रफल 64,856 वर्ग कि॰मी (25,041 वर्ग मील) होते आणि अनेक हिस्से मिळुन हे बनले होते. पण, ठळक पणे दोन ग्वालियर किंवा उत्तरी खंड आणि मालवा खंड मध्ये विभाजित होता. उत्तरी खंडात 44,082 किमी 2 (17,020 वर्ग मील)च्या क्षेत्रा बरोबर एक कॉम्पैक्ट ब्लॉक पण होते, जो 24 of10'आणि 26º52' एन। आणि 74º38' 79º8' ई 'च्या मध्ये होता.हेउत्तर, उत्तर पूर्व, उत्तर पूर्व मध्ये घिरले गेले आहे. आणि चंबल नदीच्या उत्तर-पश्चिम मध्ये ज्याने याला राजपुताना एजेंसीच्या मूळ राज्य धौलपुर, करौली अाणि जयपुर पासून वेगळे केले संयुक्त प्रांत मध्ये जालौन आणि झांसी ब्रिटिश जिल्हा द्वारा पूर्व मध्ये आणि मध्य प्रांत मध्ये सौगोर जिल्ह्या द्वारा; भोपाल, खिलचीपुर आणि राजगढ़ राज्यांद्वारे, आणि टोंक राज्य के सिरोंज परगना द्वारा दक्षिण में; आणि राजपूताना एजेंसी मध्ये झालावाड़, टोंक आणि कोटा राज्यांद्वारे पश्चिम में। +1940 में ग्वालियर राज्य में 4,006,159 निवासी थे। +इतिहास +ग्वालियर का पूर्ववर्ती राज्य 1 वीं शताब्दी में स्थापित किया गया था। इसे बाद में दिल्ली सल्तनत ने हड़प लिया था और 1398 तक यह इस सल्तनत का हिस्सा था। इसके बाद यह फिर से 1528 से 1731 तक मुगल साम्राज्य का हिस्सा बन गया। जिसके बाद इसपर मराठों ने क़ब्ज़ा कर लिया। diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5829.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb543b0541b1cf1371b479e0d6e1327ccf414ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5829.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वेनेथ केट पॅल्ट्रो (इंग्लिश: Gwyneth Kate Paltrow) (सप्टेंबर २७, १९७२ - हयात) ही इंग्लिश चित्रपटांमधील अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने १९९० साली रंगभूमी व चित्रपट माध्यमांत पदार्पण केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5875.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b438318422bcfba8845716e16f2a762422aa5497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5875.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्या ठिकाणी जुनी शंकराची तसेच देवी देवतांचे मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. +आळंदी,कोल्हापूर,जेजुरी,ज्योतिबाचा डोंगर,पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर,शिर्डी,फलटण सातारा,कराड,बारामती,म्हसवड,भोजलिग वळई-जांभूळणी, वाडे धुळदेव, कांबळेश्वर, ज्योतिबा, वाडे रत्‍नागिरी, आचरा,रामेश्वर,कणकवली,पुणे,वीर,भोर, सासवड,सोमेश्वर,करंजे, मुरूम,भुईंज,पाचवड,वाई,महाबळेश्वर,हुमगाव,इचलकरंजी,नातेपुते,तरंगफळ,माळीनगर,सांगली,शिराळा, नरसिंहवाडी,कुरुंदवाड,पेठ्नाका,माजगाव, निनामपाडळी, कोरेगांव तसेच महाराष्ट्रमधे वेगवेगळ्या ठिकाणी घडशी समाजाची बरीच वस्ती आहे. या समाजातील अनेकांचे आडनाव पवार मोरे जाधव असते. +अनेक ठिकाणी मंदिराबाहेर हार-फुले विकण्याचे, डेकोरेशन करण्याचे आणि वाद्यदुरुस्तीचे काम घडशी समाजाचे तरुण करताना दिसतात. +यामध्ये मोहिते,पवार,धुमाल,वाडेकर,जाधव,साळुंखे,भोसले मोरे,वनारे,शिंदे,पाले अड़नावाचा समावेश होतो. +पहा : गावकामगार diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5877.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa0e41d97b8a90e06668b8fd5fe256fd986e6172 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5877.txt @@ -0,0 +1 @@ +घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इ.स. पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते, पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात. तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. जे वेळ दर्शवण्यासाठी मदत करतात. काही घडयाळ्यांमध्ये दिवस आणि वार सुद्धा दर्शवले जाते. २४ तासाचा एक दिवस, ६० मिनिटाचा एक तास, ६० सेकंदाचा एक मिनिट असते. घड्याळ वेगवेगळ्या प्रकारची असतात. जगभरात घड्याळ उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या कार्यरत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_588.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e9f0379d0089bc8ba42c65e9c4ce235b0a2ac23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_588.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टोफर कार्टर (९ सप्टेंबर, १९९७:हाँग काँग - हयात) हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो व यष्टीरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5890.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a2e8d07d6840a6684e8e52ad27d3dd3e417da4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5890.txt @@ -0,0 +1,10 @@ +घन म्हणजे भरीव, घट्ट किंवा दृढ. जो पदार्थ पाण्याप्रमाणे किंवा हवेप्रमाणे प्रवाही नसतो त्या पदार्थाला घन पदार्थ म्हणतात. घन स्थितीत असणे हा त्या पदार्थाचा एक भौतिक गुणधर्म आहे. पदार्थाच्या घट्टपणाच्या मोजमापाला घनता म्हणतात. +२. घन हा एक भौमितिक आकार आहे. घनाला लांबी, रुंदी व जाडी(किंवा उंची) असते (त्रिमिती असलेला आकार). घनाकृतीतील लांबी, रुंदी आणि उंची दाखवणाऱ्या रेषा एकमेकांना लंब असतात आणि त्यांचे माप समान असते. किंवा दुसऱ्या शब्दांत, सहा चौरसांनी सीमित केलेल्या आकृतीस घन म्हणतात. +३. कोणत्याही संख्येला त्याच संख्येच्या वर्गाने गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो. किंवा तीन समान संख्यांचा गुणाकार हा त्या समान संख्येचा घन असतो. +४ गुणले ४ = १६. +४ गुणले १६ = ६४. +किंवा, ४ x ४ x ४ = ६४ +म्हणजे, ६४ हा ४चा घन आहे. +आणि ४ हे चौसष्टचे घनमूळ आहे. +४. एखाद्या भरीव वस्तूने व्यापलेल्या जागेच्या मोजमापाला त्या वस्तूचे घनफळ म्हणतात. +५. घन या शब्दाचे अन्य अर्थ :- मेघ, निबिड(अरण्य वगैरे), गंभीर(गर्जना वगैरे), दाट(प्रेम, साखरेचा पाक वगेरे), विस्तार(पूर्वक म्हणणे=घनपाठ) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5896.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d3f3ef56d37ac2be5ac4af0a9cf15b5c3e4066b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5896.txt @@ -0,0 +1,17 @@ + +घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यापासून भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव लागते. या गावी घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखणा आहे. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे. वाघजाईचे मंदिर पाण्याचे टाके िऱ्याने? जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज, काही वाड्याचे अवशेष, पाच-सहा पाण्याची टाकी आहेत. गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो. तसेच दरीच्या पलीकडे तैलबैला ही सुंदर दिसतो. +शिवाजी ट्रेल्‍स नावाच्या दुर्ग संवर्धन संस्थेने या गडाची डागडुजी केली आहे.(सप्टेंबर २०१३) +कुटुंबासमवेत या किल्ल्यावर एक दिवस आरामशीर घालवू शकतो. +पुण्यापासून घनगड सुमारे १०८ किमी आहे. पुण्यातून एकोले गावात पोहोचण्यासाठी ताम्हिणी घाट/ मुळशी मार्गे, जीवन-तुंगी मार्गे (तुंग-तिकोना) किंवा लोणावळामार्गे जाऊ शकतो. +ताम्हिणी घाट मार्गे जातांना मध्ये देवकुंड, कुंडलिका वॅली, निवे, आडगाव पाझरे, भांबर्डे, मग एकोले असा मार्ग आहे. ह्या मार्गाने जवळ जवळ १२-२० कमी अंतर कमी होते. +आणि दुसरा एक मार्ग म्हणजे पौडगावामधून एक उजव्या बाजूस वळतो. जातांना रस्त्यात तिकोना, तुंग,आणि मोरगिरी गड लागतात.जातांना अतिशय असा सुंदर दृश्य बघायला मिळते. +आणि तिसरा मार्ग म्हणजे लोणावळा वरून. इकडून अंतर जरा जास्त आहे, +गडावर राहण्यासाठीची सोय आहे. वर गेल्यावर एक गुहा आहे तिथे ७-८ जण झोपू शकतात. पाण्याचे एक टाके आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे. +गडावर खाण्याची काहीच सोय नाही. स्वतः येतांना घेऊन यावे. किंवा वर आल्यावर आपण बनवून खाऊ शकता. +किंवा +गडाच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो. +गडावर गेल्यावर शिडी वर चढुन जाताना एक छोटं पाण्याच टाक लागते ते पाणी पिण्यासाठी आहे. +१. ताम्हिणी घाट/ मुळशी मार्गे, +२. पौड पासून उजवीकडे जीवन-तुंगी मार्गे लागतो (तुंग-तिकोना-मोरगिरी) किंवा +३. लोणावळा मार्गे जाऊ शकतो. +गडावर जाण्यासाठी ट्रेकर असाल तर 30 मी. खूप झाले आणि नवीन असाल तर १/१:३० तास लागतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5910.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c5785c6d7835d1d59ed539dae9aabf5297be2eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5910.txt @@ -0,0 +1,2 @@ +घनश्यामदास बिर्ला (एप्रिल १०, १८९४ - जून ११, १९८३) हे भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5920.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ecb6e221060c50ed7365b26bb318e691f8fc34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5920.txt @@ -0,0 +1 @@ +दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिक शुक्ल षष्ठीला घबाडषष्ठी म्हणतात. हा दिवस शुभ मुहूर्त समजला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5933.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa253ca766da9ac1fa75bc78163e2c0eb6232a7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5933.txt @@ -0,0 +1 @@ +घरटे अमुचे छान विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5938.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c9a0d405f01755659bf8d9fbde6931ee7364377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5938.txt @@ -0,0 +1,4 @@ +घरधनी हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5948.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6611e8751eb0bccec86a93c5a203e958c12bbc68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5948.txt @@ -0,0 +1 @@ +देसाई हे एक प्रसिद्ध भारतीय आडनाव आहे. उच्च कुलीन ब्राह्मण व क्षत्रिय जमीनदार देसाई उपाधि लावतात. मराठी तसेच अन्य भारतीय भाषिक समाजांत आढळणारे आडनाव आहे. मराठी समाजासोबतच हे आडनाव गुजराती समाजातही आढळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5969.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eed69fc0cb7b233948d841b6db530be122dbd2e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5969.txt @@ -0,0 +1,45 @@ +घाटंजी भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक तालुका आहे. +नागेझरी +निंबार्डा +नुकटी +पाडुर्णा बुद्रुक +पाडुर्णा खुर्द +पांगाडी +पारडी (घाटंजी) +पारवा (घाटंजी) +पाटा +पिंपळखुटी बुद्रुक +पिंपरी (घाटंजी) +राहटी +राजेगाव +राजुपेठ +राजुरवाडी +रामपूर (घाटंजी) +रासा +रत्नापूर +सागाडा +सायफळ +साखरा खुर्द +सासणी +सावंगी (घाटंजी) +सायतखरडा +सेवानगर +शारद +शिरोळी +शिवणी +सोनखास +ताडसावळी +तारोडा (घाटंजी) +ठाणेगाव +तिपेश्वर +तिटवी +तिवसाळा +उंडरणी +वाधोणा (घाटंजी) +वाघरटाकळी +वासरी +येडशी (घाटंजी) +येरंडगाव +येवती (घाटंजी) +झारी (घाटंजी) +झाटाळा diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5971.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b0a59abae46fec3a4a6d988ddfbd4e41c6fa37b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5971.txt @@ -0,0 +1,2 @@ + घाटकिन्ही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5979.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6403ee4ebc12d8470a2bff6f4442da9089a4402 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5979.txt @@ -0,0 +1 @@ +घाटखैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5999.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a071e897cd59c04f8ec41d26bf0a1517cc6443f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_5999.txt @@ -0,0 +1,6 @@ +घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. घाटशिरस हे गाव नाशिक विभागात मोडते. हे अहमदनगर पासून ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. तसेच इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत विदयालय आहे +येथील श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर हे नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे. वृद्‍धेश्‍वर हे महादेवाचे खूप जुने मंदिर असल्‍याचे म्‍हटले जाते. डोंगर सानिध्यात, निर्सग रम्य परीसरात वृद्‍धेश्‍वराचे हे पवित्र स्थान आहे. वृद्‍धेश्‍वराबद्‍दल एक आख्‍यायिका सांगितली जाते. पूर्वी मच्छींद्रनाथांच्या समाधानासाठी गुरू आज्ञा म्हणून येथे खूप मोठा भंडारा झाला होता. त्या निमित्ताने मच्छींद्रनाथ व गोरक्षनाथांनी नाथ पंथाचा मेळा जमवला आणि गहिनीनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथास अनुग्रह दिला, त्यावेळी त्रिभुवनातील सर्व देवता ऋषीमुनी, संन्यासी सर्व एकत्र जमले. या ठिकाणी गर्भगिरी पर्वत आहे. गोरक्षनाथांनी सुर्वण सिद्ध मंत्राचा वापर करत संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. +गुरू मच्छीद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्‍धेश्वर येथे ३३ कोटी देव साधू, संत-महंत. ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव-पार्वतीने ब्राम्हण वेषात प्रकट होऊन पंगती वाढल्या. देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्‍थानाला देवराई हे नाव पडले देवाच्या पंगतीत महादेव वृद्‍ध म्हताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवानी विनंती केली की, हे महादेवा आता हे रूप घेतले, आम्हाला याच रूपात दर्शन दिले; तुंम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विंनती केल्यावर महादेव वृद्‍ध रूपात राहीले म्हणून त्यांना म्हतारदेव (वृद्‍धेश्र्वर) म्हणू लागले. वृद्‍धेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ १२ ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्‍याचे म्‍हटले जाते. +महाशिवरात्रीला हे शिवलिंग वृद्धींगत (वाढते) होते, असे म्‍हटले जाते. राजा रामदेवराय यांनी अकराव्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्‍यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथात आहे. 'साद देती हिमशिखरे' या हिमालयातील प्रवास वर्णनावर अधारित ग्रंथामध्ये या स्थानाचे महात्म्य दिलेले आहे. +नाथसंप्रदायात तप तीर्थाटन आणि महाप्रसाद सेवा सर्वश्रेष्ठ समजली जाते. नाथांची, योगी संत-महंताची तपोभूमी म्हणून हे स्‍थान ओळखले जाते. श्रावण महिन्यात रोज रात्री आठ वाजता बेल आरती होते. श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक येतात. श्रावण महिन्‍यात प्रत्‍येक सोमवारी मोठा उत्सव असतो. तिसऱ्या सोमवारी व महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. +मकर संक्रांती निमित्त श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर येथे संक्रातीच्या दिवशी यात्रा भरते. या दिवशी मंदिरात पुरूष जात नाहीत. येथे पार्वती मातेला मान आहे. त्‍यामुळे संक्रातीनिमित्त येथे अखंड सौभाग्य समृद्धी, संतती भाग्य, सौख्य आरोग्य प्राप्तीसासाठी महिला भक्‍तीभावाने येतात. पार्वती मातेची जिल्ह्‍यातील फक्त वृद्‍धेश्वर देवस्थानात यात्रा भरते, असे हे वृद्‍धेश्वरचे स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6030.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27b2ba7ed61b637aa5d22dd0721dbfa41d0b3267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6030.txt @@ -0,0 +1,8 @@ + घाडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6065.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c68f01dccd9b7f09874c70fdfd664f23b3d319c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6065.txt @@ -0,0 +1,2 @@ +घानाचे साम्राज्य किंवा वागादोउ साम्राज्य हे साम्राज्य मॉरिटानियाच्या आग्नेयेला व मालीच्या पश्चिमेला वसले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6070.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..262ee4c42dfe30441057ca4d4d0446c0c2d2dc15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6070.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6078.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f8cf70affbcb5c15781b72dad73a48753d96e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6078.txt @@ -0,0 +1,2 @@ +घारागाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6079.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdf955771c88b16410a552685f0188964d18a3b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6079.txt @@ -0,0 +1,13 @@ +घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. ह्या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या ह्या लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस असलेल्या समुद्र किनाऱ्यापासून १० कि.मी. दूर आहेत. +एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ह्या लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या, याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.[१] +या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात. +एलिफंटा बेट, किंवा घारापुरी, दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे. बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किमी आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किमी असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. +घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. +समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय. +मुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे.या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. +तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे.ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. +(परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.) +एका लेण्यात , कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते.शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे.त्याच्या मुद्रेवर शांत,निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे.शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.[२] +हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली,तिला मागणी घालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले.हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला.यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले ,हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.[३] +इतर ठिकाणी मानवती पार्वती,गंगा अवतरण ,शिवशक्ती अर्धनारी,महायोगी शिव,ल्कुलीह्साची मूर्ती,भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6087.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaf0a5295e23f4c742244e85e61760e1615f6768 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6087.txt @@ -0,0 +1,2 @@ +घारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6105.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93a65d0cb7afb552e28d5aabcf509417761f81c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6105.txt @@ -0,0 +1,3 @@ +गयासुद्दीन तुघलक तथा घियात अल-दीन तुघलक (?? - इ.स. १३२५) हा तुघलक घराण्याचा पहिला सुलतान होता. हा १३२५पासून मृत्यूपर्यंत दिल्लीच्या सुलतान होता. +याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक सुलतान झाला. +तुघलक घराण्यातील राज्यकर्ता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6119.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..606691dc5673959a1d00ef4cf6d66db31665bc83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6119.txt @@ -0,0 +1,2 @@ + घुई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6121.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f11ca8836502f934edb592ecf7eeeeb96e8d1f6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6121.txt @@ -0,0 +1 @@ +घुकशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6150.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253d9d38f06c8f5f5abd5f2fd87eddead1066cce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6150.txt @@ -0,0 +1,4 @@ +देव टीटवा किंवा घुरकी (इंग्लिश:european little ringed; हिंदी:मिरवा मेरवा) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो . त्याचे जाड गोल डोके . उघडे पिवळे पाय असतात . त्याची कबुतारासारखी चोच असते . वरून वाळूसारखा उदी खालून पांढरा असतो . त्याचे कपाळ पांढरे असते व डोके व कानाच्या पिसे काळी असतात . डोळ्याभोवती काळा रंग असतो . गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो . तसेच छाती व पाठीभोवती काळी पट्टी असते . उडताना पंखावर पंढरी पट्टी दिसत नाही . नर आणि मादी दिसयला सारखे असतात . +भारतीय उपखंड , श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे +चिखलानी , नद्या काठचा वाळवंटी भाग , दलदली आणि सागर किनारे diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6188.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bf234ed19ecf671f27cd521f7df10271e410691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6188.txt @@ -0,0 +1,2 @@ +Anastomus oscitans (Boddaert) +या पक्ष्याचे इंग्रजी नाव Openbil stork असे आहे.याला मराठीमध्ये अनेक नवे आहेत. गुजे,गोजे,घोंगल्या फोड,घोंगल्या खाई ढोकरू,बुज्या,भुज्या,लहान बुज्या, खुबाला,खुबल स्त्री,उघड्या चोचीचा करकोचा ,उघड तोंड बलाक. हा आकाराने मोठ्या बदकएवढा असतो.हा पांढरा किवा करड्या रंगाचा लहान ढोक असतो.याचे पंख काळे असतात.दुरून हा पक्षी बहाडा ढोकासारखा दिसतो.कमानदार चोचीच्या दोन्ही भागात फट असते.चोचीच्या या विशिष्ट रचनेमुळे त्याची ओळख पटते.नर-मादी दिसायल सारखेच असतात. घोंगल्या फोडा भारत व श्रीलंका येथे स्थलांतर करतो.हा सरोवरे,नद्या,दलदली,आणि भातशेती या ठिकाणी आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6193.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edc3959a0de4115c5df9ce20d07015f1183257a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6193.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6213.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fe25ea3814f31807004903a31975c6b6081b0a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6213.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोटगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_622.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150055683b09b037ea0b2004b699d78ceec2251e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_622.txt @@ -0,0 +1,45 @@ +मेजर ख्वांग अभयवोंग्शे (देवनागरी लेखनभेद: खुआंग अभयवोंग्शे, ख्वांग अभयवंशे ; थाई: พันตรีควง อภัยวงศ์ ; रोमन लिपी: Khuang Abhaiwongse ;) (मे १७, इ.स. १९०२ - मार्च १५, इ.स. १९६८) हा थायलंडाचा पंतप्रधान होता. अभयवोंग्शे १ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते ३१ ऑगस्ट, इ.स. १९४५, ३१ जानेवारी, इ.स. १९४६ ते २४ मार्च, इ.स. १९४६ आणि इ.स. १० नोव्हेंबर, इ.स. १९४७ ते ८ एप्रिल, इ.स. १९४८ या कालखंडांदरम्यान तीनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6223.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42d8de92ebb02425c7bda9be78fb5d71f8d738bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6223.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोटविहीरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6231.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2443d13aaf879c77051c441ad2489b4eed0062a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6231.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोटावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_626.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b00157cccd6d29201d7c92eb7b41b80b1b60c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_626.txt @@ -0,0 +1,20 @@ +ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांची कबर अजमेर शहरात आहे. मोईनुद्दीन चिश्ती यांचा जन्म ५३७ हिजरी संवत म्हणजेच इ.स.पूर्व ११४३ मध्ये पर्शियाच्या सिस्तान प्रदेशात झाला असे मानले जाते. इतर खात्यांनुसार, त्याचा जन्म इराणच्या इस्फहान शहरात झाला. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे खादिम भील हे भिल्ल पूर्वजांचे वंशज आहेत. त्यांना हजरत ख्वाजा गरीब नवाज म्हणूनही ओळखले जाते. गरीब नवाज ही त्यांना लोकांनी दिलेली पदवी आहे. +चिश्तिया पद्धत अबू इसाक शमीने इराणच्या "चश्त" शहरात सुरू केली, म्हणून "चश्तिया" किंवा चिश्तिया मार्ग असे नाव पडले. पण तो भारताच्या उपविभागात पोहोचला नाही. मोईनुद्दीन चिश्ती साहिब यांनी भारताच्या उपखंडात किंवा उपखंडात या सुफी पद्धतीची स्थापना आणि प्रचार केला. हा घटक किंवा पद्धत आध्यात्मिक होती, भारत हा एक आध्यात्मिक देश असल्याने ही पद्धत समजली, स्वागतार्ह आणि स्वीकारली. धार्मिकदृष्ट्या ही पद्धत अतिशय शांततापूर्ण होती आणि धार्मिक चिन्हांनी परिपूर्ण असल्यामुळे भारतीय समाजात त्यांचे शिष्य अधिक झाले. त्याची चर्चा दूरवर पसरली आणि लोक दूरदूरवरून त्याच्या दरबारात हजर राहून धार्मिक ज्ञान मिळवत. +अजमेरमध्ये जेव्हा ते धर्मप्रचार करत असत तेव्हा ते चिश्ती पद्धतीने करत असत. अशा रीतीने श्लोक गायनाद्वारे देवाचे गीत लोकांपर्यंत पोहोचवले गेले. याचा अर्थ, कव्वाली, समखवानी आणि कादंबऱ्यांद्वारे लोकांना देवाबद्दल सांगणे आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणे. स्थानिक हिंदू राजांशीही अनेक मतभेद होते, परंतु ते सर्व मतभेद अल्पकालीन होते. मोईनुद्दीन साहेबांच्या प्रवचनाने स्थानिक राजाही मंत्रमुग्ध झाला आणि त्याने आपल्यावर कोणतीही संकटे किंवा संकट येऊ दिले नाही. +अशा प्रकारे स्थानिक लोकांची मनेही जिंकली गेली आणि लोकही त्यांचे शिष्य होऊ लागले. +633 हिजरी आल्यावर त्यांना माहित होते की हे त्यांचे शेवटचे वर्ष आहे, जेव्हा ते अजमेरमधील जुम्मा मशिदीत आपल्या चाहत्यांसह बसले होते, तेव्हा त्यांनी शेख अली संगल (र.) यांना सांगितले की ते हजरत बख्तियार काकी (र.) यांना पत्र लिहा. त्यांना येण्यास सांगत आहे. ख्वाजा साहेबांनी कुराण-ए-पाक नंतर, त्यांची निंदा आणि त्यांची चप्पल काकी (र.ए.) यांना दिली आणि म्हणाले, "हा मुहम्मद (स.)चा विश्वास आहे, जो मला माझ्या पीर-ओ-मुर्शिदांकडून मिळाला आहे, मी विश्वास ठेवतो. तुम्ही आणि ते तुम्हाला दिले आणि मग त्याचा हात हातात घेतला आणि आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, "मी तुम्हाला अल्लाहवर बसवले आहे आणि तुम्हाला हा सन्मान आणि सन्मान मिळवण्याची संधी दिली आहे." 5 त्यानंतर आणि 6 रजब रोजी ख्वाजा साहेब आत गेले. त्याच्या खोलीत जाऊन कुराण-ए-पाक वाचायला सुरुवात केली, रात्रभर त्याचा आवाज ऐकू आला, पण सकाळी आवाज आला नाही, खोली उघडली तेव्हा तो स्वर्गात गेला होता, त्याच्या कपाळावर फक्त हीच ओळ चमकत होती. "तो अल्लाहचा मित्र होता आणि अल्लाहचे प्रेम मिळवण्यासाठी त्याने हे जग सोडले." त्याच रात्री मुहम्मद (स.अ.) स्वप्नात काकी (रा.) यांच्याकडे आले आणि म्हणाले " ख्वाजा साहिब अल्लाहचे मित्र आहेत आणि मी आलो आहे. त्याला स्वीकारण्यासाठी. त्यांच्या अंत्यसंस्काराची नमाज त्यांचा मोठा मुलगा ख्वाजा फक्रुद्दीन (र.) यांनी केली. दरवर्षी त्यांचा उर्स हजरतच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो. +ख्वाजा हुसेन चिश्ती अजमेरी (اردُو :- واجه سین) यांना शेख हुसेन अजमेरी आणि मौलाना हुसेन अजमेरी, ख्वाजा हुसेन चिश्ती, ख्वाजा हुसेन अजमेरी या नावानेही ओळखले जाते, हे ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचे वंशज (नातू) आहेत, जे एमपर येथील अकबर यांचे वंशज (नातू) आहेत. अजमेर. ख्वाजा हुसेन अजमेरी हे अजमेर दर्ग्याच्या सज्जादंशीन व मुतवल्ली येथे प्राचीन कौटुंबिक विधींनुसार जात असताना, बादशहा अकबराने तुमचा खूप छळ केला आणि अनेक वर्षे कैदेत ठेवले. दर्गा ख्वाजा साहिब अजमेर मध्ये दररोज वाचलेली प्रकाशाची दुआ ख्वाजा हुसेन अजमेरी यांनी लिहिली होती. तुमचा विसाल 1029 हिजरी मध्ये झाला. ही तारीख कळू शकते. सम्राट शाहजहानच्या कारकिर्दीत 1047 मध्ये घुमटाचे बांधकाम झाले. +मोईनुद्दीन साहेबांचे सुमारे एक हजार खलिफ आणि लाखो प्रशंसक होते. अनेक पंथांचे सुफीही येऊन चिटक्या पद्धतीने त्यांच्यात सामील होत असत. त्याच्या शिष्यांमध्ये प्रमुख; कुतुबुद्दीन बख्तियार काकी, बाबा फरीद, निजामुद्दीन औलिया, हजरत अहमद अलाउद्दीन साबीर कालियारी, अमीर खुसरो, नसीरुद्दीन चिराग दहलवी, बंदे नवाज, अशरफ जहांगीर सिम्नानी आणि अता हुसेन फानी. +आजकाल मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि इतर धर्माच्या लोकांसह हजारो भाविक उर्स निमित्त हजेरी लावण्यासाठी येतात. +हुसैन इब्न अली के पाशस्त में इन्हों ने यह कविता लिखी, जो दुनियां भर में मशहूर हुई। +शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन +शाह हैं हुसैन, बादशाह हैं हुसैन +दीन अस्त हुसैन, दीनपनाह अस्त हुसैन +धर्म हैं हुसैन, धर्मरक्षक हैं हुसैन +सरदाद न दाद दस्त दर दस्त ए यज़ीद +अपना सर पेश किया, मगर हाथ नहीं पेश किया आगे यज़ीद के +हक़्क़ाक़-ए बिना-एला इलाह अस्त हुसैन +सत्य है कि हुसैन ने शहादा की बुनियाद रखी +भारताच्या उपखंडातील प्रत्येक भागात त्यांचे चाहते सापडतील. जेव्हा त्यांचा उर्स होतो, तेव्हा देश-विदेशातील लोक त्यांच्या दर्गाला भेट देतात आणि प्रार्थना करतात. भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे या उर्सच्या निमित्ताने अनेक सोयी-सुविधा करतात. उदाहरणार्थ, विशेष रेल्वे गाड्या उभ्या करणे, अधिकृतपणे उर्सच्या निर्वाहासाठी सुविधा करणे, सरकारी आणि प्रशासकीय व्यवस्था करणे. चादर भारत सरकार आणि राजस्थान राज्य सरकार देखील देऊ करते. +त्यांच्या मंत्रमुग्धतेवर अनेक हिंदी किंवा उर्दू चित्रपट तयार झाले. आणि त्यांच्या जीवनावर अनेक गाणी लिहिली आणि गायली गेली. +भारताच्या उपखंडात कोठेही कव्वाली आयोजित केली जाते, त्या कव्वालींमध्ये त्यांच्याबद्दल "मनकबत" (कव्वालीची स्तुती करणारे गाणे किंवा पद्य) गाण्याची एक सामान्य परंपरा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6283.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05f2f8d2e787d91f64516037afb7e5cee4fd4321 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6283.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोडातांडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6309.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd0b5c135ccad6db2a4032c8b73f927b8007d3ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6309.txt @@ -0,0 +1,5 @@ +घोरक टिलवा, पाण टिटवा, ठाठा, लांब पायांची कुडावळ किंवा शेकाटी (इंग्लिश:Indian Blackwinged stilt; हिंदी:गजपाव, टिंघुर, सरागनी) हा एक पक्षी आहे. +आकाराने अंदाजे तित्तिराएवढी असते.काटकुळे उंच पाय असतात.सडपातळ,काळा,राखट,उदी व पांढरा जलचर पक्षी.सरळ,बारीक,काळी चोच असते.लांब पाय व पायांचा रंग तांबूस.ऋतुमानाप्रमाणे नर-मादीच्या रंगांत पालट होतो.उडताना शेपटीजवळचा पांढरा भाग पाचरीसारखा पाठीपर्यंत दिसतो.शेपटीच्या सम पातळीत पाय ताणलेले.पाठ व पंख काळेभोर असतात. +भारत,पाकिस्तान,श्रीलंका व ब्रह्मदेश येथे प्रामुख्याने आढळून येतात.निवासी,तसेच स्थानिक स्थलांतर करणारे आणि हिवाळी पाहुणे. +युरोप,आशिया,अमेरिकन या भागात एप्रिल ते ऑगस्टमध्ये वीण. +दलदली व चिखलाणी. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6315.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74f100784b27d01369f421bcd066aaa19dc12460 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6315.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोरपडवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6353.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bcff4b36d6bcd22a19ea738074b778deb571640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6353.txt @@ -0,0 +1,12 @@ + +घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहा तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे. +मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिद्ध असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. +रोहे येथून मुरुड या सागरकिनाऱ्यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरून शिवलिंगासारखा भासतो. +मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही आहे.रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्याला घोसाळगड गाव आहे.गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. +पायऱ्यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करून चढाई सुरू करायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो. +कातळात कोरलेल्या पायऱ्या समोर दिसतात. यातील काही पायऱ्या तोफांच्या माऱ्यामुळे ध्वस्त झालेल्या आहेत. या पायऱ्यांवरून वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला दरवाजा पर्यंत घेऊन जातात. मात्र येथिल प्रवेशद्वार पुर्णत: नष्ट झालेले आहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे. +येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. +माचीपाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात. +गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. +शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पुर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिऱ्याच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळाल्यावर सिद्धी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षीत आहे. +गडदर्शन करून आल्यावाटेने उतरून परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6415.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84fa00da13c9f1a3bb19249260180f39854501c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6415.txt @@ -0,0 +1,2 @@ +३०° ४४′ ०७″ N, ७६° ४७′ २८″ E +चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबी व हिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6424.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99e004092e64675cf8acbecb4b98c5529ef9ed79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6424.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंदिगढ हॉकी स्टेडियम भारताच्या चंदिगढ शहरातील हॉकीचे मैदान आहे. हे प्रीमियर हॉकी लीगमधील चंदिगढ डायनॅमोज संघाचे घरचे मैदान होते. +याची प्रेक्षकक्षमता ३०,००० असून हे कायमस्वरुपी सिमेंटच्या बैठका असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मैदान आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6434.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..210357a672dde04f35749a60a383860315419f9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6434.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. चंदगड हा महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो. +चंदगड तालुक्याला जवळपास शहाण्णव लाख हेक्टर्स एवढे विस्तृत क्षेत्रफळ लाभले आहे. या विस्तृत क्षेत्रफळावर सर्वत्र एकसारखी भौगोलिक परिस्थिती आढळत नाही. साधारणपणे तालुक्याची पश्‍चिम आणि पूर्व अशा दोन विभागामध्ये सरळ-सरळ विभागणी करता येते. यापैकी पश्‍चिम भाग अतिपावसाळी, डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेला आहे. तर पूर्वेला तुलनेत कमी पाऊस आणि सुपीक जमीन लाभली आहे. त्यामुळे दोन्ही विभागात शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आणि घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्येही थोडाफार फरक दिसून येतो. पूर्वेला भातपेरणी (धुळवाफ) केली जाते. म्हणजे भात मातीत कुरीने पेरले जाते तर पश्‍चिमेला चिखल करून रोप लागण केली जाते. पश्‍चिमभाग कोकणी भाषिक प्रदेशाशी सलग्‍न आहे तर पूर्व भाग कानडी भाषिक प्रदेशाशी सलग्‍न आहे. त्यामुळे दोन्ही विभागात सांस्कृतिक भिन्‍नत्व दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटकी बेंदूर आणि पश्‍चिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. त्यामुळे तालुक्यात चंडगडी बोलीची वेगवेगळी रुपे प्रत्ययास येतात, पूर्व चंदगडी आणि पश्चिम चंदगडी असे उपवर्गीकरणही तेथील बोली भाषेचे करता येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6436.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..039724116b463cd6787b25a9f84797f7a1993b7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6436.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंदगडी ही एक बाेलीभाषा आहे. या बाेली भाषेचा अभ्यास शिवाजी विद्यापीठातील, मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.नंदकुमार माेरे यांनी केला आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6445.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18815875d6ab3f6ec25a29f0c431a5f1841e8ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6445.txt @@ -0,0 +1,14 @@ + +चंदन - वंदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जोडकिल्ला आहे. +सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमूद आहे. +पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. जाताजाताच चंदन वंदन किल्ल्याचे दृश्य दिसते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. +कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर असल्याने रस्ते, वीज, एस्. टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावागावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत. +इ. स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. सध्याच्या नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले १६४२ला जिंकून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली, हे पुढे येत आहे. अफझलखानाच्या वधानंतर महाराजांनी साताराचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केल, व गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन वंदन अशी ठेवली. १६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांनादेखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्लाखानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोगलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला. +अ) चंदनगडावरील वास्तू :- +ब) वंदनगडावरील वास्तू :- +वंदनगडावर सुमारे ५० ते १०० लोकांना राहता येते एवढी जागा आहे. +गडावर खाण्याची सोय नाही. +चंदनगडावर एक विहीर असून तिच्यातील पाणी जुलै ते फेब्रुवारीपर्यंत असते. वंदनगडावर ४ तळी असून पैकी तीन तळ्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे. +गडावर जाण्यासाठी खिंडीतूनसुद्धा जाता येते. तसेच राऊत वाडीतून वंदन गडावर जाण्यासाठी मार्ग आहे +अरबवाडी मधून एक ते दीड तासात जाता येते, तर बेलमाची मार्गे ४५ मिनिटात जाता येते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6447.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba8d82a623d21a0505b9344e6572dc3188f2af5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6447.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंदन हार हा स्त्रियांचा घालण्याचा एक पारंपारिक दागिना आहे. हा एक सोन्याच्या साखळ्यांचा गुंतागुंतीचा दागिना आहे. यामध्ये सोन्याच्या ३-४ साखळ्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात. +http://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_645.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c40e4287202d78fdeb1e803a9075e10204147cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_645.txt @@ -0,0 +1 @@ +ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर (जन्म : [] - २३ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचा संस्‍कृत भाषेचा व्यासंग होता. त्यांची काही पुस्तके संस्कृत वाङ्मयावर आधारलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6453.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba5628c625076fdbb63bba3f800576b0f0bc66d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6453.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्यातील एक गाव. हे गाव लीडर नदीच्या काठावर असून अमरनाथ यात्रेला जाण्याच्या मार्गावरील बेसकॅंप आहे. या गावात बेताब या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. चित्रीकरणाची जागा आता बेताब व्हॅली म्हणून ओळखली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6456.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301f4b6f2f4013d324676cda2b68fe497cb01bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6456.txt @@ -0,0 +1,39 @@ +{{माहितीचौकट चित्रपट +| नाव = चंदनाची चोळी अंग अंग जाळी +| छायाचित्र = Chandanachicholi.jpg‎ +| चित्र रुंदी = +| चित्र शीर्षक = +| निर्मिती वर्ष = +| भाषा = मराठी +| इतर भाषा = +| देश = भारत +| निर्मिती = +| दिग्दर्शन = +| कथा = +| पटकथा = +| संवाद = +| संकलन = +| छाया = +| कला = +| गीते = +| संगीत = +| ध्वनी = +| पार्श्वगायन = +| नृत्यदिग्दर्शन = +| वेशभूषा = +| रंगभूषा = +| साहस दृष्ये = +| ऍनिमेशन = +| विशेष दृक्परिणाम = +| प्रमुख कलाकार = [[रंजना देशमुख]संध्या +| प्रदर्शन तारीख = +| वितरक= +| अवधी = +| पुरस्कार = +| निर्मिती_खर्च = +| उत्पन्न = +| संकेतस्थळ दुवा = +| तळटिपा = +| imdb_id = +| amg_id = +}} diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6474.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3c09ee13d4a673bf3551b2ce6c09696de9a3fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6474.txt @@ -0,0 +1 @@ +चंदिगढ हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6478.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84fa00da13c9f1a3bb19249260180f39854501c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6478.txt @@ -0,0 +1,2 @@ +३०° ४४′ ०७″ N, ७६° ४७′ २८″ E +चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबी व हिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_649.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05e00e6dc8a7db1fe687e390f2f0ae358bb2a7c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_649.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे (ऑगस्ट १४, १९१० - १९८९) हे मराठी व संस्कृत लेखक होते. याचबरोबर ते साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकारही होते.[१] +अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगगाई येथे ऑगस्ट १४, १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_650.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c46bb980007b78b6d0eb6214b796544880e8b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_650.txt @@ -0,0 +1,8 @@ +साहित्य अकादमी पुरस्कार +गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, २८ डिसेंबर १८९९; - नागपूर, २७ नोव्हेंबर १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत. +ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला. +संयुक्त महाराष्ट्र समिती सदस्य :- 1) केशवराव जेथे 2) ग. त्र्य. माडखोलकर 3) द. वा. पोतदार 3) शंकरराव देव 4) श्री. शं. नवरे +गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले.. +न.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले. +भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे. +वा.म. जोशी, ना.सी. फडके, वि.स. खांडेकर यांच्या काळातले ग.त्र्यं. माडखोलकर हेही कादंबरीकार होते. त्यांनी साहित्यविचारही व समीक्षाही केली आहे. सर्जनशील लेखक म्हणून त्यांचा साहित्यविचार व य्यांची समीक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्या १९२० नंतरच्या मराठी साहित्यविचारात कलावाद-जीवनवाद यांचे तीव्र द्वंद्व दिसते. फडके कलावादी, खांडेकर जीवनवादी, तर माडखोलकर दोन्ही वादांचे पुरस्कर्ते होते. वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नांवाजला गेला. वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते. वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली. ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबऱ्यसंतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6530.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a059c3b48707202014da2f455b4f19a33cfcd3bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6530.txt @@ -0,0 +1,23 @@ +चंद्रकांत कल्याणदास काकोडकर (जन्म : काकोडा-गोवा, २१ मार्च १९२१; - २३ नोव्हेंबर १९८८) हे मराठी कादंबरीकार होते. +शरदचंद्र चटर्जींच्या साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने काकोडकरांच्या कादंबऱ्यांवर बंगाली जीवनाचा ठसा उमटलेला दिसतो. त्यांच्या पहिल्या तीन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या, आणि त्यांना कादंबरीकार म्हणून जनमान्यता मिळाली. काकोडकरांनी अनेक इंग्रजी रहस्यकथांची मराठी रूपांतरेही केली. +चंद्रकांत आणि काकोडकर या नावांचे त्यांचे दिवाळी अंक प्रकाशित होत. +काकोडकरांनी प्रेम आणि शृंगार या विषयांवर कादंबऱ्या लिहिल्या म्हणून त्यांच्यावर अश्लीलतेचे आरोप झाले. इतके की त्यांच्या 'श्यामा' ह्या कादंबरीवर खटला भरला गेला. शेवटी सुप्रीम कोर्टात १९६९ साली त्यांच्या बाजूने निकाल लागला. आरोपातून सुटलेल्या ‘श्यामा’ कादंबरीची १९७१ साली सुधारलेली आवृत्ती आली; तिच्यात कादंबरीच्या दुप्पट ऐवज हा या कादंबरीवरच्या पाच वर्षांतील खटल्याच्या सर्व तपशिलांनी भरला आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन लेखन स्वातंत्र्याचा सन्मान करून घेणारी ही कादंबरी आहे. पण या कादंबरीची पुढची आवृत्ती काढण्याची तसदीही नंतर प्रकाशकांनी घेतली नाही. +‘दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी’ या अरेबियन नाइट्समधील अवीट गोडीच्या अद्भुतरम्य, रोमांचकारक आणि मनोवेधक कथा काकोडकरांनी बाल-कुमार वाचकांसाठी १९६५ साली मराठीत आणल्या. +‘दो रास्ते’ हा राजेश खन्ना आणि मुमताज अभिनित चित्रपट चंद्रकांत काकोडकरांच्या ‘नीलांबरी’ कादंबरीवरून तयार केला गेला. राजेश खन्नाला बॉलीवूडमध्ये स्टारपदाचा दर्जा देणारा, किशोरकुमारचे ‘मेरे नसीब में ए दोस्त’ आणि इतर अनेक हिट् गाणी असलेला हा चित्रपट या नायकाला ‘काका’ हे बिरूद देणारा म्हणूनही ऐतिहासिक मानला जातो. राजेश खन्नाचा सलग पंधरावा ‘ब्लॉकबस्टर हिट्’ चित्रपट चंद्रकांत काकोडकरांच्या एका मराठी कादंबरीवरून निघाला, हे विशॆष . या चित्रपटाला ‘फिल्मफेअर’ची सात नामांकने होती. बिंदिया चमकेगी’ या कालजयी गाण्यापासून ते संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी, दिग्दर्शक राज खोसला या दिग्गजांसह सर्वोत्कृष्ट कथेसाठी चंद्रकांत काकोडकर यांना ही नामांकने होती. त्यातही विशेष म्हणजे इतर कुणालाही पारितोषिक मिळाले नसताना सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मात्र चंद्रकांत काकोडकर यांना मिळाला होता. +काकोडकरांच्याच ‘अशी तुझी प्रीत’ या कादंबरीवरून ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ हा चित्रपट निघाला होता. त्याची पटकथा ग.रा. कामत आणि हिंदीतील एक लोकप्रिय कादंबरीकार राज भारती यांनी काकोडकरांसह लिहिली होती. काकोडकरांना या चित्रपटासाठीही सर्वोत्कृष्ट कथेचे नामांकन मिळाले होते. ‘धाकटी बहीण’, ‘लक्ष्मी आली घरा’, ‘यंदा कर्तव्य आहे’ हे मराठीतील गाजलेले चित्रपटही त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होते. +१९६९ साली ‘श्यामा’ खटल्यातून काकोडकरांना निर्दोष ठरविण्यात आले. +१९६९ साली जयवंत दळवी यांनी काकोडकरांची विस्तृत मुलाखत घेतली. ‘सुप्रीम कोर्टापर्यंत एकाकी लढणारा सव्वाशे कादंबऱ्यांचा लेखक : चंद्रकांत काकोडकर’ या शीर्षकाने ‘ललित’ मासिकात ६९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात ती छापून आली. काकोडकरांच्या बालपणीच्या वाचनापासून ते सुुरुवातीच्या लेखनाचे सारे तपशील त्यात आहेत. ते शृंगारिक लेखनाकडे का वळले, याची त्रोटक माहितीही आहे. या मुलाखतीला दळवींनी आपल्या साहित्यिक मुलाखतींच्या पुस्तकामध्ये का समाविष्ट केले नाही, हे कोडे आहे. पण या मुलाखतीची खरी मौज आणखीच निराळी आहे. +‘अबकडई’चे संपादक आणि लेखक चंद्रकांत खोत यांनी या मुलाखतीचा मोठा भाग (व इतर मुलाखती) आणि अन्य लेखांतील भाग एकत्रित करून ‘एका अश्लीलतेचा अंत’ या नावाचा ‘काकोडकरांचा निवेदनात्मक लेख’ १९८५ च्या दिवाळी अंकात मोठ्या खुबीने तयार केला. १९८८ साली काकोडकरांचा मृत्यू झाला. ‘ललित’ मासिकाच्या १९८९ च्या आरंभीच्या अंकात दळवींनी २० वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीचाच आधार घेऊन काकोडकरांवर मृत्युलेख लिहिला. एकाच मुलाखतीवरून तयार झालेला एक लेख खोतांच्या शैलीतून उतरलेला, तर दुसरा जयवंत दळवींचा. +पोर्तुगीजांकडे गोवा असल्याच्या काळापासून गोवामुक्ती संग्रामाचे तपशील पुरविणाऱ्या त्यांच्या आरंभिक कादंबऱ्यांपासून चित्रपटीय शैलीतील कौटुंबिक तसेच तरुण-तरुणींच्या हृदयास हात घालणाऱ्या कादंबऱ्या, मुंबई-पुण्यात घडणाऱ्या फक्त विनोदी कादंबऱ्या, ‘राजाराम राजे’ या नायकावरील शंभरच्या आसपास पुस्तके, दहा हजार खपांचे ‘चंद्रकांत’ आणि ‘काकोडकर’ हे दिवाळी अंक… आणि प्रत्येक दिवाळी अंकात चार-पाच ताज्या कादंबऱ्या… अशा विक्रमी वेगात काकोडकरांनी साहित्य प्रसविले. तेही अनेक वर्षे नोकरी सांभाळून. मॅट्रिक झाल्यापासून त्यांनी ‘सायझिंग मटेरियल्स’ या मुंबईतील कंपनीत नोकरी धरली होती. १९७०-७२ पर्यंत त्याच कंपनीत ते सेल्स टॅक्स खात्याचे प्रमुख होते. पुढे त्यांच्याकडे कादंबऱ्यांची मागणी इतकी वाढली, की नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ लिहिण्यासाठी स्वतःस वाहून घेतले. +शरश्चंद्र चटर्जी आणि साने गुरुजी या दोहोंच्या वाचनातून उतरलेले शब्दद्रव्य आणि शैली काकोडकरांच्या ‘निसर्गाकडे’ (१९४४) या त्यांच्या पहिल्या कादंबरीत उतरली आहे. १९४२ च्या ‘चले जाओ’ चळवळीत भारावून गेलेल्या भारतीय तरुणांचा सहवास त्यांना लाभला होता. तो त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये झिरपलेला दिसतो. ‘श्यामा’ कादंबरीतील निशिकांत कदम याच्या जीवनाचा एक भाग १९४२ च्या चळवळीतला आहे. या चळवळीच्या काळातच त्याचे प्रेमप्रकरणही घडताना दिसते. पहिल्या कादंबरीचे छान स्वागत झाल्यानंतर त्यांनी ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी?’ (१९४८) ही दुसरी कादंबरी छापायला दिली. आपापल्या राज्यात बसून देशाची चिंता करणाऱ्या तरुणांची फौज या काळातील वातावरणाने तयार केली होती. काकोडकरांनी थेट बंगालमधील दुष्काळ हा आपल्या कादंबरीचा विषय केला. बंगालमध्ये ते काही गेले नव्हते. त्याविषयी वृत्तपत्रांत वाचून त्यांचा पुष्कळ अभ्यास झाला होता. शरश्चंद्र चटर्जींच्या बंगाली कादंबऱ्या मराठीतून पारायण करीत वाचल्यामुळे त्यांचा तिथल्या परिसराचा, भौगोलिक वर्णनांचा परिचय झाला होता. ‘‘बंगालमध्ये भयंकर दुष्काळाची चिन्हे स्पष्ट दिसत असूनही धनधान्य, कपडालत्ता वगैरे जीवनोपयोगी सर्व साधने ब्रिटिश लोक इंग्लंडला घेऊन जात होते. हे सारे कुणासाठी होतं? आपल्या स्वातंत्र्यासाठी का? नाही. आपल्या सैनिकांनी युद्धआघाड्यांवर प्राणसमर्पण केले आणि बंगालच्या तीस लाख जनतेचे जे बलिदान करण्यात आले ते आमच्या स्वातंत्र्यासाठी तर नव्हतेच नव्हते. ते सारे ब्रिटनच्या स्वातंत्र्यासाठी- स्वार्थासाठी- साम्राज्यासाठी होते. म्हणूनच प्रस्तुत कादंबरीला हे उपहासगर्भ नाव दिले आहे…’’ असे काकोडकरच या कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहितात. +अर्वाचीन मराठी साहित्याचा चिकित्सक आढावा घेणाऱ्या ‘प्रदक्षिणा’ ग्रंथाच्या १९८० च्या सुधारित आवृत्तीतही या काळात मर्ढेकरांनी, पेंडशांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचा उल्लेख येतो, पण काकोडकरांच्या ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी?’चा नामोल्लेख टाळला जातो. कारण सत्तरोत्तरीतील समीक्षकांना काकोडकर हे केवळ शृंगारिक कादंबऱ्यांचे लोकप्रिय लेखक म्हणूनच माहिती होते. +पण याच कादंबरीला प्रख्यात टीकाकार कुसुमावती देशपांडे यांनी मराठीतल्या महत्त्वाच्या कलाकृतींमध्ये गणले होते. मुंबई मराठी साहित्य संघात त्यांनी ‘आजची मराठी कादंबरी’ या विषयावर दोन व्याख्याने दिली होती. त्यात त्या म्हणतात, ‘‘श्री. रा. बिवलकर यांची ‘सुनीता’, श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार’ व ‘एल्गार’ आणि चंद्रकांत काकोडकर यांची ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी?’ या चार कादंबऱ्यांनी राजकारणाचा पाया अर्थकारण आहे हे पटवून दिलेले आहे. या कादंबऱ्यांकडे बघून मला मराठी कादंबरीच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल आशा वाटू लागली आहे.’’ +‘गोमंतका, जागा हो’ ही गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यास शब्दरूप देणारी कादंबरीही पुढे काकोडकरांनी लिहिली. पोर्तुगीज अंमलाखालच्या गोव्यात अहिंसा यशस्वी होणार नाही, तेथे सशस्त्र लढाच द्यावा लागेल, असे विचार काकोडकरांनी त्यात मांडले होते. ‘आपले नेहरू सरकार झोपा काढत होते. पोर्तुगीज सामान्य जनतेला चिरडून काढीत होते, अमानुष छळ करीत होते, तरी भारत सरकार शांत होते. यावर भारत सरकारने कहर केला तो १९५५ च्या १५ ऑगस्टच्या सत्याग्रहावेळी. सबंध भारतातून हजारो सत्याग्रहींची रीघ बेळगावकडे येत होती. सबंध भारत जागृत होऊन त्वेषाने उठला होता. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही सामील झाल्या होत्या. साऱ्या जगाचे लक्ष गोव्याकडे लागले होते. पण नेहरू सरकारने या सत्याग्रह्यांना मदत करायचे सोडून त्यांना त्रासच देण्यास सुरुवात केली. त्यांना वाहने मिळू दिली नाहीत. पण सत्याग्रही हटले नाहीत. बेळगाव ते सावंतवाडी त्यांनी पायी चालण्यास सुरुवात केली…’’ असा त्रागा या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत काकोडकर व्यक्त करतात. +या कादंबरीनंतर काकोडकरांंनी ‘कीर्तिमंदिर’ या कादंबरीत साने गुरुजींची आंतरभारतीची कल्पना मांडली. देशातील सर्व प्रांतांतील मुले एकाच शाळेत एकत्र येतात आणि अंगच्या गुणांप्रमाणे वाढतात. कवी होतात, डॉक्टर होतात असे त्यात दाखविले होते. या कादंबरीला गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे दुसरे पारितोषिक मिळाले. त्यानंतर लिहिलेल्या ‘अग्निदिव्य’ कादंबरीमध्ये जन्माने कुणी गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते, हा विषय हाताळण्यात आला होता. गोवा स्वतंत्र झाला, त्यावर त्यांनी ‘गर्जा जयजयकार’ ही कादंबरी लिहिली. या कादंबरीला गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक मिळाले. +काकोडकरांची लेखनशैली अत्यंत साधी-सोपी, छोट्या वाक्यांची. जुन्या मराठीच्या धाटणीची. कथानक बरेचसे बाळबोध वळणाचे, तरी रंगतदार. चित्रपटासारखे गुंतवून ठेवणारे. प्रेमकथेत रुसवाफुगवा, कुटुंबातील मान-अपमान, भावनाप्रधान नायक-नायिकांचे मीलन-ताटातूट हे घटक न चुकणारे. रहस्यकथेत राजाराम राजेच्या पहिल्याच पानात सीमा या त्याच्या सेक्रेटरी कम् प्रेयसी आणि सहकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये अचूकपणे पुनरावृत्त होताना दिसतात. पण सगळ्या रहस्यकथांमध्ये राजाराम राजेची कर्तुकी मात्र भिन्न असते. या रहस्यकथा पुण्यातून रहस्यकथांची फॅक्टरी निघायच्या आधीच्या काळात सुरू झालेल्या. ‘रहस्यमाला’ म्हणून महिन्याला त्यांची निर्मिती होत नव्हती. काकोडकरांच्या सवडीनुसार त्या पुस्तकरूपाने येत. त्यांच्या चांगल्या दोन-तीन आवृत्त्या निघत. +‘काकोडकर’ अंकातल्या कादंबऱ्या कितीही भावुक, भावनाप्रधान असल्या तरी त्यांच्या संपादकीयामध्ये देशातील राजकारणावर तोफा डागण्याचा कार्यक्रम काकोडकरांनी कधी चुकविला नाही. १९८६ सालातील अंकात काकोडकर लिहितात… ‘१९८५ सालच्या अंकात संपादकीय लिहिताना आम्ही श्री. राजीव गांधींच्या धडाडीच्या राजकारणावर लिहून त्यांच्याकडून स्वच्छ, सरळ आणि प्रगतिपूर्ण राजकारणाची अपेक्षा बाळगली होती. परंतु खेदाने असे लिहावे लागते की, ते आपल्या दिवंगत आईच्या पावलावर पाऊल टाकूनच राजकारण खेळत आहेत. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी इंदिरा गांधींनी पंजाबचा प्रश्न चिघळू दिला. आणि आता राजीव गांधी ‘‘गुरखाभूमी’ची मागणी देशविरोधी नाही’ म्हणत बंगालमध्ये दुसरा पंजाब निर्माण करीत आहेत. सत्ता आणि पैसा दोन्ही चिरकाल हाती राहणारी गोष्ट नाही, आणि हव्यास धरणेही योग्य नाही, हे जेव्हा त्यांना पटेल तेव्हा उशीर झाला नाही म्हणजे मिळविली.’ +१९८७ सालच्या अंकातील संपादकीयात ते म्हणतात, ‘‘वर्षभरात घडलेल्या ‘फेअरफॅक्स’, ‘बोफोर्स तोफा प्रकरण’, ‘औषधातील भेसळ’, ‘पंजाब आणि गुरखालॅन्ड प्रकरणे’ वगैरे प्रश्नांनी भारतीय राजकारणाला दिशाहीन बनविलेले आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरुवातीला जी माणसे आपल्या सभोवती गोळा केली आणि आता ते ज्यांना गोळा करतात त्यांच्यावर त्यांचा स्वतःचाच विश्वास नाही असे वाटते. यामुळे कधीही नव्हती इतकी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्याच पायात राहिलेला नाही.’’ +लेखक म्हणून काकोडकर कितीही शृंगाररस प्रसारित करणारे असले तरी परखडपणे, रोखठोक राजकीय भूमिका घेणारे होते. काकोडकरांनी निसर्गवर्णनांना कात्री लावत नायक-नायिकेला मुक्तहस्ते स्पर्श, आलिंगने, चुंबने ही आवश्यक तत्त्वे फाफटपसारा न लावता करू दिली. त्यातही त्यांनी मर्यादा राखली. पण एकदा अश्लील आणि शृंगाररसाचा शिक्का बसल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या गंभीर साहित्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. काकोडकरांच्या कादंबऱ्यांंमधील तरुणी, महिला (१९५२ मधील ‘हवास मज तू’पासून) या नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. कित्येक कादंबऱ्यांत त्या टायपिंग करणाऱ्या, टेलिफोन ऑपरेट करणाऱ्या, सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या आहेत. शिक्षिका, महिला पोलीस अशाही व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत. या स्त्रिया अबला नाहीत. त्या पुरुषांना सावरताना, त्यांना आधार देताना दिसतात. एकट्या राहणाऱ्या स्त्रिया त्यांच्या अनेक कादंबऱ्यांत दिसतात. त्या स्वावलंबी आणि कणखर दाखवल्या आहेत. तरी शृंगारवर्णनांबाबत तयार करण्यात आलेल्या सामूहिक संभ्रमामुळे या सक्षम स्त्री-व्यक्तिरेखांना त्या काळातील लेखिका, समीक्षिकांनीही बाजूला ठेवले असावे, किंवा प्रवाहाविरुद्ध जाऊन काकोडकरांच्या कादंबऱ्यांना चांगले म्हणण्याची धमक कुणी दाखवू शकले नसावे! +‘तिचे गाल आरक्त झाले’, ‘गालांवर रक्तिमा पसरला’ या वाक्यांची रेलचेल ‘हवास मज तू’ या कादंबरीपासून नंतरच्या सर्र्व शृंगार कादंबऱ्यांमध्ये करणाऱ्या काकोडकरांच्या कादंबऱ्यांत तत्कालीन उच्चभ्रू समाजातील जगण्याचे अंश प्रगट होतात. ‘सुपर मार्केटवर दरोडा’ या १९६८ सालच्या कादंबरीत मुंबईत पहिले सुपरमार्केट केव्हा अन् कुठे झाले याचा तपशील मिळतो. त्यांची ‘भारत सुंदरी’ ही कादंबरी भारतीय समुदायाला ‘मिस इंडिया’ अन् ‘मिस युनिव्हर्स’ माहिती होण्याच्या तब्बल पाच दशके आधी लिहिली गेलेली! एका कादंबरीत १९५२ मध्ये ‘ताज’ हॉटेलात नायकाचे दैनंदिन भोजन करण्याचे तपशील येतात, तर अन्य एका कादंबरीत चक्क इलेक्ट्रिक शेगडी वापरण्याचे संदर्भ वाचायला मिळू शकतात. हे केव्हाचे, तर गावागावातून टक्केटोणपे खात, मुंबईतील चाळींमध्ये कसेबसे स्थिरावत साहित्य व्यवहार करणे, हा बहुतांश मराठी लेखकांचा जगण्याचा भाग होता, तेव्हाचे! ‘गजाभाऊ’ या त्यांच्या १९६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या विनोदी कादंबरीत मुंबईत जागा मिळवण्याच्या प्रश्नावर जो खल केला आहे, तो प्रश्न आजही सुटलेला नाही. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांमधील पोटतिडकी भूमिका त्यांना त्या काळातील सर्वार्थाने वेगळे साहित्यिक ठरवते. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘मी जेवढी पुस्तके आत्तापर्यंत लिहिली आहेत, त्यांत साहित्यिक मूल्ये कोणाला सापडो अथवा न सापडो, परंतु त्यांना निश्चितच मूल्य आहे. मी मराठी साहित्यात काहीतरी भर घातली आहे. भाषांतरित कादंबऱ्या काढणे हे फारसे मोठे काम नाही. मूळ पुस्तक लिहायला जर माणूस लागला तर वर्षाला तीन-पाच यापेक्षा जास्त तो लिहू शकणार नाही. ही काम करण्याची शक्ती सतत कायम राहीलच असे नाही.’ +काकोडकरांनी लेखनशक्ती अखेरपर्यंत कायम ठेवून वर्षाला डझनावरी मूळ कादंबऱ्या लिहिल्या. +चंद्रकांत काकोडकरांनी सुमारे ३०० कादंबऱ्या लिहिल्या. त्यांपैकी निवडक - diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6541.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04c6d608a204899c34ca52611c7faf240236b467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6541.txt @@ -0,0 +1,5 @@ +चंद्रकांत निंबा पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेेत व मुक्ताईनगरचे आमदार आहेत, ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.[१] ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातूून २०१९ मध्ये निवडून आले. त्यांनीी तेेेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेे यांना पराभूत केले होते.[२] +चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनर शिवसेनेचे नेते आहेत. +ते मुक्ताईनगर येथे राहतात.[ संदर्भ हवा ] +चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध शिवसेने कडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.[३] २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्यांचा १,९८९ मतांनी पराभव केला होता.[४] यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेेत चंद्रकांत पाटिल यांना समर्थन दिले होते.[५][६] +मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल २०१९ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6585.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d087557f49080b7e1ba5dc5f123f22522a0c7b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6585.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रचूर सिंग (जन्म ११ ऑक्टोबर १९६८) हा एक भारतीय अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो.[१] आयफा अवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्डसाठी नामांकन प्राप्त करण्याव्यतिरिक्त ते फिल्मफेअर पुरस्काराचे प्राप्तकर्ता आहेत. +सिंग यांनी डेहराडूनमधील ऑल-बॉईज बोर्डिंग स्कूल द डून स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठात गेले.[२] +सिंग यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत निर्मित तेरे मेरे सपने या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.[३][४] त्याच वर्षी नंतर त्याने तब्बू सोबत माचिस चित्रपटामध्ये काम केले ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6590.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e31f68f1c67a462b258780faea6f25953414c14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6590.txt @@ -0,0 +1,90 @@ + +चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०० कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७६ कि.मी. आहे.[१] याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केले आहे. +चांद्र मास हा तीस दिवसांचा (प्रत्यक्षात साडे एकोणतीस दिवसांचा) असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे (प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे). हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे दर (सुमारे) ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर करण्यासाठी (सुमारे) १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो. +जेव्हा एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला मास-सीमित नीलचंद्र (मंथली ब्लू मून) म्हणतात. असा नीलचंद्र यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी होता आणि त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२०ला असेल. +जेव्हा एका त्रैमासिक ऋतूमध्ये तीनच्या जागी चार पौर्णिमा येतात तेव्हा त्यांच्यापैकी तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ऋतुसीमित नीलचंद्र(सीझनल ब्लू मून) म्हणतात. २१ मार्च ते २१ जून या कालावधीतील सौर वसंत ऋतूत, १८ मे २०१९ रोजी, वसंत ऋतूंतल्या चार पौर्णिमांपैकी तिसरी पौर्णिमा होती, त्या पौर्णिमेच्या चंद्राला नीलचंद्र (ब्लूमून) म्हटले गेले. यापूर्वीचा (ऋतुसीमित) नीलचंद्र २१ मे २०१६ दिवशी होता, तर यानंतरचा २२ ऑगस्ट २०११ रोजी असेल. +इसवी सनाच्या १५५० ते २६५० या ११०० वर्षांच्या काळात ४०८ ऋतुसीमित नीलचंद्र आणि ४५६ मास-सीमित नीलचंद्र होते/असतील. याचा अर्थ कोणत्यातरी प्रकारचा नीलचंद्र दर दोन किंवा तीन वर्षांनी येतो. +नीलचंद्र निळया रंगाचा नसतो. परंतु नीलचंद्राचा योग येणे हे जरासे दुर्मीळ असल्याने क्वचित घडणाऱ्या घटनेसाठी Once in a blue moon हा वाक्प्रचार वापरतात. मराठी ह्याला 'कधीतरी, सठी-सामासी' असा समांतर वाक्प्रयोग आहे. +पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर (उपभू बिंदूवर - Perigeeला) येतो, तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. चंद्राची पृथ्वीभोवती फिण्याची कक्षा लम्बवर्तुळाकार आहे. जेव्हा त्याचे पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतर ४,०६,६९२ किलोमीटर असते, त्यावेळी तो अपोजी बिंदूवर (अपभू बिंदूवर)असतो. तर कमीतकमी अंतर ३,५६,५०० किलोमीटर असताना तो पेरिजी बिंदूवर (उपभू बिंदूवर) असतो. तेव्हा पौर्णिमा असते. जेव्हाजेव्हा चंद्र पृथ्वीपासून ३,६१,८८५ किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असतो, तेव्हाच्या पौर्णिमेला सुपरमून दिसतो. सुपरमून हा नेहमीच्या चंद्रापेक्षा सुमारे १४% टक्के मोठा आणि सुमारे ३० टक्के अधिक प्रकाशमान भासतो. +वर्षाच्या १२-१३ महिन्यांत असा सुपरमून दोन किंवा तीनवेळा दिसतो. खरोखरीचा अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबरर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी दिसतील. +सुपरमून आणि चंद्रग्रहण कधीकधी एकाच दिवशी येते. असे महिने : जानेवारी २०१९ आणि मे २०२१. +पौर्णिमेला इंग्रजीत फुल मून म्हणतात. वर्षातून येणाऱ्या अश्या मासिक पौर्णिमांना पाश्चात्त्य संस्कृतीत नावे आहेत, ती अशी :- +दर १९ वर्षांनंतर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमा येत नाही, त्या न येणाऱ्या पौर्णिमेला Black Moon म्हणतात. +ज्या कॅलेंडर वर्षात १३ पौर्णिमा असतात, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला Blue Moon म्हणतात. +ज्या खगोलीय वस्तूवर माणसाने पाऊल ठेवले आहे, अशी चंद्र ही ही एकमेव खगोलीय वस्तू आहे सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून चंद्राच्या अतिशय जवळून जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना ३ या यानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने १९५९ साली सोडली. +चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान १९६६ साली सोडलेले लूना ९ होते; नंतरच्या लूना १०ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या.[१] ज्याद्वारे मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवले, अशी अमेरिकेची अपोलो मोहीम ही जगातील आजवरची एकमेव मोहीम आहे +चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू (सन्मुख बाजू) पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसऱ्या बाजूची (विन्मुख बाजूची) छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली घेतली. +पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो. +चंद्राच्या दोन्ही बाजूंमधील लक्षात येणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर दिसणारे डाग (मारिया) आणि विरुद्ध बाजूला अपवादानेच दिसणारे तसले डाग. +चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असलेल्या डागांना ”मारिया” असे नाव आहे. हे नाव ”लॅटिन” भाषेतील ”मेअर” म्हणजे ”समुद्र” या शब्दाचे अनेकवचन आहे. पूर्वीचे खगोलशास्त्रज्ञ या डागांना पाण्याचे समुद्र समजत असत. आता मात्र हे डाग म्हणजे लाव्हा पासून बनलेले बसाल्ट खडक असल्याचा शोध लागलेला आहे. चंद्रावर धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतू यांच्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर डाग दिसतात. +चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूपैकी सुमारे ३१% भाग[१] हा मारिया डागांनी व्यापलेला आहे. तर पृथ्वीविन्मुख बाजूवर फक्त २% एवढाच भाग या डागांनी व्यापलेला आहे.,[२] यामागील शास्त्रीय कारण म्हणजे चंद्राच्या पृथ्वीसन्मुख बाजूवर असणारे उष्णता निर्माण करणाऱ्या घटकांचे जास्त प्रमाण होय.[३][४] +चंद्राच्या पृष्ठभागावरील डागांचा भाग सोडला तर इतर भाग हा उंच पर्वतरांगानी व्यापलेला आहे. या पर्वतरांगा उल्का व धूमकेतूंच्या झालेल्या धडकांमुळे तयार झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांना वाटते. पृथ्वीप्रमाणे अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेल्या पर्वतरांगा चंद्रावर आढळत नाहीत. +१९९४ साली क्लेमेंटाईन अंतराळयानाने घेतलेल्या चंद्राच्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले की चंद्राच्या उत्तरध्रुवावरील ”पियरी विवराच्या” बाजूने असणाऱ्या चार मोठ्या पर्वतरांगांवर पूर्णवेळ प्रकाश असतो. चंद्राच्या अक्षातील छोट्याशा कलण्याने (१.५ अंश) या ठिकाणी कायम प्रकाश असतो. चंद्राच्या दक्षिणध्रुवाजवळ असणाऱ्या काही पर्वतरांगांवर दिवसाच्या ८०% वेळ सूर्यप्रकाश असतो. +चंद्राच्या पृष्ठभागावर उल्का तसेच धूमकेतूंच्या धडकेने तयार झालेली अनेक विवरे दिसतात. यांतील जवळजवळ पाच लाख विवरांचा व्यास हा प्रत्येकी एका किलोमीटरपेक्षा जास्त आहे.[५] चंद्रावरील वातावरणाचा अभाव, तिथले हवामान व इतर खगोलीय घटनांमुळे ही विवरे पृथ्वीवरील विवरांपेक्षा सुस्थितीत आहेत. +चंद्रावरील सर्वांत मोठे विवर म्हणजे दक्षिण ध्रुवाजवळ असणारे एटकेन विवर होय. हे विवर संपूब्रिण सूर्यमालेतील सर्वांत मोठे ज्ञात विवर आहे. हे विवर चंद्राच्या पृथ्वीविन्मुख बाजूवर असून त्याचा व्यास सुमारे २,२४९ कि.मी. तर खोली सुमारे १३ कि.मी. आहे.[६] पॄथ्वीकडील बाजूवरील मोठी विवरे म्हणजे इब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम व नेक्टारिस. +चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारी धूळ म्हणजे रिगॉलिथ. चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या विविध आघातांमुळे ही धूळ तयार झालेली आहे. ही धूळ चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग एखाद्या चादरीप्रमाणे व्यापते. हिची जाडी मारियामध्ये ३-५ मी. तर इतरत्र १०-२० मी. इतकी आहे.[७] +असे मानले जाते की उल्का व धूमकेतू जेव्हा चंद्रावर आदळतात तेव्हा ते त्यांच्यातील पाण्याचा अंश हा चंद्रावर सोडतात. असे पाणी नंतर सूर्यप्रकाशामुळे विघटित होऊन ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू तयार होतात. चंद्राच्या अतिशय कमी गुरुत्वाकर्षणामुळे हे वायू कालांतराने अवकाशात विलीन होतात. पण चंद्राचा अक्ष किंचित कललेला असल्याने चंद्राच्या ध्रुवप्रदेशावरील काही विवरे अशी आहेत की ज्यांच्या तळाशी कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही. या ठिकाणी पाण्याचे रेणू आढळण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते. +क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील विवरांचा नकाशा बनविला असता[८] संगणकाच्या साहाय्याने केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे १४,००० चौरस कि.मी. इतक्या प्रदेशात कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही असे अनुमान काढण्यात आलेले आहे.[९] क्लेमेण्टाईन यानावरील रडारच्या साहाय्याने नोन्दविण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या बर्फापासून तयार झालेल्या छोट्या छोट्या भागांचे अनुमान निघते. तसेच स्पेक्ट्रोमीटरने नोन्दविलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या ध्रुवीय भागांमध्ये हायड्रोजन वायूचे जास्त प्रमाण असल्याचे दिसून येते.[१०] चंद्रावरील एकूण बर्फाचे प्रमाण हे सुमारे एक अब्ज घनमीटर (एक घन कि.मी.) असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेले आहे. +हा पाण्याचा बर्फ खणून काढून आण्विक जनित्रे अथवा सौर उर्जेवर चालणाऱ्या विद्युत जनित्रांच्या साहाय्याने ऑक्सिजन व हायड्रोजनमध्ये रूपांतर करणे शक्य झाल्यास भविष्यात चंद्रावर वसाहती स्थापन करणे शक्य होईल. कारण पृथ्वीवरून पाण्याची वाहतूक करणे अतिशय किचकट व महागडे काम आहे. तरीसुद्धा सध्याच्या काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे क्लेमेन्टाईनच्या रडारमध्ये दिसणारे बर्फाचे भाग हे बर्फ नसून नवीन विवरांमधून निघालेले खडक असण्याची शक्यता आहे.[११] त्यामुळेच चंद्रावर नक्की किती प्रमाणात पाणी आहे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. +सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र निर्माण होताना लाव्हाच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या स्फटिकीकरण क्रियेमुळे चंद्राचा अंतर्भाग तीन हिश्श्यांमध्ये विभागला गेला आहे. +सर्वांत बाहेरचा भाग (क्रस्ट) हा मुख्यत्वे ऑक्सिजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम व ॲल्युमिनियम यांच्या विविध संयुगांमुळे तयार झालेला आहे. या भागाची सरासरी जाडी ही ५० कि.मी. आहे.[१२] +त्याखालील दुसरा भाग (मँटल) हा काही प्रमाणात वितळलेल्या लाव्हामुळे तयार झालेला असून यातील काही भाग पृष्ठभागावर आल्यामुळे चंद्रावर मारिया (डाग) तयार झालेले आहेत. या बॅसॉल्ट खडकांचे पृथ:करण केले असता, मँटल हे मुख्यत्वे ऑलिविन, आर्थोपायरोक्सिन व क्लिनोपायरोक्सिन यांपासून तयार झालेले असल्याचे आढळते. तसेच पृथ्वीच्या मॅंटलमध्ये आढळणाऱ्या लोहापेक्षा चंद्राच्या.? +चंद्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास हा मुख्यत्वे क्लेमेण्टाईन मोहिमेत जमविलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेला आहे. चंद्रावरील सर्वांत खालच्या पातळीवर असलेली जागा म्हणजे दक्षिण ध्रुवावर असणारे एटकेन विवर होय. चंद्रावरील सर्वांत जास्त उंच ठिकाणे म्हणजे या विवराच्या ईशान्येला असणारी पर्वत शिखरे आहेत. यामुळे असे अनुमान निघते की चंद्रावर धडकलेल्या उल्का अथवा धूमकेतूमुळे अवकाशात उत्सर्जित झालेल्या घटक पदार्थांमुळेच या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. इतर मोठी विवरे, उदा० इब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम, स्मिथी व ओरिएन्टलसुद्धा अशाच प्रकारच्या भौगोलिक रचना दर्शवितात. चंद्राच्या आकारातील अजून एक वैविध्य म्हणजे पृथ्वीविन्मुख बाजूवरील पर्वतरांगा या पृथ्वीसन्मुख पर्वतरांगांपेक्षा सुमारे १.९ कि.मी. अधिक उंच आहेत.[१२] +चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप चंद्राच्या भोवती फिरणाऱ्या अंतराळयानाने प्रक्षेपित केलेल्या रेडियो तरंगांच्या मोजमापाने करण्यात आलेले आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये एक विशेष बाब म्हणजे विवरांवर असणारे जास्तीचे गुरुत्वाकर्षण.[१३] या जास्तीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राभोवती फिरणाऱ्या अतराळयानाच्या कक्षेवर बराच परिणाम झालेला आढळतो. त्यामुळेच यापुढील चांद्रमोहिमांपूर्वी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरणार आहे.[१४] +असे मानण्यात आलेले आहे की चंद्रावर असलेल्या विवरांमध्ये गोठलेला लाव्हा हा त्या विशिष्ट ठिकाणी जास्तीचे गुरुत्वाकर्षण असण्याला कारणीभूत आहे. पण जास्तीच्या गुरुत्वाकर्षणाचे अस्तित्व हे फक्त लाव्हाच्या प्रवाहाने होत नसून क्रस्टची जाडी कमी होण्यानेपण दिसून आले आहे. लुनार प्रोस्पेक्टर गुरुत्वाकर्षण अभ्यासामध्ये काही ठिकाणी विवरे नसतानासुद्धा जास्तीचे गुरुत्वाकर्षण आढळून आले आहे.[१५] +चंद्राचे बाह्य चुबकीय क्षेत्र हे सुमारे १ ते १०० नॅनोटेस्ला इतक्या ताकदीचे आहे. हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या सुमारे १०० पटीनी कमी ताकदवर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पृथ्वीप्रमाणे चंद्र हा दोन ध्रुवांचा चुंबक नाही, तर जे काही चुंबकीय क्षेत्र तयार झालेले आहे ते पूर्णतः क्रस्टमध्ये असणाऱ्या घटकांमुळे तयार झालेले आहे.[१६] शास्त्रज्ञांचे असे अनुमान आहे की चंद्रावर येऊन धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतूंमुळे हे चुंबकीय क्षेत्र तयार झाले असावे कारण विवरांजवळ हे क्षेत्र जास्त प्रभावी आहे.[१७] +चंद्रावर अतिशय विरळ वातावरण आहे. चंद्रावर असलेल्या वातावरणाचे एकूण घनमान फक्त १०४ कि.ग्रॅ. आहे.[१८] चंद्रावर असणाऱ्या वातावरणाचे प्रमुख स्रोत म्हणजे एक - क्रस्ट आणि मॅँटलमध्ये होणाऱ्या प्रक्रियांमुळे रेडॉन सारख्या वायूंचे उत्सर्जन. दुसरे म्हणजे छोट्या उल्का, सौरवात तसेच सूर्यप्रकाशामुळे होणारे विविध पदार्थांचे विघटन. आत्तापर्यंत केल्या गेलेल्या विविध चाचण्यांमधून विविध प्रकारे चद्राचे वातावरण हे मुख्यत: सोडियम, पोटॅशियम, रेडॉन, पोलोनियम, आरगॉन, हेलियम, ऑक्सिजन तसेच मिथेन, नायट्रोजन, कार्बन मोनोक्साईड व कार्बन डायाक्साईड या वायूंचे बनले असल्याचे सिद्ध झाले आहे.[१९] +चंद्रावरचे दिवसाचे सरासरी तापमान हे १०७ अंश सेल्शियस तर रात्रीचे सरासरी तापमान हे उणे १५३ अंश सेल्शियस असते.[२०] +चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती ही सूर्यमालेच्या उत्पत्तीनंतर सुमारे ३-५ कोटी वर्षांंनंतर म्हणजेच सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात.[२१] चंद्राच्या उत्पत्तीबद्दल जी अनेक मते आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे : +ही सर्व अनुमाने चंद्र व पृथ्वी यांच्या फिरण्याने आढळणाऱ्या कोनीय बलाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत.[२४] +राक्षसी धडकेच्या वेळी तयार झालेल्या अति उष्णतेमुळे असे मानण्यात येते की चंद्राचा बराचसा भाग हा सुरुवातीला वितळलेल्या अवस्थेत होता. हा विरघळलेला बाह्य पृष्ठभाग जवळ जवळ ५०० कि.मी. ते चंद्राच्या गाभ्यापर्यंत खोल होता.[३] यालाच लाव्हाचा समुद्र असे म्हणले जाते. +हा समुद्र जेव्हा थंड होऊन गोठू लागला, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या स्फटिकीकरणामुळे क्रस्ट व मॅँटल वेगवेगळे तयार झाले.[३] यातील कमी घनतेचे पदार्थ पृष्ठभागावर जमा झाले तर जास्त घनतेचे पदार्थ चंद्राच्या गाभ्यामध्ये (कोअर) जमा झाले. +चंद्रावर मुख्यत्वे दोन प्रकारचे खडक आढळतात. पर्वतरांगांमध्ये सापडणारे अनॉर्थाईट युक्त खडक व मारिया मध्ये सापडणारे बॅसॉल्ट खडक.[२६][२७] पृथ्वीवरील बॅसाल्ट खडक व चंद्रावरील बॅसॉल्ट खडक यातील मुख्य फरक म्हणजे चंद्रावरील खडकांमध्ये आढळणारे जास्तीचे लोहाचे प्रमाण.[२८][२९] +चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रारावरील धुळीचे वर्णन बर्फासारखी मऊ व बंदुकीच्या दारूसारखा वास असणारी असे केले आहे.[३०] ही धूळ मुख्यत: चंद्रावर धडकलेल्या उल्का व धूमकेतूंमुळे तयार झालेली आहे. या धुळीमध्ये मुख्य घटक म्हणजे सिलिकॉन डायॉक्साईड (SiO2) हा आहे. तसेच तीमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियमसुद्धा आढळले. +चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे २७.३ दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ २९.५ दिवस लागतात.[१] इतर ग्रहांचे उपग्रह त्या त्या ग्रहांच्या विषुववृत्तावरून फिरतात. पण चंद्रर मात्र थोडासा तिरका फिरतो. चंद्र हा ग्रहाच्या प्रमाणात बघितल्यास सूर्यमालेतील सर्वांत मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. याचमुळे मराठीत कोणत्याही नैसर्गिक उपग्रहाला चंद्र हाच शब्द वापरतात. उदा. मंगळाला दोन चंद्र आहेत. +चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवर भरती - ओहोटीचे चक्र चालू असते. समुद्रान्तर्गत होणाऱ्या या घडामोडींमुळे चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर दरवर्षी ३.८ सेंटिमीटर या प्रमाणात वाढते आहे.[३१] कोनीय बलामुळे तसेच या वाढणाऱ्या अंतरामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती ०.००२ सेकंद प्रति दिवस प्रति शतक या प्रमाणात कमी होत आहे.[३२] +चंद्र व पृथ्वी यांच्या जोडीला बरेच जण जोडग्रह मानतात. या मानण्याला चंद्राचा पृथ्वीच्या प्रमाणात असलेला आकार कारणीभूत आहे. चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश आहे व त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १/८१ पट आहे. तरीसुद्धा काहीजण ही बाब मानत नाहीत कारण चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या एक दशांशापेक्षा कमी आहे. +१९९७ मध्ये ३७५३ क्रुईथने (Cruithne) नावाचा एक लघुग्रह सापडला. या लघुग्रहाची कक्षा ही पृथ्वीच्या भोवती घोड्याच्या नालाच्या आकारातील होती. तरीसुद्धा खगोलशास्त्रज्ञ या लघुग्रहाला पृथ्वीचा दुसरा चंद्र मानत नाहीत कारण या लघुग्रहाची कक्षा स्थिर नाही.[३३] या लघुग्रहाप्रमाणेच फिरणारे (५४५०९) २००० पीएच ५, (८५७७०) १९९८ यूपी१ व २००२ ए‍ए२९ हे तीन लघुग्रह आजपर्यंत शोधण्यात आलेले आहेत.[३४] +पृथ्वीवरील समुद्रांमध्ये होणारे भरती - ओहोटीचे चक्र हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या चंद्राडील बाजूवरील पाणी हे इतर भागांपेक्षा चंद्राकडे जास्त ओढले जाते. पृथ्वीच्या फिरण्यामुळे हे पाणी किनाऱ्यावर येते. एका ठिकाणी भरती आलेली असताना पृथ्वीच्या चंद्राविरुद्ध बाजूवर ओहोटी आलेली असते. +भरती - ओहोटीच्या चक्राचा चंद्राच्या कक्षेवर सूक्ष्मसा परिणाम होतो. या चक्राच्या परिणामाने चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. ही गती वर्षाला ३.८ सेमी इतकी सूक्ष्म आहे.[३१] जोपर्यन्त चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवरील समुद्रांवर होत राहील तोपर्यंत चंद्र पृथ्वीपासून दूर जात राहील. त्यानन्तर चंद्राची कक्षा स्थिर होईल. +[[चित्र:Solar_eclipse_1999_4_NR.jpg|thumb|right|१९९९ साली दिसलेले खग्रास सूर्यग्रहण +[[चित्र:LunarEclipse20070303CRH.JPG|thumb|मार्च ३ २००७ रोजी दिसलेले चंद्रग्रहण]] +जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका रेषेत येतात, तेव्हा एकाची छाया दुसऱ्यावर पडते. यालाच ग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण अमावास्येच्या आसपास होते जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. याउलट चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावास्येला ग्रहण होत नाही. ग्रहण होण्यासाठी चंद्र हा पृथ्वी व चंद्राच्या कक्षा जिथे एकमेकांना छेदतात तिथे असावा लागतो. या छेदनबिन्दूंना भारतीय ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू असे म्हणतात. त्यामुळेच चंद्र किंवा सूर्याला राहू वा केतूने गिळले की ग्रहण होते, अशी कविकल्पना केली गेली आहे. सामान्य लोकांना किचकट गणित समजत नाही, त्यांना ही ’गिळण्या’ची कल्पना पटते. [३५] +खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळी गणिते करून असा निष्कर्ष काढला आहे की सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण हे दर ६,५८५.३ दिवसांनी (१८ वर्षे, ११ दिवस व ८ तास) त्या एकाच तारखेला होते. या कालावधीला सारोस चक्र असे म्हणतात.[३६] +चंद्र व सूर्याच्या कक्षा (पृथ्वीवरून पाहताना) बऱ्याच ठिकाणी एकमेकांना छेदतात, त्यामुळेच खग्रास अथवा खंडग्रास सूर्यग्रहणे पहायला मिळतात. खग्रास सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला जातो व सूर्याभोवती असणारे तेजोवलय (Corona) दृष्टिपथास येते. चंद्र व पृथ्वीमधील अंतर हे सूक्ष्म गतीने बदलत असल्यामुळे चंद्राचा कोनीय व्यास कमी होत आहे. याचाच अर्थ असा की काही कोटी वर्षांपूर्वी प्रत्येक ग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्रामागे झाकला जात होता. तसेच साधारण ६० कोटी वर्षांनंतर चंद्र कधीही पूर्णपणे सूर्याला झाकू शकणार नाही व फक्त खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळेल. +ग्रहणा सन्दर्भात घडणारी घटना म्हणजे अधिक्रमण. +भारतीय संस्कृतीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही भारतातील बहुतेक सण व उत्सव हे चान्द्र दिनदर्शिकेप्रमाणेच साजरे केले जातात. उदा० गणेशोत्सव, दिवाळी, नारळी पौर्णिमा, इत्यादी. आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते. लख्ख चंद्रप्रकाशाच्या या रात्री जाग्रण करून केशरी दूध पिण्याचा समारंभ असतो. दम्याकरिता खास औषध कोजागरीच्या चांदण्यात बनते. +इस्लामी पंचांगात अधिक महिना नसतो व वर्ष चान्द्रमासानुसार चालते, त्यामुळे मुसलमानी सण इसवी सनाच्या तारखेनुसार पाहिले तर थोडथोडे दिवस अलीकडेअलीकडे येतात. +मुसलमानी महिन्यांची सुरुवात चंद्रदर्शनानंतर होते. प्रतिपदेला किंवा त्यानन्तरच्या दिवशी चंद्रदर्शन झाले की ईद साजरी होते. +चंद्रावरच्या डागांना त्यांच्या तशा दिसण्यामुळे भारतीय संस्कृतीत चंद्रावर असलेला ससा किंवा हरीण असे म्हटले आहे. हे डाग म्हणजे चंद्राला लागलेला कलंक आहे, अशीही कविकल्पना आहे. +असे म्हणतात की श्रीरामाने लहानपणी चंद्रासाठी हट्ट केला होता. तेव्हा सुमन्तांनी आरशात चंद्राचे प्रतिबिब दाखवून रामाला खुश केले होते. +फार पूर्वीपासूनच चंद्र हा कविजनांना खुणावत आलेला आहे. अनेक प्रेमगीतांमधून चंद्राचे उल्लेख आढळतात. कुठे चंद्राला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिलेली आढळते तर कुठे चंद्राच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दिसतात. लहान मुलांच्या गाण्यांमध्येही चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्र म्हणजे लहान मुलांचा मामा. त्यांच्या आईचा हा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात. कडवा चौथ या उत्तर भारतीय व्रतात तिथल्या स्त्रिया नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी चंद्राला पीठ चाळायच्या चाळणीमधून पाहतात. +पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्राची कला म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र दर रात्री कलेकलेने वाढत असलेला दिसतो, आणि पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार होऊन, पुढे अमावास्येपर्यन्त क्रमाक्रमाने लहान होतो. अमावास्येला चंद्राची अप्रकाशित बाजू आपल्याकडे आल्याने चंद्र दिसत नाही. +चंद्राला संस्कृतमध्ये इन्दु, कुमुदबान्धव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकान्त, शशांक, शशिन्‌, सुधांशु, सोम, वगैरे नावे आहेत. आकाशातल्या रोहिणी नक्षत्राचा तारा चंद्राच्या जितक्या जवळ येतो, तितका कोणताच येत नाही, त्यामुळे रोहिणीला चंद्राची पत्नी मानले जाते. +चंद्राच्या प्रकाशाला चान्दणे किंवा कौमुदी म्हणतात.चंद्रप्रकाशात जी कमळे फुलतात त्या कमळाच्या जातींना चंद्रविकासी कमळे किंवा कुमुदिनी म्हणतात. +संस्कृत वाङ्मयातील नवग्रह स्तोत्रात चंद्राचा एक श्लोक आहे. तो असा - +दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णव संभवं । नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुट भूषणं ।। +या श्लोकाप्रमाणे, दही व शंख यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, समुद्रातून उत्पन्न झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या अशा ससा धारण केलेल्या सोमाला ( चंद्राला) मी नमस्कार करतो. यानुसार चंद्र हा पृथ्वीपासूनच निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल. +इंदुमती, ईश्वरचंद्र, करमचंद्र, केवलचंद्र, कृष्णचंद्र, गुलाबचंद्र, घेलाचंद, चंदाराणी, चंदू, चंद्रकात, चंद्रन्, चंद्रमुखी, चंद्रमोहन, चंद्रवदन, चंद्रशेखर, चंद्रहास, चंद्रा (नाव आणि आडनाव), चंदात्रेय, चंद्रानना, चंद्रावळ (गडकऱ्यांच्या राजसंन्यासमधील एक पात्र), चांदणी, चांदबाली (गावाचे नाव), चांदबिबी, जगदीशचंद्र, दूतीचंद, देवचंद, ध्यानचंद, नवीनचंद्र, पिराचंद, पूर्णचंद्र, प्रेमंचंद, फतेचंद, बंकिमचंद्र, बालचंद्र, भालचंद्र. मूलचंद, मूळचंद, मूलचंदानी, रामचंद्र, लक्ष्मीचंद्र, वालचंद, शशी, शशिकांत, शशिशेखर, शशिनाथ, शशीश्वर, शरच्चंद्र, सरस्वतीचंद्र, सुभाषचंद्र, सोमनाथ, सोमेश्वर, सोमशखर, हरिश्चंद्र, हिराचंद, हुकूमंद, हेमचंद्र, वगैरे. +ईद का चाँद, चंद्रदर्शन, चंद्रमौळी (घर), चेटीचण्ड, मधुचंद्र, +असे मानण्यात येते की अमृतप्राप्तीसाठी देवांनी व दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून चंद्राची निर्मिती झाली. भगवान शंकराने हलाहल प्यायल्यानंतर त्याच्या घशात निर्माण झालेल्या दाहाला शांत करण्यासाठी चंद्राचा उपयोग करण्यात आला. +हा चंद्र : +या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते +त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसूनी माकड, मानव कुत्रा यांना जाता येते +या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही +हाही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगृहातून भटकत राही +नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे +भग्न मंदिरावरी केधवा बृहस्पतीसम करतो चिंतन +कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून +तट घुमटावर केव्हा चढतो +कधी विदूषक पाणवठ्यावर घसरून पडतो +कुठे घराच्या कौलारावरूनी उतरून खाली शेजेवरती +तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो +कुठे कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी +द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो +अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे +त्या चंद्राशी कुठले नाते +त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसूनी +शास्त्रज्ञांना जाता येते +रसिक मनांना या चंद्राला +पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6597.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..005da1b0b9a8e1a3bcc9131f63a71160fb76f9f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6597.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्र पाल शैलनी ( १९४०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथून ते संसदेचे खालचे सभागृह असलेल्या लोकसभेवर निवडून गेले होते.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_66.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_66.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f73581e7fd7a651d3142a3f4dadc948cfecf0d7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_66.txt @@ -0,0 +1 @@ +खुबाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6609.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7be861bc20c3e01eac836a042e0393640c717c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6609.txt @@ -0,0 +1,12 @@ + + +चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. नागपूरच्या दक्षिणेला चंद्रपूर आहे. गौड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर हे गाव पूर्वी किल्ल्याच्या आत होते. लोकसंख्येच्या विस्तारामुळे चंद्रपूरचा किल्ला आता मध्यवस्तीमध्ये आलेला आहे. +चंद्रपूरच्या किल्ल्याचा पाया खांडक्या बल्लाळशहा या गोंड राजाने घातला. त्याने चंद्रपूर येथे राजधानी वसवली. चंद्रपूरचा किल्ला वसवण्यामागे एक लोककथाही या भागात प्रचलित आहे. ही बहुचर्चित कथा या किल्ल्याच्याही बाबतीत सांगितली जाते. खांडक्या बल्लाळशाहच्या पदरी तेल ठाकूर नावाचा एक वास्तुशास्त्रज्ञ होता. त्याला इ.स. १४७२ मध्ये येथे किल्ला बांधायला सांगितले. तेल ठाकूराने पहाणीकरून साडेसात मैलाच्या परिघाची आखणी केली आणि पायाभरणी केली. +खांडक्या बल्लाळशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हीरशहा गादीवर आला. त्यानेही परकोटाच्या चार वेशी उभारल्या. हत्तीवर आरुढ असलेला सिंह हे त्यांच्या शौर्याचे प्रतिक होते. हे प्रतिक त्यांनी राजचिन्ह म्हणून स्विकारले. ते चिन्ह वेशीच्या चारही बाजूंना कोरून घेतले. मात्र या चिन्हांमधील सिंहाचा आकार हत्तीच्या दुप्पट तरी मोठा दाखवलेला आहे. +चार दिशांना चार बलदंड दरवाजांबरोबर चार उपदिशांना लहान दरवाजे करण्यात आले. यांना खिडक्या म्हणतात. पुढे धुंड्या रामशहा (१५९७ ते १६२२) याच्या कारकिर्दीमधे तटबंदीचे काम पूर्ण झाले. त्यावेळी मोठा दानधर्म करण्यात आला. या तटाला तेव्हा सव्वा कोटी रुपये खर्च आल्याची नोंद आहे. तटबंदीची उंची १५ ते २० फुटांची असून परिघ साडेसात मैल आहे. याचे दक्षिणोत्तर अंतर पावणे दोन मैल असून पूर्वपश्चिम अंतर सव्वा मैल आहे. पूर्व व दक्षिणेकडे झटपट नदी असून पश्चिमेला इरई नदी तटाजवळून वहाते. +चंद्रपूरच्या किल्ल्याला जटपूरा, अचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा असे दरवाजे असून यातील पठाणपुरा दरवाजा अतिशय देखणा आहे. तसेच उपदरवाजे म्हणजे खिडक्यांनाही नावे आहेत ती अशी बगड, हनुमान, विठोबा, चोर आणि मसण. याशिवाय किल्ल्याला पूर्वी बालेकिल्ला होता. तो हीरशहाने बांधला. त्याचा वापर सध्या तुरुंग म्हणून करतात. इ.स. १८१८ मधे इंग्रज कॅप्टन स्कॉट याने बालेकिल्ला जिंकला तेव्हा त्याला १० लाख रुपयांची लुट येथे मिळाली होती. +याशिवाय अचलेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, गंगासिंगाची समाधी तसेच रामाळा तलाव, रामबाग, कॅ. कोरहॅमचे थडगे इत्यादी वास्तु पहाण्यासारख्या आहेत. अचलेश्वर मंदिराजवळ असलेली राजा बीरशहाची समाधी अतिशय देखणी आहे. +अचलेश्वर गेटच्या बाहेर पुर्वेला बीरशहा राजाची समाधी व परिसर आहे. या परिसरात एक खोल विहीर असून तिला पायऱ्या आहेत. त्या काळात ह्या विहिरीत उतरून पाणी काढून वापरात येत असावे. आता ते पाणी पिण्यायोग्य नाही. +चंद्रपूरचा किल्ला हा चंद्रपूर शहरामध्येच असल्याने चंद्रपूरला आलात कि झाले. चंद्रपूर हे विदर्भाच्या दक्षिणेला वसलेले शहर आहे. येथे रेल्वे स्थानक व बस स्थानक आहे. वर्धा, नागपूर, यवतमाळ येथून सातत्याने बस चालतात. रेल्वेने पोचायचे असल्यास नागपूर किंवा वर्धा येथे उतरून दुसरी गाडी पकडावी लागते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव ई. कडून येण्यासाठी रेल्वे फायदेशीर आहे. सोलापूर, नांदेड कडून येण्यासाठी बसचा प्रवास ठीक आहे. चंद्रपूर हे नागपूर विभागातील दुसरे मोठे शहर आहे. त्यामुळे बस आणि रेल्वेची चांगली उपलब्धता आहे. +किल्ला हा शहराच्या मध्यभागी आहे. बस स्थानक व रेल्वे स्थानक पासून अंदाजे अर्धा किलोमीटर वर किल्ल्याचा जतपुरा गेट लागतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6625.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f782ec144b32a8a367cbb05a77d0cf5f8fc225d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6625.txt @@ -0,0 +1,8 @@ +चंद्रभान आठरे पाटील बी ए एल एल बी हे सातव्या लोक सभेचे सदस्य होते . +त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९२० साली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका येथील कौडगाव या छोट्याशा गावात झाला .त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पुणे येथे फर्गुसन कॉलेज पुणे येथे पूर्ण करून एल एल बी देखील पुण्यातच पूर्ण केले . तद्पुर्वी त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला व त्याच दरम्यान त्यांना नासिक येथे जेल मध्ये राहावे लागले . सन १९४७ मध्ये १७ मे रोजी त्यांचा विवाह सौ मीरा यांचेशी झाला . + +PATIL, SHRI CHANDRABHAN ATHARE, B.A., LL.B. [Congress (I)—Maharashtra, Ahmednagar, 1980]  s. of Shri Balaji; b. at Kaudgaun Village,  Pathardi Taluk; Ahmed nagar District, August 28, 1920; ed. at Fergusson College, Poona, and Poona Law College, Poona University; m. Smt. Mira, May 17, 1947; Advocate and Educationist; participated in 'Quit India Movement' in 1942, and was detained in Nasik Jail for 20 months; previously associated with the Communist Party of India till 1951; Left active politics in 1951 and joined Congress (I) in 1979; Secretary, Ahmednagar Zila Maratha Vidva Prasarak Samaj, Ahmednagar, an educational institution running 1 Law College, 3 Arts and Commerce Colleges, 1 Science College, 38 Secondary Schools and 13 Hostels, 1 Ashram  and 1 B.Ed. College (having 18,000 students on their rolls); President, District Bar Association, 1975-79; Vice President,  Maharashtra Indo-Soviet Friendship Organisation; visited U.S.S.R. in connection with a function organised by the Indo-Soviet Friendship Organisation. +Social activities : Interested in educational activities. +Special interests : Agriculture, law and foreign affairs. +Travels abroad : U.S.S.R. +Permanent address : Sathbai Mela, Near Delhi Gate, Ahmednagar, Maharashtra. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_663.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860a2bcefb9f56769ba69bdf0e198507c12ea308 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_663.txt @@ -0,0 +1,5 @@ +डाॅ. ग.वा. करंदीकर (जन्म : सांगली, इ.स. १९२५; - पुणे, इ.स. २०१६) हे संतसाहित्याचे अभ्यासक व संशोधनवृत्ती जोपासणारे एक मराठी शिक्षक होते. मराठी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला तत्कालीन ‘बीटी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी पुणे आणि सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. १९६५ ते १९८५ या दरम्यानच्या काळात ते पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक होते. +१९६४ साली सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्यात रस असलेल्या करंदीकर यांच्यावर सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. पुसद येथे १९८५ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्येही त्यांनी सहकार्यवाह म्हणून काम केले. +महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांचे संशोधन आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याची जबाबदारी असलेल्या ‘बालभारती’च्या मराठी अभ्यास मंडळाचे ते सदस्य होते. +मराठी व्याकरणाच्या संदर्भात सखोल माहिती देणाऱ्या शास्त्रीय मराठी व्याकरण कोश या ग्रंथाच्या पुरवणीचे संपादन करंदीकर यांनी केले होते. +१९८५ ते २०१२ या दरम्यानच्या काळात करंदीकरांनी पुण्यातील गीताधर्म मंडळाचे सहकार्यवाहपद भूषविले. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने अनेक नवनवे उपक्रम राबविले. ‘समर्थ रामदासांची आध्यात्मिक स्फुट प्रकरणे’ या विषयावर ग.वा. करंदीकरांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी पीएच.डी. मिळवली diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6640.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87ea6cab1d87e790e5f2d20571dd60b784dea2aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6640.txt @@ -0,0 +1,11 @@ +चंद्रयान-३ [१][२] ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. [३] यात चांद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. ह्याचे प्रोपल्शन मॉड्यूल हे कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले. [४][५] +२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले.[६] पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. [७] +लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले.[८] या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला.[९][१०] +इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे: +चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक करण्यासाठी चंद्रयान कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात, इस्रोने चांद्रयान-२ लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM 3) प्रक्षेपित केले. या वाहनात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. प्रज्ञान रोव्हर तैनात करण्यासाठी लँडर सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते.[११][१२] +चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेसाठी जपानसोबत भागीदारी करण्याबाबत अहवाल समोर आले होते. या अहवालांनुसार भारत लँडर प्रदान करणार होता तर जपान लाँचर आणि रोव्हर असे दोन्ही प्रदान करणार होता. [१३][१४] +नंतर विक्रम लँडरच्या अपयशामुळे २०२५ मधील जपानच्या भागीदारीत प्रस्तावित केलेल्या "चंद्र ध्रुवीय शोध मोहिमे"साठी आवश्यक लँडिंग क्षमता प्रदर्शित करण्यासाठी दुसऱ्या मोहिमेचा पाठपुरावा करण्यात आला.[१५] मिशन क्रिटिकल फ्लाइट ऑपरेशन्स दरम्यान, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) द्वारे संचालित युरोपियन स्पेस ट्रॅकिंग (ESTRACK ) करारानुसार या मोहिमेला समर्थन देईल. +चांद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी, भारतीय वेळेनुसार दुपारी २:३५ वाजता श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. जवळपास ३,९०० किलोचे प्रक्षेपण पार पडले.[१६] चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या मार्गात हे यान प्रभावीपणे ठेवण्यात आले आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर अंदाजे ३,८४,४०० किलोमीटर आहे. चांद्रयान-३ मिशन २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग करेल असे अपेक्षित होते. जर काही तांत्रिक अडचण आली तर ही लँडिंग २७ ऑगस्ट रोजी परत पाडली जाऊ शकते असे तांत्रिक नियोजन यात ठरले होते.[१७][१८][१९][२०] तथापि भारतीय शास्त्रज्ञांच्या अचूक प्रक्रियेमुळे चंद्रयान-३ हे २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. [८] +इस्रोने पृथ्वी आणि चंद्राच्या जवळ येण्याबाबत केलेल्या गणनेमुळे चंद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी जुलै महिन्याची निवड करणे ही एक विशेष हालचाल होती. चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३, हे दोन्ही जुलै महिन्यात झाले. या कालावधीत चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या जवळ येतात म्हणून इस्रोने हा महिना विशेषतः निवडला आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील कमी अंतरामुळे इस्रोला त्याचे ध्येय कमी प्रयत्नांमध्ये पूर्ण करण्यात मदत होते. वेळेची बचत करण्याव्यतिरिक्त, हा विशिष्ट महिना देशाच्या अंतराळ केंद्राला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर ढकलण्यासाठी आवश्यक असलेल्या इंधनाची बचत करण्यास देखील मदत करतो. [२१] +डिसेंबर २०१९ मध्ये, इस्रोने या प्रकल्पासाठी ७५ कोटी (US$१६.६५ दशलक्ष) इतक्या प्रारंभिक निधीची विनंती करण्यात आली होती. त्यापैकी ₹६० कोटीची तरतूद यंत्रसामग्री, उपकरणे आणि इतर भांडवली खर्चाच्या पूर्ततेसाठी होती, तर उर्वरित ₹१५ कोटी हे महसुली खर्च ह्या शीर्षकाखाली होते.[२२] +चंद्रयान-३ प्रकल्पाची किंमत सुमारे ₹६१५ कोटी पर्यंत आहे. याउलट यानाच्या यशस्वी लँडिंग नंतर शेअर बाजारात तेजी आली असून अवघ्या चारच दिवसात या मोहिमेच्या संबंधित १३ कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील वाढ झाली असून या कंपन्यांचे मूल्यांकन हे ३०,७०० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. याचसोबत सौदी अरेबिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासह बऱ्याच देशांनी अंतराळ क्षेत्रातील भागीदारीसाठी भारताशी संपर्क साधला आहे.[२३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6653.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9d6842d5af24ff57f827effeea69f25950e7f1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6653.txt @@ -0,0 +1,6 @@ +चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते.[१] ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,[२][३][४] २६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.[५] +त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आहेत. 2004, 2009 आणि 2014 पासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले, त्यांनी कामठी येथून 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपने एबी फॉर्म नाकारला होता. 2012 मध्ये ते देवेंद्र फडणवीस संघात भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र राज्य युनिटचे सचिव होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना १० जुलै २०१६ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार देण्यात आला.[ संदर्भ हवा ] +चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म कामठी येथे एका मराठी तेली कुटुंबात झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्योती यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे.[ संदर्भ हवा ] +बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म आणि संगोपन झाले. नागपूरजवळ असलेले कोराडी हे असे ठिकाण आहे जिथे त्यांनी विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले.[ संदर्भ हवा ] +वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झाले, अध्यक्षाची धुरा हातात घेतल्यावर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. +भाजप महाराष्ट्र अध्यक्ष २०२२ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6664.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce5eec84a0df9d0061ae5dc9899b62a06830d71c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6664.txt @@ -0,0 +1,23 @@ + +ह.भ.प. श्री चंद्रशेखर एकनाथमहाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. ते वेदान्ताचे तसेच श्रीमद्भगवतगीता, ब्रह्मसूत्रभाष्य, विवेकचूडामणी आणि महाभारतासोबत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, अशा श्रेष्ठ ग्रंथांचे अभ्यासक आहेत. ते एकनाथमहाराज देगलूरकर यांचे सुपुत्र आहेत. + +संत श्रेष्ठ श्रीज्ञानदेवांपासून निर्माण झालेल्या ‘ भागवत परंपरा ‘ पैकी एक जी श्रीज्ञानदेव , श्रीसोपानदेव , श्रीविसोबा , श्रीनामदेव महाराज या केमाने पुढे विकसित होत गेली . तर दुसरी योग परंपरा या नावाने ओळखली जाणारी परंपरा . श्री ज्ञानदेव , श्री सत्यमलनाथ , श्रीगैबीनाथ , श्रीउद्बोधनाथ , श्री केसरीनाथ , श्रीशिवदिननाथ या क्रमाने पुढे प्रवाही होत गेली . या परंपरेचा अभ्यास संत साहित्याचे व मराठी वाड्मयाचे अभ्यासकांनी केला , त्यावर भरपूर लेखनही केले . परंतु या परंपरेच्या मालिकेत तिसऱ्या परंपरेचा विसर संत व मराठी साहित्याचे अभ्यासक यांना झालेला दिसतो . ही परंपरा श्रीज्ञानदेव , श्रीदेवनाथ महाराज , श्रीचूडामणी , श्रीगुंडानाथ (प्रथम) अशी मानली जाते . प्रथम गुरुपरंपरेतून आलेली आणि पुढे गुरू आणि वंश परंपरेने विकसित होत गेली . +सिद्धरस हे देगलूरकर घराण्याचे मूळ कुलनाम . या घराण्यास प्राप्त झालेल्या जहागिरीची देखभाल करण्याच्या हेतूने देगलूर ( जि.नांदेड ,मराठवाडा )येथे स्थायिक झालेलं सिद्धरस पुढे देगलूरकर याच नावाने प्रसिद्ध झाले . अत्यंत धर्मनिष्ठा , आचार विचार संपन्न आणि परोपकारी घरण्यात सतत महाभारत , भागवत , श्रीज्ञानेश्वरी , श्रीतुकाराम गाथा इ.धर्म ग्रंथाचे वाचन , भजन , कीर्तन आणि पंढरीची वारी या सर्व गोष्टी कुलाचाराप्रमाणे केल्या जात होत्या . परंपरेतील सर्वच व्यक्ती नीतीसंपन्न , शुद्ध सात्त्विक , आचारवंत , अतिथींबद्दल अगत्यशील , गरिबांप्रती कणव असणाऱ्या आणि मुख्य म्हणजे समाजाचा पारमार्थिक विकास व्हावा ही समाज निष्ठा बाळगून त्या दृष्टीने प्रयत्नशील होत्या व समाजही देगलूरकर घराण्याचा नित्य आदर करीत होता , आजही करीत आहे . +‘कुल पवित्र जननी कृतार्थ | वसुंधरा पुण्यवतीच तेन | ’ किंवा +‘ पवित्र ते कूळ , पावन तो देश | जेथे हरीचे दास जन्म घेती | ’ +या उक्तींची प्रचीती या कुळातील श्रीगुंडामहाराज प्रथम यांच्यापासून पुढे सर्वच व्यक्तींनी आपली पारमार्थिक उंची वाढवली , त्याचबरोबर समाजाच्या उद्धाराची काळजी घेतली . हे घराणे धर्महिताबरोबर समाजहितालाही महत्त्व देत आलेले दिसते . या सर्व गोष्टींचा पाया घातला तो आदिपुरुष श्री गुंडा महाराज सिद्धरस ( देगलूरकर ) यांनी . +सद्गुरू श्री गुंडानाथ महाराज ( आद्यपुरुष ) +या घराण्याचे आदिपुरुष सद्गुरू श्री गुंडामहाराज हे संत चूडामणी महाराज यांचे अनुग्रहित व शिष्य ही होते . हरिकृपा साक्षात्कारी , अनुभव संपन्न , तत्त्वज्ञ , तत्त्वदर्शी आणि भजनानंदी संत असणाऱ्या श्री गुंडामहाराजांनी देगलूरजवळ रामपूर नामक ठिकाणी बारा वर्षे तीव्र तप केले होते . त्यानंतरही श्री विठ्ठल दर्शन न झाल्याने अस्वस्थ झालेल्या सद्गुरू श्री गुंडामहाराजांनी हातात वीणा व चिपळ्या घेऊन भजनास प्रारंभ केला होता . आता श्रीविठ्ठलाचे दर्शन झाल्याशिवाय विणा खाली ठेवायचीच नाही असा पण करून ते भजनात रंगून गेले होते . चोवीस तास केवळ ‘ विठ्ठल – विठ्ठल ’ हाच नाद होता . या भजनाने सद्गुरू श्री गुंडामहाराजांना श्री विठ्ठलाचे दर्शन दिल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात सापडतो . आपले आध्यात्मिक गुरू श्री चूडामणीमहाराज यांच्याकडे वास्तव्य असताना श्री गुंडामहाराजांनी वेद , शास्त्रे आणि संगीत याही विषयांचा अभ्यास केला होता . सद्गुरू श्री गुंडामहाराज म्हणजे ज्ञानोत्तर जीवनात इतरांसाठी आदर्शाचा धडा होत . त्यांनी सुमारे ७०० अभंगाची रचना केली . महाराजांच्या पश्चात पुढे याच परंपरेत वंश परंपरेने श्रीश्रीहारी महाराज , श्री गुंडामहाराज ( द्वितीय ) – +१) श्री नारायण महाराज – १)श्री गुंडा महाराज ( तृतीय ) ,२) श्री मार्तंड महाराज ३) श्री काशिनाथ महाराज +२)श्रीरामचंद्र महाराज – १)सद्गुरू श्रीधुंडामहाराज २) सद्गुरू श्रीबंडामहाराज +३) सद्गुरू श्रीमहिपती महाराज +तद्नंतर पुढे हा समर्थ वारसा प.पू.सद्गुरू श्री धुंडामहाराज देगलूरकर यांनी सांभाळला .पूज्य मोठ्या महाराजांच्या नंतर तोच वारसा प.पू.सद्गुरू श्री भानुदासमहाराज देगलूरकर यांनी सांभाळला. +या परंपरेचे आद्यपुरुष सद्गुरू श्रीगुंडामहाराज व पूज्य गुरू परंपरेच्या चरणी साष्टांग दंडवत ! +माहिती साभार - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित महाराष्ट्राचे शिल्पकार महाभागवत ह.भ.प.वै.धुंडामहाराज देगलूरकर या ग्रंथातुन . +संकलन - अक्षय चंद्रकांत भोसले +वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6693.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6693.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_670.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c67ba49c3505e03af230e7796b9b5e51ea0fd303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_670.txt @@ -0,0 +1,11 @@ +गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डेे. +हे विदर्भाच्या इतिहासातील विलक्षण चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. त्यांची बुद्धीमत्ता चतुरस्त्र होती. ते विदर्भातील नामवंत वकील होते.त्यांना वेदांत, ज्योतिष्यशास्त्र, अध्यात्म वगैरे विषयात रस होता. याशिवाय नाटक, काव्य, संगीत, नृत्य , सामाजिक कार्य यांत ते रंगत. त्यांचे वक्तृत्व विलक्षण प्रभावी होते. हे एक भारतीय वकील, विद्वान, राजकीय कार्यकर्ते आणि शिर्डीचे साईबाबा आणि संत गजानन महाराज यांचे प्रख्यात भक्त होते. +दादासाहेब खापर्डे यांचे वडील इंग्रजी सैन्यात पुरवठा खात्यात कारकुनी करीत होते, त्यासाठी त्यांची सतत एका गावाहून दुसऱ्या गावी फिरती चालत असे. +दादासाहेबांचा जन्म वऱ्हाडमधल्या इंगरोली या गावात झाला, पण बालपण अमरावती व नागपुरात गेले. अवांतर वाचनाची दांडगी हौस असल्याने दादासाहेबांचे क्रमिक अभ्यासाकडे लक्ष नसे. अकोल्याहून ते दुसऱ्या प्रयत्‍नात मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढचे बी.ए.चे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात घेतले. तेथे असताना त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय अभ्यासले होते. पुढे कायद्याची एल्एल.बी. ही परीक्षा पास झाल्यानंतर ते वऱ्हाडात इ.स. १८८५ ते १८९० या सालांत, आधी अमरावतीत सरकारी वकील, नंतर मुन्सिफ या पदावर, व नंतर उपायुक्त झाले. नोकरीचा कंटाळा आला म्हणून ती सोडून देऊन ते अमरावतीतच वकिली करू लागले. +आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे दादासाहेब अमरावतीत लोकप्रिय झाले होते. त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत काम करायला सुरुवात केली. अमरावती म्युनिसिपालिटीत ते १६ वर्षे उपाध्यक्ष होते. टिळकांशी संबंध आला म्हणून सरकारने त्यांना उपाध्यक्षपदावरून दूर केले. +इ.स. १८९७मध्ये अमरावतीला भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. कलकत्त्यात काँग्रेसने भरवलेल्या शिवजयंती उत्सवात ते टिळकांबरोबर हजर होते. टिळकांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी असल्याने, दादासाहेब खापर्डे हे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल या त्रयीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसमधल्या जहाल गटात सामील होते. त्यांच्या कणखर व असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मध्य प्रांतात दरारा असल्याने तेथे ते वऱ्हाडचे नबाब म्हणून ओळखले जात. दादासाहेब खापर्डे हे लंडनमधल्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये इ.स. १९०८ ते इ.स. १९१० या काळात चाललेल्या टिळकांवरच्या खटल्यात त्यांचे वकील होते. +खापर्डे हे इ.स.१९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी काढलेल्या इंडियन होम रूल लीगच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. देशाच्या कारभारात सुधारणा सुचविणाच्या निमित्ताने भारताच्या व्हॉइसरॉयला भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या समितीमध्ये ते होते. मे, इ.स. १९१९ ते जानेवारी, इ.स. १९२० या काळात खापर्डे यांचा मुक्काम इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीत आपली बाजू मांडण्यासाठी इंडियन होम रूल संघाचे प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होता. त्या काळात त्यांनी लंडनमध्ये अनेक जाहीर सभांमध्ये भाषणे केली. भाषणांदरम्यानचे त्यांचे हावभाव, त्यांचा नर्म विनोद आणि हजरजबाबीपणा पाहून इंग्लंडच्या काही वृत्तपत्रांनी त्यांची तुलना मार्क ट्वेन यांच्याशी केली.[१] +सभांमध्ये भाषणे देण्याच्या निमित्ताने दादासाहेबांचा पुण्या-मुंबईशी आणि नाट्यक्षेत्राशी संबंध आला. अमरावतीला गेल्यावर दादासाहेब खापर्डे यांनी ह.ना. आपटे यांच्या कांचनगडची मोहना, जयध्वज आणि त्राटिका या नाटकांच्या जातीने तालमी घेतल्या होता. पुण्यात त्यांची ’नाट्यकला प्रवर्तक’ आणि शाहू नगरवासी’ या नाटक कंपन्यांशी जवळचा संबंध प्रस्थापित झाला. बालगंधर्व म्हणजे नारायणराव राजहंसांशी त्यांची मैत्री झाली. बालगंधर्व जेव्हा जेव्हा अमरावतीला यायचे तेव्हा दादासाहेब खापर्डे यांच्याकडेच उतरायचे. +प्रत्यक्ष रंगभूमीशी दादासाहेबांचा कधीच संपर्क आला नसला तरी एक कलोपासक म्हणून त्यांनी नाव कमावले होते. त्याकाळी महाराष्ट्रात नाट्यचळवळ नुकतीच बाळसे धरू लागली होती. महाराष्ट्रातील तमाम नाट्यसंस्था आणि कलापथके यांना एकत्र आणण्याची कल्पना दादासाहेब खापर्ड्यांनी मांडली आणि यशस्वी केली. त्यातूनच नाट्यसंमेलनाची संकल्पना पुढे आली. नाट्यसंस्थांतील अनेक दिग्गजांची मुंबईला बैठक झाली; अमरावतीला खास आमंत्रण धाडून दादासाहेबांना बैठकीसाठी बोलावले होते. आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ दादासाहेब खापर्डे यांच्या गळ्यात पडली. +दादासाहेब खापर्डे शिरडीच्या साईबाबांचे भक्त होते. डिसेंबर इ.स. १९१० मध्ये ते साईबाबांना भेटले आणि त्यानंतर इ.स. १९१८ पर्यंत त्यांनी त्यांच्या शिरडीभेटीच्या हकीकती रोजनिशीत नोंदून ठेवल्या आहेत. त्या नोंदींवरून साईबाबांची दिनचर्या, त्यांचे आयुष्य व त्यांचे काम कसे चाले यांवर पुरेसा प्रकाश टाकता आला आहे. शेगावच्या गजानन महाराजांविषयीच्या गजानान विजय या ग्रंथातही त्यांचा उल्लेख आहे. +१ जुलै, इ.स. १९३८ रोजी दादासाहेब खापर्डे यांचे निधन झाले. त्याचे चिरंजीव बाळकृष्ण गणेश खापर्डे हेही वकील आणि राजकीय पुढारी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6700.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..419cace5bb0a06e37c2b4aeffc7b72f06e8b5ae7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6700.txt @@ -0,0 +1 @@ +चंपक हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6713.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54b3b4afc9d2ffa1038ca48b511267824ee85ce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6713.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंपाताई लिमये (? - नोव्हेंबर १०, इ.स. २००३) या मराठी समाजवादी कार्यकर्त्या, लेखिका होत्या. +मधू लिमये हे चंपाताईंचे पती होते. नोव्हेंबर १०, इ.स. २००३ रोजी चंपाताई लिमयांचे कर्करोगाने निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6721.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2001ad3ac9616ab9db8944d971fdb45e963d04f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6721.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंपावत भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर चंपावत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6763.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fae6c3d78fcbda7d1a187cfae5e0dbb2929da89e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6763.txt @@ -0,0 +1,4 @@ +चकाला हे मुंबईतील अंधेरी उपनगरातील एक परिसर आहे. मुंबई मेट्रोच्या मार्गिका १ वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि चकाला स्थानके या परिसरात आहेत. +पूर्वी चकाला हे साळशेत-तुर्भे रेल्वेमार्गावरील एक स्थानक होते. १९३४मध्ये हा मार्ग बंद झाल्यावर हे स्थानकही मोडण्यात आले. +चकाला हे मुंबईतील प्रमुख औद्योगिक परिसरांपैकी एक आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळ आहे +नेपाळ एरलाइन्सचे मुंबईतील कार्यालय चकाला येथील राठौर हाऊसमध्ये आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6784.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f25ef3ba94ce46c879841619081d10239c707af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6784.txt @@ -0,0 +1,3 @@ +हिंगोली जिल्ह्यातल्या शेवाळा गावातील (तालुका कळमनुरी) महदंबा साहित्य संघ, ही संस्था दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने : - + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6798.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1140775e4b4681e65d241473eef5c10e165afab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6798.txt @@ -0,0 +1 @@ +अनेक तीक्ष्ण दाते असलेल्या फिरणाऱ्या चक्री कर्तकाने धातू कापण्याचे काम करणारे यंत्र. अशा यंत्राचे अनेक प्रकार आहेत. यंत्रात आडव्या तर्कूवर (दांडीवर) चक्री कर्तक बसविलेला असतो व तो उभ्या पातळीत फिरतो. त्याच्या खालच्या बाजूने सरकणाऱ्या टेबलावर कापावयाची वस्तू बसविलेली असते. कसल्याही चक्राचे किंवा वस्तूचे सारखे भाग (ज्यांची  संख्या अविभाज्य आहे असे सुद्धा) पाडण्यासाठी या यंत्राच्या टेबलाच्या पुढील बाजूला एक खास विभाजन प्रयुक्ती बसविलेली असते, हे या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आडव्या तर्कूवर फिरणारा कर्तक कसे काम करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6800.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97f1a55716c6d7fede4358bd679ca6dfe65f4bce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6800.txt @@ -0,0 +1,4 @@ +चक्रीवादळ ( इंग्लिश: Cyclonic storm) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो. +चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजण्यात येते: +चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे ठरते : +सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात. या पद्धतीचे जनक ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6818.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8880ea3d2498672d7382572d66784a9363a665d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6818.txt @@ -0,0 +1,4 @@ +चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात. +विविध चटण्या : + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6822.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..491d48952c671c633bad2003c86a6407d2cbc994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6822.txt @@ -0,0 +1,8 @@ + चटाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6852.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29eb61296719ecba09f1c2f2af666491500c5f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6852.txt @@ -0,0 +1,2 @@ +चतुर्तारांकित पद(इंग्लिश: फोर-स्टार रँक) ही नाटो संहितेद्वारे (NATO OF-9 कोड) वर्णन केलेल्या कोणत्याही चार-स्टार अधिकाऱ्याची श्रेणी (रँक) असते. फोर-स्टार अधिकारी हे सहसा सशस्त्र सेवेतील सर्वात वरिष्ठ कमांडर असतात, ज्यांच्याकडे (पूर्ण) अॅडमिरल, (पूर्ण) जनरल, कर्नल जनरल, आर्मी जनरल या रँक असतात किंवा स्वतंत्र श्रेणी संरचना असलेल्या हवाई दलांच्या बाबतीत, हवाई मुख्य मार्शल ही रँक असते. +उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सदस्य नसलेल्या काही सशस्त्र दलांद्वारे देखील हे पद वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6857.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72935e94b38da2c0d7fcbd6e12c44f8b938784ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6857.txt @@ -0,0 +1,50 @@ +चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.[१] मात्र, काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात. +जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात.[२] +चतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात.[३] कार्तिक शुद्ध एकादशीस चतुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो. +जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. +चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे. +ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. २०२० साली अधिक आश्विन आहे, त्यामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा. +शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात,(अशी धारणा आहे) आश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे.[४] +चातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात. +या काळात हिंदू धर्म व जैन धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात.[५] या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार (मुंज), विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. +भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हंटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो. +चतुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे. +मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. +नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?' +ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. +आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. +पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. +एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदि व्यवहार बंद पडले. +तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. +'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.' +राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणिमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.' +राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय, असे वाटत होते. +त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे उभा राहिला. +त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले. +राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. +मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. +अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.' +मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. +राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. हृषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. +याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. +याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले. +ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. +सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’ +देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते – +वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः । +व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।। +अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते. +या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते. +पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. +मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[६] +परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. +चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात. +चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते. +‘सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. [७][८]पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.[९]’ +१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०] +२. मंचकावर शयन +३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन +४. परान्न +५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य +६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे. +चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6864.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6864.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6870.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb4be004eb815065f723775e169dabf9eade518f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6870.txt @@ -0,0 +1,6 @@ +उदा वलव्वे महिम बंदरालागे चनका असंका वेलेगेदेरा (२० मार्च, इ.स. १९८१ - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6874.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d4db509eccc983a550d016656b6f8a845a3303b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6874.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॅनल टनेल किंवा खाडीखालचा बोगदा (इंग्लिश: Channel Tunnel; फ्रेंच: Le tunnel sous la Manche) हे इंग्लंडच्या केंट काउंटीला फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशासोबत जोडणारे इंग्लिश खाडीच्या खाली बांधलेले ५०.५ किमी लांबीचे रेल्वे भुयार आहे. ह्या भुयाराच्या एकूण लांबीपैकी ३७.९ किमी अंतर पाण्याखाली आहे. १९९४ साली बांधून पूर्ण झालेल्या ह्या भुयारामुळे लंडन व पॅरिस ही युरोपामधील दोन सर्वात मोठी शहरे द्रुतगती रेल्वेने जोडली गेली आहेत. युरोस्टार ही वाहतूक कंपनी लंडन ते पॅरिस व ब्रसेल्स दरम्यान जलद प्रवासी वाहतूक सेवा पुरवते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6880.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6444e529b6e7a219f7ab442b5b0de3a6f787fd40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6880.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्र शेखर साहू ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6885.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cc058e0e3a04abb97d2103a51067381445d536b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6885.txt @@ -0,0 +1,15 @@ +चंद्रशेखर वेंकटरामन (७ नोव्हेंबर, १८८८ - २१ नोव्हेंबर, १९७०) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. १९३० मध्ये, प्रकाश विखुरण्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. +सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे ६ मे १९०७ रोजी लोकासुंदरी अम्मल (१८९२-१९८०) बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. १९८३ मध्ये, चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. +सी.व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि य्या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांंचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्या देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी.व्ही. रामन तो अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत. +हिंदू तमिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्मलेला रमण हा एक अनमोल मुलगा होता. त्याने सेंट अलॉयसियसच्या अँग्लो-इंडियन हायस्कूलमधून [१]अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १६ व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानाने त्यांनी मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना १९०६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले तेव्हा ते १९ वर्षांचे होते. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्शन ऑफ सायन्स (आयएसएस)[२] या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्समध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. +१९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्याला समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. त्याने आणि कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी "सुधारित विखुरणे" असे संबोधले, पण त्याला रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण १९३३ साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी १९४८ साली रामन रिसर्च इन्स्टिट्यूटची[३] स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळात काम केले. +त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते. +चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता.[४] +सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रॅंचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी : +ऑक्टोबर १९७० च्या शेवटी रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले; त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मुदत दिली. ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात राहण्यास नकार दिला, कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरणे पसंत केले. +रमणच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी आपल्या एका माजी विद्यार्थ्यास सांगितले,"अकादमीच्या नियतकालिकांना मरण येऊ देऊ नका, ते देशात विज्ञानाच्या गुणवत्तेचे संवेदनशील संकेतक आहेत." ती संध्याकाळ, रमण यांनी आपल्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाशी भेट घेण्यातली आणि त्यांच्याबरोबर संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीकार्यवाही बद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात घालवली. २१ नोव्हेंबर १९७० च्या रात्रीनंतर रामन यांचा दुसऱ्या दिवशी पहाटे नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला. + +मायक्रॉसॉफ्ट एनकार्टा विश्वकोश, १९९९ + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6892.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76506fb7be20fee1541ca8386c19b0545a535dc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6892.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चन्नबसव हे लिंगायत संप्रदायातील एक संत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6913.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..355ed80072262e6808f2199f3e47f7aab8dc922d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6913.txt @@ -0,0 +1,2 @@ +चमकी हा स्त्रियांचा नाकाच्या पाळीवर घालण्याचा गोलाकार किंवा फुलाच्या आकाराचा लहानसा दागिना आहे. त्यासाठी नाकपुडीला एक लहानसे छिद्र पाडून तिच्यात ही चमकी बसवून वाटल्यास फिरकीने घट्ट करतात. लहान मुलीपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत सर्वचजण चमकी वापरू शकतात. चमकी ही सोन्याची, चांदीची, हिऱ्याची, मूल्यवान खड्याची किंवा मोत्याची असते. +चमकी घातली की नथ घालता येत नाही, त्यामुळे घरंदाज मराठी स्त्रिया चमकी घालत नाहीत. महाराष्ट्रातल्या लहान मुली बहुधा सुंकली (सोन्याचे नाजूक कडे) घालतात.चमकी ही स्त्रिया रोजच परिधान करतात.हा दागिना बारीक असतो.चमकी ही खाड्यानमधे असते चमकी गोल ही असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6934.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e6b19d61f2b566deb1ff1b57276244122cc3eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6934.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चामिंडा बंदरा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6944.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e43e2d1394c10ee6ff77988efd060d90e5f7e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6944.txt @@ -0,0 +1,3 @@ +चमेली हा २००४ चा भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे.[१] यात करीना कपूर आणि राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता. नवनीत राणा आणि राजीव कनकला यांच्या प्रमुख भूमिकेत या चित्रपटाचा तेलगूमध्ये जबिलम्मा (२००८) म्हणून पुनर्निर्मित करण्यात आला. चित्रपटांमधुन निवृत्ती घेण्यापूर्वीचा हा रिंकी खन्नाचा शेवटचा चित्रपट आहे. +चमेलीला सर्वप्रथम अभिनेत्री अमिषा पटेलला ऑफर करण्यात आली होती, जिने नंतर चित्रपट करण्यास नकार दिला आणि सांगितले की वेश्येची भूमिका तिच्या पात्राशी जुळत नाही.[२] त्यानंतर ही भूमिका करीना कपूरकडे गेली, ज्याने तिच्या कारकिर्दीला कलाटणी दिली.[३] चित्रपटाची निर्मिती ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत बालानी यांचे २८ ऑगस्ट २००३ रोजी निधन झाले.[४] प्रितीश नंदी यांनी सुधीर मिश्राला चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी बोलावले तेव्हा हा चित्रपट जवळपास रखडला होता. मिश्राने वेगळ्या पटकथेसह चित्रपट पूर्ण केला आणि ९ जानेवारी २००४ ला प्रकाशित झाला.[५] +संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांचे बोल इर्शाद कामिल आणि प्राध्यापक आर.एन. दुबे यांनी लिहिले आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6946.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f158d493eb612ca389a6a9bb6ac468287fee130b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6946.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चमोली जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र गोपेश्वर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6961.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dce8d1eff66b01ed16b02af3097f2d173fbca08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6961.txt @@ -0,0 +1,4 @@ +चरखी दादरी हे हरियाणा राज्यातील शहर आहे. हे चरखी दादरी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. चरखी दादरी दिल्लीपासून अंदाजे ९० किमी अंतरावर आहे. [१] +या शहराची स्थापना १४व्या शतकामध्ये बिल्हन सिंह यानी केली. [२] +१२ नोव्हेंबर, १९९६ रोजी चरखी दादरीवर कझाकस्तान एरलाइन्सच्या इल्युशिन इल-७६ आणि सौदीया बोईंगच्या ७४७ प्रकारच्या विमानांची दाट धुक्यात थेट धडक होऊन दोन्ही विमाने कोसळली. या अपघातात दोन्ही विमानातील सर्व ३४९ जणांचा मृत्यू झाला. ही तेव्हापर्यंत हवेत झालेल्या विमानांच्या धडकांपैकी सर्वात प्राणघातक टक्कर होती. ही भारतातील सर्वात प्राणघातक विमान वाहतूक आपत्ती आहे [३] तसेच आतापर्यंतची तिसऱ्या क्रमांचाची प्राणघातक विमान (९/११ न धरता) आहे. [४] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6963.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acddd5459ab8c4279fe99f78c39988d646604e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6963.txt @@ -0,0 +1,3 @@ +चरखी दादरी हा भारताच्या हरियाणा राज्याच्या २२पैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १ डिसेंबर, २०१६ रोजी झाली.[१] +याचे प्रशासकीय केंद्र चरखी दादरी येथे आहे. +भारताच्या कुस्ती खेळाडू गीता फोगट, बबिता कुमारी फोगट, प्रियांका फोगट, रितू फोगट, विनेश फोगट आणि संगीता फोगट या सगळ्या चरखी दादरी जिल्ह्यात वाढल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6973.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74db3195186e1ca21888718aff39a986895ac975 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_6973.txt @@ -0,0 +1 @@ +चरणजीत सिंग अटवाल(जन्म:मार्च १५,इ.स. १९३७) हे भारतीय राजकारणी आहेत. ते इ.स. १९८५ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून पंजाब राज्यातील फिल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे ते मार्च इ.स. १९९७ ते मार्च इ.स. २००२ या काळात पंजाब विधानसभेचे अध्यक्ष आणि जून इ.स. २००४ ते मे इ.स. २००९ या काळात लोकसभेचे उपाध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7001.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51cb71ffb424df4cf3a573a0a64d0da58a290fd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7001.txt @@ -0,0 +1,2 @@ +चर्च ऑफ इंग्लंड (Church of England) हा ख्रिश्चन धर्मामधील एक पंथ व इंग्लंड देशाचा राजधर्म आहे..[१] सहाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ह्या पंथाला आठव्या हेनरीने इ.स. १५३० च्या दशकामध्ये रोमन कॅथलिक चर्चपासून अलग केले. प्रोटेस्टंट सुधारणा अवलंबणाऱ्या चर्च ऑफ इंग्लंड कॅथलिक अथवा प्रोटेस्टंट ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते. +एलिझाबेथ दुसरी ही ब्रिटनची राणी चर्च ऑफ इंग्लंडची विद्यमान प्रमुख आहे. सध्या चर्च ऑफ इंग्लंडचे जगभर २.५ कोटी अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7004.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a61cad93bd321f5cf00b2a6d54bfff69f56b8cd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7004.txt @@ -0,0 +1,6 @@ +चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्थानक आहे. चर्चगेट स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील टर्मिनस असून पश्चिम मार्ग येथे संपतो. चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7032.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5beb9b39b027921f8e56d33416662a74bd95bbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7032.txt @@ -0,0 +1,4 @@ + +चलचित्र, चलत्-चित्र, चित्रपट, फिल्म किंवा सिनेमा, मूव्ही हे चलच्चित्रणाच्या तंत्रातून साकारणारे एक माध्यम आहे. १९व्या शतकापासून हे माध्यम अस्तित्वात आले. चलच्चित्रणाच्या तंत्रामुळे प्रथमतः मूकपट निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रणाच्या तंत्राची त्याला जोड मिळाली व बोलपट/ बोलते चित्रपट अस्तित्वात आले. चित्रपट हा कंटाळा दूर करण्याच एक उत्तम साधन आहे. +१९१३ साली मराठी भाषेतील पहिला चित्रपट "अयोध्येचा राजा" प्रदर्शित झाला. दिग्दर्शक-निर्माते दादासाहेब फाळके. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक. मराठी माणसानेच चित्रपटांची सुरुवात केली, त्यामुळे मुंबई ही चित्रपट क्षेत्राचे मुख्य केंद्र बनली, या केंद्राला बॉलीवूड असे म्हणतात. +मराठी चित्रपट हा समाज जीवनाचा आरसा आहे. चित्रपटातून अनेक प्रकारे समाज प्रबोधन केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7053.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a51ae5dfdec09f7979068549232021b70dc4d55f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7053.txt @@ -0,0 +1,5 @@ +चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा ह्या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.[१] +या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १५जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. ह्या आन्दोलनाचे लोण शहरी भागासह ग्रामीण भागातही पसरले. तत्कालीन ग्रामीण भागातील अग्रनी कार्यकर्ते असणारे बुलडाणा जिल्ह्यातील, नागझरी गावचे रखमाजी कायंदे (सावकार) यांनी शेकडो कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने मुंबईला आंदोलनात सहभागी केले होते. +सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या ऐतिहासिक 'चले जाव' आंदोलनात ८ ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ' वंदे मातरम् ' हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले. यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती. या गीतावर इंग्रजांनी बंदी घातलेली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गीताचे संपूर्ण कडव्यांसहित जाहीर गायन करणे हे फार मोठे धाडस होते. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली. +दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटली याने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय. +२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7070.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caf329cdb8653b24741781a668c5e233d4dd53fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7070.txt @@ -0,0 +1,3 @@ + चवणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +चवणी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मध्यम आकाराचे गाव आहे आणि एकूण १६३ कुटुंबे वास्तव्यास आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार चवणी गावची लोकसंख्या ७२६ असून त्यापैकी ३५९ पुरुष व ३६७ महिला आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7085.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ead98473afe68a1c72a5591dfe98e3a2efe3422 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7085.txt @@ -0,0 +1,17 @@ +यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्याच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. +इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. +महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या . +यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. +यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. +यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्त्वे फार उपयुक्त ठरतात +- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. +(प्रशासकीय विकास) +- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास) +- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास) +- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना) +- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास) +- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास) +- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास) +तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो. + +२. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रस्तुत यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7089.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..960356bc035e553b81bf9f330de237b75ec477f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7089.txt @@ -0,0 +1,2 @@ +चव्हाणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7092.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9544d95abd871b10c281e0e3adc803417894207d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7092.txt @@ -0,0 +1,2 @@ +चव्हाणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7096.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf91149e424fb5918f6599a82af9432225c21793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7096.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चश्मे बद्दूर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_710.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c338ded7910932d78760420e7c1c31bcffab35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_710.txt @@ -0,0 +1 @@ +गंगा प्रसाद हे एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या सिक्कीम राज्याचे राज्यपाल[१][२] आणि मेघालयचे माजी राज्यपाल आहेत. ते बिहार विधान परिषदेचे सदस्य होते आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते होते. बिहारमधील एनडीएच्या काळात त्यांनी बिहार विधान परिषदेचे नेतेपदही भूषवले होते. ते जनसंघाशी जोडले गेले आणि आजपर्यंत त्याच विचारधारेशी संबंधित आहेत. ते आर्य समाजाचे अनुयायी आहेत आणि त्यांनी बिहार आर्य समाज प्रतिनिधी सभा विभागाचे प्रधान (प्रमुख) म्हणून काम केले आहे. राजकीय वर्तुळात ते 'गंगा बाबू' या नावाने प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7119.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65a4fc0838ea7947b51d99ebe75a2143778c5f58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7119.txt @@ -0,0 +1 @@ +चांगदेव पासष्टी हा ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना केलेला उपदेश आहे. या काव्यात ६५ अभंग आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7120.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4baaf9a521002fc64179821117549533887c04d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7120.txt @@ -0,0 +1,6 @@ +चांगदेव भवानराव खैरमोडे (१५ जुलै, इ.स. १९०४ ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९७१ ) हे मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी होते.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवून 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' या नावाने १२ चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते.[१] +१५ जुलै, इ.स. १९०४ रोजी पाचवड (तालुका खटाव) जिल्हा सातारा येथे त्यांचा जन्म झाला. साताऱ्याची न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईची एलफिस्टन हायस्कूल येथून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पार पाडले.[१] कलाशाखेतून त्यांनी पदवी प्राप्त करून मुंबई येथे तत्कालीन ब्रिटिश सचिवालयात ते नौकरीस होते. द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) त्यांच्या पत्नी होत्या.[१] +चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरित्राचा पहिला खंड १९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड १९७१ च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.[१] +चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या शालेय जीवनात शार्दूल विक्रडीत वृत्तात खादीचे महत्त्व सांगणारी १२ कडव्यांची रचना केली. या कवितेसाठी नारायण कृष्णाजी आठल्ये 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.[१] +'पाटील प्रताप' (१९२८) आणि 'अमृतनाक' (१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'शूद्र पूर्वी कोण होते?'(१९५१), 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती' (१९६१), 'घटनेवरील तीन भाषणे' हे लेखन त्यांनी केले.[१] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा (२०१९ पासून) स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी मराठी मालिका खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_713.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66033c289a1b30b2a1532801e11bffe3cb2c1f41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_713.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° ५७′ ००″ N, ७६° ४५′ ००″ E +हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या गावात गोदावरी नदीच्या काठावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. प्राचीन इतिहास असलेल्या या गावात अनेक जुन्या घरांचे राजवाड्यांचे अवशेष सापडतात. गोदावरी नदीकडील परिसरातील अनेक घरांचे बांधकामे ही जुन्या पद्धतीची आणि दगडांनी बनलेली आहेत. जस जसा गंगाखेडचा विस्तार होत गेला. तस तशा या गावात अनेक नवनवीन पद्धतीची बांधकामे होण्यास सुरुवात झाली आणि नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत. +गंगाखेड तालुका हा महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे. हा तालुका परळीपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे ही मोठे मंदिर आहे. गंगाखेड हे गाव दक्षीण काशी म्हणूनही ओळखले जाते. +गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी दुसऱ्या कुठल्याही मिठाई पेक्षा कलम ही मिठाई जास्त पसंद करतात. गंगाखेड मध्ये सोमवार बाजार भरतो, या आठवडी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात. तसेच तालुक्यातील बहुतांश गावातील लोक आठवडी बाजार करण्यासाठी गंगाखेड येथे जमा होतात, त्यामुळे गंगाखेड शहर व बाजारपेठ समृद्ध झाले आहे. +अकोली आनंदनगर (गंगाखेड) आनंदवाडी (गंगाखेड) अंतरवेली अरबुजवाडी बडवणी बनपिंपळा बेलवाडी भांबरवाडी भेंडेवाडी बोर्डा बोथी बोथीतांडा ब्रह्मनाथवाडी चिलगरवाडी चिंचटाकळी दगडवाडी (गंगाखेड) दामपूरी देवकतवाडी धनगरमोहा धारासुर धारखेड ढवळकेवाडी ढेबेवाडी (गंगाखेड) डोंगरगाव शेळगाव डोंगरजवळा डोंगरपिंपळा दुसलगाव गंगाखेड गौळवाडी (गंगाखेड) गौंडगाव घटांग्रा घटांग्रातांडा गोदावरी तांडा गोपा गुंजेगाव (गंगाखेड) हनुमाननगर (गंगाखेड) हरंगुळ इलेगाव इरळद इसाद जवळारुमना कड्याचीवाडी कांगणेवाडी कासारवाडी (गंगाखेड) कातकरवाडी कौडगाव (गंगाखेड) खादगाव खळी खंडाळी (गंगाखेड) खोकलेवाडी कोद्री कुंडगीरवाडी लिंबेवाडी लिंबेवाडी तांडामहातपुरी मैराळसावंगी माखणी मालेवाडी (गंगाखेड) मानकादेवी मरगळवाडी मरडसगाव मरगळ वाडीमसला मसनेरवाडी मुळी नागठाणा (गंगाखेड) नरळद निळानाईकतांडा पडेगाव पांधरगाव पांगरी (गंगाखेड) फुगनारवाडी पिंपळदरी पिंपरीझोला पोखर्णीवाळके पोटा राणीसावरगांव रुमनाजवळा सांगळेवाडी सायळासुनेगाव शंकरवाडी शेलमोहा शेंडगा शिवाजीनगर (गंगाखेड) सीरसम शेगाव सुणेगावसयाला सुप्पा(जागीर) सुप्पा(खालसा) सुप्पातांडा सुरळवाडी टाकळवाडी तांदुळवाडी (गंगाखेड) टोकवाडी उखळी खुर्द उमलानाईकतांडा उंबरवाडी (गंगाखेड) उंडेगाव विठ्ठलवाडी (गंगाखेड) वाघलगावगोपा वागदरा (गंगाखेड) वागदरातांडा वागदरी (गंगाखेड) वरवंटी झोला खोकलेवाडी +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7132.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3797f2ca6e6bd51a6321552d13ffcf0814bac04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7132.txt @@ -0,0 +1,2 @@ + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7140.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af876e7c592b94fad76848e4117a6eb05544552 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7140.txt @@ -0,0 +1,2 @@ +दु-री चान (हंगुल: 차두리; २५ जुलै, १९८०:फ्रांकफुर्ट आम मेन, जर्मनी - ) हा {fb|PRK}}कडून फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याचा जन्म जर्मनीत झाला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7157.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c89631d10ae861a0a1f829f9ee1dca5a4d01d7db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7157.txt @@ -0,0 +1,3 @@ + +चांगलांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चांगलांग येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7190.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7190.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7217.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce91ddde32209cc278f0687614a5105b3c072dc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7217.txt @@ -0,0 +1,11 @@ +चांदमल मोतीलाल परमार (इ.स. १९४२ - ११ ऑगस्ट, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे पुण्यात राहणारे एक रस्ता सुरक्षा कार्यकर्ते होते. +घोरपडे पेठेत राहणारे चांदमल परमार हे ममता ग्रुप या व्यावसायिक संस्थेचे संचालक होते. व्यवसाय करताना, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रातही त्यांनी काम केले. +परमार यांची मुलगी राजश्री हिचा १७ नोव्हेंबर १९८९ मध्ये पुण्यातील कॅम्पमध्ये आपल्या दुचाकीवरून जात असताना अपघाती मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी राजश्रीच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते. राजश्रीचा लवकरच साखरपुडा होणार होता. +राजश्रीच्या निधनापूर्वीपर्यंत चांदमल परमार यांना रस्ता सुरक्षा बद्दल माहिती नव्हती. त्यानंतर त्यांनी रस्ता सुरक्षेवर काम करण्याचे ठरवले. राजश्रीच्या लग्नासाठी ठेवलेला सर्व पैसा वापरून त्यांनी १ जून १९९० रोजी कु. राजश्री परमार मेमोरिअल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. चांदमल यांनी १९९४पर्यंत रस्ता सुरक्षेविषयी अभ्यास केला आणि मग त्या क्षेत्रात काम सुरू केले. परमार यांचे टिंबर मार्केटमध्ये दुकान होते. पण ते सोडून त्यांनी रस्ता सुरक्षेवरच भर दिला. +राजश्री परमार फाउंडेशनच्या द्वारे चांदमल परमार यांनी रस्त्यांचा अभ्यास करून नवीन कायदे तयार करणे किवा कायद्यात बदल करणे यांसाठी प्रयत्‍न केले. +शास्त्रीय पद्धतीने गतिरोधकाच्या उभारणीसाठी व रात्री होणारे अपघात होऊ नयेत म्हणून रस्त्यावर आणि वाहनांना रिफ्लेक्‍टर लावण्यासाठी परमारांनी पाठपुरावा केला. राजश्री फाउंडेशनच्या माध्यमातून यांनी वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे, चालकाला हेल्मेट वापरायला उद्युक्त करणे, वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तींचा व या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचा गौरव, वगैरे गोष्टी कल्या. विविध वर्तमानपत्रेर, मासिके आदींमधून चांदमल परमार यांचे वाहतूक विषयीचे लिखाण प्रसिद्ध होत असे. +शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला, सूचना केल्या, शहराभोवती रिंग रोड उभारणी, मेट्रो, मोनो अशा प्रकल्पांवरही त्यांनी सकारात्मक मते, सूचना मांडल्या होत्या. +परमार यांनी राज्यातील ५० हजार किलोमीटरचे रस्ते अभ्यासले होते व तिथे किमान ४ हजार अपघातप्रवण जागा शोधल्या होत्या. ग्रामीण भागात परमार फाऊंडेशनने बैलगाड्यांना १२ हजार परावर्तक पुरवले होते, त्यात मोटारी बैलगाड्यांवर आदळू नयेत हा हेतू होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार करताना त्यांनी सरकारबरोबर काम केले. +अपघातग्रस्तांना जे वाचवतात त्यांनाच पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला तोंड द्यावे लागते ते प्रकार बंद व्हावेत, असे परमार यांनी पोलीस खात्यास सांगितले होते. असे सांगणारे ते पहिलेच. +वाहतूक नियम तोडणाऱ्यांनी पुन्हा चूक करू नये, यासाठी त्यांच्याकडून दंडापोटी समाजसेवा करून घ्यावी, असा प्रस्ताव नॅशनल हायवे ॲथॉरिटीचे सल्लागार चांदमल परमार यांनी केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री यांच्यापुढे ठेवला होता. +शहरातील आणि महामार्गावरील वाहतूक सुधारणेसाठी परमार यांनी केलेल्या सूचनांचा वाहतूक पोलिसांनी, महामार्ग पोलिसांनी व राज्य सरकारने स्वीकार केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7235.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..827f1f60e93355538b354ce061ca53e5401656b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7235.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदावणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7237.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df3a1de3639b0c8a5e0310dc87d1cdc206ee68b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7237.txt @@ -0,0 +1,8 @@ + चांदिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7260.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6952b28721e3b504426c058168368dc26f5896d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7260.txt @@ -0,0 +1,9 @@ + चांदेराई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7300.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..462d110c1b91047308b759b655439d8812948e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7300.txt @@ -0,0 +1,7 @@ +चांबळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. +कोडीत खुर्द +कोडीत बुद्रुक +बोपगाव +हिवरे +भिवरी diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7318.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2349a0dfeaef325cc5c02aef9ac6a15c0e805af1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7318.txt @@ -0,0 +1,8 @@ +'चाकणचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. +चाकणचा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो आहे. +फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच आणि साडेतीनशे वर्षांंपासून संवर्धनाच्या व जतनाच्या प्रतीक्षेत आहे. +पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर आहे. चाकणमध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास अवघ्या काही अंतरावर भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. +शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी स्वराज्यात येताना चाकणसारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करून घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला. +शहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसे अगदी मातीचे छोटेसे ढेकूळ. तरीही शाहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल ५६ दिवस लागले. फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खान नाराज झाला. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल, अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे. +शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार असा हा चाकणचा दुर्ग आहे. बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला. या दुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता. त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग; पण खंदकाने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खंदकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते. २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाहिस्तेखानाने भुयार खणून सुरूंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरुवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरूंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा, मालुजी मोहिता, भिवा दूधावडा, बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला. मुघलांनी सुरूंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे भिवा दूधावडासह सव्वाशे मावळेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघली सैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहसपर्व कडू घोट घेत संपले. +त्यानंतर संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे सुरू झालेले फेरे अद्यापही कायम आहेत २०१४ च्या फेब्रुवारीपासून या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. राज्य शासनाने या किल्ल्याच्या जतनाच्या व दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता देत राज्याच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करून दोन वर्षे लोटली होती तरी दुरुस्तीच्या व संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती; त्यामुळे दुर्गप्रेमी आणि चाकणकर नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष वेगाने सुरुवात झाल्याने किल्ल्याच्या दुरवस्थेचे फेरे आता संपुष्टात येणार असून चाकणच्या संग्रामातील या साक्षीदाराची संवर्धनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मात्र संपूर्ण किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि तटबंदीसाठी आणखी निधीची गरज असून, हा निधी केंव्हा उपलब्ध होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7333.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f3c7a1dd0c9896c54f35a46511d8036a6c23c55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7333.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाकोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7345.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1ead7aa071c6b12cf78b06436b67770bee6cf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7345.txt @@ -0,0 +1,2 @@ + चाटवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7351.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43ba5d8817345364d86240bf2ee8bed55a35cb7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7351.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे. +गरिबी व भष्ट्राचाराच्या बाबतीत चाड हा जगातील सर्वांत वाईट देशांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7363.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a292ad37413d1746399142cdba8e962d09f8cacd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7363.txt @@ -0,0 +1,8 @@ +चाणक्य नीती : मूर्खपणा आणि जवानीपेक्षाही घातक आहे ही गोष्ट +कष्ट, दुःख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात... +कष्टंच खलु मूर्खत्वं कष्टंच खलु यौवनम्। +कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।। +श्लोकाचा अर्थ : पहिले कष्ट किंवा अडचण आहे मूर्ख असणे, दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. आणि या दोन्ही अडचणींपेक्षा अधिक गंभीर अडचण आहे दुसऱ्यांच्या घरी राहाणे. +आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे मूर्ख असणे. एखादा माणूस मूर्ख असेल तर त्याला जीवनात कधीही सुख मिळणे शक्य नाही. त्याला जीवनात पावलो पावली दुःख आणि अपमान सहन करत जगावे लागते. बुद्धीअभावी माणूस कधीही उन्नती करू शकत नाही. +दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. तारुण्यही दुःखदायी होऊ शकते. कारण या वयात माणसात अत्याधिक जोश असते आणि क्रोधही असतो. तारुण्यात हा जोश योग्य मार्गी लागला तर जीवनात उत्तुंग शिखर गाठता येते. मात्र दिशा चुकली तर जीवन दुःखमय बनते. +मूर्खपणा आणि तारुण्य या दोन्हीही अवस्थांहून अधिक घातक अवस्था कोणती असेल तर ती दुसऱ्यांच्या घरी राहाणे ही होय असे आचार्य सांगतात. एखादा माणूस परक्या घरात राहात असेल तर त्याच्यासमोर अडचणीच अडचणी असतात. दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होते. अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही. स्वातंत्र्य हरवून बसणे ही गोष्ट अधिक घातक असल्याचे आचार्यांना वाटते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7376.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fcaf38ae4865149751390286d2f88dbd42d704c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7376.txt @@ -0,0 +1,93 @@ +चातगाव हे गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील ८८६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २६६ कुटुंबे व एकूण ११३९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर GADCHIROLI १७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५८५ पुरुष आणि ५५४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ९२ असून अनुसूचित जमातीचे ५६६ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५३९०१२ [१] आहे. +गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. गावात १ खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (CHATGAON) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (GADCHIROLI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (NAGPUR) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (GADCHIROLI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (GADCHIROLI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (GADCHIROLI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (GADCHIROLI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (GADCHIROLI) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अ‍ॅलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ दवाखाना आहे. +गावात १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात इतर पद्धतीने पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश नाही. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात व्हॅन उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्हॅन १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सायकल रिक्षा (पायचाकी) उपलब्ध नाही.सर्वात जवळील सायकल रिक्षा (पायचाकी) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सायकल रिक्षा (यांत्रिक) उपलब्ध नाही. +गावात बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी उपलब्ध नाही.सर्वात जवळील बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात समुद्र व नदीवरील बोट सेवा उपलब्ध नाही. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध नाही.सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस २० तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +चातगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +चातगाव या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7394.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418b000f3c21c8a399520940840b966078bcd4de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7394.txt @@ -0,0 +1,2 @@ +चापडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7403.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c79e0dc110441c9c398b9960f58255c2338ebfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7403.txt @@ -0,0 +1,3 @@ +चापेकर ब्रदर्स (नामभेद:चाफेकर ब्रदर्स) हा देवेंद्र कुमार पांडे दिग्दर्शित हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात अभिजित भगत, संजीत धुरी आणि मनोज भट्ट हे चापेकर बंधू म्हणून, १८९६ मध्ये पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर डब्ल्यूसी रँडयांच्या हत्येमध्ये सामील असलेले भारतीय क्रांतिकारक आहेत.[१] चित्रपटाची निर्मिती गिरिवा प्रॉडक्शनचे घनश्याम पटेल यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद धीरज मिश्रा यांनी लिहिले आहेत. विकास दीक्षित हा चित्रपटाचा लाइन निर्माता आहे. +बडोद्यात चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण सुरू होते. जुलै २०१६ मध्ये पूर्ण झालेला चित्रपट २३ सप्टेंबर २०१६ रोजी रिलीज झाला. +चाफेकर ब्रदर्सला चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉर बोर्डाकडून हुकूम मिळाला होता. चाफेकर बंधूंपैकी एकाने ब्रिटिश राजवटीत हिंदूंना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यास भाग पाडणाऱ्या एका ख्रिश्चन मिशनरीची हत्या केल्याच्या दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान समस्या मांडल्या होत्या.[३] १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘२२ जून १८९७’ या मराठी चित्रपटाचे हेच दृश्य दाखवून चित्रपट निर्मात्यांनी या आदेशाला आक्षेप घेतला.[४] त्या घटनेनंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाला आपला पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे आणि सेन्सॉर बोर्डाला फटकारले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7408.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27c6dde64a667079232c70f9cbb2a9ecd5ebf3f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7408.txt @@ -0,0 +1,3 @@ +चावडा, चापोत्कट, चाहुडा तथा चावोटक हे पश्चिम भारतातील गुजरात प्रदेशाचे राज्यकर्ते होते. पंचसर आणि नंतर अणहिलवाड पाटण ही यांची राजधानी होती. +याची स्थापना जयशेखर चावडाने केली परंतु ६९७ मध्ये पंचसरवरील हल्ल्यात जयशेखर मारला गेला. त्याचा मुलगा वनराज याने आठव्या शतकाच्या मध्यात अणहिलवाड पाटण हे राजधानीचे शहर वसवले व या राजवंशाची पकड बळकट केली. दोन शतकांनतर मूळराजने चावडा वंशाला पदभ्रष्ट करून चालुक्य वंशाची सत्ता गुजरातमध्ये बसवली. +नोंद: ९४२मध्ये सत्ता संपुष्टात diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7410.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f73b34959d72b4fe4e8581e9c4c9a3d8d1a843f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7410.txt @@ -0,0 +1,10 @@ + चाफवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +पांडवकालीन श्री चाफनाथ मंदिर आणी चाफनाथ धबधबा +देवळे, मेघी +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7438.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3539c915c9e378aeaf0a8ea13dbad53d2994c4d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7438.txt @@ -0,0 +1,2 @@ +चामभाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7458.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3558074583c47f4b095aabe51ebb6eb42157a62c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7458.txt @@ -0,0 +1,2 @@ +अटापट्टू मुदियांसिलागे चामरी जयांगिनी तथा चामरी अटापट्टू (९ फेब्रुवारी, इ.स. १९९०:गोकारेला, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. +अटापट्टू काही काळासाठी संघनायिका होती diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7469.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e56444f464a1499c5e40b9a6077306b6df5d80e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7469.txt @@ -0,0 +1,5 @@ +पूर्ण नाव - वर्णकुलसूर्य पटबेंडिगे उशांत जोसेफ चमिंडा वास. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7477.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ec0b21195edf9d92e9e5bec9d7e474316939e3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7477.txt @@ -0,0 +1 @@ +चामुंडा ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. ललितासहस्त्रनामात हिचे पंचप्रेतासनासीना तसेच पंचप्रेतमंचकशायिनी असे वर्णन आहे. हाडांचा निव्वळ असलेला सापळा व त्यावर फक्त त्वचा असे हिचे रूप आहे. तिच्या पोटावर विषारी विंचू आहे. तिने गळ्यात कवट्यांची माळा घातलेली आहे. तिचे आसन म्हणजी पाच प्रेते आहेत. हिचे रूप भीषण व भेसूर आहे.शाक्तपंथीय हिची आराधना करतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7483.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0095292b2ad32e02940cf8b6a69ed4873955636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7483.txt @@ -0,0 +1,3 @@ +१९° ५६′ १३″ N, ७९° ५३′ २१″ E + +चामोर्शी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7490.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03adea39db2e7d47c5f18bc5d0f81ab56e1b4080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7490.txt @@ -0,0 +1,66 @@ +चायना इस्टर्न एरलाइन्स (中国东方航空公司, China Eastern Airlines) ही चीनच्या शांघाय शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या चायना ईस्टर्न एरलाइन्सने २०१४ मध्ये ८.३१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. प्रवासीसंख्येनुसार चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.[१] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे. +२०१५ साली चायना ईस्टर्न एरलाइन्स ही चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक होती(इतर दोन: एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स). +चायना ईस्टर्न एर लाइन कार्पोरेशन लिमिटेड या एर लाइनचे मुख्य कार्यालय चीन देश्याच्या शांघाय मधील चांगनिंग जिल्ह्यातील शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एरपोर्ट येथील चायना ईस्टर्न एर लाइनचे वास्तूत आहे.[२] +ही चीन देश्याची आंतरराष्ट्रीय,अंतरदेशीय,आणि प्रादेशिक मुख्य एर लाइन आहे.याची शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एरपोर्ट आणि शांघाय होंग्कीओ इंटरनॅशनल एरपोर्ट ही मुख्य केंद्रे आहेत. आणि त्याची कुंमिंग चङ्ग्शुई इंटरनॅशनल एरपोर्ट आणि Xi”an Xianyang इंटरनॅशनल एरपोर्ट ही उपकेंद्रे आहेत. प्रवाशी संखेच्या तुलनेत चायना ईस्टर्न एर लाइनचा क्रमांक चायना मध्ये दूसरा आहे. 21 जून 2011 रोजी चायना ईस्टर्न आणि तिची सहकारी शांघाय एर लाइन्स यांचा Sky Team मध्ये 14 वा क्रमांक आहे.[३] सान 2014 मध्ये या एर लाइन्स ने 83.08 मिल्लीयन अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशी वाहतुकीचा 73% सरासरी भार उचलला आहे. +चायना ईस्टर्न एर लाइन्स 25 जून 1988 रोजी CAAC हुयाडोंग यांच्या नियंत्रणात स्थापन झाली. सन 1997 मध्ये चायना ईस्टर्न नेना नफाना तोटा या धर्तीवर चायना सामान्य विमान उड्डाण प्रशिक्षण सुरू केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणे निधि बाजारात सेअर्स मागणी करणारी चीन देश्यातील पहिली एर लाइन ठरली. सन 1998 मध्ये COSCO बरोबर जाइंट व्हेंचर करून या एर लाइन ने चायना मालवाहतुक एरलाइन्सचा उदय केला. मार्च 2001 मध्ये यांनी ग्रेट वाल एर लाइन घेनेचे काम पूर्ण केले.(4) सन 2003 मध्ये चायना युंनन एर लाइन्स आणि चायना नॉर्थ वेस्ट एर लाइन या चायना ईस्टर्न एर लाइन मध्ये समाविष्ट झाली. +या विमान कंपनीत चीन सरकारचे 61.64% भाग आहेत. उर्वरित भाग जनतेकडे आहेत त्यात 32.19% H भाग आणि 6.17% A भाग आहेत. परदेशी गुंतवणूक करणारासाठी 20% पर्यन्त शेअर्स ही कंपनी विक्री करण्याची दाट श्यक्यता आहे आणि त्या खरेदीदारात सिंगापूर एर लाइन्स, एमिरेटस आणि जपान एर लाइन्स समाविष्ट आहेत तसेच सिंगापूर एर लाइन बरोबर चर्चा चालू आहे असे मेडियाने प्रशिद्दं केले. +चीनचे स्टेट कौन्सिल कडून मान्यता आल्यानंतर 2-9-2007 रोजी सिंगापूर एर लाइन्स आणि टेमासेक होल्डिंग ( की जी सिंगापूर एर लाइन्सचे 55% शेअर्स धारक होती) यांनी एकत्रित येऊन चायना ईस्टर्न एर लाइन्सचे शेअर्स खरेदी केले असी घोषणा केली. दी.9-11-2007 रोजी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले एकत्रित 24%शेअर्स करार सही केले. त्यात सिंगापूर एरलाइन्सचे 15.73% आणि टेमासेक होल्डिंगचे 8.27% शेअर्स झाले. +11जुन 2009 रोजी शांघाय एर लाइन्स आणि चायना ईस्टर्न एर लाइनचे एकत्रीकरण झाले असी घोषणा झाली. वास्तविक या दोन्ही एर लाइन्स शांघाइतील आणि त्यांच्यात स्पर्धा, ही बाब टाळण्यासाठी आणि यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील इमेज कायम ठेवण्यासाठी एकत्रीकरण करणे क्रमप्राप्त झाले. +फेब्रुवारी 2010 रोजी एकत्रीकरण पूर्ण झाले. शांघाय एर लाइन्स ही चायना ईस्टर्न एर लाइन्सचे मालकीची सहायक एरलाइन्स झाली. तरी सुद्धा शांघाय एरलाइन्सने स्वतहाचे चिन्ह आणि ड्रेस कोड कायम ठेवला. +मार्च 2012 मध्ये कांटास ग्रुप की जो हाँग काँगचे जेट स्टार बरोबर संबंधित आहे त्याच्याशी सयोंग करणेची महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही किफायतशीर भाडे आकारणारी हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एर लाइन तिचे कामकाज सन 2013 मध्ये चालू करणार होती.[४]चायना ईस्टर्न एर लाइन ने या नवीन एर लाइनचे 50% शेअर्स घेतले होते आणि 50% कांटास ग्रुपचे होते. +एकत्रित गुंतवणूक US$198 मिल्लियन आहे. +सन 2012 मध्ये चायना ईस्टर्नला चायना कॅपिटल मार्केटचे वार्षिक परिसंवाद 2012 मध्ये “गोल्डन टिंग अवॉर्ड” अवॉर्ड मिळाला. हिचा त्यामुळे चायनीजच्या अति महत्त्वाच्या 50 ब्रॅंड मध्ये समावेश झाला आणि FORTUNE चायनाचे CSR रंकिंग 2013चे टॉप ठेण मध्ये समावेश झाला. +एप्रिल 2013 मध्ये चायना ईस्टर्न एर लाइनने फिलिपाईन्स मध्ये सेवा चालू करणेची तात्पुरती परवानगी मिळविली पण फिलीपाईन्सचे सिविल एवियशन अधिकाऱ्यांना तांत्रिक परवानगी आणि विमानतळावरील विमान व्यवस्था माहिती हवी होती. +9-9-2014 रोजी चायना ईस्टर्न ने नवीन लोगो आणि ड्रेस कोड प्रशिद्द केला. +सन 2014 मध्ये 25% उत्पन्न कमी झाले असी चायना ईस्टर्न ने घोषणा केली. किफायतशीर भाडे आकारणाऱ्या एर लाइन्स आणि नवीनच चालू झालेल्या अति वेगवान रेल्वे सेवा यामुळे नफ्यात घट झाली असे चायना एर लाइन ने निवेदन केले. +चायना ईस्टर्न एरलाइन्स ही स्कायटीम या विमानकंपन्यांच्या समूहाचा भाग आहे. याशिवाय जानेवारी २०१३ मध्ये चायना ईस्टर्न एरलाइन्सने स्कायटीमचा भाग नसलेल्या काही विमानकंपन्यांशी सहकाऱ्याचे करार केले . +एर बस मागणी नोंदविणारी चायना ईस्टर्न ही पहिली एर लाइन होती. A320 सिरीज ही या एर लाइन्सचा आत्मा होता. मूलतः यांचा वापर अंतरदेशीय उड्डाणासाठी केला जातो. 18 ऑक्टोबर 2011 रोजी चायना ईस्टर्न ने 15 एर बस A330 मागणी नोंदविली.(31)(32) यांचे पहिले बोइंग 777-300ER एर क्राफ्ट 26 नोवेंबर 2014 रोजी विमान संचात सामील झाले. सप्टेंबर 2015 मध्ये 50 बोइंग 737-800ची या एर लाइन्स ने मागणी नोंदविण्याची घोषणा केली.[५] +चायना ईस्टर्न एर लाइन्स ने वारंवार प्रवास करणाऱ्यासाथीचे कार्यक्रमास ईस्टर्न माइल्स म्हणतात. शांघाय एर लाइन्स व चायना ईस्टर्नचे सहयोगी सुद्धा याचा एक भाग आहेत. याची प्रवेश नोंदणी मोफत आहे. ईस्टर्न माइल्सचे सभासद माइलेज प्रमाणे उड्डाण करू शकतात तसेच चायना ईस्टर्न क्रेडिट कार्डचा ही वापर करू शकतात. या प्रवाश्यांनी समाधानकारक माइलेज प्रवास केला असेल त्यांची वर्णी VIP मध्ये होते. VIP सभासदत्व ईस्टर्न माइल्स दोन विभागात विभागू शकते. ते विभाग म्हणजे गोल्डन कार्ड सभासदत्व आणि सिल्व्हर कार्ड सभासदत्व. VIP सभासद विमान सेवेचे अधिकतम फायदे उपभोगू शकते. + उड्डाणापूर्वी + 48 + तास + आधी सीट आरक्षण + वेट + लिस्टिंग + व उच्चतम श्रेणी + प्रथम + वर्गात मित्रपरिवारा + सोबत रमत गमत + भटकंती + लगेज + सवलत 40 + कीलोग्राम + पर्यन्त आंतरदेशीय + व 20 + किलोग्राम + पर्यन्त + आंतरराष्ट्रीय प्रवास आणि + इतर + एलिट + पॉईंट्स + उड्डाणापूर्वी + 72 + तास + आधी सीट आरक्षण + व + 3 + प्रमाणे + सुविधा + + लगेज + सवलत 20 + किलोग्राम + पर्यन्त आंतरदेशीय व 10 + किलोग्राम + पर्यन्त + आंतरराष्ट्रीय प्रवास व + इतर + एलिट + पॉईंट्स +चायना ईस्टर्न एर लाइन्स ने शांघाय एरपोर्ट ग्रुप बरोबर मालवाहतुक करार केला. शांघाय एरपोर्ट ग्रुप शांघाय होङ्ग्कियाओ इंटरनॅशनल एर फोर्ट आणि शांघाय पुडोंग इंटरनॅशनल एरपोर्ट या दोन्हिचे नियंत्रण करीत होते. चायना ईस्टर्न एर लाइन्सचा लोगो वापरून व यांचे मार्ग व्यवस्थापण मदत घेऊन यांच्या सहकारी एर लाइन्स व चायना कार्गो एर लाइन्स सेवा देत आहेत. +15 ऑगस्ट 1989 अन्तोनोव An-24 शांघाय ते नांचंग उड्डाण करताना इंजिन बिघाड झाल्याने धडकले. त्यात 40 पैकी 34 प्रवाशी ठार झाले. +6 एप्रिल 1993 चायना एर लाइन्स विमान 583 McDonnell-Douglas MD-11 हे शांघाय मार्गे बीजिंग ते लॉस एंजिल्स समुद्र सपाटीसून 5000 फुट उंचीवरून प्रवास करीत होते अपुऱ्या जागेत त्याचे पंख धडकले आणि अपघात झाला त्यात दोन प्रवाशी ठार झाले, 149 प्रवाशी आणि 7 कर्मचारी जखमी झाले. एर क्राफ्ट मात्र शेमया येथे सुरक्षित उतरले. +26 ऑक्टोबर 1993 चायना ईस्टर्न फ्लाइट 5398 हे McDonnell Douglas MD-82 शेन्झहेन ते फुझहौ हे बिघाड झाल्याने फुझहौ विमान तळावर धडकले त्यात 80 पैकी दोन ठार झाले. +21 नोवेंबर 2004, चायना ईस्टर्न एर लाइन्स फ्लाइट 5210 बोंबर्डीर CRJ200 लहान जेट बोटौ ते शांघाय जाणारे मङ्गोलियात उड्डाण झाल्याबरोबर एक मिनिटातच धडकले. विमानातील सर्व 53 प्रवाशी ठार झाले. +मार्च 2008 मध्ये 21 CEA एर क्राफ्ट कामगार करारातील वादासंबंधाने वैमानिकांनी विमानतळावर परत आणले व तळं ठोकला. सरकारने सुड बुद्धीने विमान सेवेची सर्व सूत्रे साउथर्ण चायना विभागाचे युंनान येथे हलविली. ऑक्टोबर 2008चे सेवटी प्रशिद्दी माध्यमाने बातमी दिली की, लवकरच डाली,कुंमिंग,आणि क्षिशुयांग्बांना प्रेफेकतुरे साथी उड्डाण सेवा सुरू होत आहे.(43) +7 जून 2013, चायना ईस्टर्न फ्लाइट 2947, एम्ब्राएर EMB-145 हुयाई’अन लियन्शुई एर पोर्ट ते शांघाय होङ्ग्कियाओ आंतरराष्ट्रीय एरपोर्ट असे उड्डाण करीत होते. 18L होङ्ग्कियाओ एरपोर्ट वर उतरताना दिशया बदलताना टॅक्सी मार्ग स्थानकावर हे विमान आले आणि नोज गियर कोसळला. त्यात प्रवाशी आगर कर्मचारी यांना धोका झाला नाही पण विमानाचे खूप नुकसान झाले [६] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7503.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68adcf42248817280350714cdfbb37d4dae0ff14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7503.txt @@ -0,0 +1,2 @@ +चायना सदर्न एरलाइन्स (中国南方航空, China Southern Airlines) ही चीनच्या क्वांगचौ शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे.[१][२] १९८८ साली स्थापन झालेली चायना सदर्न एरलाइन्स २०१४ मध्ये प्रवासीसंख्येनुसार जगातील नवव्या क्रमांकाची कंपनी तर विमानांच्या ताफ्यानुसार आशियामधील पहिल्या क्रमांकाची कंपनी होती.[३] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे. +सध्या चायना सदर्न एरलाइन्स चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक आहे (इतर दोन: एर चायना व चायना इस्टर्न एरलाइन्स). एरबस ए३८० हे विमान वापरणारी ती एकमेव चीनी कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7534.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b987efd4b67017fa23652fa650695cd6754d4cfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7534.txt @@ -0,0 +1,2 @@ + चारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7542.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e14bdc8b164e14cce3330196372ec4d2e7bc2b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7542.txt @@ -0,0 +1 @@ +चारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7555.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e92f7f3011c5d51ab0c475f49a1b4ea4a93dc7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7555.txt @@ -0,0 +1 @@ +चारमिनार ही भारताच्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात असलेली वास्तू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7574.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..360626b6cbefbe0d7d58e63216d8350c1f29a8f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7574.txt @@ -0,0 +1,17 @@ +चारी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८७ कुटुंबे राहतात. एकूण ४९८ लोकसंख्येपैकी २५३ पुरुष तर २४५ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +कोंडगाव, तळवली तर्फे सातकोर, वेढे, करसुड, घाणोडे, आपटी बुद्रुक, उपराळे, सातकोर, डोल्हारी खुर्द, सावडे, गडधे ही जवळपासची गावे आहेत.वेढे ग्रामपंचायतीमध्ये चारी बुद्रुक,आणि वेढे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7582.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddf257084fab19c6f2cc790013712e78d3bf46aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7582.txt @@ -0,0 +1,6 @@ +दिनकर दत्तात्रेय भोसले (जन्म-२१ नोव्हेंबर, इ.स. १९३०[१] मृत्यू- २९ मे, इ.स. २०११) यांनी चारुता सागर या नावाने कथालेखन तर धोंडू बुवा कीर्तनकार या नावाने कीर्तने केली.[२] सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ जवळचे मळणगाव हे त्यांचे मूळ गाव. तिथेच त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही नोकरी केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोगवा हा मराठी चित्रपट, चारुता सागर यांच्या दर्शन या कथेवर आधारलेला आहे.[३] डॉ. चंद्रकांत पोकळे यांनी चारुता सागर यांच्या 'नागीण', 'कुठे वाच्यता नसावी', 'म्हस', 'न लिहिलेले पत्र', 'पुंगी', 'पूल', 'वाट', 'दर्शन', 'नदीपार', 'रैतूना', 'मामाचा वाडा' आदी कथांचे कन्नड भाषेत भाषांतर केलेले आहे.[४] +सुरुवातीला चारुता सागर यांनी लष्करात काम केले होते. काही दिवसांनी त्यांनी लष्करातली नोकरी सोडली आणि बिहार-बंगालमध्ये भ्रमंती केली. बंगालमध्ये फिरत असताना त्यांनी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या सर्व कादंबऱ्या वाचून काढल्या. चटर्जींच्या एका कादंबरीत एका पात्राचे नाव चारुता सागर असे आहे. ते नाव त्यांना आवडल्यामुळे त्याच नावाने त्यांनी आपले लेखन सुरू केले.[५] +बाराव्या वर्षी आईच्या दुःखद निधनामुळे व्यथित झालेले चारुता सागर घराबाहेर पडले. कधी साधू, तर कधी बैरागी, तर कधी निव्वळ लंगोटीधारी संन्यासी बनून ते रामेश्वर, हरिद्वार, काशी असे वयाच्या २६व्या वर्षापर्यंत अखंड भटकत राहिले. गावाजवळ परतल्यावर लोणारवाडीजवळ कोंबड्या-बकऱ्यांमागे हिंडणारी मुले त्यांनी पाहिली आणि स्वयंप्रेरणेने शाळा काढली. तेथे त्यांनी एक लोणाऱ्याचा पोर-कृष्णा भेटला. त्याच्या अंगावर महिनोन्‌‍महिने एकच सदरा होता. धुतला तर फाटेल या भीतीपोटी तो कधी धुतलाच जात नसे. कृष्णा आणि अशा काही मुलांसाठी चारुता सागर यांनी शाळा काढली. पण सरकारने ही शाळा बेकायदा ठरवून ताब्यात घेतली, आणि चारुता सागर यांना गाव सोडावे लागले. लोणारवाडीच्या कृष्णावर लिहिलेली ‘न लिहिलेले पत्र’ ही चारुता सागर यांनी लिहिलेली पहिली कथा. ती साप्ताहिक ‘स्वराज्य’मध्ये प्रकाशित झाली, आणि चारुता सागर लेखक बनले. +चारुता सागर यांच्या कथा ‘सत्यकथा’मध्ये प्रकाशित व्हायच्या. त्या वाचण्यासाठी जी.ए. कुलकर्णी सत्येकथेचा ताजा अंक आणणाऱ्या पोस्टमनची वाट पहात. +त्यांची ‘मामाचा वाडा’ ही कथा त्यांच्या आजोळच्या सावर्डेगावच्या वाड्याच्या आठवणींशी जोडली गेली आहे. याच वाड्यात चारुतांचे बालपण गेले. तिथे अनेक आज्या, मावश्या यांच्या कडेवर हा लेखक मोठा झाला. +चारुता सागर यांच्या पत्‍नीचे नाव मीरा, मुलींची नंदिनी, सुचेता व पौर्णिमा आणि मुलांची संदीप आणि राजेंद्र.. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7600.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12369c464b6b18e210be7233ee1feb2870ccdadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7600.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चारोळी (चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते. या काव्य प्रकारात दुसऱ्या व चौथ्या ओळीत अंत्य यमक असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7621.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f5d2cd7144c057a6f15fc73bd5fdff890064c3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7621.txt @@ -0,0 +1 @@ +चार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Charlton Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम लीगमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7627.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390806f336612232152fa5f086b84df077a6855b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7627.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती.[१] तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती. +हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते.[२] १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.[३] +चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7639.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ada594d324a4b8a06c4de1f1b6a9c7c08c64f9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7639.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिल्ड्रेड हॅरिस (१९१८-२१) +लिटा ग्रे (१९२४-२७) +पॉलेट गोडार्ड (१९३६-४२) +सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले. +या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_765.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb6ec603c01d34b1c7819b70238ac80b2e9587d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_765.txt @@ -0,0 +1,2 @@ + गंगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7655.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7655.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_770.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de147d0270cd7736db2b75d6ec6bd658ce1eac96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_770.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7710.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..355b2ea888ebe3edeb634d497f2d159993eeb223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7710.txt @@ -0,0 +1 @@ +सर चार्ल्स क्रिस्टोफर चार्ली ग्रिफिथ (१४ डिसेंबर, १९३८:बार्बाडोस - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६० ते १९६९ दरम्यान २८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_773.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a49dbf468833fc8f11eb788fa31e22e36495103 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_773.txt @@ -0,0 +1 @@ +गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7738.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee7878509dea514de590c096d516b331b9d1387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7738.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7751.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13657db08d2295534b8a1174d4502314c2d4ac94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7751.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स अलेक्झांडर दुपॉय (५ नोव्हेंबर, १८५१ - २३ जुलै, १९२३) हा फ्रांसचा राजकारणी होता. हा तीन वेळा फ्रांसचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7752.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb5bb536f0afb403acf5cc51750b22283fe76af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7752.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स दुसरा (चार्ल्स स्टुअर्ट; मे २९, इ.स. १६३० - फेब्रुवारी ६, इ.स. १६८५) हा इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7753.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb5bb536f0afb403acf5cc51750b22283fe76af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7753.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स दुसरा (चार्ल्स स्टुअर्ट; मे २९, इ.स. १६३० - फेब्रुवारी ६, इ.स. १६८५) हा इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7757.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6a92aed2bc7eae162602fd9b7d5ec34be64f65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7757.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स नववा (४ ऑक्टोबर, इ.स. १५५० - ३० ऑक्टोबर, इ.स. १६११) हा स्वीडनचा राजा होता. हा १६०४पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. +चार्ल्स हा गुस्ताव पहिला आणि त्याची दुसरी बायको मार्गारेट लैयोनहुफवुडचा मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7793.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e952dff8576c49f4acbe0406b2f806a9e935e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7793.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स गॉर्डन मॅकआर्थर (५ नोव्हेंबर, १८९५:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - २१ एप्रिल, १९५६:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हे अमेरिकन पटकथालेखक आणि नाटककार होते. त्यांना स्काउंड्रेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचा अकॅडेमी पुरस्कार मिळाला होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7809.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22079da42f2205a6badb148bd027ae5dcaad451b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7809.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ, रॉकिंगहॅमचा दुसरा मार्के (इंग्लिश: Charles Watson-Wentworth, 2nd Marquess of Rockingham; १३ मे, इ.स. १७३० - १ जुलै, इ.स. १७८२) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7810.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7810.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7818.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecc07a07f959c841f91eea6a3d6355174e3006ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7818.txt @@ -0,0 +1 @@ +सातवा शार्ल (मराठी लेखनभेद: सातवा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VII de France, शार्ल ०७ द फ्राँस, २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३ - २२ जुलै, इ.स. १४६१) हा इ.स. १४२२ ते मृत्यूपर्यंत फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7853.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5db7503e9a002bab7ff19dc0440a06e5124f76b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7853.txt @@ -0,0 +1,2 @@ +चालकवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_789.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6651d6d31438b09f1d80be2236f35b1bbf0e57b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_789.txt @@ -0,0 +1 @@ +गंगावती विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोप्पळ मतदारसंघात असून कोप्पळ जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_790.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14d17b7d81ac9e5708c3f16fef73756667899638 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_790.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगावन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7900.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253160aa22961d159edf79e6b644b449cd75cdbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7900.txt @@ -0,0 +1 @@ +चावरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_791.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9650fe5bb9d5730501c607a6e931718f3e527b98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_791.txt @@ -0,0 +1,2 @@ + गंगावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_792.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..953a5ff046eabf1dddb429c8e62499a2cee34b79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_792.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगावे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7923.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85cd451beb2a57dffe03b81150f5131c450c10ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7923.txt @@ -0,0 +1,12 @@ +चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (जन्म : बागलांची राई-तेंडोली-वेंगुर्ले, ८ मार्च १९३०; - मुंबई, २६ एप्रिल १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. +चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६साली वेंगुर्ले येथून झाली. इ.स. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं भुसारी मालाचं दुकान होतं. पण ते वर्षभरात बंद केलं आणि 'शांतीनिवास' नावाची खानावळ सुरू केली. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. इ.स. १९४५ पर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. सावंतवाडी सोडण्यापूर्वी दोन-एक वर्ष त्यांची खानावळ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या घरासमोरील एका जागेत होती.[२] पुन्हा खानोलकर कुटुंबीय बागलांची राई, वेंगुर्ले येथे आले. त्यांनतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकुरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी पाचवीत प्रवेश घेतला. साधारण जुलै इ.स. १९४८मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते तडकाफडकी कुडाळला परतले. कोचरे वेंगुर्ले येथील प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर १९४९ कुडाळ हायस्कूलमध्ये एस.एस.सी.च्या वर्गात दाखल झाले.[३] +४ जानेवारी १९५० रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचवर्षी एस.एस.सी.च्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. मे १९५० मध्ये 'बालार्क' या शालेय वार्षिकामध्ये त्यांची 'भवितव्य' ही कविता व 'मोगऱ्याची वेणी' ही कथा प्रसिद्ध झाली.[४] खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे. १ जानेवारी १९५१ कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री, यांनी 'वीणा गेस्ट हाउस' नावाचे लॉजिंग-बोर्डिंग सुरू केले.[५] तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. मार्च इ.स. १९५१ मध्ये 'सत्यकथा' ह्या नियतकालिकात त्यांची 'जाणीव' ही कथा प्रसिद्ध झाली. १० मे, इ.स. १९५२ रोजी सुकळवाड, मालवण येथील कु. तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी पत्नीचे नाव शैलजा ठेवले. 'वैनतेय' साप्ताहिकामध्ये त्यांची 'कुढत का राहायचे?' ही कविता १७ फेब्रुवारी,इ.स. १९५३ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले. २५ एप्रिल, इ.स. १९५३ला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव त्र्यंबक ठेवले. त्यांनंतर २६ जानेवारी, इ.स. १९५४ या दिवशी त्यांच्या 'येईन एक दिवस' या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक. फेब्रुवारी इ.स. १९५४मध्ये 'सत्यकथा' नियतकालिकात त्यांची 'शून्य शृंगारते' ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपणनावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती.[६] १ जानेवारी १९५७ यादिवशी त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवीसंमेलनात भाग घेतला हे त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्यवाचन होते. +४ मे, इ.स. १९५८ रोजी मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. जानेवारी इ.स. १९५९च्या अखेरीस 'वीणा गेस्ट हाऊस' बंद झाले. त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै इ.स. १९५९मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली. पण सात-आठ दिवसातच ते मुंबईला परतले. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली. २६ सप्टेंबर, इ.स. १९५९ साली त्यांचा "जोगवा" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९६१ च्या ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात करण्यात आले.[७] 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली. +ये रे घना +ये रे घना +न्हाउं घाल +माझ्या मना ... +खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला. +कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या. +कवी, कथाकार आणि पुरोगामी कादंबरीकार खानोलकर यांच्या नाटकांत दुःखाची अनेक रूपे उमटतात. नशीब आणि मनुष्य यांच्यात काय संबंध आहे? पाप आणि पुण्य या संकल्पनांबद्दल त्यांचे काय मत आहे? हे त्याच्या नाटकांनी दाखवले आहे. खानोलकरांची कविता ही त्यांची जीवनरेखा होती. त्यांच्या दुःखाची व्यथा त्यांच्या कवितांमध्ये व्यक्त झाली आहे. त्याला कदाचित तत्त्वज्ञान म्हणून दुःख पहाण्याचे सामर्थ्य दिले गेले होते, केवळ दुःखाकडे तटस्थतेपासून दुःख स्वीकारण्याच्या अपरिहार्यतेमुळे. कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या खानोलकर यांनी बऱ्याच काळानंतर नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. १९६६ मध्ये त्यांचे प्रसिद्ध नाटक 'एक शून्य बाजीराव' रंगमंचावर आले, आणि ते पुस्तक स्वरूपातही दिसले. अनेक रंग आणि शैली स्वीकारणारा बाजीराव स्वतःला बऱ्याच रूपांत प्रकट करतो.. कधी तो विदूषकाच्या शैलीत उभा राहतो, तर कधी भागवतकार, कथाकार किंवा कीर्तनकारांच्या शैलीत दिसतो. कधीकधी तो सर्कस विदूषक कलाबाजी करतो, आपल्या अंगांच्या अभिव्यक्तीसह त्याचा हेतू समृद्ध करतो आणि कधीकधी एकल नाटक सुरू करतो. कधी त्याच्या भाषेत संस्कृत भाषेचे काव्यत्व असते तर कधी थोर लेखकांचा गूढ गोडवा, तर कधी लोकनाट्याचे विडंबन, कधी विवेकी विद्वानांची प्रतिष्ठा. या सर्व शोधांमध्ये बाजीरावांचे चारित्र्य त्याचे दुःख, व्यथा, व्याधी व्यक्त करणारे रूप धारण करते. या कारणास्तव, केवळ मराठी नाट्यच नाही तर आधुनिक भारतीय रंगभूमीवर देखील एक शून्य बाजीराव हे एक 'महत्त्वाचे नाटक ' आहे. +१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे'साठी. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7936.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..018dbf1cbadd40b565a7186153a4f7f34aeecde3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7936.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे (जन्म : २५ डिसेंबर १९१४) हे एक मराठी विज्ञानलेखक होते. ’ध्रुवीय प्रकाश’ या त्यांनी लिहिलेल्या मराठी विश्वकोशातील लेखाखेरीज तेथे त्यांचे आणखीही काही लेख आहेत. +चिं.श्री. कर्वे हे ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी स्कूलचे संस्थापक विश्वस्त होते. मुंबईतील ’साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या SIES महाविद्यालयाचे ते निवृत्त प्राचार्य होते. +मुंबईची मराठी विज्ञान परिषद ही १९६७पासून दरवर्षी ’चिं.श्री. कर्वे विज्ञान निबंध स्पर्धा’ घेते. ही स्पर्धा विद्यार्थी गट आणि खुला गट या दोघांसाठी स्वतंत्र असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7948.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702dcdbb664928f98679a52727293b2307bbbddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7948.txt @@ -0,0 +1,9 @@ +चिंगी हा म‍राठी चित्रपट आहे. +मुंबईत राहणारे एक सुखी व आनंदी जोडपे रोहन दाते व आरती दाते(गिरिजा ओक व मिलिंद गवळी) त्यांच्याकडे गावावरून कधीकधी आईवडिल (रविंद्र बेर्डे व ईला भाटे) येऊन राहत असतात. +दोघेही नोकरी करणारे - आपालल्या कामात व्यस्त. फॅमिली प्लॅनिंग केल्यामुळे लग्नाला तीन वर्ष झालेली असूनही मूल नाही. +रोहनची आई सारखी 'नातवासाठी' मागे लागत राहते. आरतीला ही गोष्ट पटत नसते. त्या बद्दल ती तिची नाराजगी रोहनकडे व्यक्त करत राहते. +आरतीचे माहेर तसे आर्थिकदृष्ट्या सामान्य, कुटुंबात आरती खेरीच तिच्या चार बहिणी प्रियंका, रिंकू, वीणा आणि सलोनी (अदिती सारंगधर, स्नेहा वाघ, हर्षाली झिने, स्विनी कारवीर) आणि आईवडील खूप आनंदात राहत असतात. रोहणच्या ऑफीसमधील मित्राचे स्थळ (संदिप भंसाली) रोहन प्रियंकासाठी आणतो आणि मुलगी पसंतही पडते. श्यामचे कुटुंब मुलीला बघायला येतात. मुलीच्या परिवाराबद्दल माहिती मिळताच श्यामची आई (चारूशीलो वाच्छानी) नाराज होते अणि लग्न मोडते. या गोष्टीचा आरतीवर प्रखर परिणाम होतो. एकीकडे रोहणच्या आईचा 'नातुच हवा' हा हव्यास आरतीला नाराज करत राहतो. +समाजात आज मुली कितीही पुढारलेल्या असल्या तरीही त्यांना असे दुय्यम समजल्या जाणाऱ्या परिस्थीतीचा आरतीला तिटकारा येतो. याच दरम्यान ती स्वतः गरोदर आहे हे तिच्या लक्षात येते. +विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली आणि प्रगतीचे गड सर केले असले तरी आजही समाजावर जुन्या चालीरितींचा पगडा बसलेला दिसतो. त्यातलाच एक भाग म्हणजे मुलगी नको असणे हे आहे. सासुचा मुलासाठीचा हव्यास आरतीला बैचेन करत राहतो. त्यातून मुलगी झाली तर तिला खडतर आयुष्याला तोंड द्यावे लागेल हे तिच्या अगदी मनात बसलेले असतं. त्यामुळे ती रोहनला न सांगता काही निर्णय घ्यायचे ठरवते. +सामान्य माणसाच्या आयुष्यात अनाकलनीय गोष्टी घडायला लागतात आणि हृदयाला स्पर्श करणारी चिंगीची गोष्ट सुरू होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_799.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1deea21e7d7d1da4caa13dba6840a917215306e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_799.txt @@ -0,0 +1,6 @@ +गंगुबाई काठियावाडी उर्फ गंगा मा ह्या एक गुजराती भाषिक परंतु मुंबईत स्थाईक झालेल्या समाजसेविका होत्या. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात त्या अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या.[१] +त्यांचे मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. त्या मूळच्या गुजरात मधील सौराष्ट्र (जुने नाव काठियावाड) येथील रहिवासी होत्या. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी त्या आपल्या प्रेमीसोबत मुंबईत पळून आल्या आणि कामाठीपुऱ्यात स्थाईक झाल्या.[२] +मूळ नाव गंगा असलेल्या गंगुबाईचे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांकडे असलेल्या लेखापाल (अकाउंटंट) असलेल्या रमणिकलाल वर प्रेम जडले. या लग्नाला घरून विरोध असल्यामुळे हे दोघे गुजरात हुन मुंबईला पळून आले आणि लग्न करून कामाठीपुऱ्यात राहू लागले.[२][३] +पत्रकार आणि लेखक हुसैन एस झैदी यांनी विविध माहिती गोळा करून इ.स. २०११ साली 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. यात मुंबईवर प्रभाव पडणाऱ्या एकूण तेरा महिलांच्या जीवनावर माहिती लिहिलेली आहे.[४][५] यात जैदी यांनी गंगुबाई यांची देखील माहिती दिली आहे. या ग्रंथानुसार गंगुबाई या उच्चशिक्षित घरातील होत्या. त्यांना चित्रपटात काम करण्याचे वेड होते. सोळा वर्षाच्या गंगुबाई आणि अठ्ठावीस वर्षांचे त्यांचे पती 'रमणिकलाल' मुंबईत पळून आले आणि लग्न करून राहू लागले. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात केवळ ५०० रुपयांसाठी त्यांच्या पतीने त्यांची कुंटनखण्यात विक्री केली. अनिच्छेने गंगाची गंगुबाई झालेल्या त्या वेश्या व्यवसायाचे काम करू लागल्या. अल्पावधीतच गंगुबाई काही कुंटनखण्याच्या प्रमुख झाल्या. 'शौकत खान पठाण' नावाचा एक गुंड त्यांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करू लागला. एकदिवस त्याची माहिती काढून गंगुबाई तत्कालीन अंडरवर्ल्ड डॉन 'अब्दुल करीम खान' उर्फ 'करीम लाला' कडे गेल्या आणि शौकत खानची तक्रार केली. करीम लाला यांनी गंगुबाई यांना मदतीचे आश्वासन दिले. यामुळे गहिवरून गंगुबाई ने त्यांना राखी बांधली. यानंतर शौकत खानला करीम लालाने चांगलाच चोप दिला आणि चांगलीच समज दिली. तेव्हा पासून करीम लालाची मानलेली बहीण म्हणून गंगुबाईंचा मार्केट मध्ये दरारा वाढला. हा काळ १९६० च्या दशकांचा होता. याच काळात कामाठीपुऱ्यात 'सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल' ही मुलींची शाळा उभी राहिली. यामुळे तेथील कुंटनखाने हलवण्याचा आदेश निघाला. गंगुबाई यांनी याला प्रखर विरोध केला तसेच आपले म्हणजे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे प्रभावीपणे मांडले. यामुळे तेथील कुंटनखाने हलवल्या गेले नाही. याकाळात गंगुबाई अनाथ मुले आणि वेश्या व्यवसायातील महिलांच्या विविध समस्यांसाठी काम करत असत. चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि वाम मार्गाला फसणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगुबाई यांनी समुपदेशन करून परत आपापल्या घरी पाठवले. या कारणाने गंगुबाई यांना सर्वजण आदराने 'गंगा मां' असे म्हणत असत. इतकेच नाही तर त्यांच्या मरणोपरांत (७० च्या दशकात) त्यांचे फोटो आणि पुतळे यांची तेथील सर्व कुंटनखण्यात उभारणी करण्यात आली.[६][७] +'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साळी यांनी सलमान खान आणि आलिया भट्ट याना घेऊन 'इन्शाअल्लाह' नावाने एक चित्रपट काढण्याचे ठरवले. परंतु काही कारणाने या चित्रपटाची निर्मिती झाली नाही. यानंतर लवकरच भन्साळी यांनी याच कथेवर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांना घेऊन गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची निर्मिती केली.[१] +गंगूबाई काठियावाडी चित्रपटात गंगुबाईना मुंबईतील वेश्या व महिला गुंड दाखवण्यात आले आहे. त्यांचे दत्तक पुत्र बाबू रावजी शाह यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आई सदरील चित्रपटात दाखवल्या वेश्या अथवा गुन्हेगार नव्हत्या, तर त्या केवळ एक समाजसेविका होत्या. या चित्रपटाच्या निर्मिती पूर्वीच शाह यांनी चित्रपट निर्माते संजय लिला भन्साळी, आलिया भट्ट आणि लेखक हुसैन जैदी यांच्यावर मुंबईच्या न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर स्थगितीची मागणी केली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला तसेच निर्मात्या विरुद्धच्या मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देखील दिली. आता चित्रपट निर्मिती नंतर गंगुबाईंच्या नावाने झालेल्या बदनामीमुळे त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले असून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आपली ओळख लपवत वारंवार घर बदलावे लागत असून, त्यांनी नव्याने परत एक याचिका दाखल केली आहे.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7994.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4abe1b643a75e3d343ea725d09e6f548b7347a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_7994.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8022.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bd5a41fbf063589be8a705d712d19aa821d8a55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8022.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8043.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06470319929fdcf6a840c63dd8d970057c7f96ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8043.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8046.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc4fbc759e459e9f9b2ad74b3e6790698604da10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8046.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचाखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8064.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0aba097e753e6c473eb6eadf16c01fd001b2a04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8064.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8093.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91b1ba13c3672e33ba6d5796f0c86e07cd6061b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8093.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोलीघुटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8103.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1679cec8ac7e2d4ca170f1d990aedd92aa7a5023 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8103.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8158.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef16f771408343a3ece1575e5c285fcf2cc25ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8158.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (१७७५ - १८५१) हे सांगली संस्थानचे पहिले अधिपती होते. +२३ फेब्रुवारीस चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8166.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c7cf25a5bb92b3c70e8146600c711310a3b9bb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8166.txt @@ -0,0 +1,8 @@ +चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. +अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. +ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. + +गणपतीचे मंदिरश्रीमोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्रीमोरया यांचे नातू श्रीधरणीधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रुपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. +श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. + +मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8197.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fccf0ed937d4f713d1af8751995706360595f09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8197.txt @@ -0,0 +1 @@ +चिदेझा हुरुरू (४ जानेवारी, १९९६:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_820.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eacc3166cece4e59442d65ad2da966b9a17412e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_820.txt @@ -0,0 +1,3 @@ +हे लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ आणि बाजारपेठ आहे. + +गंज हा शब्द उर्दू असून याचा अर्थ बाजारपेठ असा होतो.तर रचना गोलाकार असल्याने गंजगोलाई असा नामोल्लेख केला जातो.हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादुर यांच्या हस्ते इ.स. १९१७ साली या गंजगोलाईची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.पुढे १९४६ साली नगर रचनाकार श्री. फायायुजुद्दिन ज्यांनी गंजगोलाई या ऐतिहासिक स्थळाचा सुनियोजित आराखडा तयार केला.यांनी हा आराखडा तयार करण्यासाठी देश-विदेशातील बाजारपेठांचा विचार केला होता. गंजगोलाईचा आराखडा दिल्लीमधील कॅनॉट प्लेस सारखा दिसून येतो. संपूर्ण बाजारपेठेशी सुसंगत व सर्व दिशांनी येऊन मिळणारे असे १६ रस्ते जोडणारी गंजगोलाईची रचनेत प्रत्येक रस्त्यात विशिष्ट मानाच्या बाजारपेठेची संकल्पना ठेवण्यात आली. याचा आकार सूर्य व त्याच्यापासून निघणाऱ्या सूर्यकिरणा सारखा दिसतो.मुख्य वास्तुच्या आतील बाजूस जगदंबा मातेचे मंदिर असून वास्तुच्या उत्तरेस मस्जिद आहे. शहरातील हिंदू - मुस्लिम ऐक्याचे हे प्रतीक आहे.पूर्वीच्या काळी गंजगोलाईचे पूर्वेस वास्तू कलेचा उत्तम नमुना असणारी दगडी वेस अस्तित्वात होती.स्वातंत्र्यपूर्व काळात निजामकालीन राजवटीत याच परिसरात असणाऱ्या मनोर्यावर तिरंगा फडकवला गेला. सदर वास्तुस शंभर वर्ष पूर्ण झाल्याने वास्तुची डागडूजी आणि रंगरंगोटी करण्यात आली[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8202.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..885c0365bcdcf0c475fcbdc2debf198b50762a9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8202.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_822.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08cc98e787ae66843b2391d3d562f9c571283504 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_822.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गंजम जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र छत्रपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8235.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30438860728b4ef8ddb039d0155e866f94149a27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8235.txt @@ -0,0 +1 @@ +चिकमगळूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमगळूर मतदारसंघात असून चिकमगळूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8236.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..900fd17e09e8a8976233c79d6650aa46b0b3eeff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8236.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकमगळूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर चिकमगळूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8237.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596d6b04bf54b574d5e7d8c6d2cd01c5d9ebc0d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8237.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकमाहुड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8238.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e6ea4f4af7e9f61012196e97c99f48da59253e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8238.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकमोह हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8252.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a03cee22311b4bf61117d8f651977dfd9c8d3ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8252.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली (Chicalim) हे गोव्यातील एक शहर आहे. +पोर्तुगीजांनी या नावाचे पोर्तुगिजीकरण चिकालिम असे केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8263.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adc48bb5a8b6b506f2870e74abf698ce9bcf28a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8263.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकुंद्रा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8268.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26735a1b25b1aff9b988d5dce013ee0824440f82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8268.txt @@ -0,0 +1,3 @@ +शिको काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक व्हिलेज येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,८०० इतकी होती.[२] +शिको काउंटीची रचना २५ ऑक्टोबर, १८२३ रोजी झाली. या काउंटीमध्ये लेक शिको हे अमेरिकेतील सर्वात मोठे नालाकृती सरोवर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_827.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbf6235f0324e569205aba319519211c1a905fce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_827.txt @@ -0,0 +1,2 @@ +गवताच्या घुमटाकार आकारात रचलेल्या राशीला गंजी म्हणतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्यासाठी अशा प्रकारे गंजी रचतात. ही गंजी जमिनीपासून थोडी उंचावर असते, त्यामुळे तिच्यातील गवताला जनावर तोंड लावू शकत नाहीत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8284.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90d515ac867e79f4b2ba9cf12de7828ab4c88992 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8284.txt @@ -0,0 +1 @@ +चिक्कबल्लपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबल्लपूर मतदारसंघात असून चिक्कबल्लपूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8295.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06aa39c615c2be4927dce597a9975353da0eca98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8295.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिक्काहळ्ळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8296.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e46c608a4167f403f3066d532ccc7b201362da8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8296.txt @@ -0,0 +1,7 @@ +चिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरून केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरूनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे. येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.[१] +शेंगदाणे चिक्की व्यतिरिक्त चिक्कीच्या विविध प्रकार आहेत. ज्यामध्ये भाजलेला हरभरा, तीळ, तांदूळ, खोबर आणि बदाम, काजू, पिस्ता आणि काजूंचा समावेश आहे. गूळ हा गोड पदार्थ असला तरी, विशिष्ट प्रकारच्या चिक्कीमध्ये साखर हा बेस म्हणून वापरली जाते. काहीजण चिक्कीमध्ये ग्लूकोज देखील घालतात. उत्तर भारतातील प्रदेशांमध्ये, विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये चिक्कीला लईया पट्टी असे म्हणतात. भारतातील सिंध आणि सिंधी प्रदेशांमध्ये त्याला लेई किंवा लाई असे म्हणतात आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये त्याला गजाक किंवा मारोंडा असेही म्हणतात. बांगलादेशात त्याला गुर बदाम म्हणतात. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये त्याला पल्ली पट्टी म्हणतात. ब्राझीलमध्येही असेच पदार्थ लोकप्रिय आहेत, जिथे त्याला पे-दे-मोलेक आणि पेराग्वे मध्ये या पदार्थाला काओ लॅड्रिलो म्हणतात. +चिक्की हा पदार्थ एकत्रित मिश्रणाने बनवला जातो. काजू, बदाम, पिस्ता आणि तीळ यापासून खास चिक्की तयार केल्या जातात. त्याला तमिळ मध्ये एलू असे म्हणतात. गूळ हा नेहमीचा गोड पदार्थ असला तरी काही विशिष्ट प्रकारच्या चिक्कीमध्ये साखरेचा बेस म्हणून गुळाचा वापर केला जातो. ग्रामीण आणि शहरी दक्षिण आशिया (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका) या देशांमध्ये चिक्की ही एक अतिशय लोकप्रिय गोड वस्तू आहे. काही जण चिककीमध्ये ग्लुकोज देखील घालतात, चिक्कीची सुरुवात शेंगदाणा आणि गूळ हे पदार्थ वापरून तयार करण्यापासून झाली. आणि आज बाजारात स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी सारखे विविध विदेशी चिक्कीचे प्रकार उपलब्ध आहेत. दक्षिण भारतीय राज्यात, चिक्की बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळाचे मिश्रण घातले जाते. लोणावळा येथील चिक्की खूप प्रसिद्ध आहे. +चिक्कीचा प्रसार लोणावळ्यातून झाला, मात्र तिचं मूळ वेगळ्या स्वरूपात पूर्वीपासून अस्तित्वात होतंच. घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी द्यायची पद्धत होती. प्रवासामुळे आलेला थकवा दूर करण्याची कामगिरी तो गुळाचा खडा करायचा. या गुळासोबतच काही वेळा शेंगदाणेही दिले जायचे. हे सारे पदार्थ कच्च्या रूपात होते. पण याच गूळ, शेंगदाणा व तुपाचा वापर करून गुडदाणा किंवा गुडदाणी तयार केली जायची. हा गुडदाणा म्हणजेच आजची चिक्की. गुडदाणा हे ढोबळ रूप होतं तर चिक्की नेटकं. सहज म्हणून चघळल्या जाणाऱ्या गुडदाण्याला चिक्की नावाने मिळालेल्या प्रसिद्धीची कथा सुरस आहे. +१८८८ साली मुंबई-लोणावळा रेल्वेमार्गाचं काम जोरात सुरू होतं. याच ठिकाणी मगनलाल अगरवाल यांचं छोटंसं मिठाईचं दुकान होतं. त्या दुकानात गुडदाणा विकला जायचा. हा पदार्थ रेल्वेमार्गासाठी काम करणाऱ्या कामगारांचा आवडता होता. एकतर गूळ व दाणे यामुळे खूप सारी ऊर्जा मिळत असे आणि हा पदार्थ चवीलाही छान होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो खिशाला परवडत असे. या पदार्थाची लोकप्रियता लक्षात घेऊन मगनलाल यांनी या गुडदाण्याला मगनलाल चिक्की या नावासह लोकांपुढे आणलं. ही चिक्की जगप्रसिद्ध झाली. आज पुणे-मुंबई वा तत्सम प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाटेवर लोणावळा हा अलिखित थांबा या चिक्कीमुळेही निर्माण झाला आहे. याचा अर्थ चिक्कीचं मूळ फक्त महाराष्ट्रापुरतं नाही. भारतभरात विविध नावांनी चिक्की खाल्ली जाते. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये ती ‘लाइय्या पट्टी’ आहे, तर सिंधी लोकांची ‘लायी’. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर ब्राझीलमध्येही चिक्किसारखाच पे-दे-मोलेक आणि पेराग्वे मध्ये या पदार्थाला काओ लॅड्रिलो म्हणतात. +चिक्कीची खासियत ही की, ती काळासोबत बदलत जाणारी आहे. शेंगदाण्यासोबत तिची सुरुवात असली तरी तीळ, राजगिरा, काजू, बदाम, डाळं, कुरमुरे, सुकामेवा, चॉकलेट या पदार्था पासून चिक्की तयार केली जाते. नव्या पिढीच्या आवडीची चिक्की आहे. उपवासच्या चिक्की ही बाजारात मिळतात. रेल्वेच्या ठेल्यापासून ते मोठ्या मोठ्या दुकानामध्ये चिक्की मिळते.[२] +अशा प्रकारे विविध पदार्थ वापरून चिक्की तयार केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8300.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9049eac78741e61a3c5a25a3ed4f417ab23b83e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8300.txt @@ -0,0 +1 @@ +चिक्कोडी-सादलगा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कोडी मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8314.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea2ce580e01e2f8207356ba1c60cb72f1bcb3d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8314.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8338.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5031c73f83091216decef063a0dc3c8d243d3a6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8338.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिखलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8428.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..555564d5119f0c85369475ad200b098bb512084e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8428.txt @@ -0,0 +1 @@ +व्होल्कान दे फुएगो तथा चिगाग हा मध्य अमेरिकेतील ग्वातेमाला देशातील जागृत ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी अँतिग्वा ग्वातेमाला शहरापासून १६ किमी पश्चिमेस आहे. जुलै २००४ ते जून २०१८ दरम्यान या ज्वालामुखीचे पाच विस्फोट झाले आहेत. जून २०१८ च्या स्फोटात अंदाजे ६२ व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8442.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..601f86fd2169fe9bff7c8d8b8801bc42e7a70bc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8442.txt @@ -0,0 +1 @@ +चिचवा किंवा काली सिसम हा मोठा वृक्ष आहे. लहान फाद्या जळण म्हणून वापरतात. तर मोठ्या खोडाचा घरासमोर पाट्या, मयाली, दरवाजे, खिडक्या, टेबल-खुर्च्या इत्यादीसाठी उपयोग होतो. शेळ्या व बकऱ्या याचा पाला खातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8453.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec040e3f08e4f8ec7b454168b7ad665045a08d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8453.txt @@ -0,0 +1,3 @@ +Sorex murinus Linnaeus, 1766 +Suncus sacer Ehrenberg, 1832 +चिचुंद्री हा एक कीटक खाणारा छोटा प्राणीआहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8456.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8401815bb54af693c2dd257621c5e50486059fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8456.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिचेन इत्सा (स्पॅनिश: Chichén Itzá) हे प्राचीन माया संस्कृतीमधील एक शहर होते. हे पुरातत्त्वशास्त्र स्थळ मेक्सिकोच्या युकातान राज्यामध्ये स्थित असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीत देखील चिचेन इत्साला स्थान मिळाले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8474.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ce4f61c142a1584ca194cf43e47685b4ea1f944 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8474.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिट फंड ही भारतात बचत योजना म्हणून वापरली जाते. एक कंपनी जी चिट फंड व्यवस्थापित करते, आयोजित करते आणि पर्यवेक्षण करते, अशा कंपनीची चिट फंड कंपनी म्हणून चिट फंड कायदा, १९८२ च्या कलम १ द्वारे व्याख्या केली जाते. चिट फंड कायदा, १०८२ च्या कलम २(ब) नुसार: "चिट म्हणजे चिट, चिटफंड, चिट्टी, कुरी किंवा इतर कोणत्याही नावाने, एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा ज्याच्या अंतर्गत, विशिष्ट संख्येने व्यक्ती प्रवेश करतात असे व्यवहार. ठराविक कालावधीसाठी नियतकालिक हप्त्यांमधून त्यांच्यापैकी प्रत्येकाने ठराविक रक्कम (किंवा ठराविक प्रमाणात धान्य) सदस्यता घेतली जाईल आणि अशा प्रत्येक सदस्याला त्याच्या बदल्यात बक्षीस रकमेचा हक्क असेल असा करार. यादृच्छिकपणे निवड करून, किंवा लिलावाद्वारे, किंवा निविदाद्वारे किंवा चिट करारामध्ये निर्दिष्ट केलेल्या अशा इतर पद्धतींद्वारे. [१] +अशा चिट फंड योजना संघटित वित्तीय संस्थांद्वारे आयोजित केल्या जाऊ शकतात किंवा मित्र किंवा नातेवाईकांमध्ये आयोजित केलेल्या असंघटित योजनांमधून देखील असू शकतात. चिट फंडांच्या काही प्रकारांमध्ये, बचत विशिष्ट हेतूंसाठी केली जाते. दक्षिण भारतातील केरळ राज्यातील लोकांच्या आर्थिक विकासातही चिट फंडांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि क्रेडिट सुविधा सहज उपलब्ध करून दिल्या आहेत. चिट्टी (चिट फंड) ही केरळमधील एक सामान्य घटना आहे जी समाजातील सर्व घटकांकडून वापरली जाते. केरळ स्टेट फायनान्शियल एंटरप्राइझ ही केरळ सरकारद्वारे चालवली जाणारी एक कंपनी आहे जिची मुख्य व्यावसायिक क्रियाकलाप चिट्टी आहे. चिट फंडाची संकल्पना १८०० मध्ये लोकांसमोर आली जेव्हा राजा रामा वर्मा - तत्कालीन कोचीन राज्याचे शासक यांनी एका सीरियन ख्रिश्चन व्यापाऱ्याला कर्ज दिले आणि पैशाचा काही भाग स्वतःच्या खर्चासाठी ठेवला आणि नंतर मी देखील घेतला. उर्वरित पैसे समानतेच्या तत्त्वावर. +चिट फंड प्रणाली जी पूर्णपणे भारतीय संकल्पना आहे ती आता जागतिक स्तरावर कार्यरत आहे आणि तिने सार्वत्रिक प्रशंसा देखील मिळवली आहे. अनेक वर्षांपूर्वी भारताच्या केरळ राज्यातील खेड्यापाड्यात शेतकऱ्यांच्या एका छोट्या गटाद्वारे एक अनोखी योजना राबवली जात होती. प्रत्येक शेतकरी ठराविक प्रमाणात धान्य निवडलेल्या विश्वस्ताकडे सुपूर्द करेल. ट्रस्टीने त्या धान्याचा एक भाग स्वतःसाठी ठेवला, आणि उरलेला भाग त्याच्या सामाजिक बांधिलकी आणि इतर गरजा भागवण्यासाठी गटातील सदस्याला दिला. ज्या शेतकऱ्याला त्याच्या वाट्याचे धान्य मिळते, त्याने गटातील प्रत्येक सदस्याला त्याचा/तिचा हिस्सा मिळेपर्यंत ठराविक प्रमाणात धान्य देण्याचे काम चालू ठेवावे लागते. अतिरिक्त लाभ मिळाल्यावर त्यांच्यात स्पर्धा निर्माण होऊ लागली. लवकर संधी मिळावी म्हणून अनेक सदस्य धान्याचा काही भाग (सवलतीप्रमाणे) सोडून देण्यास तयार होते. त्यामुळे लिलाव झाला आणि सर्वात कमी बोली लावणाऱ्याला माल मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_849.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b68496171a96bb981deff78e4df30e29df137a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_849.txt @@ -0,0 +1,2 @@ + गंधे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8491.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289f7c570233f43fe9fbf73ec616fc93a7505b49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8491.txt @@ -0,0 +1,79 @@ +चितमोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे २०४.०७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १५४ कुटुंबे व एकूण ८३१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४३७ पुरुष आणि ३९४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १५ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६५३ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (साखर) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (विंझर) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (विंझर) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वातजवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +चिरमोडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8493.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c26da3f7c43d02299a403920a1775ec1dc43986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8493.txt @@ -0,0 +1 @@ +चितळवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. चितळवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8510.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33b9da540b26e4ad19cb8d064877bb89717c9471 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8510.txt @@ -0,0 +1,3 @@ +झबायकल्स्की क्राय (रशियन: Забайкальский Край) हे रशियाच्या संघाच्या सायबेरियन जिल्ह्यातील एक क्राय आहे. १ मार्च २००८ रोजी चिता ओब्लास्त व अगिन-बुर्यात स्वायत्त ऑक्रूग ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून झबायकल्स्की क्रायची निर्मिती करण्यात आली. झबायकल्स्की क्राय दक्षिण सायबेरियामध्ये चीन व मंगोलिया देशांच्या सीमेवर वसले आहे. चिता हे येथील मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8514.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24e993ee15c01af3dc6f448216bf574cb95f4a29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8514.txt @@ -0,0 +1 @@ +चितारओळी चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] पाचवे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8520.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..074feece9549aa183fc5966150e30596e7c3004e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8520.txt @@ -0,0 +1,10 @@ +चित्तोडगढ भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूरजवळचे एक शहर आहे. +हे शहर चित्तोडगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +येथे जवळच चित्तोडगड नावाचाच किल्ला आहे. संत मीराबाईपासून राणी पद्मिनीपर्यंत अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम्य किल्ला अतिषय प्रेक्षणीय आहे. +चित्तोडगढ भोवती सात मोठे दरवाजे असलेली प्रचंड भिंत आहे. +बाप्पा रावल ने हा गढ जिंकण्यापूर्वी तो मोरी घराण्याकडे होता. इ.स. ७३४मध्ये बाप्पा रावल ने हा गड जिंकला आणि मेवाडचे राज्य स्थापन केले.त्याने चित्तोडला आपली राजधानी बनवली. +एक धारणा अशीही आहे, की बाप्पा रावलने शेवटच्या सोळंकी राजकन्येशी लग्न केले,तेव्हा हुंड्यामध्ये हा गड मिळाला. येथून अजमेर पासून गुजरात पर्यंत मेवाडचे राज्य पसरले. १६ व्या शतकापर्यंत चित्तोडगढ हे बलाढ्य राज्य होते. हा गढ़ जिंकण्यासाठी बरीच मोठमोठी युद्धे झाली. साधारण ८३४ वर्षे ही मेवाडची राजधानी होती +हा गड जिंकण्यासाठी मोगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या, पण प्रत्येकवेळी राजपुतांनी या परतवून लावल्या. तीन वेळा राजपुतांची हार झाली, त्या त्या वेळी राजपूत स्त्रियांनी मोठ्या संख्येने जोहर (अग्निसमर्पण) केला. +इ.स. १३०३ साली दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने हा गड काबीज केला. पुढे १३२६ साली गहलोत घराण्याच्या हमीर सिंगने तो परत मिळवला. +राणा कुंभा (१४३३-१४६८) या हुशार, संगीतकार, कवी राजपूत राजाने मेवाडच्या सैन्याची पुनर्बांधणी केली. त्याचवेळी त्याने ३० किल्ल्यांची शृंखला तयार करून मेवाडचे राज्य बळकट केले. +१६ व्या शतकात मेवाड एक प्रसिद्ध रजपूत राज्य बनले. पुढे राजपूत राजा राणा सांगा ने मुघल सुलतान बाबरच्या विरोधात सर्व रजपुतांना एकजूट केले. रजपूत आणि मोघल यांच्यातील घनघोर युद्धात सांगाचा दारुण पराभव झाला. तेव्हा गडावरील रजपूत राणी कर्णावती हिने इतर स्त्रियांसोबत जौहार केला. हा दुसरा जौहार होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8526.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46ffe9cfdb0b23bfe0d38bde2972f0eba4a44c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8526.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 22°20′06″N 91°49′57″E / 22.33500°N 91.83250°E / 22.33500; 91.83250 + +चट्टग्राम हे दक्षिण आशियाच्या बांगलादेश मधील एक प्रमुख शहर व चट्टग्राम विभागाचे मुख्यालय आहे. चट्टग्राम शहर बांगलादेशच्या आग्नेय भागात बंगालच्या उपसागरावरच्या वसले आहे. २०१७ साली सुमारे ८७ लाख लोकसंख्या असलेले चट्टग्राम ढाक्याखालोखाल बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. चट्टग्राम हे बांगलादेशातील सर्वात मोठे बंदर व आर्थिक केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8533.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b3d1dd8363fc0498ed67f2bd87674961eab935e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8533.txt @@ -0,0 +1,2 @@ +चित्तरंजन हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. येथे चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा हा भारतीय रेल्वेचा रेल्वे इंजिने तयार करण्याचा कारखाना आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,०९८ होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8563.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df5b5c56f0e41a02ef2baa20c832ea683978471 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8563.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख राजस्थानमधील चित्तोडगढ जिल्ह्याविषयी आहे. चित्तोडगढ शहराच्या माहितीसाठी पहा - चित्तोडगढ. + +चित्तोडगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चित्तोडगढ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8572.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28cb7bf00809f3a496c2c3b6c1c89109ae4589d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8572.txt @@ -0,0 +1,72 @@ +चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, "कोकणातील रहिवासी ब्राह्मण") हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे. +एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने 'मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. तर "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही एक पोटजात आहे.[ संदर्भ हवा ] +बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे.[१] +परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती लावली जाते. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. क्षितिपावन या शब्दापासून चित्पावन हा शब्द आला आहे असे गो.कृ.मोडक यांनी नोंदविलेले आहे. क्षिती म्हणजे जमीन. ती खणून साफ करणारे असा त्याचा अर्थ आहे. कोकणातील जमीन पूर्वी खाजणी होती.चित्पावन लोकांची वस्ती पूर्वी मुख्यत: खाडीच्या काठी होती. त्या लोकांनी तिथे बांध घालून,पाणी काढून,तिथल्या जमिनी शेतीयोग्य केल्या. त्यांना मळेजमिनी म्हणतात.समुद्र मागे हटवून त्या मिळवलेल्या आहेत हे परशुराम कथेचे तात्पर्य म्हणून सांगता येईल.[२] +अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली.[३] +अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राह्मणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राह्मण पंजाबचे मोहियाल ब्राह्मण, केरळातील नंबुद्री ब्राह्मण, आंध्र प्रदेशातील हव्यक, गुजरातेतील अान्विक, उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राह्मण आदींशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायांत परशुरामास विशेष सन्मान आहे.[ संदर्भ हवा ] +चित्पावन कुटुंबांचे सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका असे शरीरवर्णन असते. काही चित्पावन कुटुंबांत क्वचित काळा तसेच सावळा वर्णही आढळून येतो.[ संदर्भ हवा ] +(साहू आणि इतर २००६) यांच्या मते चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा हेप्लोग्रुप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामान्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.[ संदर्भ हवा ] +मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयांत आढळतो. (साहू आणि इतर २००६). यांच्या मतानुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते. +उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रूपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सांगाडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन नमुन्यांचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.[४][५]. +चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रांत आढळतात.[६] +चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे (आडनावे) ६० समजली जातात. स्थलांतर आणि व्यवसायादी कारणांमुळे मूळ आडनावांत अठराव्या शतकानंतर बदल होत जाऊन टिळक पंचांगाधारे सुमारे ३५० आडनावे दिसून येतात.[१] +१. अत्री : आठवले, चितळे, फडके. (एकूण तीन) +२. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये, साने, मराठे (एकूण सहा) +३. कश्यप : गानू, गोखले, जोग, लेले, भोपटराव , जोशी (हर्णे मुरुड) (एकूण सहा) +४. कौंडिण्य : पटवर्धन, फणसे (फणशे). (एकूण दोन) +५. कौशिक : बरवे (बर्वे), आपटे, गद्रे, खरे, भावे(भाव्ये), वाड +६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच) +७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे (रानड्ये), हापसे . (एकूण सात) +८. जमदग्नि : कुंटे,मुळे, मुळीक,मुळेकर, पेंडसे.(एकूण पाच) +९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन, भिडे . (एकूण तीन) +१०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन) +११. वत्स : मालशे. गोरे (वत्स पंचप्रवर) (एकूण दोन) +१२. वसिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे (साठये, साठ्ये). (एकूण बारा) +१३. विष्णूवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे (परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार) +१४. शांडिल्य : सोमण ,गणपुले, गांगल, डोंगरे, जोशी, दामले, परचुरे, पाटणकर, भाटे, ताम्हनकर. (एकूण आठ)< +चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली असा सारवर्तरीक सिद्धांत आहे । 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथम संस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. +सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकांत त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. +चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्व क्षेत्रांत कार्यरत दिसतात.[ संदर्भ हवा ] +कुलाबा गॅझेटियरनुसार पेशव्यांच्या काळात अनेक कोकणस्थ कुलाबा जिल्ह्यात स्थायिक झाले. यांच्या स्त्रिया या दिसायला सुंदर असल्याचे जाणवते. हे मध्यम बांध्याचे असतात. हया व्यक्ती मराठी भाषिक आहेत. यांपैकी काही व्यापारी आहेत तर काही सरकारी कर्मचारी, भिक्षुकी करणारे, तर काही धनिक आहेत. यांची घरे माती आणि दगडाची असून घराभोवती बाग दिसते. त्यांचे दैनंदिन अन्न भात, पोळी, भाजी, लोणी, कडधान्ये, दही असे प्रामुख्याने आहे. ते दिवसातून दोनदा भोजन करतात.[७] +गुहागर येथील श्री व्याडेश्वर हा कुुलस्वामी तर अंबेजोगाई येथील योगेश्वरी भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत. काळभैरव, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळणेश्वर, लक्ष्मीनृृसिंह, +केशवराज, परशुराम, लक्ष्मीकेशव, कोळेश्वर इ. देवताही चित्पावनांच्या कुलदेव व कुलदेवता आहेत.[८] +चैत्र पाडवा,नागपंचमी ,नारळी पौर्णिमा,दसरा,दिवाळी,आषाढी कार्तिकी एकादशी ,मकरसंक्रांत,होळी, रंगपंचमी हे कोकणस्थांचे सर्वसामान्य सण होत.रंगपंचमीचे महत्त्व पेशवाईपासून वाढले आहे,होळीचा सन केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून केला जाई.[९] +आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. नवविवाहित स्रिया पाच वर्षपर्यंत खडे आणि दोरक यांची पूजा करतात. तो दोरक नंतर मनगटाला बांधतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा तांदळाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवी उभी करतात. नंतर तिची पूजा करण्यात येते. त्यावेळी देवीची ओटी भरून हा दोरक देवीला अर्पण करतात. धूपाच्या धुराने भरलेल्या घागरी फुंकण्याला संध्याकाळी सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.[ संदर्भ हवा ] +संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.[ संदर्भ हवा ] +लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन किंवा पाच सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.[ संदर्भ हवा ] +गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.[ संदर्भ हवा ] +कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. पाच किंवा सात खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने किंवा कुमारिकेने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने (न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.[ संदर्भ हवा ] +गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात. +तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. +तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.[ संदर्भ हवा ] +अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने फल प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.[ संदर्भ हवा ] +बोडण हे धार्मिक कार्य चित्पावन समाजात केले जाते. लग्न, मुंज यांसारखे मंगलकार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.[ संदर्भ हवा ] +तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नात होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.[ संदर्भ हवा ] +आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.[ संदर्भ हवा ] +देवीची पूजा घरच्या मुख्य स्त्रीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे असा संकेत आहे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर)आवश्यक मानले जाते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घरातील मुख्य स्री सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.[ संदर्भ हवा ] +कोकणातील रहिवासी असल्याने यांचे मुख्य अन्न तांदूळ, कुळीथ, नाचणी हे आहे. यापासून तयार केलेले अन्नपदार्थ आणि त्यामधे नारळाचा मुबलक वापर हे प्रांतीय उपलब्धतेचे द्योतक आहेत. +[१०] +चित्पावनांची स्वतःची चित्पावनी बोलीभाषा ही कोकणी भाषेची उपबोली होती.[११]. १९५० च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. +देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राह्मणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. +विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला.[ संदर्भ हवा ] +पेशवाईपूर्व काळात कोकण विभागात चित्पावन समाज हा मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकीवर अवलंबून होता. त्यांत अगदी तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाईच्या काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. असे असले तरी, सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले. +आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा चित्पावन समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले. +चित्पावन समुदायाचे बरेच लोक अर्थक्षेत्रे, विपणन, शिक्षण, स्वयंउद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रांत आढळतात.[ संदर्भ हवा ] +कोकणात १८०० वर्षांपासून राहात असूनही या गटातील लोकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कोकणस्थांत वेदाध्ययन करून स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१२] या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात, +चित्पावनांचे मूळपुरुष साधारण ३००० वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत. उत्तरेतून ६२ कुळे यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली. बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते. +पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्री मंडळात स्थान मिळवणारे विठ्ठलराव गाडगीळ. पांडुरंग सदाशिव साने हे ज्येष्ठ गांधीवादी. + + +बहुसंख्य नागरिकांप्रमाणे चित्पावन हेही हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात असे मानले जाते. या गटातील काही व्यक्ती पुरोगामी असल्याचेही दिसून येते. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी अशा विविध विचारसरणी अनुसरणाऱ्या गटांमधे या वर्णातील लोकही सहभागी आहेत,' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत असा समज रूढ असल्याचे दिसते.[ संदर्भ हवा ] +अमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता.[१३] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले. +स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले अस्पृश्यता निवारण कार्य उल्लेखनीय होते. +सहभोजन (सर्व जातीय एक पंगत), रत्‍नागिरीत त्यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले पतित पावन मंदिर सर्व जातीय हिंदूंसाठी खुले असे मंदिर होते. +शाळेत सर्व जातीय मुलांना सरमिसळ बसवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. +भूदान चळवळ करून शेत जमिनीच्या समान वाटपाचा आग्रह धरणारे विनोबा भावे हे एक श्रेष्ठ गांधीवादी नेते होते. +सेनापती बापट या नावाने प्रसिद्ध असणारे पांडुरंगराव महदेवराव बापट हे सामजिक चळवळीत अग्रेसर असणार मोठं नाव होत +अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात मोठं योगदान देणारे श्री. यशवंतराव केळकर हे ही कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण. +विवेकानंद शीला स्मारक, कन्याकुमारीच्या उभारणीचं अशक्यप्राय वाटणार काम उभ करणारे एकनाथराव रानडे हे ही कोकणस्थ चित्पावन! कसबा पेठ मतदार संघाचे माजी आमदार माजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन तसेच पुण्याचे विद्यमान खासदार गिरिश बापट,देवगड कणकवली मतदार संघाचे माजी आमदार अप्पासाहेब गोगटे तसेच त्यांचे पुतणे माजी आमदार अजितराव गोगटे. +भारतातील विविध राज्यात तसेच भारताबाहेरही या संस्था कार्यरत आहेत, +पेशवा, इरावती कर्वे, माधुरी दीक्षित, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अजित भालचंद्र आगरकर, वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल नरहर गाडगीळ माधव आपटे, प्रशांत दामले, गोपाळ गणेश आगरकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळराव जोशी, चाफेकर बंधू, विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले, सेनापती बापट, नाना फडणवीस, बापू गोखले, धोंडो केशव कर्वे, विमलबाई गायकवाड (पूर्वीचे रानडे), बी. जी. चितळे, कॅम्लिनचे दांडेकर, परांजपे स्कीमस् चे परांजपे, संस्कृती कोशकर्ते पं. महादेवशास्त्री जोशी, ज्ञानकोशकार केतकर, शरद पोंग्शे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, चितळे, वामन हरी पेठे, पु.ना.गाडगीळ, चितळे उद्योग समूह, परांजपे बिल्डर, पेठे लोणचीवाले, कॅम्लिनचे दांडेकर, अल आदिल सुपर स्टोअर दुबईचे महादेव दातार +[१८८० च्या गॅझेटियर चा दुवा १] +चुका उधृत करा: "१८८० च्या गॅझेटियर चा दुवा" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8573.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28cb7bf00809f3a496c2c3b6c1c89109ae4589d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8573.txt @@ -0,0 +1,72 @@ +चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, "कोकणातील रहिवासी ब्राह्मण") हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे. +एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने 'मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. तर "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही एक पोटजात आहे.[ संदर्भ हवा ] +बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे.[१] +परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती लावली जाते. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. क्षितिपावन या शब्दापासून चित्पावन हा शब्द आला आहे असे गो.कृ.मोडक यांनी नोंदविलेले आहे. क्षिती म्हणजे जमीन. ती खणून साफ करणारे असा त्याचा अर्थ आहे. कोकणातील जमीन पूर्वी खाजणी होती.चित्पावन लोकांची वस्ती पूर्वी मुख्यत: खाडीच्या काठी होती. त्या लोकांनी तिथे बांध घालून,पाणी काढून,तिथल्या जमिनी शेतीयोग्य केल्या. त्यांना मळेजमिनी म्हणतात.समुद्र मागे हटवून त्या मिळवलेल्या आहेत हे परशुराम कथेचे तात्पर्य म्हणून सांगता येईल.[२] +अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली.[३] +अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राह्मणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राह्मण पंजाबचे मोहियाल ब्राह्मण, केरळातील नंबुद्री ब्राह्मण, आंध्र प्रदेशातील हव्यक, गुजरातेतील अान्विक, उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राह्मण आदींशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायांत परशुरामास विशेष सन्मान आहे.[ संदर्भ हवा ] +चित्पावन कुटुंबांचे सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका असे शरीरवर्णन असते. काही चित्पावन कुटुंबांत क्वचित काळा तसेच सावळा वर्णही आढळून येतो.[ संदर्भ हवा ] +(साहू आणि इतर २००६) यांच्या मते चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा हेप्लोग्रुप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामान्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.[ संदर्भ हवा ] +मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयांत आढळतो. (साहू आणि इतर २००६). यांच्या मतानुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते. +उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रूपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सांगाडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन नमुन्यांचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.[४][५]. +चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रांत आढळतात.[६] +चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे (आडनावे) ६० समजली जातात. स्थलांतर आणि व्यवसायादी कारणांमुळे मूळ आडनावांत अठराव्या शतकानंतर बदल होत जाऊन टिळक पंचांगाधारे सुमारे ३५० आडनावे दिसून येतात.[१] +१. अत्री : आठवले, चितळे, फडके. (एकूण तीन) +२. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये, साने, मराठे (एकूण सहा) +३. कश्यप : गानू, गोखले, जोग, लेले, भोपटराव , जोशी (हर्णे मुरुड) (एकूण सहा) +४. कौंडिण्य : पटवर्धन, फणसे (फणशे). (एकूण दोन) +५. कौशिक : बरवे (बर्वे), आपटे, गद्रे, खरे, भावे(भाव्ये), वाड +६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच) +७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे (रानड्ये), हापसे . (एकूण सात) +८. जमदग्नि : कुंटे,मुळे, मुळीक,मुळेकर, पेंडसे.(एकूण पाच) +९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन, भिडे . (एकूण तीन) +१०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन) +११. वत्स : मालशे. गोरे (वत्स पंचप्रवर) (एकूण दोन) +१२. वसिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे (साठये, साठ्ये). (एकूण बारा) +१३. विष्णूवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे (परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार) +१४. शांडिल्य : सोमण ,गणपुले, गांगल, डोंगरे, जोशी, दामले, परचुरे, पाटणकर, भाटे, ताम्हनकर. (एकूण आठ)< +चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली असा सारवर्तरीक सिद्धांत आहे । 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथम संस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. +सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकांत त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. +चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्व क्षेत्रांत कार्यरत दिसतात.[ संदर्भ हवा ] +कुलाबा गॅझेटियरनुसार पेशव्यांच्या काळात अनेक कोकणस्थ कुलाबा जिल्ह्यात स्थायिक झाले. यांच्या स्त्रिया या दिसायला सुंदर असल्याचे जाणवते. हे मध्यम बांध्याचे असतात. हया व्यक्ती मराठी भाषिक आहेत. यांपैकी काही व्यापारी आहेत तर काही सरकारी कर्मचारी, भिक्षुकी करणारे, तर काही धनिक आहेत. यांची घरे माती आणि दगडाची असून घराभोवती बाग दिसते. त्यांचे दैनंदिन अन्न भात, पोळी, भाजी, लोणी, कडधान्ये, दही असे प्रामुख्याने आहे. ते दिवसातून दोनदा भोजन करतात.[७] +गुहागर येथील श्री व्याडेश्वर हा कुुलस्वामी तर अंबेजोगाई येथील योगेश्वरी भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत. काळभैरव, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळणेश्वर, लक्ष्मीनृृसिंह, +केशवराज, परशुराम, लक्ष्मीकेशव, कोळेश्वर इ. देवताही चित्पावनांच्या कुलदेव व कुलदेवता आहेत.[८] +चैत्र पाडवा,नागपंचमी ,नारळी पौर्णिमा,दसरा,दिवाळी,आषाढी कार्तिकी एकादशी ,मकरसंक्रांत,होळी, रंगपंचमी हे कोकणस्थांचे सर्वसामान्य सण होत.रंगपंचमीचे महत्त्व पेशवाईपासून वाढले आहे,होळीचा सन केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून केला जाई.[९] +आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. नवविवाहित स्रिया पाच वर्षपर्यंत खडे आणि दोरक यांची पूजा करतात. तो दोरक नंतर मनगटाला बांधतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा तांदळाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवी उभी करतात. नंतर तिची पूजा करण्यात येते. त्यावेळी देवीची ओटी भरून हा दोरक देवीला अर्पण करतात. धूपाच्या धुराने भरलेल्या घागरी फुंकण्याला संध्याकाळी सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.[ संदर्भ हवा ] +संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.[ संदर्भ हवा ] +लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन किंवा पाच सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.[ संदर्भ हवा ] +गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.[ संदर्भ हवा ] +कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. पाच किंवा सात खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने किंवा कुमारिकेने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने (न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.[ संदर्भ हवा ] +गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात. +तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. +तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.[ संदर्भ हवा ] +अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने फल प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.[ संदर्भ हवा ] +बोडण हे धार्मिक कार्य चित्पावन समाजात केले जाते. लग्न, मुंज यांसारखे मंगलकार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.[ संदर्भ हवा ] +तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नात होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.[ संदर्भ हवा ] +आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.[ संदर्भ हवा ] +देवीची पूजा घरच्या मुख्य स्त्रीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे असा संकेत आहे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर)आवश्यक मानले जाते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घरातील मुख्य स्री सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.[ संदर्भ हवा ] +कोकणातील रहिवासी असल्याने यांचे मुख्य अन्न तांदूळ, कुळीथ, नाचणी हे आहे. यापासून तयार केलेले अन्नपदार्थ आणि त्यामधे नारळाचा मुबलक वापर हे प्रांतीय उपलब्धतेचे द्योतक आहेत. +[१०] +चित्पावनांची स्वतःची चित्पावनी बोलीभाषा ही कोकणी भाषेची उपबोली होती.[११]. १९५० च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. +देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राह्मणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. +विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला.[ संदर्भ हवा ] +पेशवाईपूर्व काळात कोकण विभागात चित्पावन समाज हा मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकीवर अवलंबून होता. त्यांत अगदी तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाईच्या काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. असे असले तरी, सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले. +आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा चित्पावन समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले. +चित्पावन समुदायाचे बरेच लोक अर्थक्षेत्रे, विपणन, शिक्षण, स्वयंउद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रांत आढळतात.[ संदर्भ हवा ] +कोकणात १८०० वर्षांपासून राहात असूनही या गटातील लोकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कोकणस्थांत वेदाध्ययन करून स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१२] या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात, +चित्पावनांचे मूळपुरुष साधारण ३००० वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत. उत्तरेतून ६२ कुळे यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली. बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते. +पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्री मंडळात स्थान मिळवणारे विठ्ठलराव गाडगीळ. पांडुरंग सदाशिव साने हे ज्येष्ठ गांधीवादी. + + +बहुसंख्य नागरिकांप्रमाणे चित्पावन हेही हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात असे मानले जाते. या गटातील काही व्यक्ती पुरोगामी असल्याचेही दिसून येते. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी अशा विविध विचारसरणी अनुसरणाऱ्या गटांमधे या वर्णातील लोकही सहभागी आहेत,' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत असा समज रूढ असल्याचे दिसते.[ संदर्भ हवा ] +अमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता.[१३] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले. +स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले अस्पृश्यता निवारण कार्य उल्लेखनीय होते. +सहभोजन (सर्व जातीय एक पंगत), रत्‍नागिरीत त्यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले पतित पावन मंदिर सर्व जातीय हिंदूंसाठी खुले असे मंदिर होते. +शाळेत सर्व जातीय मुलांना सरमिसळ बसवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. +भूदान चळवळ करून शेत जमिनीच्या समान वाटपाचा आग्रह धरणारे विनोबा भावे हे एक श्रेष्ठ गांधीवादी नेते होते. +सेनापती बापट या नावाने प्रसिद्ध असणारे पांडुरंगराव महदेवराव बापट हे सामजिक चळवळीत अग्रेसर असणार मोठं नाव होत +अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात मोठं योगदान देणारे श्री. यशवंतराव केळकर हे ही कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण. +विवेकानंद शीला स्मारक, कन्याकुमारीच्या उभारणीचं अशक्यप्राय वाटणार काम उभ करणारे एकनाथराव रानडे हे ही कोकणस्थ चित्पावन! कसबा पेठ मतदार संघाचे माजी आमदार माजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन तसेच पुण्याचे विद्यमान खासदार गिरिश बापट,देवगड कणकवली मतदार संघाचे माजी आमदार अप्पासाहेब गोगटे तसेच त्यांचे पुतणे माजी आमदार अजितराव गोगटे. +भारतातील विविध राज्यात तसेच भारताबाहेरही या संस्था कार्यरत आहेत, +पेशवा, इरावती कर्वे, माधुरी दीक्षित, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अजित भालचंद्र आगरकर, वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल नरहर गाडगीळ माधव आपटे, प्रशांत दामले, गोपाळ गणेश आगरकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळराव जोशी, चाफेकर बंधू, विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले, सेनापती बापट, नाना फडणवीस, बापू गोखले, धोंडो केशव कर्वे, विमलबाई गायकवाड (पूर्वीचे रानडे), बी. जी. चितळे, कॅम्लिनचे दांडेकर, परांजपे स्कीमस् चे परांजपे, संस्कृती कोशकर्ते पं. महादेवशास्त्री जोशी, ज्ञानकोशकार केतकर, शरद पोंग्शे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, चितळे, वामन हरी पेठे, पु.ना.गाडगीळ, चितळे उद्योग समूह, परांजपे बिल्डर, पेठे लोणचीवाले, कॅम्लिनचे दांडेकर, अल आदिल सुपर स्टोअर दुबईचे महादेव दातार +[१८८० च्या गॅझेटियर चा दुवा १] +चुका उधृत करा: "१८८० च्या गॅझेटियर चा दुवा" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8580.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e70bd23e27863d9213a0d50361605c4fe9d1d828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8580.txt @@ -0,0 +1,10 @@ + +चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होउन गेले. +प्राचीन ग्रंथ विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तित्वात होती. +महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यामध्ये प्राचीन चित्रकला पहावयास मिळते. +पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात. +महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध चित्रकार +संगणकीय चित्रकलेने विषय सहज स्पष्ट होतो . +या प्रकारातील मोडणारे sOftware निर्मित इमारत चित्रे सातारा येथील कॅड point येथे बनवली जातात. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8589.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10f2aa87d012d5eca81a5448e138f3d3f6861adb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8589.txt @@ -0,0 +1,5 @@ +चित्रगुप्त हा हिंदू पुराणे व आख्यायिकांनुसार लोकांच्या पाप-पुण्याचे हिशेब ठेवणारा देव आहे. मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात हजर रहावे लागते. तेथे तो ते हिशोब माणसाला ऐकवतो. +चित्रगुप्ताच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी ऐरावती होते. ही सूर्यदेवतेची नात आणि श्रद्धदेव मुनीची कन्या होती. नंदिनीला चार पुत्र झाले. भानू, मतिमान, चारू आणि सुचारू. या चौघांपासून अनुक्रमे श्रीवास्तव, सक्सेना, माथुर आणि गौड या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले. +चित्रगुप्ताची दुसरी पत्नी शोभावती किंवा दक्षिणा. ही सुशर्म ऋषीची मुलगी होती. तिला आठ मुले झाली. करुण, चित्रचारू, भानुप्रकाश, युगंधर, वीर्यवान, जितेंद्रिय, सदानंद आणि विश्वभानू. या आठ पुत्रांपासून अनुक्रमे कर्ण कायस्थ, निगम, भटनागर, अंबष्ठ, आस्थाना, कुलश्रेष्ठ, सूरध्वज, बाल्मीक या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले. +चित्रगुप्त हा आद्य कायस्थ समजला जातो. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. तो दिवस चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा होतो. कायस्थांखेरीज अन्य लोक वैशाख शुक्ल सप्तमीला चित्रगुप्त जयंती आहे असे मानतात, +चित्रगुप्ताचे मंदिर diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8648.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ec3a519287685fa05c7ef8ed300884719d3bca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8648.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्रपटामध्ये एकाहून अधिक गाण्यांचा समावेश केलेला असतो. ही गीते विविध गीतप्रकारांतील असतात. भूपाळी, वासुदेवाचे गाणे, भक्तिगीते, भावगीत, प्रेमगीत, कथा शास्त्रीय गीत, ठुमरी, दादरा, टप्पा असे उपशास्त्रीय प्रकार, कधी = नाट्यगीत, पाश्चात्त्य वळणाचे एखादे गाणे... इत्यादी एकाहून अनेक गीतप्रकार चित्रपटगीत या प्रकारात समाविष्ट केलेले असतात. चित्रपटातील कथेला, प्रसंगांना, घटनांना आनुषंगिक अशा प्रकारचे नियोजन असते. +चित्रपटामधील गीते ही पूर्णपणे शास्त्रीय रागावर आधारलेली नसतात. कित्येक गीते ही आधारभूत रागावर आधारलेली असतात. असंख्य राग असुनही काही ठराविक रागांचाच वापर +अधिक प्रमाणात केलेला दिसून येतो. विविध तालांचा उपयोग चित्रपट गीतामध्ये करतात, पुर्वीच्या काळी चित्रपट गीतांना संवादिनी, तबला, तानपुरा, वीणा, व्हायोलिन, बीन, सतार, सरोद बासरी, झांज, घुगरू, सनई... अशा वाद्यांची साथसंगत रोनी अलीकडे या वाद्यांबरोबर पाश्चात्त्य प्रकारच्या वाद्यांचीही साथ घेतली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8659.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c510879fbfc2b4f62245f0d8aa98d1187250a1b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8659.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रा .डॉ. चित्रलेखा पुरंदरे या एक मराठी लेखिका आहेत त्या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या धाकट्या भावाच्या स्नुषा आहेत. पुण्यामधील नूतन मराठी विद्यालयातील चित्रकला विभागप्रमुख विश्‍वासराव रामचंद्र पुरंदरे उर्फ श्‍यामराव पुरंदरे (निधन मे २०१७) हे त्यांचे पती. +चित्रलेखा पुरंदरे यांनी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रबंध लिहून पी‍एच.डी. मिळवली आहे. +डॉ. चित्रलेखा पुरंदरे या २५हून अधिक वर्षं अध्यापन, लेखन व ग्रंथसंपादन करीत आहेत. विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांची त्यांनी लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अतिशय समृद्ध, प्रासादिक, प्रवाही आणि लालित्यपूर्ण भाषाशैलीसाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत. त्यांना त्यांच्या लेखनाबद्दल काही पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. +चित्रलेखा पुरंदरे या 'मी.... येसूवहिनी' या स्वरचित सांगीतिक कार्यक्रमाचे अभिवाचन करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8666.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05e6a00858d4c33430594d6f6994158532f76953 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8666.txt @@ -0,0 +1,5 @@ + +चित्रा देव (२४ नोव्हेंबर १९४३ - २ ऑक्टोबर २०१७) या बंगाली कादंबरीकार आणि संपादिका होत्या. +चित्रा देव यांचा जन्म १९४३ मध्ये ब्रिटिश भारतातील पूर्णिया येथे झाला. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एमए आणि पीएचडी बंगाली साहित्यात पूर्ण केली.[१] +श्रीमती. चित्रा देव यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात आनंदबाजार पत्रिकामधून केली. १९८० ते २००४ पर्यंत त्यांनी तिथे काम केले. त्या एबीपीच्या ग्रंथालय विभागाच्या प्रभारी होत्या. चित्रा देव यांनी अनेक पुस्तके संपादित आणि अनुवादित केली आहेत. त्यांनी मुलांसाठी काही ऐतिहासिक कादंबऱ्याही संपादित केल्या आहेत. त्यांनी बंगालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात स्त्रियांच्या योगदानावर संशोधन आणि विपुल लेखन केले आहे. टागोर घराण्याच्या महिलांशी संबंधित देव यांचे सर्वात लोकप्रिय काम आहे.[२] त्यांचे ठाकुरबरीर अंदरमहल हे पुस्तक १९८० मध्ये प्रकाशित झाले होते जे बांगला अकादमीने पुरस्कृत केले होते आणि नंतर अनेक भाषांमध्ये अनुवादित केले होते.[३] त्यांना बंगिया साहित्य परिषदेचा 'चित्तरंजन बंदोपाध्याय जन्मशताब्दी पुरस्कार'ही मिळाला होता. त्यांच्या पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे: +चित्रा देव यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस या आजाराने ग्रासले होते. २ ऑक्टोबर २०१७ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8720.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ddc37ccb15f308cae15686f9668c6c89d7d0b03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8720.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिनी पर्वतीय मांजर ज्याचे वैज्ञानिक नाव फेलिस बिएटी आहे, ही फेलिन (फेलिडे) सस्तन प्राण्यांच्या फेलिस वंशातील जैविक प्रजाती आहे. हे पश्चिम चीनमध्ये आहे. चिनी पर्वतीय मांजर ज्याला चायनीज डेझर्ट मांजर आणि चायनीज स्टेप मांजर म्हणूनही ओळखले जाते, ही पश्चिम चीनमधील एक लहान जंगली मांजर आहे जी २००२ पासून आययूसीएन रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे, कारण प्रभावी लोकसंख्या आकारमान असू शकते. +२००७ मध्ये एफ. सिल्व्हेस्ट्रिस बिएटी या नावाने वन्य मांजराची उपप्रजाती म्हणून तात्पुरते वर्गीकरण करण्यात आले. २०१७ पासून ही एक वैध प्रजाती म्हणून ओळखली जाते, कारण ती वन्य मांजरांपेक्षा आकारशास्त्रीयदृष्ट्या वेगळी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8722.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c5dee805cbdbb0874ca5e39d2a29e1581178f4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8722.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिनी बौद्ध धर्म किंवा हान बौद्ध धर्म बौद्ध धर्माची चिनी शाखा आहे. बौद्ध धर्माच्या परंपरेने साधारणपणे दोन हजार वर्षांपर्यंत चिनी संस्कृती व सभ्यतेवर एक खोल प्रभाव सोडला आहे, ह्या बौद्ध परंपरा चिनी कला, राजकारण, साहित्य, तत्त्वज्ञान तसेच वैद्यकशास्त्र मध्ये पाहिली जाऊ शकते. बौद्ध धर्म चीनमध्ये सर्वात जास्त प्रचलित धर्म आहे. चीनची ८०% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे, म्हणजेच जगातील ६५% पेक्षा जास्त बौद्ध लोकसंख्या चीनमध्ये राहते. +भारतीय बौद्ध धर्मग्रंथांचा चिनी भाषेतील अनुवादाने पूर्व आशिया व आग्नेय आशियामध्ये बौद्ध धर्माला खूप बढ़ावा दिला, इतकेट नव्हे तर बौद्ध धर्म कोरिया, जपान, रयुक्यु द्वीपसमूह आणि वियेतनामपर्यंत पोहचू शकला होता. +चिनी बौद्ध धर्माच्या खूप साऱ्या परंपरा ताओवादी आणि विभिन्न सांस्कृतिक चिनी मिश्रित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8780.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d30f847d2e37231ebb74638aab30e385737f2b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8780.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिपेवा काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चिपेवा काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8799.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66bd408cde6af6c12f784de1dad152f94f823a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8799.txt @@ -0,0 +1,5 @@ +चिमटा(इंग्लिश्- Forceps) +प्रसुतीला वेळ लागत असल्यास प्रसुतीकळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास चिमटा वापरून प्रसुती करतात. +चिमट्याच्या साहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात. +या पद्धतीमुळे जन्माला येणारे मूल मेंदू दाबला गेल्याने मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पद्धत आजकाल वापरत नाहीत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8800.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66bd408cde6af6c12f784de1dad152f94f823a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8800.txt @@ -0,0 +1,5 @@ +चिमटा(इंग्लिश्- Forceps) +प्रसुतीला वेळ लागत असल्यास प्रसुतीकळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास चिमटा वापरून प्रसुती करतात. +चिमट्याच्या साहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात. +या पद्धतीमुळे जन्माला येणारे मूल मेंदू दाबला गेल्याने मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पद्धत आजकाल वापरत नाहीत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8807.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b4e85b35ed3e49b2a79e406f922495a22a77347 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8807.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिमणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8808.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56f20571b5b100d185069d637540a3c109b73be2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8808.txt @@ -0,0 +1 @@ +चिमणझारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8834.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ea36adc9ee50460213df071b2fe67cfbc8be664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8834.txt @@ -0,0 +1,10 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +अनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४०) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. आजच्या मुंबई भागातील मराठ्यांची ही पहिली सरशी होय. +पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर, १७४० रोजी चिमाजी अप्पांचे निधन झाले. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत. +२३ मे, १७३९ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट केले. यामुळे चिमाजी स्थानिक जनतेत लोकप्रिय आहेत. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातलीच एक होय. ही घंटा मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपात राहिली आहे. महेश तेंडुलकर यांनी या घंटांचा इतिहास हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा’' २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिला आहे. +थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकिर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्त्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8842.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30338c2434821a4cde0b94650fb04e9525923cf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8842.txt @@ -0,0 +1,5 @@ + +चिमूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पूर्वीच्या चिमूर या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी इ.स. १९८० सालापासून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. +महात्मा गांधींनी १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर ३ दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. +'चले जाव' आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्‍न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. +चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान इतिहास सांगते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8867.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d30d741608a9c9c1163b82e8681bbda04302dcec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8867.txt @@ -0,0 +1,6 @@ + चिरनेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. चिरनेर नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले श्री महागणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी केला होता. +इंग्रज सरकारने लाकूडतोड व जंगलापासून मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यास गावकऱ्यांना बंदी घातली. याविरोधात स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. २५ स्प्टेंबर १९३० रोजी इंग्रज सरकार विरुद्ध श्री महागणपती मंदिर येथे मोठा जंगल सत्याग्रह झाला होता. त्यावेळी येथील निःशस्त्र भारतीयांवर इंग्रजांनी गोळीबार केला केला होता. यात सत्याग्रही मृत्युमुखी पडले तर अनेकांना अपंगत्व आले. गोळी लागलेला गज आजही येथे पहावयास मिळतो. +उठावाची आठवण म्हणून येथे हुतात्मा स्मारक उभारले आहे. येथे विविध गधेगळ (गधेगोळ) - आक्रमकांविरुद्ध लाढाईमध्ये वीरगति प्राप्त झालेल्या योध्यांची कोरलेली स्मारके - दिसून येतात. ही बहुदा शिलाहार कालीन असावीत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +या भागात कोळी, आगरी, आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. +येथील भैरव मंदिर, शिव मंदिर आणि देवतळे प्रेक्षणिय आहे. शिवाय येथे बापूजी देव मंदिर, खंडोबा मंदिर, कातळपाडा येथील नवीनच दत्त मंदिर हे अतिशय सुंदर आणि पावित्र्य राखलेली ठिकाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8891.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91377de2de87722d6082e768218e7a5e124ac41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8891.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिर्रा रविकांतरेड्डी (जन्म ११ जुलै १९८१) हे एक भारतीय क्रिकेट पंच आहेत.[१] त्यांनी रणजी चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पहिले आहे.[२] याशिवाय २०२२ आयपीएल साठी त्यांची पंच म्हणून निवड झाली आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8897.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f2ca7b1dae986f08dedbac171f96d378fba648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8897.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिलठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8899.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bc391e6dbe8c9388029df13bd2bebc20e6e85bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8899.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिलवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8900.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bc391e6dbe8c9388029df13bd2bebc20e6e85bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8900.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिलवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8909.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99700e1c50e0699525adf65534b565bf6efae664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8909.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनडे किट +चिली राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चिलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8919.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92af22fcdc0d665191eaf42dc94ba449f207b1de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8919.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिलीच्या ध्वजामध्ये पांढरा व लाल रंगांचे दोन आडवे पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा चौरस असून त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचा एक तारा आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_892.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_892.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8925.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..766c69818cbb8bb94237f6fae7adabf891fb3c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8925.txt @@ -0,0 +1 @@ +चिले फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Chile) हा चिले देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. चिलेने आजवर ९ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून १९६२ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8927.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48c240c1e496f54ca49751441bd1a2420a9f938c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8927.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिली महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२३ मध्ये तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी अर्जेंटिनाचा दौरा केला. तिन्ही सामने ब्युनोस आयर्स येथील सेंट अल्बन्स क्लब मैदानावर झाले आणि अर्जेंटिनाने मालिका ३-० ने जिंकली.[१] +पहिल्या सामन्यात, अर्जेंटिनाने पहिल्या डावात ४२७/१ धावा केल्या आणि चिलीला ६३ धावांवर बाद केले. असे केल्याने, अर्जेंटिनाने सर्व टी२०आ क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडले, ज्यात सर्वोच्च धावसंख्या आणि धावांच्या (३६४) नुसार सर्वात मोठ्या विजयाचा समावेश आहे.[२] अर्जेंटिनाच्या लुसिया टेलरने आजवरची सर्वोच्च धावसंख्या (१६९) केली आणि अल्बर्टिना गॅलनसह आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या (३५०) केली. एकही षटकार न मारता सामना असामान्य होता.[३] +दुसऱ्या सामन्यात, अर्जेंटिनाने ३००/६ केले आणि चिलीने १९ असे प्रत्युत्तर दिले, चिलीच्या आठ खेळाडूंनी शून्य धावा केल्या.[४] तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने ३३३/१ आणि चिलीने २२ धावा केल्या, त्यापैकी २१ अतिरिक्त होते; पुन्हा, आठ चिलीच्या खेळाडूंनी शून्यावर धावा केल्या. अर्जेंटिनाची मारिया कॅस्टिनेरास ही एका पाठोपाठ टी२०आ शतके करणारी पहिली महिला ठरली[५] आणि तिने वेरोनिका वास्क्वेझसोबत दुसऱ्या विकेटसाठी २९० धावांची नाबाद विक्रमी भागीदारीही केली.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8944.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a321f29aa46cdbe9fac74f6ea147b7bb658b4b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8944.txt @@ -0,0 +1 @@ +चिल्ड्रन्स हॉस्पिटल, डेन्व्हर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहरात असलेले अग्रगण्य इस्पितळ आहे. हे इस्पितळ फक्त मुलांच्या चिकित्सेकरता असून युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोशी संलग्न आहे. हे इस्पितळ डेन्व्हरच्या पूर्वेस ऑरोरा या उपनगरात कोलफॅक्स ॲव्हेन्यू आणि आय-२२५च्या जवळ असलेल्या ॲंशुत्झ वैद्यकीय परिसरात आहे. चिल्ड्रन्स हॉस्पिटल नेटवर्क ऑफ केर ही संस्था या परिसराव्यतिरिक्त डेन्व्हरमध्ये अनेक ठिकाणी मुलांच्या उपचारार्थ क्लिनीक चालवते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_895.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d149ffd486f03bcabf5d3a67a65cd825c8302c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_895.txt @@ -0,0 +1 @@ +गजपतीनगरम विधानसभा मतदारसंघ - १६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. गजपतीनगरम हा विधानसभा मतदारसंघ विजयनगरम लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8994.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ad58d59e02141ab9c05bb916523a6cbff028bcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_8994.txt @@ -0,0 +1,3 @@ +हजारो वर्षांच्या नोंदी केलेल्या इतिहासात चीन आणि भारत यांच्यातील संबंध एतिहासिकदृष्ट्या शांततापूर्ण राखले आहेत. परंतु १९४९ मधील चीनी गृहयुद्धात चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या विजयानंतर आधुनिक काळात त्यांच्या नात्यातील सुसंवाद बदलला आहे; विशेषतः तिबेटच्या सामीलीकरणानंतर. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांशी आर्थिक सहकार्याची मागणी केली आहे, तर वारंवार सीमा विवाद आणि दोन्ही देशांमध्ये आर्थिक राष्ट्रवाद हे वादाचे प्रमुख मुद्दे आहेत. +चीन आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध प्राचीन काळापासूनचे आहेत. रेशीम मार्गाने केवळ भारत आणि चीनमधील प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून काम केले नाही, तर भारतापासून पूर्व आशियापर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार सुलभ करण्याचे कार्य केले.[१] १९ व्या शतकात, भारतामध्ये पिकवलेल्या अफूची निर्यात करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीसोबत चीन पण व्यापारात सहभागी होता.[२] [३] दुसऱ्या महायुद्धादरम्यान, इंपीरियल जपानची प्रगती थांबवण्यात ब्रिटिश भारत आणि रिपब्लिक ऑफ चायना या दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. [४] +चीन आणि भारत हे आशियातील दोन प्रमुख प्रादेशिक शक्ती आहेत आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी दोन आहेत. राजनैतिक आणि आर्थिक प्रभावातील वाढीमुळे त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व वाढले आहे. २००८ ते २०२१ दरम्यान, चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि दोन्ही देशांनी त्यांचे सामरिक आणि लष्करी संबंधही वाढवले आहेत.[५] [६] [७] [८] तथापि, हितसंबंधांच्या संघर्षामुळे शत्रुत्व निर्माण होते. दोन्ही देश त्यांच्या सीमा विवादाचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी वारंवार भारतीय हद्दीत चिनी लष्करी घुसखोरीचे वृत्त दिले आहे. [९] चीन आणि भारतमध्ये तीन लष्करी संघर्ष झाले आहेत - चीन-भारत युद्ध (१९६२), नाथू ला आणि चो ला मधील सीमा संघर्ष (१९६७) आणि सुमदोरोंग चू संघर्ष (१९८७). [१०] [११] 2020 च्या चीन-भारत चकमकींसह दोन्ही देशांनी सीमावर्ती भागात सातत्याने लष्करी पायाभूत सुविधांची स्थापना केली आहे. [९] [१२] चीनच्या पाकिस्तानशी मजबूत धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांबद्दल भारत सावध आहे, [१३] आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी गटांना चीनकडून निधी पुरवला जातो असे आरोप भारताने केले आहे. [१४] चीनने विवादित दक्षिण चीन समुद्रातील भारतीय लष्करी आणि आर्थिक हालचालींबद्दल चिंता व्यक्त केली आहे [१५][१६] [१७] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9012.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ab2a3093808e51ac6fa8ef38123730a2c49f163 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9012.txt @@ -0,0 +1,4 @@ + +चीन शत्रु विनाशिनी हे स्तोत्र १९६२ भारत-चीन युद्धाच्यावेळी लिहिले गेले असून यामध्ये चीनला हरवण्यासाठी साक्षात् चंडिकेकडे प्रार्थना केलेली आहे. या स्तोत्राचे अनावरण सिंधी साहित्य सभेद्वारा जयहिंद कॉलेजचे प्रा.राम पंजवाणी यांनी सिंधी भाषेच्या वीर-रस काव्य संमेलनामध्ये केले. तसेच यापूर्वी या स्तोत्राचा काही अंश संस्कृत भाषेतील "भारत-वाणी" (अंक क्र.२१) या पाक्षिकात शके १८८४ म्हणजेच सन १९६२ साली प्रकाशित झाला होता. यानंतर काही भाग नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभा या संस्थेच्या "संस्कृत भवितव्य" या साप्ताहिकामध्येही प्रकाशित झाला.या साप्ताहिकाच्या १००० प्रती काढण्यात आल्या होत्या. असे असले तरी त्यावर "अमूल्य" असे लिहले आहे.अमूल्य असे लिहिण्याचे एक कारण असेही होते की सदर स्तोत्राच्या प्रती त्यांनी विक्री न करता वाटल्या होत्या.तसेच याची मागवून घेण्याचीही सोय होती . +साधारणत: स्तोत्र या साहित्यप्रकारात एखाद्या देवतेची स्तुती करून त्या देवतेस प्रार्थना करून तिच्याकडून अमुक प्राप्ती होवो तमुक प्राप्ती होवो असे सांगितलेले असते; पण हे स्तोत्रच वेगळ्या धाटणीचे[ स्पष्टिकरण हवे] +संदर्भ नाही .[ संदर्भ हवा ] संदर्भ - साचा:ऋग्वेदाचे मराठी भाषांतर साचा:सिद्धेश्वर शास्त्री चित्राव diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9031.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cec5a6544b8f324d1cae4aea64b2d133f7d39524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9031.txt @@ -0,0 +1,7 @@ +साखर अन्न म्हणून वापरले जाते. जे गोड, लहान, विद्रव्य कर्बोदकांमधे, बनलेले आहे. ते आहेत. साखरेचे विविध प्रकार आहेत. साधी साखर, फळांपासून तयार केलेली साखर. दाणेदार साखर सर्वात जास्त वापरली जाते. इतर पदार्थ देखील गोड असू शकतात, पण साखर म्हणून वर्गीकृत केलेले नाही. +सर्व झाडांच्या उतित साखर आढळते, ऊस आणि बीट मद्धे साखर मोठ्या प्रमाणात आढळते. ऊस ही गवताची एक जात असून ती उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये लागवड केली जाते. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया मध्ये प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. +१८ व्या शतकात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमधील साखर उत्पादनात एक महान लागवड स्थापना घडली. या पूर्वी गोड पदार्थ तयार करणे किंवा होणे मध्ये अवलंबून राहावे लागत होते. सामान्य लोकांना गोड पदार्थ उपलब्ध झालेलि ही पहिलीच वेळ होती. १९ व्या शतकात साखर एक थंड हवामानात मूळ पीक म्हणून घेतले जाऊ लागले आणि साखर काढण्यासाठी पद्धती उपलब्ध झाल्याने तेव्हापासून आजपर्यंत साखर उत्पादन हा प्रमुख उपजीविकेचा स्रोत बनला आहे.साखर उत्पादन व्यवसायामुळे व्यापारी वसाहती निर्मिती झाल्या, कामगार संक्रमण, लोक स्थलांतर, असे अनेक बदल घडले. +[१] A +साखर हा डायसॅकेराइड प्रकारातील पिष्टमय पदार्थ आहे. तिचे रासायनिक नाव सुक्रोज असे आहे. +दाणेदार साखरेचे पोषक तत्त्व (१०० ग्रॅम मध्ये) +साखर जेव्हा ऊसात असते, तेव्हा स्युक्रोजबरोबर त्यांत मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे ३ महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यांत शाबूत असतात. जेव्हा त्याचं शुद्ध स्फटिकांत रिफाईंड साखरेमध्ये रूपांतर होते, तेव्हा हे ३ घटक त्यांतून नष्ट होतात[ संदर्भ हवा ]. या ३ घटकांची मानवी शरीराला साखरेच्या पचनासाठी नितांत आवश्यकता असते. आपण ही साखर जेव्हा खातो तेव्हा हे ३ घटक शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जातात[ संदर्भ हवा ] - उदा. कॅल्शिअम दातांतून/ हाडांतून वगैरे. यामुळे हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे, यांचे प्रमाण वाढते. स्नायूंच्या निर्मितीसाठी प्रथिनांची गरज असते; पण स्नायूंच्या हालचालींसाठी कॅल्शिअमची गरज असते. हे क्षार जर साखरेच्या पचनासाठी सतत वापरले गेले, तर त्यांच्या मुख्य कार्यावर परिणाम झाल्याने आरोग्य बिघडत.[ संदर्भ हवा ]. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9036.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64e66d975ce59c01e8b81a504d8dcc13ef8dfa45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9036.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीनचा कम्युनिस्ट पक्ष (चिनी: 中国共产党; Communist Party of China (CPC)) हा चीन देशामधील एकमेव राजकीय पक्ष आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकछत्री राजवट असून देशाची सर्व धोरणे हा पक्ष ठरवतो. चीनच्या संविधानामध्ये कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर रित्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. षी चिन्पिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व पर्यायाने चीनमधील सर्वोच्च नेते आहेत. +कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२१ साली शांघाय येथे झाली. १९२७ ते १९५० ह्या प्रदीर्घ काळ चाललेल्या गृहयुद्धामध्ये कम्युनिस्ट पक्षाने क्वोमिटांग ह्या प्रतिस्पर्धी पक्षाचा पराभव करून संपूर्ण चीनवर अंमल मिळवला व क्वोमिटांगला तैवानमध्ये हाकलुन लावले. १९६० च्या शतकादरम्यान तंग श्यावफिंगने कम्युनिस्ट पक्षाची अनेक धोरणे ठरवली. +कम्युनिस्ट पक्षाची ध्येये साम्यवादावर आधारित आहेत. साम्यवादाच्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाने भांडवलशाहीचाही मर्यादित स्वीकार केला आहे. सध्या ८ कोटी कार्यकर्ते असलेला कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. ह्यांमध्ये चीनच्या बव्हंशी लष्करी, प्रशासकीय व सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होतो. +सरचिटणीस हा कम्युनिस्ट पक्षाचा पुढारी व पक्षामधील सर्वोच्च दर्जाचा नेता आहे. कम्युनिस्ट पक्ष हा चीनचा एकमेव पक्ष असल्यामुळे सरचिटणीस हा चीनचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9053.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa360981d9210ff6bc43e2f760f69883f7724d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9053.txt @@ -0,0 +1 @@ +चुंची धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील अर्कावती नदीवर असलेला धबधबा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9055.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdc737c595fcc0abddbfc0f5efd771e00e7d2727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9055.txt @@ -0,0 +1 @@ +चुंदनगापोईल पुतियापुरायिल रिझवान (१९ एप्रिल, १९८८:केरळ, भारत - हयात) ही  संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गूगली गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9059.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34dc4b3c75bdb8582c297e8f71b4c49d9c341cf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9059.txt @@ -0,0 +1 @@ +चुंबक चिकित्सा शक्तिशाली चुंबक शरीराच्या आजूबाजूला ठेवून करावयाची उपचारपद्धती आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9064.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36f6905a8defdd8b4d1d2a11390b19862d17bc4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9064.txt @@ -0,0 +1 @@ +भौतिकीत चुंबकी क्षेत्र ही प्रारूप असून, एखादा विद्युत प्रभार दुसऱ्या प्रभाराववर जे बल प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते. चुंबकी क्षेत्राचे B-क्षेत्र (चुंबकी प्रतिस्थापना) आणि H-क्षेत्र (चुंबकी तीव्रता) असे दोन प्रकार असून सामान्यपाणे चुंबकी क्षेत्र दर्शविण्यासाठी B-क्षेत्राचा वापर केला जातो diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9078.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..781372445bcbeb1e3adbeacb0301010ad32be74f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9078.txt @@ -0,0 +1,9 @@ +चुंबकी विभव अथवा चुंबकी सामर्थ्य हे विद्युत विभवाप्रमाणेच असलेले परिमाण असून ते चुंबकी क्षेत्राचे सामर्थ मोजण्याचे मापन आहे. चुंबकी विभव हे अदिश चुंबकी विभव आणि सदिश चुंबकी विभव अशा दोन प्रकारचे असून गरजेप्रमाणे दोहोंपैकी एक किंवा दोन्ही वापरले जाते. +अदिश चुंबकी विभव खालीलप्रमाणे काढले जाते - +येथे, +येथे, +आणि सदिश चुंबकी विभव A हे सदिश क्षेत्र असून ते खालीलप्रमाणे काढले जाते - +येथे, +A ह्या सदिश चुंबकी विभवाची किंमत खालीलप्रमाणे दिली जाते:- +किंवा, +येथे, diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9089.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdfafe2658c3ec4df072046205aa657375156e95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9089.txt @@ -0,0 +1,33 @@ +चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण[१] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो. +गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रता व चुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा, + + + +p + + +{\displaystyle p} + + हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि + + + + +l + + + +{\displaystyle \mathbf {l} } + + हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण + + + + +m + + + +{\displaystyle \mathbf {m} } + + खालील सूत्रानुसार गणला जातो : diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9100.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf5c89ab7049ad31033cfc786f1a2b6ae262ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9100.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुंबळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9112.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e19dc7950f5675f9801b579eecaba814770217c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9112.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°98′N 77°28′E / 34.633°N 77.467°E / 34.633; 77.467 गुणक: latitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध अक्षांश + +चुचाट यक्मा हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील लेह तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9148.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f085e950e50f0ee2e3b495aa2d5a2524bb43f9f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9148.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख चुराचांदपुर जिल्ह्याविषयी आहे. चुराचांदपुर शहराविषयीचा लेख येथे आहे. +चुराचांदपुर जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चुराचांदपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9169.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf48fb2e98d2d1dfdca70ff0321ae5bad544de9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9169.txt @@ -0,0 +1,6 @@ +चुसन-जी (中尊寺?) हे जपानमधील दक्षिण इवाते प्रांतातील हिरेझुमी शहरातील एक बौद्ध मंदिर आहे. उत्तर होन्शुच्या तोहोकू प्रदेशातील तेंडाई पंथाचे हे मुख्य मंदिर आहे. मंदिराचा दावा आहे की त्याची स्थापना स.न. ८५० मध्ये पंथाचे तिसरे मुख्य मठाधिपती एनिन यांनी केली होती. जॉर्ज सॅनसोम सांगतात की चुसोन-जी ची स्थापना फुजिवारा नो कियोहिरा यांनी 1095 मध्ये केली होती.[१] चुसोन-जीला स.न. १९७९[२] मध्ये विशेष ऐतिहासिक स्थळ म्हणून मान्यता मिळाली आणि जून २०११ मध्ये "ऐतिहासिक स्मारके आणि स्थळे" चा भाग म्हणून युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध केले गेले. +१२ व्या शतकाच्या सुरुवातीस उत्तरी फुजिवारा कुळाचे संस्थापक फुजिवारा नो कियोहिरा यांनी मोठ्या प्रमाणात मंदिराचे बांधकाम केले. या पूर्वी घडलेल्या नऊ वर्षांच्या युद्धात आणि नंतरच्या तीन वर्षांच्या युद्धात मरण पावलेल्या सर्वांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले होते. कियोहिरा यांनी रक्तरंजित युद्धांमध्ये आपले कुटुंब गमावले होते. त्यांनी बुद्धाच्या शिकवणीनुसार आदर्श समाजावर आधारित प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचा संकल्प केला. अझुमा कागामी ( कामाकुरा शोगुनेटचा अधिकृत इतिहास) नुसार या मंदिरात ४० हून अधिक हॉल आणि पॅगोडा आणि ३०० हून अधिक भिक्षूंची निवासस्थाने आहेत. कियोहिराचा मुलगा फुजिवारा नो मोतोहिरा याने ही योजना पुढे चालू ठेवली आणि जवळच मोत्सु-जी हे स्वतःचे मोठे मंदिर सुरू केले. मोत्सु-जी हे त्यांचा मुलगा फुजिवारा नो हिदेहिरा याने पूर्ण केले होते, ज्याने मुर्योको-इन देखील नियुक्त केले होते. +त्यानंतर हिराझुमीची सुमारे शंभर वर्षे भरभराट झाली. स.न. ११८९ मध्ये मिनामोटो नो योरिटोमोच्या सैन्याने त्याचा नाश केला. चुसन-जी या संघर्षातून वाचले. परंतु त्यानंतर त्याची अधोगती झाली. स.न. १३३७ मध्ये आग लागल्यामुळे या मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला. तथापि येथे ३००० पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण सांस्कृतिक गुणधर्म टिकून आहेत. +इडो कालावधी मध्ये., ते अंशतः सेंदाई डोमेनच्या डेट कुळाने पुन्हा बांधले. ते एडो कालावधीमधील कानई-जीचे सहायक मंदिर बनले. ओकू नो होसोमिची नुसार मात्सुओ बाशोने त्याच्या प्रवासादरम्यान याला भेट दिली होती. +कोन्जिकी-डो (金色堂) ही स.न. ११२४ मध्ये पूर्ण झालेली एक छोटी इमारत आहे. ही अजूनही त्याच्या मुळ कालावधीत च्युसन-जी कशी दिसत होती याची प्रतिमा व्यक्त करते. इमारतीच्या आतील आणि बाहेरील बाजू सोन्याच्या पानांनी मढवलेले आहे. आतमध्ये, सजावटीमध्ये मोत्यांची जडणघडण, लाकूडकाम, धातूकाम, लाखेचे काम आणि रंगांचा वापर केला आहे.[३] या मध्ये हेयान काळातील कला आणि हस्तकलेचे अनेक पैलू एकत्र दिसून येतात. याचे दुसरे उदाहरण म्हणजे सूत्र भांडार आहे. ही इमारत उत्तरी फुजिवारा कुळातील नेत्यांचे ममी केलेले अवशेष असलेली समाधी म्हणूनही वापरली गेली होती. +कोंजिकी-डो पूर्वी मोकळ्या हवेत घराबाहेर बसायचे ठिकाण होते. स.न. १२८८ मध्ये ते घटकांपासून संरक्षित करण्यासाठी लाकडी संरचनेने झाकले गेले. आज ते एका काँक्रीटच्या इमारतीत (स.न. १९६५ मध्ये बांधलेले) जाड ऍक्रेलिक काचेच्या मागे ठेवलेले आहे. यामुळे सध्या फक्त समोरच्या आणि एकाच बाजूने ते पाहु शकतो. शोग्यो ओबा, एक माकी-ई लाख कलाकार, यांनी १९६४ मध्ये अंतर्गत लाखेचे काम पुनर्संचयित करण्यात मदत केली.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9186.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dba1474f24995dbac975aa511913c2edac0b3c04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9186.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 35°2′44″N 85°16′2″W / 35.04556°N 85.26722°W / 35.04556; -85.26722 + +चॅटानूगा हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या दक्षिण भागात जॉर्जिया सीमेवर व टेनेसी नदीच्या काठावर वसले असून ते अटलांटा शहरापासून १२० मैल वायव्येला स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9231.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a794842e199c9eddfb015a4928f43d2c06bdef3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9231.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेंगलपट्टू (तमिळ:செங்கல்பட்டு) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर चेन्नईपासून ५६ किमी अंतरावर पलार नदीवर वसलेले आहे. येथे मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेले वैद्यकीय आणि इतर महाविद्यालये आहेत. +हे शहर चेंगलपट्टू जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६२,५८२ होती. पैकी ३१,४२३ पुरूष होते तर ३१,१५९ स्त्रीया होत्या. या नावाचा उच्चार चिंगलपेट किंवा चेंगलपेट असाही होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9237.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfecc53297225ad05f8fb83ff885919d0f408377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9237.txt @@ -0,0 +1 @@ +चेंगान्नुर हे भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यातील एक शहर आहे. याची लोकसंख्या १,७९,५७९ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9249.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e4bed644f7514f0dd4250c8c4546965d3a1a72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9249.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेंडकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9261.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae03064d66ef947b5519b1a1289c49b0b1911d6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9261.txt @@ -0,0 +1,18 @@ +चेंदवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२८ कुटुंबे राहतात. एकूण ५५५ लोकसंख्येपैकी २८७ पुरुष तर २६८ महिला आहेत. गावाची साक्षरता ५९.५२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७२.७३ आहे तर स्त्री साक्षरता ४६.३२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.७६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +बेरशेती, वारनोळ, जाळे, खैरेआंबिवळी, तोरणाई, कुयाळु, कुडुस, वाडा, घिवळी, सावराई, कांबोडे ही जवळपासची गावे आहेत.कुयाळु ग्रामपंचायतीमध्ये चेंदवळी, कुयाळु आणि तोरणाई ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9276.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6baf8f661c09280ae1ccb47b56dd5eff13777a22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9276.txt @@ -0,0 +1 @@ +सी.एस.ए. चेक एरलाइन्स (चेक: ČSA České aerolinie) ही चेक प्रजासत्ताक देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राग महानगरामध्ये मुख्यालय व व्हाक्लाव हावेल विमानतळावर प्रमुख हब असणारी चेक एरलाइन्स सध्या ४८ देशांमधील ९२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9284.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c156110e1e508893161f2685a27f77a5dc253f49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9284.txt @@ -0,0 +1 @@ +चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. चेक प्रजासत्ताक संघाने ३० ऑगस्ट २०१९ रोजी  ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_929.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8a2074dc2f09b3a449686bc8ec2ddc91cabc711 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_929.txt @@ -0,0 +1,47 @@ +विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.) +कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. +कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले.[१] कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.[२] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[३][४] १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. +पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. +१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले. +वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे. +त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे. +सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. +प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[५][६] +कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३) +प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात. +कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच. +"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्‍मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही." +कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. या शोधनिबंधात त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे केलेला नाही. +कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे. +ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणाऱ्या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४) +या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६) +यानंतर कुसुमाग्रज कलेच्या आविर्भाव या तत्त्वाचे विवेचन करतात. ते म्हणतात, साहित्याचे साहित्यत्व सिद्ध होते ते आविर्भाव व अनुभव या तत्त्वांमुळे. “आविर्भाव म्हणजे जे अरूप आहे किंवा विरूप आहे त्याला परिणामकारक, सौंदर्यबुद्धीला आवाहन करील असा आकार देण्याची प्रवृत्ती होय. अनुभव मुळात निराकार व निरामय असतो. आविर्भाववृती त्याला शब्दांच्या साह्याने आकार देते, रूप देते. शब्द हे या वाङ्‌मयीन आविर्भावाचे साधन आहे. कुसुमाग्रजांच्या मते, साहित्यप्रकारांचा जन्मही या वृत्तीतूनच होतो. ही वृत्ती मनोगताची रहदारी सुलभ करण्यासाठी साहित्यप्रकार जन्माला घालते. वाङ्‌मयप्रकारात जे काळानुसार बदल होतात त्याचेही कारण कुसुमाग्रज ही वृत्तीच मानतात. त्यांच्या मते, आविर्भावाच्या प्रयोगशीलतेमुळे व नवीनतेच्या आग्रहामुळेच हे बदल होतात. काळाची गरज भागवण्यासाठी आविर्भाववृत्ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे साहित्यप्रकार जन्मास घालते. +कुसुमाग्रजांच्या मते, आविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. “आविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे...लेखकांमध्ये अहंकाराची प्रेरणा प्रबळ आहे, अविर्भावाचे सामर्थ्यही प्रभावी आहे; परंतु त्याची अनुभव घेण्याची शक्ती जर संकुचित, बोथट आणि केवळ वरच्या थरालाच स्पर्श करणारी असेल तर त्याचे साहित्य उथळ आणि घायपाताच्या रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते.”[७] +म्हणजे, जे स्थान मर्ढेकर आत्मनिष्ठेला देतात तेच कुसुमाग्रज अनुभवाला देतात. या अनुभवाचे अधिक विश्लेषण करताना ते म्हणतात, अनुभव प्रत्येक माणसागणिक वेगळा असल्यामुळे एकाच विषयाबाबतही सारखेपणा येत नाही. माणसे संपत नाही, माणसाचे अनुभव संपत नाही, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज, अनुभव आणि आविर्भाव यांचा परस्पर संबंध असा स्पष्ट करतात: आविर्भाव-सामर्थ्य प्रभावी असूनसुद्धा योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही. आशय आणि आकार यांत सुसंवाद असतो मात्र त्यांच्यात अभिन्नता नसते. समाजाने दिलेला शब्द, साहित्यक्षेत्रातील प्रचलित परंपरा, त्या सांभाळण्याची अथवा तोडण्याची प्रवृत्ती आणि आवश्यकता, परिसरातील बदलती परिस्थिती इत्यादी गोष्टी आविर्भावाचे नियमन करतात. “साहित्यासारख्या कलेत हे जे पारंपरिक असते, आवाहनात्मक असते, समाजाच्या जवळ जाणारे असते ते आविर्भावातून उत्पन्न होते. आणि याच्या पलीकडचे, साहित्यकृतीच्या अंतरंगातील गर्भागार सिद्ध करणारे, त्या ठिकाणी एका नवीन जीवनाची आपल्याला देणगी देऊन आपले व्यक्तिगत जीवन परमेश्वराच्या साहाय्याशिवाय द्विगुणित करणारे, साहित्याला अजरामरता देणारे, जे काही असते ते या अनुभवामुळेच आपल्याला लाभते.” (रूपरेषा, पृ.३०) +म्हणजे कलाकृतीत नाविन्य अनुभवामुळेच येते. कलेचे कलारूप याचठिकाणी पूर्ण होते, किंबहुना याचमुळे पूर्ण होते. आविर्भावाच्या म्हणजे आकाराच्या पलीकडे असलेली कलाकृतीची खास नवीनता, तिची खास स्वतंत्रता या अनुभवातच समाविष्ट असते. एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता व केवलता प्राप्त होते. “अपार आणि अनंत अशा जीवनाचा एक तुकडा, म्हणजेच एक जाणीव, लेखक-कवीच्या मनात प्रवेश करते. जागृत वा सुप्त अवस्थेत असलेल्या इतर संबंधित जाणिवांचे या जाणिवेवर काही संस्कार होतात, आणि या संस्कारामुळेच पूर्णरूप पावलेला त्याचा अनुभव कथा, नाट्य, अथवा काव्य अशा कलाकृतींच्या द्वारा व्यक्त होतो.” (रूपरेषा, पृ.३०) अशी लेखकाची निर्मितिप्रक्रिया घडून येते. +कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचतो तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. कवी काव्याच्या साह्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशाप्रकारे काव्य म्हणजे अखेरत: कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित, प्रतिमामय संबंध होय. +काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे होय. यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच काव्यातील आविष्कारात कल्पना आणि रचना यांचेही पदर विणले जातात. +शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण ते करतात: “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.” +शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरणआहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात +इथे कुसुमाग्रजांनी लेखकाची निर्मितिप्रक्रिया सांगितली असून तिचे आलंबन लेखकाचे व्यक्तित्व, संस्कार आणि सामाजिक परिस्थिती हे मानले आहे. +कुसुमाग्रज हे नाटककार होते त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक ‘मी’च असतात. इतर वाङ्‌मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वतःच्या नाटकांची उदाहरणे दिली आहेत. +कुसुमाग्रजांच्या मते, नाट्यप्रगती लेखकाच्या तत्त्वज्ञानात्मक समृद्धीनेच होते. नाटक हे मूलत: वाङ्‌मय असते. नाटकाची परिणती प्रेक्षकांच्या रसास्वादात होत असली तरी त्याचा उगम नाटकाच्या प्रतिभेत होत असल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचे शुद्ध, अविकृत स्वरूप शोधायला हवे. वाङ्‌मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. नाटक म्हणजे प्रेक्षकाचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक वा तांत्रिक बांधकाम नव्हे. +नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्‌मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले. +संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक अमोल वारसा आहे. संगीतकाराच्या सुप्रमाण, कल्पक व प्रयोगशील योजनेने तो अधिक संपन्न करता येईल. शब्दार्थाचे फारसे साहाय्य न घेता, केवळ स्वररचनेच्या प्रभावाने संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते, असे ते म्हणत. +कुसुमाग्रजांच्या काळात, मर्ढेकरांच्या अनुकरणातून आलेल्या दुर्बोधता, अश्लीलता, लैंगिकता या प्रवृत्ती फोफावल्या होत्या. त्याबद्दलची तीव्र नापसंती ते व्यक्त करतात. काव्य दुर्बोध, कथा विश्लेषणात्मक, कादंबरी लैंगिक, नाटक काव्यशून्य आणि त्रोटक असायला हवे, या आग्रहाच्या मुळाशी, ‘लौकिक आहे त्यापासून दूर जाण्याची आणि अलिप्ततेच्या अंधाऱ्या अरुंद गुहेमध्ये स्वतःला कोंडून घेण्याची’ एक समान प्रवृत्ती आहे, असे ते म्हणतात. +“आपल्या अंगावरील लक्तरे स्वतःपासून लपवत धुळीने माखलेल्या स्वतःच्या पायांचा शरमिंद्या नजरेने धिक्क्कार करत ही उच्चभ्रू कलावंतांची सारी यात्रा असामान्यतेच्या शोधासाठी वाटचाल करीत आहे...साहित्य हे मुळातच असामान्य असते आणि साहित्यिक हा साहित्याची निर्मिती करीत असताना असामान्याच्या कक्षेबाहेर जात असतो. परंतु प्रतिभेची असामान्यता वेगळी आणि प्रवृत्तीची वेगळी.” (रूपरेषा, पृ.५०) +येथे कुसुमाग्रजांनी लेखकांच्या मध्यमवर्गीय, समाजापासून अलिप्त राहण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे. दुर्बोधतेला नकार दिला असून सामाजिकतेचा स्वीकार केला आहे. साहित्यिक स्वतःला दुर्बोधतेच्या, अतिरेकी विश्लेषणाच्या, विकृत आत्मनिष्ठेच्या आणि पढिक पांडित्याच्या कैदखान्यात स्वतःला बांधून ठेवत आहे. जुनी समाजरचना ढासळली आणि नव्याची रूपरेषा नीट ठरली नाही या परिस्थितीमुळे ते असे करीत आहेत. ‘हजारो वर्षे अज्ञानाच्या, जातिभेदाच्या आणि दारिद्र्याच्या खाईत बेशुद्धावस्थेत पडलेला समाज आपले हातपाय हालवू लागला आहे.. नव्या जाणिवांनी, आकांक्षांनी आणि अहंकारांनी निपचित पडलेल्या मनात चैतन्य निर्माण केले आहे’ असे हे जग मध्यमवर्गाच्या पलीकडचे असून; या घडामोडींची वार्ता न ठेवत मध्यमवर्गीय लेखक, ‘कोणत्याही सामाजिक प्रतिक्रिया वैफल्याच्या स्वरूपातच हवी’ असा आग्रह धरतो आहे, ‘तिरसट, कडवट आणि सहानुभूतिशून्य उद्गार तेच उस्फूर्त व प्रामाणिक काव्य’ असे मानतो आहे. आणि कोणी लेखनात प्रागतिक, राष्ट्रीय अथवा दलितांसंदर्भात सहानुभूती मांडली तर ते प्रचारी, आक्रस्ताळी, कृत्रिम आहे असे मानतो आहे.. यावर कुसुमाग्रजांनी, ‘साहित्यात ही नवी पुरोहितशाही अवतीर्ण होत आहे’ अशी टीका केली आहे. +कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात. त्यांचा साहित्यविचार लौकिकतावादी आहे. जीवनवादी आहे. मानवी संसाराच्या समग्र नकाशात साहित्याचे स्थान असते; तर मानवी जीवनाच्या आराखड्यातच साहित्यशास्त्राचे स्थान असते, असे सांगून कुसुमाग्रजांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे. ते म्हणतात, साहित्यिकाची प्रतिभा कितीही आकाशमार्गी असली तरी त्याचे पाय-नव्हे सारे जीवन पृथ्वीवरती टेकलेले असते. लेखकाचे व्यक्तित्व स्वयंभू आणि स्वतंत्र असत नाही. परिसरातील परिस्थितीचे नानाविध संस्कार त्याच्यावर होत असतात व त्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट रंग प्राप्त होतो. लेखकाच्या अलिप्ततेतून निर्माण होणारे साहित्य आणि साहित्यशास्त्र केव्हाही निरामय आणि विकसनशील असू शकणार नाही. साहित्यविचाराबाबत निर्विकल्पतेचा आव खरा नसतो, असे ते म्हणतात. +कुसुमाग्रज साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि जातीयतेचा निषेध करतात. त्यांच्या मते, साहित्य आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे साहित्याचा जीवननिरपेक्ष अथवा संस्कृतिनिरपेक्ष असा विचार करता येत नाही. ज्या समाजातील जीवन समृद्ध आणि विशाल आहे तेथेच साहित्याचा निरामय आणि निर्वेध विकास होऊ शकेल. जातिभेदामुळे आमच्या सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक विकासाचाही मार्ग कुंठित केला आहे. “आमच्या लेखकाच्या सभोवार जन्मापासून असलेल्या जातीयतेचा तट इतका अभेद्य असतो की आपल्या जागेवरून समग्र समाजजीवनाचे यथार्थ दर्शन त्याला कधी घेताच यायचे नाही.” (रूपरेषा, पृ.६८) असे ते म्हणतात. +त्यांच्या मते, श्रेष्ठ लेखनाच्या मागे अप्रत्यक्ष अनुभूती असते; तरी तिचा धागा प्रत्यक्षाशी जुळलेला असल्यामुळेच अप्रत्यक्ष अनुभूती ही अनुभूती होते. त्यासाठी लेखकाजवळ प्रतिभाबळ असावे लागते. ‘मराठी वाङ्‌मयाची उंची आपणा सर्वाना अभिमान वाटावी अशीच आहे. परंतु आपले साहित्य आणि साहित्यामागे असलेली आपली जीवनदृष्टी प्रगतिशील असल्यामुळे ज्या तळावर आपण आलो आहोत त्यापुढील तळ कोणते हे पाहणे आवश्यक ठरते.’ त्यामुळे आपले साहित्य संपूर्ण आणि समृद्ध होण्यासाठी जातीयतेची बंधने नष्ट होणे आवश्यक आहे. +इथे कुसुमाग्रज, मराठी साहित्य, सकस समृद्ध आणि परपुष्ट नसण्याचे कारण आपली समाजरचना मानतात. आचार्य धर्माधिकारी यांचा दाखला देऊन कुसुमाग्रज सांगतात, हिंदू समाजात हिंदू कोणीच नाही; जे आहेत ते तेली, वंजारी, मराठा असे आहेत. या सर्व भिंती ओलांडून सर्वत्र संचार करण्याचे सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत येणे कठीण आहे. त्यामुळे विविध जातींतील लेखक लिहू लागल्यावर वाङ्‌मयाचे क्षितिज खूप रुंदावेल यात शंका नाही. म्हणजे साहित्य समृद्धीसाठी सर्व जातिसमूहांचा समावेश त्यांना महत्त्वाचा वाटतो. +सामाजिकतेलाच कुसुमाग्रज साहित्याचे परतत्त्व मानतात. काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील कवित्वाने आणि रसिकत्वाने सिद्ध होते. त्याला परतत्त्वाचा स्पर्श झाल्यास अधिक श्रेयस्कर होय. पण परतत्त्वाचा अर्थ सध्याच्या सामाजिक संदर्भात, जे दलित पतित व व्यथित आहेत त्यांच्या हिताहिताची जाणीव ठेवणे होय. ते म्हणतात, जातिभेदाप्रमाणेच दारिद्र्य्, अज्ञान आणि ऐहिकनिष्ठेचा अभाव यांचाही समाजजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. औदासिन्य आणि निवृत्तीची छाया समाजावर शतकानुशतके पडली आहे. सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या नावाखाली आध्यात्मिक धुके पुन्हा लादले जात आहे. या काळोखातून मार्ग काढण्याची प्रतिभा, प्रज्ञा आणि सहानुभूती असलेल्या साहित्यिकाला, कलावंताला साहाय्य करायला हवे. अशाप्रकारे त्यांनी वंचितांच्या साहित्याचे स्वागतच केले आहे. +कुसुमाग्रज बांधिलकीपेक्षा सामिलकीला मानतात. “एखाद्या विचाराशी व अनुभूतीशी बांधलेल्या बांधिलकीपेक्षा, विचारशक्ती आणि अनुभवक्षमता मुक्त ठेवणाऱ्या ‘सामिलकी’चे महत्त्व मला अधिक वाटते. सामिलकीत बांधिलकी समाविष्ट असतेच, पण बांधिलकीची मर्यादा आणि कृपणता तीत असत नाही. बांधिलकी हा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग असतो, तो बाहेरून आणता येत नाही”(रूपरेषा, पृ.१०६) +बांधिलकी ही विचाराच्या बाबतीत खरोखर संभवतच नाही. कारण बांधून घेणे हे जे स्थिर आहे त्याच्याबाबतीत शक्य आहे; पण विचार स्थिर नसून गतिमान असतात. ‘सामिलकी म्हणजे घटनांच्या प्रवाहात मनाने सामील होणे, आणि संस्कृतीच्या वरच्या बांधकामावर नव्हे तर तिच्या मुळाशी असलेल्या आधारभूत मूल्यांची जाण आणि त्यासाठी आग्रह असणे’ होय. अशाप्रकारे कुसुमाग्रज विचारांच्या प्रवाहीपणाला महत्त्व देतात. +‘विचारांचे प्रवाहीपण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्वच नाकारणे आणि पर्यायाने संस्कृतीचा विकासही नाकारणे होय.’ असे ते मानतात. लेखक, कवी हा प्रथमत: विचारभावनांच्या आविष्काराने बांधलेला असतो. म्हणूनच त्याची जीवनविषयक जाणीव व्यापक आणि सर्वस्पर्शी असणे इष्ट असते. बांधिलकी, सामिलकी ही लेखकाच्या सामाजिक विचारभावनांशी संबधित असते. निसर्गसौंदर्याच्या बाबतीतही त्याची प्रतिक्रिया वेगळी असल्याचे दिसत नाही. ‘समाज आणि व्यक्ती यांच्यातील सबंधक्षेत्र हेच सामिलकीचे व बांधिलकीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे, असे ते मानतात. +कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे होय. ही प्रेरणा सौंदर्यात्मक (बालकवी), भावनात्मक (खांडेकर), संशोधनात्मक (गाडगीळ-गोखले), तात्त्विक (खाडिलकर), पारमार्थिक (संतकाव्य) अशी जशी असू शकते तशी ती क्रांतिकारक असू शकते. त्यांच्या मते, “सृष्टीतील सौंदर्य खरे तेवढेच सामाजिक जीवनातील प्रक्षोभही खरे आहेत. श्रद्धा प्रेमावर परमेश्वरावर जशी असू शकते तशी ती एखाद्या राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानावर असू शकते” (रूपरेषा, पृ.५३) +कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाऱ्या शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. द.दि. पुंडे म्हणतात, कुसुमाग्रज, नीतीची उभारणी मध्ययुगीन पापपुण्यादि कल्पनांच्या आधारे न करता माणुसकीच्या तत्त्वावर, न्यायअन्यायाच्या मूलगामी विचारांवर करतात..(कुसुमाग्रज/ शिरवाडकर: एक शोध, पृ १४) +कुसुमाग्रजांच्या मते, अश्लीलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे. “आधुनिक काळातील परिस्थितीने आणि ज्ञानाने संस्कारित झालेल्या जाणिवा म्हणजेच त्यांच्या पासून सिद्ध होणारा अनुभव, वाङ्‌मयात प्रामाणिकतेने यायचा असेल, आणि तो आल्याशिवाय राहणार नाही, तर श्लीलतेच्या सरहद्दी आपल्याला आणखी व्यापक करण्यावाचून गत्यंतर नाही.” (रूपरेषा, पृ.३६) असे त्यांनी म्हटले आहे. अशा रीतीने कुसुमाग्रजांनी केलेल्या वाङ्‌मयीन चिंतनातून त्यांचा साहित्यविचार शोधता येतो. +त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्त्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असे असूनही यश साजरे करतांना ते मागे राहणंच पसंत करत. +मराठी साहित्यात अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रकाशित न झालेल्या साहित्यापैकी बरेच साहित्य दुर्लक्षित असल्याची बाब समोर आली आहे. हे दुर्लक्षित साहित्य नाशिक शहरात असतानाना रसिकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली,ना कुसुमाग्रजांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानला. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यातील सर्व प्रकारांमध्ये विपुल लेखन केले. यात कथा, कविता, नाटक, एकांकिका, बालसाहित्य अशा सर्व प्रकारांचा समावेश आहे. वि. वा. शिरवाडकर या नावाने लिखाण करण्याअगोदर कुसुमाग्रजांनी पूर्वाश्रमीच्या गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावानेदेखील मोठ्या प्रमाणात लेखन केले होते. मात्र त्यांचे पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्यच फक्त जनतेसमोर आले. त्यांनी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रणे, प्रवासवर्णने, बालकविता असा साहित्य प्रकार आजही दुर्लक्षित व असंग्रहित आहे. या साहित्यामध्ये १८९ कविता व १३ बाल कविता आहेत. +कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9298.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d26f32c60978614a83a3fddcf6de25da27c1dd3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9298.txt @@ -0,0 +1,4 @@ +चेकेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. चेकेवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. +चेकेवाडी हे गाव पाथर्डी पासून 10 किमी अंतरावर आहे +या गावची लोकसंख्या साधारण 1000 इतकी आहे +हे गाव गर्भगिरी पर्वतरांगाच्या जवळ येते. गावातून नॅशनल हायवे 68/157 गेलेला आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9327.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea9ccfb88205818f1ddc81fedf730bf21f195704 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9327.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेतन आनंद (जन्म ७ ऑगस्ट १९८०) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9338.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5176f13257c57309abc9977db2600371ade0eef9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9338.txt @@ -0,0 +1,5 @@ +चेतन भगत (जन्म : २२ एप्रिल १९७४) हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आहेत. +नवकल्पना लेखक आणि यशस्वी कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. +चेतन भगत यांचा जन्म दिल्लीत एक पंजाबी परिवारात झाला. त्यांचे वडील एक अधिकारी आहेत आणि त्यांची आई कृषी विभागात एक सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सुमारे एक दशकभर चेतन भगत हे हॉंगकॉंग गोल्डमन सत्यसेवेच्या इन्व्हेस्टमेंट बँकर पदावर काम करत होते. तेथे राहूनही त्यानी लेखन केले आहे. १९९८ मध्ये ते आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलेल्या तमिळनाडूच्या अनुषा सूर्यनारायण यांच्याशी विवाहबद्ध झाले. +त्यांचे प्रारंभिक शिक्षण धौलाकुआं (Dhuala Kaun)), नवी दिल्लीचे सैन्यातील सार्वजनिक शाळेत (द आर्मी पब्लिक स्कूल येथे) झाले. (१९७८-१९९१) या साली शिक्षण घेतले.. नंतर अभियांत्रिकी पदवी आयआयटी, नवी दिल्ली येथून घेतली.(१९९१-१९९५) नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[१] भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद ने त्यांना सर्वोत्कृष्ट नवोदित विद्यार्थी पुरस्कारांचे पदक प्रदान केले. चेतन भगत यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोल्डमन साच इन्व्हेस्टमेंट बँकिक कंपनी मध्ये २७ अंतर्गत मुलाखती दिल्यानंतर निवड झाली. +त्यांची पहिली कादंबरी' फाईव्ह पॉईंट समवन' ही आहे. त्यांची 'वन नाईट ॲट कॉल सेंटर' ही कादंबरी गुडगांव येथील एका 'कॉल-सेंटर'वर आधारित आहे. आजही अनेक पुस्तक विक्री दुकानांमध्ये त्यांच्या या दोनही कादंबऱ्या विक्रीचे उच्चांक मोडताना दिसतात. चेतन भगत यांनी गोल्डमन सच या हॉंगकॉंग येथील  इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी मध्ये जवळ जवळ दहा वर्षे काम केले ते करत असतानाच  त्यांनी फाईव्ह पॉईंट समवन ही कादंबरी लिहिली. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखक होण्यासाठी मुंबई मध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9351.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..846105007ca6a83396f465a5f37e18c1a7626f12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9351.txt @@ -0,0 +1,5 @@ +चेतना सिन्हा( २१ मार्च १९५८, मुंबई) या महाराष्ट्राच्या माणदेश या दुष्काळी भागातील स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या समाजसेविका आहेत. +सिन्हा यांचे बालपण मुंबई येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षण मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूलमध्ये झाले.त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी आणि अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली. जयप्रकाश नारायणांच्या समाजवादी विचारांकडे त्यांचा ओढा होता.आणीबाणीच्या काळात त्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांना अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता. काही काळ शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८७ मध्ये म्हसवड येथे राहणारे चळवळीतील कार्यकर्ते विजयसिंह गुरव यांच्याशी त्यांचे लग्न झाले. विजयसिंह गुरव त्यांचा एका पत्रकाराने चुकून विजय सिन्हा असा उल्लेख केला होता. हेच आडनाव त्यांना कायमचे चिकटले. +म्हसवडसारख्या दुष्काळी भागातील स्त्रियांना स्वतःच्या रोजच्या कमाईतून काही बचत करण्यासाठी महिला बँक असावी, असे वाटत होते. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचा चेतना सिन्हा यांनी अभ्यास केला. आवश्यक भाग भांडवल जमवले. पण सर्व संचालिका निरक्षर असल्यामुळे त्यांचा बँकेचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळला.या महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले. या महिला अशिक्षित असल्या तरी त्यांना व्यवहारज्ञान आहे. हिशोब करता येतात, हे पटवून देण्यात पुढे यश आले. आणि १० ऑगस्ट १९९७ रोजी 'माणदेशी महिला सहकारी बँकेचा' शुभारंभ झाला. सिन्हा या बँकेच्या संस्थापक, अध्यक्ष आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना रोज स्वतः बँकेत येणे शक्य नसल्यामुळे 'डेली बँकिंग', 'डोअरस्टेप बँकिंग' या संकल्पना राबवून घरोघरी जाऊन पैसे गोळा करण्यात येतात. बँकेतर्फे महिलांना त्यांच्या नियंत्रणात असलेल्या उपक्रमांसाठी कर्ज दिले जाते. उदा. दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते. डेअरी सुरू करण्यासाठी दिले जात नाही. उन्हात बसून माल विकणाऱ्या महिलांसाठी 'छत्रीसाठी बिनव्याजी कर्ज' आणि शालेय विद्यार्थिनींकरता 'सायकलसाठी बिनव्याजी कर्ज' दिले जाते. +'माणदेशी फाउंडेशन' द्वारे 'माणदेशी उद्योगिनी' या व्यवसाय प्रशिक्षण शाळेतून ५० हजार महिला प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्या आहेत.या प्रशिक्षण शाळेच्या म्हसवड,वडूज,दहिवडी,सातारा,हुबळी येथे शाखा आहेत.येथे संगणक प्रशिक्षण, शेळीमेंढीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, रेशीम उद्योग तसेच फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, पाककला, भरतकाम असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. +अनुभव मासिक डिसेंबर २०१७ अंक, पृष्ठ क्रमांक १४ ते १९, २३ जानेवारी २०१८ रोजी वाचले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_936.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38704f9b6141487f00ba0f0e5f29c77936d4e5b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_936.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. गजानन श्रीपत खैर ऊर्फ अण्णासाहेब खैर (१५ जून, इ.स. १८९८ - २९ ऑगस्ट, इ.स. १९८६) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी नारायण भिकाजी परुळेकर यांच्यासह इ.स. १९२१ साली पुण्यात महाराष्ट्र विद्यालय ही शिक्षणसंस्था स्थापली[१]. पुणे विद्यार्थिगॄह या शिक्षणसंस्थेचे ते काही काळ कार्याध्यक्ष होते. इ.स. १९५२ ते इ.स. १९५८ या काळात ते मुंबई प्रांताच्या विधिमंडळात अपक्ष सदस्य होते[२]. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9382.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74be1772a9e6c94c09f72411a0cb403b5b7ac829 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9382.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख चेन्नई जिल्ह्याविषयी आहे. चेन्नई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +चेन्नई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र चेन्नई येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9392.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860a78485e0677d1989de3dd9c52f6da800d2f79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9392.txt @@ -0,0 +1,21 @@ +चेन्न‌ई सुपर किंग्ज हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक स्तेफेन फ्लेमिंग हे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा आणि अनुभवी खेळाडू आहे. +चेन्न‌ई सुपर किंग्ज भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. संघाचे मालक इंडिया सिमेंट आहेत. ९१ मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये त्यांनी १० वर्षासाठी संघाचे हक्क विकत घेतले. माजी भारतीय क्रिकेट खेळाडू क्रिश श्रीकांत तसेच जोसेफ विजय आणि नयनतारा हे संघाचे ब्रॅंड अँबॅसडर आहेत. व्ही. बी. चंद्रशेखर हे संघाचे मुख्य निवडकर्ते आहेत. संघाचे गाणे चेन्न‌ई सुपर किंग्ज, वैरमुथु यांनी लिहिले असून, संगीतकार मनी शर्मा आहेत. +सुपर किंग्ज हे नाव तमिळ साम्राज्याच्या सुवर्ण काळातील राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आहे.सिंहाचे चिन्ह जंगलाचा राजा म्हणून दाखवण्यात अले आहे. तमिळ बोली भाषेत थ्रिलिंग किंवा उत्साहवर्धक बाबींना सुपर म्हणले जाते. +चेन्न‌ई सुपर किंग्ज संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे. संघात २३ खेळाडू आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्याने संघाची डॉक्टर मधू तोतापिल्लील यांना निलंबित करण्यात आले. आयपीएलच्या फ्रँचायझींनी या कारवाईला दुर्दैवी म्हंटले आहे.[४] +फलंदाज +अष्टपैलू +यष्टीरक्षक + +गोलंदाज +Support Staff +→ अधिक संघ +२००९ हंगामातील उपांत्यफेरी खेळणारा संघ +व्हिक्टोरिया बुशरेंजर्ससदर्न रेडबॅक्स +चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सबंगलोर रॉयल चॅलेंजर्स +सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स +हायवेल्ड लायन्सवॉरीयर्स +वायंबा +गयाना + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9429.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30a1f04774d84edd710cc147b784ea15727400a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9429.txt @@ -0,0 +1 @@ +चेन्नैची संस्कृती diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9430.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc606ee916e5566223f77eab5f47a2d843d5181f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9430.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेन्नईतील पेठा Pet or Pettah in Chennai ,Tamilnadu. +महाराष्ट्रात ज्या प्रकारे जुन्या काळात (बाजार)पेठांच्या स्वरूपात नगरे विकसित होत गेली तशीच ती दक्षिणेकडेही होत गेली त्याचेच प्रतीक म्हणून आजही अनेक दक्षिण भारतीय महानगरांमध्ये पेठा किंवा पेट्ट् अस्तित्वात आहेत.त्यापैकी तमिळनाडू राज्यातल्या चेन्नई ह्या महानगरातील पेठांची यादी. +तमिळ भाषेत ड किंवा ठ हे अक्षर नसल्याने व ट-वर्गातली ट आणि ण एवढीच अक्षरे उपलब्ध असल्याने या पेठांची नावे तमिळमध्ये पेट्ट किंवा पेट्टाह् अशा स्वरूपात लिहिली जातात. मराठी हा शब्ददेखील तमिळ मध्ये मराट्टी असाच लिहितात. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9471.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe129cc9ec12be0850b2e9f372cb1291ca86b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9471.txt @@ -0,0 +1 @@ +चेरी-ॲन फ्रेझर (२१ जुलै, १९९९:गयाना - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी करते diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9473.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a48504758162d7cb1e86c00aefc015bb10409af9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9473.txt @@ -0,0 +1 @@ +खारॉन (खारोन) हा प्लूटोच्या ३ उपग्रहातील एक आहे. याचा शोध १९७८ साली James Christy यांनी लावला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_948.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03d54edc4d4cbc9309e33d9e41f2d27be7f83e4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_948.txt @@ -0,0 +1,9 @@ +गजेंद्रसिंह चौहान (जन्म १० ऑक्टोबर १९५६), ज्यांना व्यावसायिकपणे गजेंद्र चौहान म्हणून ओळखले जाते, ते भारतीय दूरदर्शनवरील कामांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते आहेत, विशेषतः महाभारत (१९८८-१९९०) या ऐतिहासिक दूरचित्रवाणी मालिकेतील युधिष्ठिराचे व्यक्तिचित्रण. काही ब चित्रपटांमध्येही त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, आणि इतर चित्रपटांमध्ये मोठ्या संख्येने कनिष्ठ भूमिका होत्या. २०१५ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (भाचिदूसं)चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले, ज्याने भाचिदूसंच्या विद्यार्थ्यांद्वारे वाद आणि विरोधाभास निर्माण झाला, ज्यामुळे ऑक्टोबर २०११ मध्ये त्यांनी राजिनामा दिला. +चौहान यांचा जन्म दिल्लीत झाला.[१] अभिनयात काराकिर्द करण्यासाठी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स) विकिरण चित्रणमध्ये पदवी मिळवली.[२] तेथे ते रोशन तनेजा संचालित महाविद्यालयात अभिनय शिकले, ज्याने आधी भाचिदूसंमध्ये शिकविले होते.[३] +चौहान यांच्या अभिनय कारकिर्दीचे वय ३७ वर्षे आहे, आणि स्वतःच्या गणनेनुसार, त्यांनी या काळात ६०० दूरचित्रवाणी मालिका आणि जवळपास १५० चित्रपटांत काम केले आहे.[४][५] अभिनेता म्हणून त्यांची पहिली भूमिका १९८३ मध्ये पेइंग गेस्ट या दूरचित्रवाणी मालिकेत होती आणि ते रजनी, एर होस्टेस आणि अदालत यासारख्या कार्यक्रमांमध्ये काम करत गेले.[६] १९८६ मध्ये त्यांनी मैं चूप नहीं रहोंगीमध्ये केलेला अभिनय हा पहिला चित्रपट अभिनय होता.[३] त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेताना , द टाईम्स ऑफ इंडिया आणि फर्स्टपोस्ट यांनी लिहिले की, त्यांनी काही “क श्रेणी” चित्रपटांमध्ये केवळ महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत, त्यांच्या इतर बहुतेक भूमिका कनिष्ठ होत्या, त्यातील थोड्या मुख्य प्रवाह चित्रपटातील होत्या.[७][८] +साचा:आणखी +सुरुवातीला चौहान यांना दूरचित्रवाणी मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली होती, आणि या भूमिकेत त्यांनी मालिकेचे दोन भाग चित्रित केले.[९] तथापि पहिल्या मालिकेचे चित्रीकरण लांबणीवर पडले आणि चौहान नवीन कार्य करण्यासाठी दक्षिणेकडे गेले.[९] परत आल्यावर, चौहानने वजन कमी केले होते आणि ते कृष्णाच्या भूमिकेसाठी अयोग्य मानले गेले. नंतर त्यांना युधिष्ठिरच्या भूमिकेची संधी देण्यात आली,ज्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले आहेत.[९] +चौहान २० वर्षे चित्रपट व दूरचित्रवाणी कलाकार संघटनेच्या कारभारातही कार्यरत राहिले आणि वर्षभर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.[४][१०] २००४ मध्ये चौहान यांनी राजकारणात प्रवेश केला,[५] आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाले, ज्यासाठी त्यांनी राष्ट्रीय सांस्कृतिक संयोजक म्हणून काम केले.[४][११] +साचा:आणखी +९ जून २०१५ रोजी, चौहान यांची भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्थेचे (भाचिदूसं) अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.[१२] विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांमुळे की हा "संस्थेचे भगवेकरण" करण्याचा निर्लज्ज प्रयत्न होता, त्यांची नियुक्ती ही विवादास्पद असल्याचे सिद्ध झाले.[१२] अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (अभाविसं), (भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) मुक्तीसंग्रामची विद्यार्थी संघटना ) यासह डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा एक विभाग आंदोलन चालू ठेवले.[१३] चौहान यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक वर्ष देण्याची विनंती केली, आणि ते आधीच्या अध्यक्षांपेक्षा चांगले होतील असा आग्रह धरला.[१४] +चौहान यांच्या भाचिदूसंच्या अध्यक्षपदी नियुक्तीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये भाजप समर्थक आणि राजकारणी आहेत,ज्यामध्ये मुकेश खन्ना,[१५] शत्रुघ्न सिन्हा, परेश रावळ, हेमा मालिनी, [[राज्यवर्धनसिंग राठोड|राज्यवर्धनसिंह राठोड]‌] आणि पेंटल यांचा समावेश आहे.[१०][१६][१७] भाचिदूसंचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक, अभिनेते, चित्रपट तंत्रज्ञ, चित्रपट निर्माते आणि राजकीय नेते यांच्यासह अनेकांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे, त्यामध्ये रणबीर कपूर, कल्की केकला, नवाजुद्दीन सिद्दिकी, अनुपम खेर, पियुष मिश्रा, आनंद पटवर्धन, किरण राव, जाह्नू बरुआ, सलमान खान, ऋषी कपूर,[१८][१९][२०] रेसुल पुकुट्टी,[२१] राजकुमार राव, अमोल पालेकर,[२२] सौमित्र चटर्जी,[२३] राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे.[२४] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9519.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9519.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9556.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e37f17b4f6ba2cdcc281b34b5ead5cd7b0071d8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9556.txt @@ -0,0 +1,7 @@ +हा लेख 4 महिन्यां पूर्वी सदस्य:Ketaki Modak (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +चैत्य पुरुष - श्रीअरविंद आणि श्रीमाताजीप्रणीत पूर्णयोगामध्ये चैत्य पुरुषाच्या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. चैत्य पुरुष हा अज्ञानमय प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये एक लहानसे चैतन्य-केंद्र असल्यासारखा असतो, असे श्रीअरविंद म्हणतात. [१] याला इंग्रजीमध्ये Psychic Being अशी संज्ञा आहे. उपनिषदामध्ये याला 'अंगुष्ठ प्रमाण' असे म्हटले आहे. +जाणिवेच्या विकसनाबरोबर वृद्धिंगत होत जाणारा ईश्वरांश म्हणजे 'चैत्य पुरुष' होय. त्यामुळे चैत्य पुरुष हा विकसनशील असतो. तो व्यक्तिगत विकसन-प्रक्रियेला आधार पुरवत असतो; शारीरिक, प्राणिक, मानसिक अस्तित्वाला आधार पुरवत असतो.[२] +प्रत्येक व्यक्तीच्या केंद्रस्थानी स्थित असणारा ईश्वरी स्फुल्लिंग म्हणजे आत्मा होय; तो त्याच्या ईश्वरी उगमाशी अभिन्न असतो; तो मनुष्यातील ईश्वर असतो. पार्थिव उत्क्रांतीच्या दरम्यान, असंख्य जन्मांच्या प्रक्रियेतून, ह्या आत्म्याभोवती, म्हणजे ह्या दिव्य केंद्राभोवती चैत्य पुरुषाची क्रमश: जडणघडण होत जाते. चैत्य पुरुष पूर्ण सुघटित आणि समग्रतेने जागृत होऊन, ज्या दिव्य केंद्राभोवती त्याची घडण होत असते त्या आत्म्याभोवतीचा तो जागृत कोश बनत नाही तोपर्यंत, अशा क्षणापर्यंत येत नाही तोपर्यंत ही जडणघडण चालूच राहते. आणि एकदा तो अशा रीतीने ईश्वराशी एकत्व पावला की मग मात्र, तो त्या ईश्वराचे या विश्वातील परिपूर्ण असे साधन बनतो.[३] +चैत्य पुरुष त्याच्या जन्मदात्या सच्चिदानंदाशी जोडला गेला, एकरूप झाला म्हणजे त्यास पूर्णत्व प्राप्त होते. असे पूर्णत्व प्राप्त झाल्यावर अध्यात्म आणि व्यवहार यातील विरोध पूर्णपणे नाहीसा होतो. व्यक्तीचे आंतरिक जीवन व बाह्य जीवन यातील विरोध नाहीसा होतो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9563.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb06caa90372752d4087062f0339ffc7d6162fd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9563.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र अमावास्या ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9565.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fc57039baf57cde0a7d6eabafae6d9da90cd06f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9565.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र कृष्ण एकादशी ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9572.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b2f109255c0f9348440e54cca358c9a42dad0e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9572.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र कृष्ण द्वितीया ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील दुसरी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_958.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c1ac35dfe742feec2b9558fc7b39f3a127e6495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_958.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनी प्रांत (दारी:غزنی; पश्तो:غزني) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या दक्षिण-मध्य भागात असलेल्या या प्रांतात[१] १९ जिल्हे असून याची लोकसंख्या अंदाजे १३,००,००० आहे.[२] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र गझनी आहे. +या प्रांताच्या सीमा मैदान वारदाक, लोगर, पक्तिया, पक्तिका, झाबुल, उरुझगान, दायकुंडी आणि बामियान प्रांतांना लागून आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9581.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9de4fc66e225c40ba9db55b0a7674e059332a700 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9581.txt @@ -0,0 +1,119 @@ +चैत्र पौर्णिमा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे. + +हिंदू कालगणनेनुसार चैत्र पौर्णिमा ही वर्षाची पहिली पोयउरणीम आहे । चैत्र शुक्ल प्रतिपदा , म्हणजेच गुढीपाडव्यापासून एक पक्षाने ही पौर्णिमा येते । +चैत्र पौर्णिमा ही सध्या साधारणपणे एप्रिल महिन्यात येते. हिंदू जैन व बौद्ध या सर्व धर्मात या पौर्णिमेचे वेगवेगळे विशेष महत्त्व आहे. +चैत्र महिन्यात मार्तंड भैरव अवतार दिन, श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, होम हवन व पालखी सोहळा असतो. हा हनुमानाचा जन्मदिवस मानला जातो । ( उत्तर भारतात हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, असे मानले जाते)। या दिवशी राज्यभरातील हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात. सुर्योदयाला हनुमानाचा जन्म सोहळा पार पडतो . +चैत्र पौर्णिमा या दिवशी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते. +चैत्र पौर्णिमा साधारणतः एप्रिल महिन्यात येतते. सिंहली मान्यतेनुसार संबोधी प्राप्तीनंतर पाचव्या वर्षी भगवान बुद्धांच्या लंका (श्रीलंका) भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सिंहली ग्रंथ दिपवंस, महावंसच्या मान्यतेनुसार तेथील परंपरा मानते की, बुद्ध श्रीलंकेला गेले होते मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चूुोदर या दोन नागवंशीय राजांचा रत्नजडीत सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दुःख, नुकसान , निवारण करावे म्हणून केवळ करुणेपोटी तथागत बुद्ध हयांनी ही भेट दिली अशी मान्यता आहे. रणमैदानाजवळच्या जागेत वास्तव्य करून तथागतांनी राजांना धम्मोपदेश दिला. यामुळे दोघांत समेट घडून आला. उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडीत सिंहासन त्यांनी तथागत बुद्धांला दान केले गेले. +कल्याणीचा नाग राजा मणिअख्खिका जो ययद्धात भाग घेण्यास आला होता, भगवंताजवळ आला आणि म्हणाला – भगवान आपण आपल्या अपार करुणेचा वर्षाव आम्हांवर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतानी अशीच करुणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावी. भगवान बुद्धांनी राजाचे निमंत्रण स्वीकारले. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर भगवान बुद्ध जेतवनाराम येथे परतले. +भारतीय मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी सुजाताने बोधिसत्त्व सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खीर दिली होती. + + वैशाख पौर्णिमा •  + फाल्गुन पौर्णिमा •  + चैत्र पौर्णिमा •  + कार्तिक पौर्णिमा •  + श्रावणी पौर्णिमा •  + माघ पौर्णिमा •  + भाद्रपद पौर्णिमा •  + अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा) •  + मार्गशीर्ष पौर्णिमा •  + अलुथ साहल मंगाल्लाना (Aluth Sahal Mangallaya) •  + आंबेडकर जयंती (Ambedkar's Birthday) •  + असाल्हा पुजा (Asalha Puja) •  + अशोक जयंती •  + बरूआ (Barua festivals) •  + भुमचु (Bhumchu) •  + बोधी दिवस (Bodhi Day) •  + बॉन सण (Bon Festival) •  + बॉन ओम टूक (Bon Om Touk) •  + बौन संग हूए (Boun Suang Huea) •  + बुद्ध जयंती (Buddha's Birthday) •  + बौंगा दया जत्रा (Bunga Dyah Jatra) •  + चाक फर (Chak phra) •  + कंबोडियन नववर्ष (Cambodian New Year) •  + चौंग चाऊ बन उत्सव (Cheung Chau Bun Festival) •  + चिनी नववर्ष (Chinese New Year) •  + चौत्रूल दुचेन (Chotrul Duchen) •  + चौसाक (Chuseok) •  + धम्मचक्र प्रवर्तन दिन •  + डोंगाझी उत्सव (Dongzhi Festival) •  + द्रूपका तेशी (Drupka Teshi) •  + फूकग्वा मत्सुरी (Fukagawa Matsuri) •  + पुष्प उत्सव (Festival of Floral Offerings) •  + फुजीसाकी हचिमांगु श्रीन उत्सव (The Great Festival of Fujisaki Hachimangu Shrine) •  + दैत्य सण (Ghost Festival) •  + गोझन नो ओकुरबी (Gozan no Okuribi) •  + गुणला (Gunla) •  + गुणला भजन (Gunla Bajan) •  + गिअन मातशुरी (Gion Matsuri) •  + गुरू पौर्णिमा (Guru Purnima) •  + हॅरी-कुयो (Hari-Kuyo) •  + भूकेला दैत्य (Hungry ghost) •  + जन बहा दया जत्रा (Jana Baha Dyah Jatra) •  + जपानी नववर्ष (Japanese New Year) •  + कागयेद (Kagyed) •  + कँडी इसेला पेराहेरा (Kandy Esala Perahera) •  + कँथिना (Kathina) •  + कोरियन नववर्ष (Korean New Year) •  + कनमारा मातसुरी (Kanamara Matsuri) •  + कंद मातसुरी (Kanda Matsuri) •  + लाबा उत्सव (Laba Festival) •  + लहाबाब ड्यूच (Lhabab Duchen) •  + भूजल मुक्ती उत्सव (Liberation Rite of Water and Land) •  + लोसर (Losar) •  + लोई कारथॉग (Loi Krathong) •  + चांद्र नव वर्ष (Lunar New Year) •  + मधू पौर्णिमा (Madhu Purnima) •  + माघ पुजा (Magha Puja) •  + मनुस्मृती दहन दिन (Mahusmriti Burning Day) •  + मध्य-वसंत उत्सव (Mid-Autumn Festival) •  + मोहिणी (Mohani) •  + वानरराज उत्सव (Monkey King Festival) •  + मोन्लम प्रार्थना सण (Monlam Prayer Festival) •  + ओमिसोका (Ōmisoka) •  + पॅगोडा उत्सव (Pagoda festival) •  + परिनिर्वाण दिवस (Parinirvana Day) •  + पवर्ण (Pavarana) •  + पेचम बेन (Pchum Ben) •  + फि ता खोन (Phi Ta Khon) •  + पॉय संग लाँग (Poy Sang Long) •  + पोया (Poya) •  + राजपुत्र वेस्सानत्रा उत्सव (Prince Vessantara festival) •  + क्विंग शान राजे त्याग दिन (Qing Shan King Sacrificial Ceremony) •  + क्विंगीम सण (Qingming Festival) •  + रॉकेट उत्सव (Rocket Festival) •  + रॉयल प्लोगिंग सेरेमनी (Royal Ploughing Ceremony) •  + सम्बुद्धत्व जयंती (Sambuddhatva jayanthi) •  + सम्यक (Samyak) •  + संघमित्रा (Sanghamitta) •  + सांजा मत्सुरी (Sanja Matsuri) •  + सन्नो मत्सुरी (Sannō Matsuri) •  + सेत्सुबुन (Setsubun) •  + सिंहली नववर्ष (Sinhalese New Year) •  + सोंगक्रण (Songkran) •  + साँगक्रण (लाओस) (Songkran (Lao)) •  + साँगक्रण (थायलंड) (Songkran (Thailand)) •  + स्वांती उत्सव (Swanti (festival)) •  + टाक बात थेओ (Tak Bat Thewo) •  + टांगो नो सेक्यू (Tango no sekku) •  + ताडो उत्सव (Tado Festival) •  + टाकेंगई (Takengei) •  + टांझाउंगेग उत्सव (Tazaungdaing festival) •  + टेट (Tết) •  + थाडिंग्युत उत्सव (Thadingyut Festival) •  + थिनग्यान (Thingyan) •  + तिबेटी उत्सव (Tibetan festivals) •  + थोरग्य (Torgya) •  + त्सागान सार (Tsagaan Sar) •  + शिचू (Tshechu) •  + उबोन मेनबत्ती उत्सव (Ubon Ratchathani Candle Festival) •  + उपोस्थ व्रत (Uposatha) •  + उल्लामबना (Ullambana) •  + उथांग्याकी (Utagaki) •  + वेस्सा (Vassa) •  + वेसक (Vesak) •  + जल महोत्सव (Water Festival) •  + वान ओके फान्सा (Wan Ok Phansa) •  + तुषार उत्सव (Water-Sprinkling Festival •  + येन्या (Yenya) •  + येन्यूगसांजी (Yeongsanjae) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9584.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..466cd2852afa1adcfe4f5627346eceefc046cdc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9584.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र शुद्ध अष्टमी ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील आठवी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9613.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd24a22cf20c3d3c0bacf58024716b0d3e7adbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9613.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चोंगचन (नवी चिनी चित्रलिपी: 崇祯; फीनयीन: Chóngzhēn; उच्चार: चोंङ्ग-चऽऽन्) (फेब्रुवारी ६ १६११ - एप्रिल २५ १६४४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला १६ वा आणि शेवटचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9623.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91d485feb652ecefb5017ff451c5b23b35403017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9623.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॉटाका काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9628.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bccdd9395dd28035fe53d2e7682eef09ad851ed0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9628.txt @@ -0,0 +1,4 @@ +हेलिकॉप्टर हे एक प्रकारचे घूर्णकयान (रोटरक्राफ्ट) असते, ज्यात 'उचल' व 'प्रणोद'(रेटा) हे घूर्णकाद्वारे पुरविल्या जातात. हा फ्रेंच शब्द आहे. याद्वारे हेलिकॉप्टर हे सरळ वरच्या दिशेने उडू शकते किंवा सरळ खाली उतरू शकते तसेच ते सभोवती, समोर किंवा मागेही उडू शकते. यामूळे, ते +कठिण व कोंदट, गजबजलेल्या जागेत किंवा वस्तीपासून दूर असलेल्या जागेत, साध्या विमानापेक्षा कितीतरी चांगल्या तऱ्हेने वापरण्यात येऊ शकते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9643.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0e02a64d6621434dbb5193d9d145e48a82fc328 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9643.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9711.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa583fc41e3c4f58d92b660c09cca81468264390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9711.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9725.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d6b5e2436ecd274c43a7da827fda9e153f79d7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9725.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9732.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37128865c398582f17f2703a5d3d62fc5001a01a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9732.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरांबा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9763.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b3894e32b70b5388625b99380bc8eb50f2b1730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9763.txt @@ -0,0 +1,10 @@ + श्रीलंका + बांग्लादेश + बर्मा + थायलंड + मलेशिया + कंबोडिया + इंडोनेशिया +} सिंगापूर +चोळ साम्राज्य (तमिळ: சோழ நாடு, चोळर कुळ ; रोमन लिपी: Chola dynasty) हे दक्षिण भारतातील एक साम्राज्य होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ मौर्य सम्राट अशोकाने घडवून घेतलेल्या अशोकस्तंभांवरील लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती. +कावेरी नदीच्या खोऱ्यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. इ.स.च्या ९व्या शतकापासून इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. पहिला राजराज चोळ व पहिला राजेंद्र चोळ यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य भारतीय द्वीपकल्प व आग्नेय आशियात पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, श्रीलंकेचा काही भाग जिंकून मालदीव द्वीपसमूहावर कब्जा मिळवला[ संदर्भ हवा ]. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने श्रीविजय साम्राज्यास नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच पाटलीपुत्राच्या पाल साम्राज्याच्या सैन्याचा पराभव करत वर्तमान आंध्र प्रदेशातील गोदावरी तीरापर्यंत राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात पांड्यांची प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९ च्या सुमारास तिसऱ्या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली[ संदर्भ हवा ]. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9769.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b6ef9536ce4eba085609de1be123c3a2db72a68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9769.txt @@ -0,0 +1 @@ +चोळपुरम/चोळपूर(तमिळ: சோழபுரம்) ही तमिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे. तमिळनाडूतील प्राचीन राज्यकर्ते चोळ ह्यांच्या नावावरून ह्या गावाचे नाव चोळपुरम असे ठेवण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9780.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..029a274c3adc4e262b559004787c68c5865d3343 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9780.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोसून हे राजा तैजोने स्थापन केलेले एक कोरियन राष्ट्र होते. चोसूनची निर्मिती इ.स. १३९२ मध्ये कोर्यो घराणे उलथवून टाकले गेल्यानंतर झाली. तेव्हापासून सुमारे ५०० वर्षे राज्य करणारे चोसून हे जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले राज्यघराणे आहे. +इ.स. १८९७मध्ये चोसूनचे रूपांतर कोरियन साम्राज्यात झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9787.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c4d10bd471eb3df0eab76cf93ad07663a6164a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9787.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चौक हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे[१] आणि अनुराधा फिल्म्सच्या बॅनरखाली दिलीप लालासाहेब पाटील यांनी निर्मिती केली आहे.[२] यात प्रवीण तरडे, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, उपेंद्र लिमये, अक्षय टांकसाळे, अरित्र गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा आणि रमेश परदेशी यांच्या भूमिका आहेत. हा २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9796.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7329b85185768d8341b017a28526539f519625a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9796.txt @@ -0,0 +1,3 @@ +चौका हे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. औरंगाबाद शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या साधारण ५००० आहे. मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे. अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव असल्या कारणांने या गावाला विशेष महत्त्व आहे. या गावात महिषासुराचे देऊळ (म्हसोबा) आहे. +निजामाच्या राजवटीत या गावाजवळ सैनिकांची चौकी होती. दिल्ली कडे जाणारा एकमेव मार्ग चौका येथून जात होता. या कारणाने या गावास चौका हे नाव पडले. +महिषासुराच्या देवळात येणाऱ्या लोकांमुळे गावात मोठ्या प्रमाणावर कचरा होतो. या मध्ये प्रामुख्याने प्लास्टिक तसेच थर्माकोल प्लेट यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. याचा निचरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सी आर टी या संस्थेने प्राथमिक सर्वेक्षण करून कचरा व्यवस्थापानाचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9797.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7329b85185768d8341b017a28526539f519625a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9797.txt @@ -0,0 +1,3 @@ +चौका हे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. औरंगाबाद शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या साधारण ५००० आहे. मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे. अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव असल्या कारणांने या गावाला विशेष महत्त्व आहे. या गावात महिषासुराचे देऊळ (म्हसोबा) आहे. +निजामाच्या राजवटीत या गावाजवळ सैनिकांची चौकी होती. दिल्ली कडे जाणारा एकमेव मार्ग चौका येथून जात होता. या कारणाने या गावास चौका हे नाव पडले. +महिषासुराच्या देवळात येणाऱ्या लोकांमुळे गावात मोठ्या प्रमाणावर कचरा होतो. या मध्ये प्रामुख्याने प्लास्टिक तसेच थर्माकोल प्लेट यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. याचा निचरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सी आर टी या संस्थेने प्राथमिक सर्वेक्षण करून कचरा व्यवस्थापानाचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9824.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4187882cfb189775303f3b30484281e2e2d18f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9824.txt @@ -0,0 +1 @@ +चौथा अलेक्झांडर (ग्रीक: Ἀλέξανδρος Aἰγός ; आलेक्सांद्रोस आएगोस ;) (इ.स.पू. ३२३ - इ.स.पू. ३०९) हा महान अलेक्झांडर आणि रोक्साना यांचा पुत्र असून अलेक्झांडराने विस्तारलेल्या मॅसेडॉनियाच्या साम्राज्यावर हक्क सांगणाऱ्या उत्तराधिकाऱ्यांपैकी महत्त्वाचा उत्तराधिकारी होता. परंतु कुमारवयातच त्याचा कपटाने खून करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9830.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..680a324627b6eed42efdd15e400fd96ae14a1292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9830.txt @@ -0,0 +1,5 @@ +जयवर्मन दुसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៤) हा ख्मेर राजवंशाचा सातवा सम्राट होता. जयवर्मन इ.स. ९२८ ते इ.स. ९४१पर्यंत सत्तेवर होता. +हा पहिल्या इन्द्रवर्मनचा नातू होता. महेन्द्रादेवीचा मुलगा असलेल्या जयवर्मनने यशोवर्मन पहिल्याच्या सावत्रबहिणीशी म्हणजेच आपल्या आत्याशीच लग्न केले होते. +याला परमशिवपाद असेही म्हणले जाते. +ईशानवर्मन आणि त्याचा मोठा भाऊ हर्षवर्मन यांच्या राज्यकालात जयवर्मनने त्यांच्याशी केलेल्या चढाओढीमुळे त्यांच्या संपूर्ण राज्यकाळात ख्मेरमध्ये शांतता नव्हती. हर्षवर्मनच्या मृत्यूपश्चात ईशानवर्मनने जयवर्मनचा पराजय करून त्यास ख्मेरमधून घालवून दिले.[१] ईशानवर्मनच्या मृत्यूनंतर जयवर्मनने सत्ता हस्तगत केली. +जयवर्मनच्या मृत्यूनंतर दुसरा हर्षवर्मन सम्राटपदी आला.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9839.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd7dadf9b10178bbf9590528d3f580fe33f8bdb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9839.txt @@ -0,0 +1 @@ +मुघल काळानंतर मराठा साम्राज्याचा अर्धा शतक 1803 मध्ये वेलिंग्लीच्या ड्यूक ऑर्थर वेलेस्ली यांनी अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला, परंतु ते पेशवेला दिले. 1817 साली ब्रिटिश लष्करींनी अहमदनगर ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते राहिले. 1830 साली, ब्रिटिश सैन्याने अहमदनगरला पोहचण्यास सुरुवात केली, जी पूर्णतः ब्रिटिश सैन्याची गाडी बनली. 184 9 साली स्थानिक शेतकऱ्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की बार्ट प्रॅक्टिस घेऊन आर्टिलरी युनिट्सनी त्यांची शेती नष्ट केली जात आहे. कलेक्टरांनी त्यांच्याकडून कब्जा केलेली जमीन ताब्यात घेण्यास सेनाला विचारले. 1849 ते 1852 पर्यंत ब्रिटिशांनी किल्ल्याभोवती 400 एकर जमीन हस्तगत केली आणि कॅन्टोनमेंटची निर्मिती सुरू केली. 1889 मध्ये अहमदनगर गॅझेटियर मध्ये प्रकाशित केलेल्या विस्तृत खात्यांनुसार, फील्ड आर्टिलरी, युरोपियन इन्फंट्रीतील आमच्या कंपन्या आणि इंडियन इन्फंट्रीची एक कंपनी अहमदनगर येथे ताब्यात घेण्यात आली होती. 1913 साली 500 घोडेससाठी एक स्मृती डिपार्ट स्थापन करण्यात आले. 1897 मध्ये, अहमदनगरमध्ये एकूण 559 एकर जमीन लष्कराला प्राप्त झाली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9842.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e4a9017ca47f2f9036036a1190994297dbf8f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9842.txt @@ -0,0 +1,3 @@ +चौथा विल्यम (विल्यम हेन्री; इंग्लिश: William IV of the United Kingdom; २१ ऑगस्ट, इ.स. १७६५ - २० जून, इ.स. १८३७) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. थोरला भाऊ चौथा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा विल्यम केवळ ७ वर्षे राज्य केल्यानंतर वयाच्या ७१व्या वर्षी मृत्यू पावला. +विल्यमला आठ अवैध अपत्ये होती परंतु कायदेशीर वारस कोणीही नव्हते. ह्यामुळे त्याची पुतणी व्हिक्टोरिया हिची ब्रिटनची नवी राणी म्हणून नियुक्ती करण्यात आली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9844.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3b5f501709c2d464679d76b8c693fb5ad074544 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9844.txt @@ -0,0 +1 @@ +चौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्रॉंस) (१८/१९ जून, इ.स. १२९४ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9857.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f469d8cae9c50481caf9cfe75fac2dd55f8e3857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9857.txt @@ -0,0 +1,17 @@ + +चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-म्हैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. +तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी झाले होते. श्रीरंगपट्टणमच्या तहाने त्याच्यावर लादलेली युद्धखंडणीची प्रचंड रक्कम त्याने प्रामाणिकपणे व नियमितपणे चुकती केली होती.त्याच्या ताब्यात जो प्रदेश शिल्लक उरला होता त्याच्या सरासरी वार्षिक महसूल उत्पन्नाच्या जवळजवळ तीनपट रक्कम खंडणी म्हणून त्याच्यावर लादण्यात आली होती. टिपूला देता येऊ नये इतकी मोठी ही रक्कम होती, तरीही ही देणी टिपूने फेडली. ही रक्कम वसूल करण्यासाठी टिपूला त्याच्या प्रजेची अक्षरशः पिळवणूक करावी लागली. त्याला त्याच्या प्रजेवर १.६० कोटी रुपयांची लेव्ही (जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा कर) लादावी लागली. उर्वरीत रक्कम त्याला त्याच्या तिजोरीतून (१.१० कोटी रुपये) आणि सैन्याकडून (०.६० कोटी रुपये) जबरदस्तीने वसूल करण्यात आलेल्या भेटवस्तू व नजराण्यातून भरावी लागली. टिपूने ज्या असुरी वृत्तीने ही रक्कम गोळा केली त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावर लादलेली जबरदस्त खंडणी कारणीभूत होती.[१]तहाच्या अटी पूर्ण केल्यानंतर आणि स्वतःच्या दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केल्यानंतर टिपूने संपूर्णपणे तटस्थतेच्या धोरणाचा अंगिकार केला. त्याने त्याची सगळी शक्ती युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरीता वापरण्यास सुरुवात केली. टिपूने त्याच्या पायदळात नवीन सैनिकांना सामील करून त्यांना शिस्त व लष्करी प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी फ्रेंच लष्कराधिकारी नियुक्त केले. याच कालावधीत त्याने श्रीरंगपट्टणम या त्याच्या राजधानीला तटबंदी करण्यास प्रारंभ केला. +इ.स. १७९६ साली टिपूच्या कैदेत असलेल्या म्हैसूरच्या नामधारी हिंदुराजाचे निधन झाल्यावर टिपूने त्याच्या मुलाला नामधारी राजेपदही नाकारले; परंतु राज्याचा कैदी म्हणून त्याचे निवृत्तीवेतन मात्र सुरू ठेवले. ब्रिटिशांच्या सामर्थ्यशाली सत्तेशी एकट्याने लढा देऊन त्यांना देशातून हुसकावून लावणे शक्य नसल्याचे ध्यानात आल्यावर टिपूने ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी मित्रपक्षांच्या शोधासाठी इ.स. १७९६ मध्ये आपले दूत अरेबिया, कॉन्स्टॅन्टिनोपल आणि काबूल येथे पाठविले आणि मराठे व ब्रिटिश यांच्याविरूद्धच्या लढ्यासाठी त्यांची मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले. +टिपूने फ्रेंचांशी मैत्रीपूर्ण संबंध राखलेले होते. त्याचे फ्रेंचांशी संबंध असले तरी टिपूने स्वतःच्या राज्यात त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिलेली नव्हती मात्र स्वतःच्या सैन्यात भाडोत्री सैनिक म्हणून त्यांना भरती करून घेतलेले होते. फ्रान्समध्ये सप्टेंबर, इ.स. १७९२ साली राजेशाहीचा शेवट झाल्यानंतर फ्रेच-इंग्रज वैर अधिकच उफाळून आले. फ्रेंचही इंग्रजांच्या विरोधात मित्रांच्या शोधात असल्याने टिपू सुलतानही ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडण्यासाठी त्यांना मदत करण्यास तयार होता पण त्यापूर्वी फ्रेंचांनी दहा हजार सैनिकांची फौज दक्षिणेत उतरवावी ही टिपूची अट होती. इ.स. १७९६ साली टिपूने त्याचा एक दूत मॉरीशसचा फ्रेंच गव्हर्नर जनरल मॅलार्टिककडे पाठवला. +टिपूने त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच सैनिकांना खूष करण्यासाठी १५ मे, इ.स. १७९७ रोजी श्रीरंगपट्टणम येथे जॅकोबिन क्लबची स्थापना केली. फ्रेंच गणराज्याचा ध्वजही फडकविण्यात आला व २३०० तोफांची सलामी देण्यात आली. +३० जानेवारी, इ.स. १७९८ रोजी फ्रेंच गव्हर्नरने एक जाहिरनामा प्रस्तुत केला टिपू सुलतान फ्रेंचांसोबत एक आक्रमक आणि संरक्षणात्मक करार करू इच्छितो. त्यासाठी तो आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन देतो. तो घोषित करतो की, येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देण्याची त्याने जय्यत तयारी केली आहे.; थोडक्यात सांगावयाचे झाल्यास तो अशा क्षणाची वाट पाहत आहे की, फ्रेंच त्याच्या मदतीला येतील व इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील. भारतातून इंग्रजांना हुसकावून लावण्यास तो अतिशय उत्सुक आहे.[२]त्यावेळी लष्करी जबाबदारी स्विकारण्याची फ्रेंच सरकारची तयारी नव्हती तरीही मॅलार्टिकच्या जाहिरनाम्याला प्रतिसाद म्हणून टिपूच्या ब्रिटिशविरोधी अभियानासाठी ९९ लढाऊ फ्रेंच सैनिकांची एक तुकडी मंगलोरला रवाना करण्यात आली. +फ्रेंचांची टिपू सुलतानाला मदत ही ब्रिटिशांच्या दृष्टीने गंभीर बाब होती त्यामुळे मे, इ.स. १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली तातडीने कोलकाता येथे आला व त्याने टिपूला कायमचा धडा शिकविण्याचे ठरविले. युद्धाची तयारी म्हणून प्रथम वेलस्लीने हैदराबादच्या निजामाला इ.स. १७९८ च्या सप्टेंबर महिन्यात तैनाती फौजेच्या जाळ्यात ओढले व ब्रिटिश फौजेची एक सशस्त्र तुकडी हैदराबादकडे रवाना केली. इंग्रजांच्या आलेल्या तैनाती फौजेमुळे हैदराबाद येथील सगळे फ्रेंच अधिकारी भयभीत झाले व त्यांनी ब्रिटिशांच्या काही अटी मान्य करून त्यांची शरणागती पत्करण्याचे ठरविले. मराठ्यांनी टिपूविरुद्धच्या मोहिमेत ब्रिटिशांची साथ द्यावी यासाठीही वेल्स्लीने प्रयत्न केले. मराठ्यांनी जर ब्रिटिशांना साहाय्य केले तर त्यांचा कसा फायदा होईल याची प्रलोभने दाखविण्यात आली. टिपूच्या नष्ट होण्याने होणाऱ्या फायद्यात भागीदारी देण्याचेही प्रलोभन देण्यात आले पण पेशव्याने टिपूविरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीला मराठी फौज पाठविण्यास नकार दिला परंतु ब्रिटिश टिपूविरुद्ध जी कारवाई करणार आहेत त्याबाबत तटस्थता पाळण्याचे आश्वासन दिले. +टिपूच्या संभाव्य भारतीय मित्रांना शांत करण्याचे वेल्स्लीचे प्रयत्न संपल्यानंतर वेलस्लीने टिपू सुलतानाला ८ नोव्हेंबर, इ.स. १७९८ रोजी अत्यंत कडक शब्दात एक पत्र लिहिले. त्याने ब्रिटिशांचे कट्टर शत्रू असलेल्या फ्रेंचांशी टिपूची जी गुप्त खलबते चालू आहेत त्याबद्दल त्याला जाब विचारला. टिपूने त्याचे फ्रेंचांशी असलेले सर्व संबंध तोडावेत व त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच अधिकाऱ्यांना व विदेशी लोकांना रजा द्यावी तसेच हैदराबादच्या निजामाप्रमाणे कंपनीशी तैनाती फौजेचा करार करावा असेही टिपूला कळविण्यात आले. टिपूची फ्रेंचांशी चालू असलेली गुप्त खलबते म्हणजे त्याने कंपनीशी केलेल्या तहाचा भंग असून ते ब्रिटिशविरोधी प्रतारणेचे प्रतीक आहे असेही वेलस्लीने टिपूला पत्रातून खडसावून सांगितले. टिपूने फ्रेंचांशी असलेले संबंध तोडल्याचा पुरावा म्हणून त्याने त्याचा समुद्रकिनाऱ्यालगतचा भूप्रदेश कंपनीच्या हवाली करावा अशी गळ घालून त्यासाठी बोलणी करण्यासाठी वेलस्लीने मेजर जॉन डोव्हेटनला स्वतःचा दूत म्हणून नियुक्त केले. +या पत्राला टिपूकडून कोणतेही उत्तर येण्याच्या आतच गव्हर्नर जनरल असलेल्या वेलस्लीने टिपूच्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश नौसेनाला सज्ज राहण्यास सांगितले व टिपूविरुद्धच्या मोहिमेचे मार्गदर्शन करण्यासाठी तो स्वतः कोलकात्याहून मद्रासला आला. तिथे आल्यावर दिनांक ३१ डिसेंबर, इ.स. १७९८ रोजी त्याला टिपूचे पत्र मिळाले. टिपूने वेलस्लीला पाठविलेल्या या पत्रात उडवाउडवीची उत्तरे दिलेली होती. ९ जानेवारी, इ.स. १७९९ रोजी वेलस्लीने टिपूला पुन्हा एक सविस्तर पत्र लिहिले व पत्र मिळताच २४ तासाच्या आत त्याच्या संपूर्ण शरणागतीची मागणी केली. अर्थात हे पत्र म्हणजे युद्धाचीच धमकी असल्याने टिपू त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. +इंग्रज आपल्यावर हल्ला करतील हे कळून चुकल्यावर टिपूने हल्ल्याविषयी आडाखे बांधण्यास व हल्ल्याचा प्रतिकार करण्याची तयारी सुरू केली. इंग्रज मद्रासहून हल्ला करतील असा टिपूचा अंदाज होता त्यामुळे त्याने प्रतिकाराची तयारी म्हणून त्याच्या ताब्यातील उ्त्तरेकडील हिरवागार प्रदेश प्रथम जाळून उद्ध्वस्त केला ज्यायोगे त्या भागातून येणाऱ्या इंग्रज फौजेला गवताची काडीही मिळू नये असा टिपूचा उद्देश होता. हा प्रदेश उद्ध्वस्त करण्यात टिपूने दोन आठवडे घातले. ब्रिटिशांनी सुरुवातीलाच टिपूचा हा डाव हाणून पाडला. ब्रिटिशांनी मद्रासच्या बाजूने आक्रमण न करता टिपूच्या प्रदेशाच्या दक्षिणेकडील बाजूने दोन भिन्न मार्गांनी लॉर्ड वेलस्लीने टिपूविरुद्ध सैन्याच्या दोन तुकड्या पाठवून आक्रमण केले. एका मुख्य तुकडीचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व जनरल स्टुअर्टकडे होते. ब्रिटिशांची मुख्य फौज जिचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे होते ती ११ फेब्रुवारी, इ.स. १७९९ रोजी वेल्लोरहून निघाली व तिने पूर्वेकडून म्हैसूरवर आक्रमण केले. ब्रिटिशांची दुसरी फौज जनरल स्टुअर्टच्या नेतृत्वाखाली मुंबईहून २१ फेब्रुवारी, इ.स. १७९९ला निघून कन्नूर मार्गे पुढे सरकली. हैदराबादच्या निजामाची दहा हजारची सेना गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीचा घाकटा भाऊ ऑर्थर वेलस्लीच्या नेतृत्वाखाली जनरल हॅरीसच्या मुख्य सेनेला टिपूच्या मुलुखात प्रवेश करण्यापूर्वी दिनांक ५ मार्च, इ.स. १७९९ रोजी येऊन मिळाली. +सुरुवातीला टिपूची गाठ श्रीरंगपट्टणमच्या पश्चिमेला सडासीर येथे मुंबईहून येणाऱ्या फौजेशी पडली. तिथे टिपूने जनरल स्टुअर्टच्या फौजेवर हल्ला केला. स्टुअर्टने टिपूचा हा हल्ला परतवून लावला पण या हल्ल्यावेळी टिपूचे एक हजार सैनिक मृत पावले वा जखमी झाले. +पूर्वेक़डून येणारी हॅरीसची फौज स्टुअर्टच्या फौजेला येऊन मिळण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी टिपूने आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. परंतु श्रीरंगपट्टणमपासून तीस किलोमीटरवर असलेल्या मालावली याठिकाणी त्याचा पराभव झाला. +यानंतर टिपू त्याच्या भक्कम तटबंदी असलेल्या श्रीरंगपट्टणम येथील किल्ल्यात आश्रयासाठी गेला. त्याचा माग काढत ब्रिटिश सेना ५ एप्रिल, इ.स. १७९९ रोजी श्रीरंगपट्टणमपासून तीन किलोमीटर अंतरावर पोहोचली. या सेनेला नंतर जनरल स्टुअर्टचीही फौज येऊन मिळाली. यानंतर जवळपास महिनाभर श्रीरंगपट्टणम किल्ल्याला वेढा घालण्यात आला. ४ मे, इ.स. १७९९ रोजी ब्रिटिश फौजांनी श्रीरंगपट्टणम किल्ल्यावर अंतिम हल्ला केला. किल्ल्याच्या एका भिंतिजवळ ब्रिटिश तोफखाना उभारण्यात आला होता. ४ मेच्या पहाटे ब्रिटिश सैनिक खंदकात दडून बसले व दिवस वर येईपर्यंत वाट पाहत राहिले आणि सूर्य मध्यान्ही आला असताना त्यांनी अचानक किल्ल्ल्यावर हल्ला केला. दिवस मावळताना हल्ला होईल ही टिपूची अपेक्षा असल्याने टिपूचे सैन्य दुपारचे भोजन करण्यात आणि विश्रांती घेण्याच्या तयारीत असल्याने ते या हल्ल्यासाठी पुरेसे तयार नव्हते. +दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंदकात दडून बसलेल्या ब्रिटिश सैनिकांनी खंदकाच्या बाहेर येऊन तोफखान्याच्या संरक्षणाखाली कावेरीचे खडकाळ पात्र पार करून श्रीरंगपट्टणम किल्ल्याच्या समोरचा खंदक पार करून हल्ला चढवला. टिपूच्या राजवाड्यातून काही काळ प्रतिकार चालू राहिला पण लवकरच किल्ल्यातील दारूगोळा संपल्याने प्रतिकार थंडावला. दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास इंग्रजांचा निर्णायक विजय झाला. यावेळी टिपू सुलतान मारला गेला. बंदुकीच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण झाली होती. टिपूचा मृतदेह किल्ल्याच्या पाणदरवाज्यात प्रेतांच्या ढिगार्यात आढळला. त्याचे बहुतेक सेनानी किल्ल्याचे संरक्षण करीत असताना मारले गेले. किल्ल्यात जे जिवंत आढळले त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. श्रीरंगपट्टणम शहर विजयी सेनेने लुटले. दुसऱ्या दिवशी टिपूच्या कुटुंबियांनी त्याचे शव ओळखले त्या शवाचे लष्करी इतमामाने दफन करण्यात आले. टिपू हा मृत झाला आहे हे सर्वांना कळावे या हेतूनेच इंग्रजांनी टिपूच्या शवाला सन्मान दिला. टिपूच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना कैद करण्यात आले परंतु कत्तल केलेल्या त्याच्या सेनाधिकाऱ्याच्या कुटुंबांना सौजन्याची वागणूक देण्यात आली. टिपूचा संपूर्ण खजिना आणि किल्ल्यातील त्याची मालमत्ता विजेत्या सैनिकांमध्ये वाटण्यात आली. +टिपूच्या पाडावाबरोबरच म्हैसूर येथील टिपूची तेहतीस वर्षांची राजवट संपुष्टात आली. टिपूच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे चार भाग करण्यात आले. यातील मोठा वाटा इंग्रजांनी घेतला. त्यांनी पश्चिमेकडील कनारा, दक्षिण-पश्चिमेकडील वायनाड आणि पूर्वेचे दोन जिल्हे शिवाय कोईमतूर आणि दारापोरम हे दोन जिल्हे, श्रीरंगपट्टणम हे शहर आणि बेटवजा श्रीरंगपट्टणमचा किल्ला आपल्या ताब्यात घेतले. निजामाला त्याच्या राज्याजवळ गुट्टी व गरमकोंडा हे जिल्हे मिळाले. चितळगुर्गचा किल्ला सोडता संपूर्ण चितळदुर्ग जिल्हा निजामाला देण्यात आला. तटस्थता पाळणाऱ्या पेशव्याला हरपनहल्ली आणि स्कोंडा हे दोन जिल्हे वेलस्लीने देऊ केले पण पेशव्याने ते स्विकारण्यास नकार दिला. त्यांचे वाटप ब्रिटिश व निजाम यांच्यात करण्यात आले. टिपूच्या राज्याचा चौथा भाग ज्यात म्हैसूर या शहराचा आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या प्रदेशाचा समावेश होता त्यातून त्याच म्हैसूर नावाने एका हिंदू राज्याची निर्मिती करण्यात आली व तिथे दिवंगत राजाच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसविण्यात आले. त्याच्याशी तैनाती फौजेचा करार करण्यात येऊन त्याला ब्रिटिश संरक्षण प्रदान करण्यात आले. नवनिर्मित म्हैसूर राज्य उत्तर बाजू सोडता ब्रिटिश प्रदेशाने घेरले गेले. पुढे इ.स. १८०० म्ये तैनाती फौजेच्या वाढीव खर्चासाठी निजामाला दिलेला प्रदेशही त्याच्याकडून काढून घेण्यात आला. अशा रितीने म्हैसूरचे संपूर्ण राज्य ब्रिटिश प्रदेशाने घेरले गेले. +वेलस्लीच्या यशाचे इंग्लंडमध्ये कौतुक करण्यात आले आणि त्याला आयर्लंडच्या परंपरेतील मार्क्विस या उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्याला ईस्ट इंडीजमधील संपूर्ण ब्रिटिश फौजेचा सरसेनानीही करण्यात आले. जनरल हॅरिसला बॅरन या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या लष्करी मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्याच लष्करी व्यक्तींना रोख पारितोषिके, नोकरीत पदोन्नती, आणि राजकीय उपाधी यांनी गौरविण्यात आले. आर्थर वेलस्लीला सात हजार पाउंड रोख, शिवाय बाराशे पाउंड किंमतीचे जवाहिर मिळाले. लॉर्ड वेलस्लीला रोख एक लाख पाउंड देण्यात आले परंतु त्याने ते नम्रपणे नाकारल्याने त्याला वार्षिक पाच हजार पाउंड असे वीस वर्षे देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9868.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8255bbd1e77c8e97a7b77577c100e769260a5deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9868.txt @@ -0,0 +1,15 @@ +हिंदू मान्यतेनुसार जपाचे चौदा प्रकार आहेत- +१. नित्यजप - दररोज करण्यात येणारा जप +२. नैमित्तिक जप - एखाद्या निमित्त्याने/कार्य प्रसंगाने करण्यात येणारा जप +३. काम्य जप - एखादी कामना मनात धरून करण्यात येणारा जप +४. निषिद्ध जप - +५. अचल जप - अचल बसून करण्यात येणारा जाप +६. चल जप - चालता फिरता करण्यात येणारा जप +७. वाचिक जप -तोंडाने पुटपुटुन करण्यात येणारा जप +८. उपांशु जप +९. भ्रमर जप +१०. मानस जप - मनातल्या मनात नामस्मरण करणे +११. अखंड जप - कोणताही खंड पडू न देता अविरत जप करणे +१२. अजपा जप +१३. प्रदक्षिणा जप +१४. प्रायश्चित्त जप diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9894.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ab8f02901a311ea7c8aaf0c2990976fde072c77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9894.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनुष्याच्या वाणी/वाचेत खालील प्रकारचे दोष मानले गेले आहेत.- +वर्ग साहित्य diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9900.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd083f3a618bd6600d9a0e7530432b1f07a0d0b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9900.txt @@ -0,0 +1,2 @@ +सम्राट अशोकाचे खालील प्रकारचे शिलाशासन लेख भारतात आढळले आहेत. त्यावरून भारताच्या प्राचीन इतिहासाची माहिती प्राप्त होते.ते लेख व त्यातील विषय असे आहेत.- + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9907.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d69df29f5f99667370d34b4c478762310f39606d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9907.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्र राज्याची चौदावी विधानसभा २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीद्वारे २१ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली. +(२०६) +महाविकास आघाडी(१२१) diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9924.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99ce535142df52e89f70066155b16292b4f1e24e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9924.txt @@ -0,0 +1 @@ +चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LKO, आप्रविको: VILK) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ उत्तर प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये १०व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. १७ जुलै २००८ रोजी भारत सरकारने ह्या विमानतळाचे अमौसी विमानतळ हे नाव बदलून चौधरी चरण सिंह विमानतळ हे नाव दिले. या विमानळाला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9929.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..621b4a79d587d2e64a038d13fbe90009d78f1a32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9929.txt @@ -0,0 +1 @@ +चौधरी मोहन जटुआ ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_994.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f6e5d36ceaa8c44594708612480ee585e914b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_994.txt @@ -0,0 +1,5 @@ +गडगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाशेजारील देवीचे मंदिर हे प्रसिद्ध आहे. बाहेरून व जवळचे भाविक दररोज दर्शनाला येत असतात. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. +अग्निमाता देवीचे मंदिर हे येथील गडगा गावचे स्थानिक मंदिर आहे. +गावात जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्र आहे. +बाऱ्हे, हट्टी (बाऱ्हे), आलीवदांड, ही गडगा गावाशेजारील खेडी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9953.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..819691ffdc0a310ab79c14eaef1a9b9135f91f9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9953.txt @@ -0,0 +1,3 @@ +९४-चौऱ्याण्णव  ही एक संख्या आहे, ती ९३  नंतरची आणि  ९५  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 94 - ninety-four. + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9976.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f98bced84b18957f751e101e22aa095b53fc85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9976.txt @@ -0,0 +1,35 @@ +सापेक्षतेचा सिद्धान्तात चौस्थान हे त्रिमितीतल्या स्थानाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे +मिन्कोवस्की अवकाशातील बिंदूस "घटना" असे म्हणतात आणि ते प्रमाणित पायाधारांत चार सहनिर्देशकांच्या संचात मांडले जाते: +येथे, + + + +μ + + +{\displaystyle \mu } + + = ०, १, २, ३, हे अवकाशकाल मितींना खूणते आणि c हा प्रकाशाचा वेग. + + + + +X + +0 + + += +c +t + + +{\displaystyle X^{0}=ct} + + ही व्याख्या सगळ्या सहनिर्देशकांना एकच एकक (लांबी) असल्याची खात्री देते.[१][२][३] ही सहनिर्देशके एखाद्या घटनेच्या चौदिश स्थानाचे घटक आहेत. +दोन घटनांना जोडणारा एक "बाण" अशी चौदिश विस्थापनाची व्याख्या केली जाते: +चौस्थानाचे स्वतःशी अदिश गुणाकार म्हणजे:[४] +ज्यात मिन्कोवस्की अवकाशकालातील अचल अवकाशकाल अंतराल s आणि उचित काल τ आहे. त्याचप्रमाणे भैदिज चौस्थानाचे स्वतःशी अदिश गुणाकार: +ह्यात रेषा घटक ds आणि उचित काल वाढ dτचा अंतर्भाव आहे. +सारणीरूपांत ते खालीलप्रमाणे लिहिले जाते: +येथे, ct हा काल निर्देशक (काल गुणिले प्रकाशाचा वेग) आणि त्रिमितीतील x, y, z ही सहनिर्देशके diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9984.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9984.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9997.txt b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b27adabb465e07d3deed3df6aa1c31b06e1389f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_11/wiki_s3_9997.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 30°39′49″N 104°04′00″E / 30.66361°N 104.06667°E / 30.66361; 104.06667 + +छंतू (मराठी नामभेद: चेंग्डू, चेंग्दू ; चिनी: 成都 ; फीनयीन: Chéngdū ;) ही चीनमधील सिच्वान ह्या स्वायत्त प्रांताची राजधानी आहे.