diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10021.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d02ef5dde1fcbeebcd417ad00c27bf02af2a33e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10021.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेबळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10036.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57bac3bfa6e1e0fdce4f0b1007631cfcb4bb6381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10036.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेर लेक काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरिस येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३७२ इतकी होती.[२] +या काउंटीला जवळच्या बेर लेक सरोवराचे नाव दिलेले आहे. बेर लेक काउंटीची रचना १८७५मध्ये झाली diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10038.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a95425748428a3714ade5234db6b0719e1d48a47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10038.txt @@ -0,0 +1 @@ +बर्कली बर्ट्राम मॅकगॅरेल गास्किन (२१ मार्च, १९०८:गयाना - २ मे, १९७९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10052.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8934e65eb822e8e2c84aefdb27a60077a0384b5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10052.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +बेराक्रुथ या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10055.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68c0d9880c3288917f86ce2fc90525fb81d0dbc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10055.txt @@ -0,0 +1,36 @@ +बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे. + + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10060.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e02b9e2529ff21dece6b1d7b7091c7d1f25c727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10060.txt @@ -0,0 +1 @@ +बेरिंग समुद्र (रशियन: Чуко́тское мо́ре) हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र रशियामधील सायबेरिया व कामचत्का द्वीपकल्पाच्या पूर्वेस व अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. उत्तरेला बेरिंगची सामुद्रधुनी बेरिंग समुद्राला आर्क्टिक महासागरामधील चुक्ची समुद्रासोबत जोडते तर बेरिंग समुद्राच्या दक्षिणेस ॲल्युशन द्वीपसमूह स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10064.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80caa98b7628157b00b48ae50549a3d366a33d72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10064.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Ba) (अणुक्रमांक ५६) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10080.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d281f09c192813c515981965f2eec08598d2b9ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10080.txt @@ -0,0 +1 @@ +बेर्जाया एर ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८९ साली स्थापन झालेल्या बेर्जाया एरचे मुख्यालय सलांगोर राज्यातील सुबांग ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये असून तिचा प्रमुख वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर आहे. बेर्जाया एर सिंगापूर चांगी विमानतळ तसेच मलेशियातील काही लहान पर्यटनस्थळांना प्रवासी विमानसेवा पुरवते. तिच्या ताफ्यात ए.टी.आर. ७२ बनावटीची ४ तर डॅश ३ बनावटीची ३ विमाने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10104.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fec18d7de6aaa7a38ccc7656176c2b61c12febd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10104.txt @@ -0,0 +1 @@ +मेळघाटचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10129.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70a249652ea0334765e5ccbdadc3a64199939b04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10129.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1013.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205a658692d879e329caf3f9bddba4d5a22a5281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1013.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रतापनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10147.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64d9c3c84f161d2aaa422b4409c376e1b4222ab5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10147.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेलवडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1015.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e7dc6e467170351de1f1e9d604e298f0437b82c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1015.txt @@ -0,0 +1,2 @@ + प्रतापपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10159.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff682f5774244e0b3e5ad9fd852061475df59409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10159.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेलव्ह्यू अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराजवळचे नगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२२,३६३ होती. +येथे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, टी-मोबील, कॉन्कर यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्यांची कार्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1017.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..175ce4a5b6b0b9f40a4ab2fd1d4a8d2062ca01b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1017.txt @@ -0,0 +1 @@ +प्रतापपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10175.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2fd96a62f24806529c26b10f8eed1ba73f77834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10175.txt @@ -0,0 +1 @@ +बेला माधुरी त्रिवेदी (१० जून, १९६०:पाटण, गुजरात - ) [१] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या २०१६ ते २०१२ या कालावधीत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश [२] [१] आणि १७ फेब्रुवारी, २०११ ते २७ जून, २०११ दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले. [२] [३] [४] [५] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10187.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4ca1fde142c2a577747c13b14da2c8121be356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10187.txt @@ -0,0 +1,11 @@ +सी.बी.डी. बेलापूर हे नवी मुंबई शहराच्या सी.बी.डी. बेलापूर नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10199.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd566c55b12ad36a37b1e9a272dd795a3e252d72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10199.txt @@ -0,0 +1 @@ +रुबल हे बेलारुसचे अधिकृत चलन आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10238.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc5a38b6ac38c86b2c9f99a4fe61205f5ecea33c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10238.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेलिझ डॉलर हे बेलिझचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10242.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6daf97ce343b1c94bd05324a6aaeb066fb09c382 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10242.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी बेलीझ महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने १३ डिसेंबर २०१९ रोजी कोस्टा रिका विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10255.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6e0559d2cd03a6f94cb0774f0fb3964e9aca509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10255.txt @@ -0,0 +1,2 @@ + बेलुरा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10262.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c641c9afc40302bd86a6cdaaf0c32a371acd3233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10262.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत. +ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10287.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf45e1f77c21b9e183a6d5076c4ddf09358bd00d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10287.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेलोरा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10295.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f8f36323217ce5ae2185e5838b86721f8580208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10295.txt @@ -0,0 +1,11 @@ + बेलोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +बेलोशी गावात श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जरीमरी आई मंदिर, राधा कृष्ण मंदिर. ही मंदिरे आहेत. +तसेच निसर्गरम्य शिवारात श्री. धावीर महारज मंदिर, कालिका देवी माम्दिर्मानीर, हनुमान मंदिर ही मंदिरे असून मादिरांच्या सभोवतालचा परिसर हा सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे. +शिवाय सह्याद्री पर्वतांच्या रागांच्या कोंदणात बेलोशी गांव वसलेले असल्यामुळे निसर्गाने मुक्त हस्ते केलेली वनश्रीची उधळण आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. गावासमोरील डोंगर-दऱ्यांची वाट चोखाळली तर प्रवासात बालकवींची आनंदी-आनंद गडे! या कवितेच्या ओळींप्रमाणे निसर्गाचे चित्रण आपल्या डोळ्यांसमोरून सरकत असते तत्क्षणी प्रेक्षणीय असा "कोंडीचा धबधबा " दृष्टीस पडतो, आणि मग आपण निसर्गाच्या कुशीत लहान मुलांनप्रमाणे आनंदाने खेळू बागडू लागतो, सारे जग विसरून ! +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10313.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e3adc270e9dee86a39f68036e4e3a5340813873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10313.txt @@ -0,0 +1,2 @@ +खालील यादी बेल्जियम क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने ११ मे २०१९ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10318.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d98d6a7a5302ce4879d3d7390afa1a4b46a7a235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10318.txt @@ -0,0 +1,77 @@ +बेल्जियम राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10333.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1935437fb07fe505c01fe52ce135388982479cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10333.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेल्ट्रॅमी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेमिद्जी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,२२८ इतकी होती.[२] +ही काउंटी बेमिद्जी नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला इटलीच्या भ्रमंत ज्याकोमो बेल्ट्रॅमीचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10345.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32565a06d450a712f4cbd96c036978f820ed6af1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10345.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख बेळ्ळारी जिल्ह्याविषयी आहे. बेळ्ळारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +बेळ्ळारी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10346.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e817d51ecdcb14eb3151a036f5f9d41b9319f22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10346.txt @@ -0,0 +1 @@ +या मतदारसंघातील विजयी खासदार diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10347.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49bb853c6c355853cda7f98e56ca6148e00a83b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10347.txt @@ -0,0 +1 @@ +बेळ्ळारी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10353.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67cbafa3cd964b2fa60831e8c50cfac8014303ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10353.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्गन-बेल्सन (किंवा बेल्सन) ही एक नाझी छळछावणी होती. ती आत्ताच्या लोअर सॅक्सोनी, जर्मनीमधील बर्गन गावाच्या नैऋत्य दिशेला स्थापित करण्यात आली होती. मुळात युद्धबंद्यांसाठी बनवलेली ह्या छावणीतील काही भाग इ.स. १९४३मध्ये छळछावणीत रूपांतरित करण्यात आला. सुरुवातीला ही छावणी युद्धबंद्यांच्या देवाणघेवाणीसाठी बनवली होती. येथील ज्यू कैद्यांना देऊन इतर देशातील जर्मन सैनिकांना सोडवता यावे असा यामागे उद्देश होता. [१] काळांतराने छावणीचा विस्तार करून इतर छावण्यांमधील ज्यूंना इथे आणण्यात आले. +इ.स. १९४१ ते इ.स. १९४५ दरम्यान जवळजवळ २०,००० रशियन युद्धकैदी व इतर ५०,००० कैदी इथे मरण पावले.[२] यातील सुमारे ३५,००० इ.स. १९४५ च्या प्रलापक ज्वराच्या साथीतच मरण पावले होते.[३] +या छावणीची मुक्तता दिनांक १५ एप्रिल, इ.स. १९४५ रोजी ब्रिटिश सशस्त्र सैन्याच्या ११व्या चिलखती दलाने केली.[४] त्यांना छावणीत सुमारे ५३,००० कैदी सापडले. त्यातील बहुतांशी सर्वजणच उपाशी व गंभीररित्या आजारी होते.[३] त्यांना जवळजवळ १३,००० न पुरलेले मृतदेहही आढळले.[४] या छावणीतील भयावहता अनेक छायाचित्रांमधून व माहितीपटातून पाश्चात्य जगतात पसरली गेली व बेल्सन हे नावच नाझी जर्मनीच्या क्रुरतेचे प्रतिक मानले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10355.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d215fc91e7e720fb72fe78d553c9d91befe53b48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10355.txt @@ -0,0 +1,17 @@ +बेल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील +कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ व राष्ट्रीय महामार्ग ७६१ बेल्हे- शिरूर येथून जातात प्रतिष्ठान कालीन प्राचीन मार्गावर वसलेली बेल्हेनगरी आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी राज्य महामार्ग 53 व जेजुरी शिक्रापूर ,रांजणगाव ,थेऊर साठी राज्य महामार्ग 61सुरू होतात . बेल्हे जनावरांचा बाजार महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे यात जर्सी,गाय,म्हैस,बैल,शेळी,मेंढी,गाढव घोडा,कोंबडी, जनावराचा बाजार रविवार ते सोमवार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पासून भरतो ,आठवडे बाजार हा चारशेपेक्षा जास्तवर्षे जुनाअसून शिवकाळात कसबे बेल्हे म्हणून बाजारपेठ प्रसिद्ध होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचे दोन्ही पद स्पर्श ने ही भूमी पवित्र झाली आहे जुन्नर व कल्याण प्रांतातून निजाम शाहीत जाण्यासाठी मार्ग येथूनच जातो . शहरात तीन प्राचीन पुष्करणी आहेत गाव बारव,साखर बाराव, बिल्वकेश्र्वर पुष्करणी बेल्हे. +@#बेल्हे(बेल्हा) ग्रामपंचायत १९२० मध्ये स्थापन केली गेली आहे . +कोरठान खंडोबा पालखी सोहळ्यात सासनकाठी चां प्रथम मान साडे पाचशे वर्षपासून बेल्हे गावकडे आहे . +बेल्हे जुन्नर तालुक्यातीलराज्यात बैल बाजार, जनावरांचा बाजारसाठी विशेष प्रसिद्ध मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. अहमदनगर अन् पुणे जिल्हा सीमेवर वसलेलं असल्यामुळे नेहमी मोठया प्रमाणात बाजारपेठ सजलेली असते. दर सोमवारचा आठवडे बाजार म्हणजे स्थानिक लोकांसाठी मोठी यात्राच किंवा मेळा. या बाजाराला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. शनिवार सुरू होणारा बाजार मंगळवारी संपत असे. परिसरातील गावातही बाजार होत आहेत त्यामुळे गर्दी तुलनेनं कमी असते पण प्रसिद्धी अजून तशीच आहे. शिवकाळातील कसबे बेल्हे म्हणून प्रसिद्ध होते. बेल्हे गावाला चारशे वर्ष जुनी आठवडे बाजार परंपरा लाभली आहे. गावात अनेक पुरातन वास्तू आहेत, "नवाबाचे गाव" असा राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ग्रामदैवत बेल्हेश्वर मंदिर, ग्रामदैवत मुक्ताई मातेचे भव्य ६५ फूट उंच विशाल व विविध रंगछटांमध्ये रंगकाम केलेलं मंदिर, बिल्वकेश्वर मंदिर, संत निळोबा यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर, बालेश्वर, पोलेश्वर शनी मंदिर, मारुती मंदिर, भैरवनाथ, संतरविदास मंदिर, जैन मंदिर, महावीर स्थानक, बौद्ध विहार, सारनाथ, दावलमलिकदर्गा, नियांमतशवली दर्गा, जनाबाई मठ आदी देवस्थान गावात आहेत. +बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, समर्थ गुरुकुल स्कूल, समर्थ शिक्षण संकुल येथे विविध अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक, iti, low, फार्मसी, असे उच्च अभ्यासक्रम शिकवले जातात व ती एक नामवंत संस्था आहे. सह्याद्री पॉलिटेक्निक नावाजलेले आहे. तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. गावाला "तमासगीरांचे गाव" असेही म्हणतात. अतिशय जुनी हॉटेल पालाची हॉटेल आहेत. जी बाजारात येणाऱ्यांच्या जेवण्याच्या सोईसाठी पूर्वीपासून आहेत. मटण भाकरी, चिकन, मटकीची भाजी, पिठलं भाकरी, झुणका, मासवडीही प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ, वडापावसाठी काही हॉटेल बेल्हेश्वर राज, विठू माउली, नंदाभौचा पेढा, भेळ, लाडू चिवडा, शेव ही प्रसिद्ध आहेत. +राष्ट्रीय महामार्ग 61 कल्याण अहमदनगर परभणी नांदेड निर्मल जगदिलं बेल्हेतून जातो. +राष्ट्रीय महामार्ग 761 बेल्हे शिरूर येथून सुरू होतो. +राज्य महामार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापुर जेजुरी लोणंद सातारा हा जातो. +राज्य महामार्ग क्रमांक 112 बेल्हे मंचर भीमाशंकर हा बेल्हे येथून सुरू होतो. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलांनुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. +कलाप्रेमी गाव: गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती, हनुमानजयंती, रामनवमी, महावीर जयंती, भीम जयंती, बुद्धपौर्णिमा, रमजान, मोहरम हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. +खवय्यांची पहिली पसंत, मिसळ, वडापाव, मास वडी, पालातील चिकन मटण, बिर्याणी, शाकाहारी जेवण खाण्यासाठी अनेक नेहमीच रेलचेल असते . +तमाशा कलावंत पारंपरिक पद्धतीने तमासगीर म्हणून ओळखले जातात. तमाशा कलावंत व तमाशा आश्रय देणारे गाव म्हणून बेल्हेची ओळख आहे. गावाला इतिहास खूप मोठा आहे. भिन्न जाती धर्माचे विविध क्षेत्रातली कलाकार लोक येथे गुण्यागोविंदाने राहत आलेत. शेकडो वर्षे जुना आठवडे बाजार हा इथले लोकजीवन किती पुढारलेले होते याची साक्ष देत आहे. पारंपरिक पद्धतीने सण, उत्सव साजरे केले जातात. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध लोक एकत्र येऊन रितीरिवाजानुसार आपले सण साजरे करतात. दांवल मलिक तीर्थक्षेत्र, नियामात शहावली, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. इथे दोन्हीं धर्मीय एकत्र पूजाविधी करतात. +बेल्हे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुष्करणी व एक प्राचीन नगर. बेल्हे गावचा काही ताम्रपट व शिलालेख यात ' बिल्वग्राम/बाल्हेग्राम'असा उल्लेख आढळतो, शिवकाळात व मोगल काळात बेल्हा व नंतर बेल्हे असा सोपा अपभ्रंश झाला! सदर पोस्टमधील फोटो त्या बेल्हे पुष्करणी तलावाचे आहेत. जिने प्राचीन कल्याण प्रतिष्ठान मार्गावरून प्रवास करणारे वाटसरू, देशीविदेशी व्यापारी, संतमहंत यांची एक हजारपेक्षा जास्त वर्ष तहान भागवली आहे. तिची आता अशी दयनीय अवस्था झाली. तिला स्वच्छ करून तिथली झाडेझुडपे काढून, ऊर्जित करणे गरजेचे आहे. तिच्या शेजारचे एक प्राचीन दगडी कुंड व मार्ग सध्या गाडले गेले आहेत. मोगल काळात येथील प्राचीन विष्णू मंदिर (स्वामीनारायण) पवित्र बिल्वकेश्वर मंदिर नष्ट करण्यात आली, परत गावकऱ्यांनी महादेव मंदिर उभारले ही! येथे मोठे चिंचबन आहे. बेल्हे ठाणे पार करून येथे मुक्काम करत व्यापारी गंतव्य स्थानाकडे जात असत. शिवकालातही बेल्हे कसबा होते (बाजारपेठ) शहरातील यादवकालीन भुईकोटातून येथील नवाबाने शिवनेरी व चाकण किल्ल्याची किल्लेदारी केली. गावला दोन वेशी होत. (कल्याण) पश्चिम वेस काही वर्षांपूर्वी पडली व पूर्ववेस या वेशीतून तेराव्या शतकात नेवासेहुन आळंदीकडे तीर्थाटन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्ती, कालोबा, "वेद वदविलेला रेडा"यांनी प्रवेश केला होता. गावात मारुती मंदिराजवळ नामसंकीर्तन, समाज उपदेश करत. काही दिवस मुक्काम करून आळेरेडा समाधीकडे प्रवास केला. सतराव्या शतकात छत्रपती संभाजी राजेंनी १३ डिसेंबर १६८४ रोजी येथील भुईकोट किल्ल्यावर स्वारी केली होती; पूर्व वेशीतून प्रवेश करून पश्चिम (वेस) दरवाजातून बाहेर पडले होते. असा उल्लेख जयपूरहून त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या अखबारात आहे. शिवकालीन निजामशाहीत जाणारा हा मार्ग असून येथून श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेकदा प्रवास केला होता. अठराव्या शतकातील संत निळोबाराय यांची कन्या भागीरथी ही बेल्हे गावचे कुलकर्णी अण्णाजी दत्तो याची सून झाली. निळोबाराय व त्यांच्या वंशजांनी येथे एक सुबक नक्षीकाम केलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधले आहे. येथे जवळच शिवकालीन सुबक अशी बारव आहे जी ग्रामपंचायतीतर्फे गाडण्यात आली. फोटोतील पुष्करणी ग्रामदैवत बिल्वकेश्वर मंदिरास समर्पित आहे. पुष्करणीला अठरा सुबक देवकोस्टके आहेत. ६०x५० फूट आकाराच्या विशाल पुष्करणीत नैसर्गिक जिवंत पवित्र जलस्रोत आहे. शिळेची झालेली झीज, वास्तूरचना, ठेवण, या अंदाजातून ही कल्याण प्रतिष्ठान मार्गावरील सर्वात पहिली बांधलेली पुष्करणी हीच असावी. हा आध्यात्मिक व प्राचीन ठेवा जपण्यासाठी जीर्णोद्धाराच्या कामासाठी जात धर्म बाजूला ठेवून नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदान व आर्थिक सहाय्य करून हे कार्य तडीस न्यावे ही विनंती; बेल्हे ग्रामपंचायतीतर्फे याठिकाणी असणारा तलाव पुन्हा बनवून बोटींग क्लब, बाग आदी सुविधा दिल्या तर यातून पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. ऐतिहासिक बेल्हे शहर वैभवसंपन्न होईल. +बेल्हे ग्रामपंचायत 1922 ला स्थापन झाली. बँक ऑफ इंडिया, pdcc बँक, शरद बँक, स्वामी समर्थ बँक आदी बँका गावात आहेत. सरकारी दवाखाना, सरकारी पशुवैद्यकीय सेवा, अनेक शॉपिंग सेंटर, ग्रोसरी स्टोर आहेत. कृषी सेवा केंद्र, आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर शाळा आहे. समर्थ शिक्षण संकुल नावाजलेले आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, iti, law college, फार्मसी महाविद्यालय आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे ही उत्तम इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. समर्थ गुरुकुल स्कूल, ही उच्च शिक्षण देणारी संस्थादेखील येथे आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच शाळा आहेत. +अहमदनगर, आलेफाटा, आळंदी, आळकुटी, ओझर, ओतूर, कल्याण, कोंबरवाडी, कोरठणखंडोबा, खेड, गुंजाळवाडी, गुळूंचवाडी, जुन्नर, टाकली, तांबेवडी, नारायणगाव, नाशिक, निमगाव, पारगाव, पारनेर, पुणे, बांगरवाडी, बोरी, मंगरुळ, मंचर, यादववाडी, रांजणगाव, रांधे, राजुरी, रानमळा, रेनवडी, लेण्याद्री, शिक्रापूर, शिरूर, साकोरी diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10361.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6be8726bbdd22ab70823fa099b9c6d3d490fbee8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10361.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळकोणी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10368.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25c2d3962ca21a7b303e747799946b45c8688dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10368.txt @@ -0,0 +1,29 @@ + + +बेळगांव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगांव शहर हे बेळगांव जिल्हा व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे. +सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते. +इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. +बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते. +अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न +बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[९] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे. +बेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्याचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत- +२००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड)ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७] +सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे. +बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८] +बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९] +कर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये. +[1] +केएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी) +कर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी +केएलई एमसी +[1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली. +सरकारी पॉलिटेक्निक बेलगाम +कर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे अनेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे. +दक्षिण महाराष्ट्र ‍शिक्षण मंडळ ही बेळगाव ‍जिल्हा्यातील एक महत्त्वाची ‍शिक्षण संस्था +बेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे. +बेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक) +बेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरून मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूर व मंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत. +बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्तीच्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१] +इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10385.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ec52988e5a055455626c29b2f44d7f55b1cd3d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10385.txt @@ -0,0 +1 @@ +बेळगांवकर हे मराठीतील एक आडनाव आहे व बेळगांव हे मूळ गाव असणाऱ्या व्यक्ती सामान्यत: हे आडनाव लावतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10390.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6638bd1ffb5afb7044ae9215e972d327e798b6bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10390.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10391.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f12d3e81087540ee2dfde389787b97edf480fbe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10391.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10401.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00d680c1ceaf51caf48814eaa9084c6d988580cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10401.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात ‘बेळगाव सांस्कृतिक संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले. हे अशा प्रकारचे चौथे संमेलन होते. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10413.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37f0f6fc757c7ef048445bac8331138a0afaac6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10413.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळगांव हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. +बेळगांव लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10416.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa6706df28569ba3587d8dba2eab1ea783637fff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10416.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी येथे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरते. री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे असेच एक संमेलन ९ डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन अनुक्रमाने १३वे होते. +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10439.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49bb853c6c355853cda7f98e56ca6148e00a83b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10439.txt @@ -0,0 +1 @@ +बेळ्ळारी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10443.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88285c7ee64a9f1bf982d94d5654c03dc4ccfa0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10443.txt @@ -0,0 +1,207 @@ + + +बेळ्ळारी विमानतळ (आहसंवि: BEP, आप्रविको: VOBI)हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळ्ळारी येथे असलेला विमानतळ आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1046.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1056bb1ab0bcfc56bfc13efdf577b327c6a783d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1046.txt @@ -0,0 +1,5 @@ + प्रतिपत्री : (प्रॉक्सी). कायद्याच्या परिभाषेत प्रतिपत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने आपल्यातर्फे उपस्थित राहण्याचा व मतदान करण्याचा दिलेला अधिकार. ज्या व्यक्तीला असा अधिकार दिलेला असतो अशी व्यक्ती व त्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून हजर राहून काम करण्यास दिलेले अधिकारपत्र, अशा दोहोंना उद्देशून प्रतिपत्री ही संज्ञा वापरण्यात येते.[१] + +एखाद्या कंपनीचे भागधारक किंवा सार्वजनिक संस्था यांचे सदस्य इत्यादींना प्रतिपत्रीचा उपयोग करता येतो. एखाद्या भागधारकाला किंवा सभासदाला कंपनीच्या किंवा संस्थेच्या सभेत प्रत्यक्ष हजर राहून भाग घेता येत नसेल, तर सदर भागधारक किंवा सदस्य दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस अशा सभेस हजर राहण्याचे अधिकारपत्र देतो. ‘कंपनी कायदा १९५६’ च्या कलम १७६ प्रमाणे अशा प्रतिपत्रींना सभेत प्रत्यक्ष चर्चेत भाग घेता येत नाही त्यांना फक्त मतदानाचा अधिकार असतो.[२] + +मूळ सभासदाच्या इच्छेप्रमाणे प्रतिपत्रीने मतदान करावयाचे असते. प्रतिपत्रीचे अधिकारपत्र हे नेहमी लेखी असावे लागते व ते संबंधित सभेच्या पूर्वी संस्थेच्या वा कंपनीच्या योग्य त्या अधिकाऱ्याजवळ दाखल करावे लागते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10463.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba9ad2f57b4ef894edaccda5808226ad89eda17d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10463.txt @@ -0,0 +1 @@ +मानवी शरीराची हालचाल न होणे, स्पर्श,गंध,दिसणे,गिळणे,बोलणे आदी शरीर सुस्थितीत असतांना सहजपणे घडणाऱ्या क्रिया न करता येणे यास बेशुद्धी म्हणतात.बेशुद्धीत श्वासोश्वास सुरू राहतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10482.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d261090b663eb09d4e65890a31d9f3c650231704 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10482.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेसाल्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर ईगल आणि पिटकिन काउंट्यांमध्ये आहे. [४] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,९८४ होती. यांतील २,९१७ व्यक्ती ईगल काउंटीमध्ये तर १,०६७ व्यक्ती पिटकिन काउंटीमध्ये राहत होत्या. बेसाल्ट हा एडवर्ड्स-ग्लेनवुड स्प्रिंग्स नगरक्षेत्राचा भाग आहे. +या शहराला जवळ असलेल्या बेसाल्ट खडकांच्या डोंगराचे नाव दिलेले आहे. या शहराची स्थापना रेल्वे स्थानक म्हणून झाली[५] आणि १९०१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. +बेसाल्ट राज्य महामार्ग ८२ वर फ्राईंगपॅन आणि रोअरिंग फोर्क नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10510.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c27d6948e7482239b4bbc01fbf04b9e076bc8fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10510.txt @@ -0,0 +1,19 @@ +बेहेडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक मार्गाने जाऊन बोपदारी गावानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ४३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७३ कुटुंबे राहतात. एकूण १६०८ लोकसंख्येपैकी ७६२ पुरुष तर ८४६ महिला आहेत. गावाची साक्षरता ४२.३४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४५.९२ आहे तर स्त्री साक्षरता ३९.१८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.४० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +रुईघर, बोपदारी,वावर, दाहुळ, दाभेरी, कायरी, दाभलोण, किरमिरे, बारावडपाडा ही जवळपासची गावे आहेत.वावर ग्रामपंचायतीमध्ये बेहडगाव, वांगणी, वावर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10531.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1603de62910de04d8172b488bdc048fe4b3b48ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10531.txt @@ -0,0 +1 @@ +बैकोनूर हे कझाकस्तानमधील शहर आहे. येथे मोठे अंतराळयान प्रक्षेपण केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10543.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a39441862034297ca3b33496d803c338f32e2364 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10543.txt @@ -0,0 +1 @@ +बैतारायण्णापुरा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर बंगळूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10547.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fdbafca4e1c56432cabda4ec8ab91e58a8ca971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10547.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बेतुल जिल्ह्याविषयी आहे. बेतुल शहराविषयीचा लेख येथे आहे. +बेतुल जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,७५,३६२ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10577.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1d1718381f956dbb8ec27fd6ae01233a0399b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10577.txt @@ -0,0 +1 @@ +बैलहोंगल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10593.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3600b727b593285439a6debaea678e7883cc267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10593.txt @@ -0,0 +1,53 @@ +गुणक: 43°36′49″N 116°12′12″W / 43.61361°N 116.20333°W / 43.61361; -116.20333 + +बॉइझी (इंग्लिश: Boise) ही अमेरिका देशाच्या आयडाहो राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या नैऋत्य भागात बॉइझी नदीच्या काठावर वसलेल्या बॉइझी शहराची लोकसंख्या २०१२ साली २.१२ लाख इतकी आहे. ह्यानुसार बॉइझीचा अमेरिकेमध्ये ९९वा क्रमांक असून अमेरिकेच्या वायव्य भागामधील सिॲटल व पोर्टलंड ह्यांच्या खालोखाल बॉइझी हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10609.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d477ad547930374ea7ea1223ba7342f9d45c1e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10609.txt @@ -0,0 +1,4 @@ +बॉक्स एल्डर काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्रिगहॅम सिटी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,६६६ इतकी होती.[२] +बॉक्स एल्डर काउंटीची रचना ५ जानेवारी, १८५६ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या बॉक्स एल्डर वृक्षाचे नाव दिलेले आहे. +बॉक्स एल्डर काउंटी ऑग्डेन नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10614.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b94e956d452fa0bef8c70e441f30aff477c57557 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10614.txt @@ -0,0 +1 @@ +बॉक्सिंग डे कसोटी सामना हा मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केलेला एक क्रिकेट कसोटी सामना आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि दक्षिणी उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणारा विरोधी राष्ट्रीय संघ यांचा समावेश होतो. तो दरवर्षी बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) रोजी सुरू होतो आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10624.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f327de384c8614277df6eacf7c597420bb4a3e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10624.txt @@ -0,0 +1,6 @@ +  +ही एक प्रकारची पर्यायी औषध प्रक्रिया आहे.बॉडीवर्क हे उपचारात्मक किंवा वैयक्तिक विकास तंत्र आहे. यामध्ये मानवी शरीरावर कुशल उपचार, श्वासोच्छवासाचे कार्य किंवा ऊर्जा औषध समावेश असलेल्या स्वरूपात काम करणे समाविष्ट असते.[१] या कार्य तंत्रांचे उद्दिष्ट आसनस्थळाचे मूल्यांकन करणे किंवा त्यात सुधारणा करणे आहे. मानवी शरीर आणि मनाकडे एकच एकात्मिक एकक म्हणून पाहणारा एक दृष्टीकोन आहे. शरीर - मन सम्न्वयाबद्दल जागरूकता वाढवणे किंवा मानवी शरीराला वेढलेल्या आणि आरोग्यावर परिणाम करणाऱ्या कथित विद्युतचुंबकीय क्षेत्र फेरफार करणे हे देखील यात समाविष्ट आहे. +स्पर्श न करता केलेल्या बॉडीवर्क पद्धतींच्या प्रसिद्ध प्रकारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: रेकी, योग, प्राणायाम. तसेच इतर स्पर्श नसलेल्या पद्धती: श्वासोच्छ्वास श्वसन तंत्र, उपचारात्मक स्पर्श, द बेट्स पद्धत दृष्टी प्रशिक्षण,[२] किगोंग आणि, ताई-ची यांचा समावेश होतो. +मॅनिपुलेटिव्ह बॉडीवर्कच्या अधिक प्रसिद्ध प्रकारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:बोवेन तंत्र, केरोप्रॅक्टिक, प्रतिबिंबशास्त्र, रोल्फिंग, पोझ्युरल इंटिग्रेशन, शियात्सु आणि ट्रॅगर दृष्टिकोन. काही पद्धतींमध्ये हलका स्पर्श (टिशू वर्क नाही) केला जातो. जेणेकरून हालचालींचे नमुने पुन्हा प्रशिक्षित केले जाऊ शकतात किंवा शरीराची जागरूकता बदलू शकते. ज्यात अलेक्झांडर तंत्र, द फेल्डेनक्रेस उपचारपद्धत, द हाकोमी पद्धत, एकात्मिक शरीर मानसोपचार, क्रॅनिओसाक्रल थेरपी आणि, शारीरिक अनुभव येतात. +बॉडीवर्कचा एक प्रकार म्हणजे मालिश थेरपी. मालिश आणि बॉडीवर्क या संज्ञा अनेकदा एकमेकांसाठी वापरल्या जातात.[३] सर्व प्रकारच्या मसाज तंत्रांचा समावेश असतो. तर त्यात इतर अनेक प्रकारच्या स्पर्श उपचारांचा देखील समावेश असतो. +नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लीमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (एनसीसीआयएच) आणि राष्ट्रीय आरोग्य सांख्यिकी केंद्र (एनसीएचएस) यांच्या २०२२ मधील आकडेवारीनुसार खालीले माहिती मांडली आहे: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10627.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d65a82fbcc22e743f5d31708422ea441126af6fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10627.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +बॉन विद्यापीठ जर्मनीतील बॉन शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात.बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. +या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांत मिळून सात नोबेल पारितोषिके, तीन फील्ड्स मेडल विजेते, बारा गॉटफ्रीड विल्हेल्म लाइब्नित्स पुरस्कार विजेते समाविष्ट आहेत. फ्रीडरिक नित्ची, पोप बेनेडिक्ट सोळावा, सॅक्स-कोबर्ग-गोथाचा आल्बर्ट|राजकुमार आल्बर्ट, कार्ल मार्क्स, कॉनराड आडेनोउअर, हाइनरिक एडुआर्ड हाइन, फ्रीडरिक तिसरा, जर्मनी|फ्रीडरिक तिसरा, जोझेफ शुंपेटर यांनी या विद्यापीठात शिक्षण घेतले. +या विद्यापीठाची स्थापना १८ ऑक्टोबर, इ.स. १८१८ रोजी प्रशियाचा राजा फ्रीडरीश विल्हेम तिसरा|फ्रीडरीश विल्हेम तिसऱ्याने केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10632.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f229597034cfdc45ce6d2d43f9db929c015659ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10632.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स बॉनर मिडलटन (३० सप्टेंबर, १८६५:चेस्टर-ली-स्ट्रीट, इंग्लंड - २३ डिसेंबर, १९१३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ ते १९०२ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1064.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87907e18b5cd5187645ea269e29305a731e86b44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1064.txt @@ -0,0 +1,10 @@ +डाॅ. प्रतिभा रानडे (जन्म : २० ऑगस्ट १९३७) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांची २०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांत कादंबऱ्या, समाजशास्त्रीय लेखन, चरित्रे आदींचा समावेश आहे. +फक्त कथा आणि कादंबऱ्या या पद्धतीच्या चाकोरीबद्ध लेखनपद्धतीत न अडकता दरवेळी काहीतरी वेगळे लिहिण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या प्रतिभा रानडे यांच्या प्रत्येक लेखनात नावीन्य असते. त्यांचे लेखन हे संवेदना आणि कलात्मकतेचा मिलाफ असते.. +प्रतिभा रानडे यांचा जन्म पुण्यात त्यांच्या मावशीच्या घरी झाला असला तरी त्यांचे शाळा कॉलेजचे सर्व शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्या बी.ए. आहेत. +त्यांचे पती फिरोज ऊर्फ पंढरीनाथ रानडे हे भारत सरकारच्या सेवेत होते. त्यामुळे लग्नानंतर प्रतिभा रानडे यांना भारतभ्रमण करता आले. पतीच्या वरचेवर बदल्या होत असत. त्यामुळे कलकत्ता, मणिपूर, शिलॉंग, दिल्ली, अफगणिस्तान आणि आता मुंबई असा प्रवास त्यांना करावयास मिळाला. या प्रत्येक बदल्यांच्यावेळी पतीबरोबर फिरत असताना आलेले अनुभव प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या लेखनातून मांडले. +प्रतिभा रानडे यांनी दिल्लीत असताना इन्स्टिटयूट ऑफ जरनॅलिझमचा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि मग त्यातूनच त्यांची लिखाणाची आवड वाढली. त्यांचा दैनिक ’केसरी’मध्ये दिल्लीतल्या सांस्कृतिक घडामोडीवर एक लेख छापून आला आणि त्यानंतर त्यांचे नियमित लेखन सुरू झाले. +दिल्लीतल्या `पुराना किल्ला’ या विषयावर प्रतिभा रानडे यांनी विस्तृत लिहिले होते. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने लेखनास सुरुवात झाली. +दिल्लीत असताना प्रतिभा रानडे यांची लेखिका अमृता प्रीतम यांच्याशी ओळख झाली. मग रानडे यांनी त्यांच्या `बंद दरवाजा’चा अनुवाद केला आणि त्यांचा पुस्तकांच्या जगात प्रवेश झाला. +प्रतिभा रानडे यांची देश-परदेशांत, आणि भारतातील विविध संस्थांमध्ये व्याख्याने झाली आहेत. भारतात आकाशवाणीवरील आणि दूरचित्रवाणीतील कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी काही मालिकांचे लेखनही केले आहे. वर्तमानपत्रांतून त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. +प्रतिभा रानडे यांचे पती फिरोज रानडे यांचे काबूलनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. +महाराष्ट्र राज्य शासन, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद आदींकडून विविध पुरस्कार. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10640.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10640.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10660.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f21fe71379bb2bad0a1646f2750f3cc85aba62b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10660.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ डिसेंबर, इ.स. २००७ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10661.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5998d28be96a25cfdfedf9dc9a92cb6ee21d4d6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10661.txt @@ -0,0 +1,3 @@ +बॉब वूल्मर हा माजी इंग्लिश क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रशिक्षक होता. प्रशिक्षक म्हणून गाजलेल्या वूल्मरने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेटसंघांचे प्रशिक्षकपद भूषविले होते. +बॉब वूल्मर याचा जन्म भारतात कानपूर शहरात मे १४, १९४८ रोजी झाला होता. १९७५ मध्ये त्याने इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण केले. +18 मार्च 2007 रोजी, वूल्मरचे जमैकामध्ये अचानक निधन झाले, 2007 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडकडून पाकिस्तान संघाचा अनपेक्षितपणे पराभव झाल्यानंतर काही तासांनी . diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10712.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6e27bd4a4e94263f67221e93accdb58b69693d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10712.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॉम्बे टॉकीज हा सन १९३४ साली स्थापन झालेला एक चित्रपट निर्मिती स्टुडिओ होता. त्या कालावधीत या स्टुडिओने सुमारे ४० चित्रपट निर्माण केलेत. हा मुंबईच्या (पूर्वीचे - बॉम्बे) मालाड या उपनगरात स्थित होता. +बॉम्बे टॉकीज ह्या चित्रपट निर्मिती स्टुडिओची स्थापना हिमांशु राय व देविका राणी यांनी केली. सन १९४० मध्ये राय यांच्या मृत्यूनंतर, देविका राणी यांनी त्या स्टुडिओचा कार्यभार सांभाळला. सन १९४३ पर्यंत अशोककुमार हा नट या स्टुडिओतील एक प्रमुख कलाकार होता. त्यानंतर त्याने शशधर मुखर्जी यांना सोबत घेऊन फिल्मिस्तान हा स्टुडिओ स्थापला. राणी यांच्या निवृत्तीनंतर या स्टुडिओचे अधिग्रहण अशोककुमार व मुखर्जी यांनी केले. या स्टुडिओत निर्माण झालेला शेवटचा चित्रपट जून १९५४ मध्ये विमोचित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10729.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa0cd15a69c3d2d750cdb0aa0e0b38fa6652ed33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10729.txt @@ -0,0 +1,9 @@ +बॉम्बे हाय तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. ओ.एन.जी.सी. मुंबई हायचे परिचालन करते. +मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंभातच्या अखातात केलेल्या मोहीमेत लागला. ३ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी बॉम्बे हाय येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली. इ.स. २००४ पर्यंत मुंबई हाय भारताच्या एकूण नैसर्गिक तेल मागणीच्या १४% मागणीची पूर्तता करत होती. +या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो. + +बॉम्बे हाय तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. भूपृष्ठाखालील खडकांच्या संरचनेचे वर्णन करताना ‘हाय’ हा शब्द वापरला जातो. हे तेल क्षेत्र मुंबईच्या वायव्येस १७६ किमी. अंतरावर उथळ पाण्यातील भागात आहे. +मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंभातच्या अखातात केलेल्या मोहीमेत लागला. ३ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी बॉम्बे हाय येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली. +मुंबईजवळील उथळ समुद्राच्या तळाखाली सापडलेले अतिशय मोठे खनिज तेल क्षेत्र. १९७० मध्ये भारतात जमिनीवर फक्त आसाम आणि गुजरात या दोन राज्यांत खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन होत असे. देशातील वाढत्या उद्योगीकरणामुळे खनिज तेलाची मागणीही वाढत होती. या वेळी खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्याचे काम किनाऱ्यालगतच्या उथळ समुद्रातही सुरू झाले. भूकंपीय सर्वेक्षणाचा वापर करण्यात आला +पश्चिम किनाऱ्याजवळील गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, मेहसाणा, खंबायत इ. क्षेत्रांतून खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन चालू होतेच. हे लक्षात ठेवून खंबायतच्या आखातातील उथळ समुद्रात आणि गुजरात व महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात विशेष काळजीपूर्वक शोध घेण्यात आला. याचा परिणाम म्हणजे बॉंबे हाय तेल क्षेत्राचा शोध होय. हे तेल क्षेत्र मुंबईच्या वायव्येस 176 किमी. अंतरावर उथळ पाण्यातील भागात आहे. +येथे पाणी सु. ७५ ते ९० मी. खोल आहे. बॉंबे हाय क्षेत्रातील खणलेल्या पहिल्या विहिरीत मे १९७४ मध्ये तेल लागले. या तेल क्षेत्राची संरचना घुमटाकार आहे. या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10742.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5f1e2a0a27a583895ee175d354c5d8ae17cca40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10742.txt @@ -0,0 +1,2 @@ + भारत व  ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणाऱ्या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे. +खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10755.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd758d3f7dabd3558bff770df966dc18fc4e109b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10755.txt @@ -0,0 +1,86 @@ + + +मुंबई येथे असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला अनौपचारिकपणे बॉलिवुड असे म्हणतात. बऱ्याचदा बॉलिवुड ही संज्ञा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वापरली जाते, परंतु प्रत्यक्षात बॉलिवुड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक हिस्सा आहे[१]. बॉलीवूड भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी असून, ती जगातील मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी आहे त्यामुळे त्याला स्वप्न नागरी असेही म्हणतात [२][३][४] +बॉलीवूडला औपचारिकपणे हिंदी सिनेमा म्हणून संबोधले जाते,,[५] परंतु या हिंदी चित्रपटांत काव्यात्मक उर्दू शब्दांचा वारंवार वापर सामान्य आहे.  संवाद आणि गाण्यांमध्येही भारतीय इंग्रजीचा वाढता वापर आहे. इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार किंवा अगदी संपूर्ण वाक्यांसह संवाद दर्शविणारे चित्रपट दुर्लभ नाहीत.[६] +बॉलिवुड हे नाव मुंबईचे इंग्रजी नाव बॉम्बे आणि अमेरिकेतील हॉलिवूड या शहराच्या नावांचे मिश्रण आहे.[७] हॉलिवूड अमेरिकेतील चित्रपटव्यवसायाचे केंद्र समजले जाते. +हॉलीवूड हे एक ठिकाण असले तरी बॉलीवूड नावाचे कोणतेही ठिकाण नाही. हा उद्योग हॉलीवूडचा गरीब चुलत भाऊ आहे असे म्हणत जरी काहीजण या नावाची निंदा करत असत[७][८] +"बॉलीवूड" या शब्दाचा उगम १९७० च्या दशकात झाला. या शब्दाचे श्रेय घेण्यासाठी गीतकार, चित्रपट निर्माते आणि अभ्यासक अमित खन्ना,[९] आणि पत्रकार बेविंदा कोलाको यांच्यासह अनेक वेगवेगळ्या लोकांनी दावा केला आहे.[१०] +"बॉलीवूड" हे नामकरण "टॉलीवूड"वरून आल्याचाही समज आहे. टॉलीवूड हे नाव १९३२पासून पश्चिम बंगालच्या सिनेमाचा संदर्भ देण्यासाठी वापरले जात होते. बंगाली चित्रपट उद्योग कोलकाताजवळील टॉलीगंज येथे केंद्रित असल्याने असे असावे. "बॉलीवूड" हे नाव नंतर उदयास आले असावे असाही समज आहे. याला कारण मुंबईमधील चित्रपट उद्योग भारतीय चित्रपट उद्योगाचे केंद्र म्हणून टॉलीगंज येथील चित्रपटसृष्टीनंतर पुढे आला.[११] +१३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा भारतात निर्मित झालेला सर्वप्रथम चित्रपट होता. १९३० च्या सुमारास येथे दरवर्षी २००पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली होती.[१२] १९३१मध्ये प्रदर्शित झालेला आलम आरा हा अरदेशर इरानीचा चित्रपट सफल झाला. यानंतर बॉलिवुड तसेच इतर भाषांतील बोलपट प्रदर्शित होऊ लागले. +१९३० आणि ४०ची दशके भारतात मोठ्या घडामोडींचा काळ होता. जागतिक मंदीची झळ भारतातही बसत होती तसेच दुसरे महायुद्धही याच काळात झाली. याच दरम्यान भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यानंतरची फाळणी आणि त्यातील हिंसाचार भारतीय समाजाला बसलेले मोठे झटके होते. या काळातील बव्हंश बॉलीवूट चित्रपट यांकडे दुर्लक्ष करणारे पळवादी चित्रपट होते. तरीही काही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी सामाजिक प्रश्नांना हात घातला तर काहींनी स्वातंत्र्यलढा आपल्या चित्रपटांचे नेपथ्य म्हणून वापरले.[१२] +१९३७मध्ये आलम आरा चित्रपटाचे निर्माने अरदेशर इरानी यांनी किसान कन्या हा रंगीत चित्रपट काढला. त्यानंतर लगेचच त्यांनी मदर इंडिया हा दुसरा रंगीत चित्रपटही काढला परंतु भारतात रंगीत चित्रपट १९५०पर्यंत फारसे प्रचलित झाले नाहीत. या काळात भव्य, गीत-संगीतमय प्रेमकथा आणि अतिरंजित नाट्यकथा असलेले चित्रपटांचा सुळसुळाट होता. +Following India's independence, the period from the late 1940s to the 1960s are regarded by film historians as the "Golden Age" of Hindi cinema.Following India's independence, the period from the late 1940s to the 1960s are regarded by film historians as the "Golden Age" of Hindi cinema.[१३][१४][१५] Some of the most critically-acclaimed Hindi films of all time were produced during this period. Examples include the Guru Dutt films Pyaasa (1957) and Kaagaz Ke Phool (1959) and the Raj Kapoor films Awaara (1951) and Shree 420 (1955). These films expressed social themes mainly dealing with working-class urban life in India; Awaara presented the city as both a nightmare and a dream, while Pyaasa critiqued the unreality of city life.[१६] Some of the most famous epic films of Hindi cinema were also produced at the time, including Mehboob Khan's Mother India (1957), which was nominated for the Academy Award for Best Foreign Language Film,[१७] and K. Asif's Mughal-e-Azam (1960).[१८] V. Shantaram's Do Aankhen Barah Haath (1957) is believed to have inspired the Hollywood film The Dirty Dozen (1967).[१९] Madhumati (1958), directed by Bimal Roy and written by Ritwik Ghatak, popularized the theme of reincarnation in Western popular culture.[२०] Other acclaimed mainstream Hindi filmmakers at the time included Kamal Amrohi and Vijay Bhatt. Successful actors at the time included Dev Anand, Dilip Kumar, Raj Kapoor and Guru Dutt, while successful actresses included Nargis, Meena Kumari, Nutan, Madhubala, Waheeda Rehman and Mala Sinha.[२१] + +While commercial Hindi cinema was thriving, the 1950s also saw the emergence of a new Parallel Cinema movement.[१६] Though the movement was mainly led by Bengali cinema, it also began gaining prominence in Hindi cinema. Early examples of Hindi films in this movement include Chetan Anand's Neecha Nagar (1946)[२२] and Bimal Roy's Two Acres of Land (1953). Their critical acclaim, as well as the latter's commercial success, paved the way for Indian neorealism[२३] and the Indian New Wave.[२४] Some of the internationally-acclaimed Hindi filmmakers involved in the movement included Mani Kaul, Kumar Shahani, Ketan Mehta, Govind Nihalani, Shyam Benegal and Vijaya Mehta.[१६] +Ever since the social realist film Neecha Nagar won the Grand Prize at the first Cannes Film Festival,[२२] Hindi films were frequently in competition for the Palme d'Or at the Cannes Film Festival throughout the 1950s and early 1960s, with some of them winning major prizes at the festival.[२५] Guru Dutt, while overlooked in his own lifetime, had belatedly generated international recognition much later in the 1980s.[२५][२६] Dutt is now regarded as one of the greatest Asian filmmakers of all time, alongside the more famous Indian Bengali filmmaker Satyajit Ray. The 2002 Sight & Sound critics' and directors' poll of greatest filmmakers ranked Dutt at #73 on the list.[२७] Some of his films are now included among the greatest films of all time, with Pyaasa (1957) being featured in Time magazine's "All-TIME" 100 best movies list,[२८] and with both Pyaasa and Kaagaz Ke Phool (1959) tied at #160 in the 2002 Sight & Sound critics' and directors' poll of all-time greatest films. Several other Hindi films from this era were also ranked in the Sight & Sound poll, including Raj Kapoor's Awaara (1951), Vijay Bhatt's Baiju Bawra (1952), Mehboob Khan's Mother India (1957) and K. Asif's Mughal-e-Azam (1960) all tied at #346 on the list.[२९] +In the late 1960s and early 1970s, romance movies and action films starred actors like Rajesh Khanna and Dharmendra, and actresses like Sharmila Tagore, Mumtaz, Leena Chandavarkar and Helen. In the mid-1970s, romantic confections made way for gritty, violent films about gangsters (see Indian mafia) and bandits. अमिताभ बच्चन, the star known for his "angry young man" roles, rode the crest of this trend with actors like Mithun Chakraborty and Anil Kapoor, which lasted into the early 1990s. Actresses from this era included Hema Malini, Jaya Bachchan and Rekha.[२१] +Some Hindi filmmakers such as Shyam Benegal continued to produce realistic Parallel Cinema throughout the 1970s,[३०] alongside Mani Kaul, Kumar Shahani, Ketan Mehta, Govind Nihalani and Vijaya Mehta.[१६] However, the 'art film' bent of the Film Finance Corporation came under criticism during a Committee on Public Undertakings investigation in 1976, which accused the body of not doing enough to encourage commercial cinema. The 1970s thus saw the rise of commercial cinema in the form of enduring films such as Sholay (1975), which solidified Amitabh Bachchan's position as a lead actor. The devotional classic Jai Santoshi Ma was also released in 1975.[३१] Another important film from 1975 was Deewar, directed by Yash Chopra and written by Salim-Javed. A crime film pitting "a policeman against his brother, a gang leader based on real-life smuggler Haji Mastan", portrayed by Amitabh Bachchan, it was described as being “absolutely key to Indian cinema” by Danny Boyle.[३२] The most internationally-acclaimed Hindi film of the 1980s was Mira Nair's Salaam Bombay! (1988), which won the Camera d'Or at the 1988 Cannes Film Festival and was nominated for the Academy Award for Best Foreign Language Film. +During the late 1980s and early 1990s, the pendulum swung back toward family-centric romantic musicals with the success of such films as Qayamat Se Qayamat Tak (1988), Maine Pyar Kiya (1989), Hum Aapke Hain Kaun (1994) and Dilwale Dulhania Le Jayenge (1995), making stars out of a new generation of actors (such as आमिर खान, सलमान खान and शाहरुख खान) and actresses (such as Sridevi, माधुरी दिक्षित, जुही चावला and Kajol).[२१] In that point of time, action and comedy films were also successful, with actors like Govinda and अक्षय कुमार and actresses such as रवीना टंडन and करिश्मा कपूर appearing in films of this genre. Furthermore, this decade marked the entry of new performers in arthouse and independent films, some of which succeeded commercially, the most influential example being Satya (1998), directed by Ram Gopal Varma and written by Anurag Kashyap. The critical and commercial success of Satya led to the emergence of a distinct genre known as Mumbai noir,[३३] urban films reflecting social problems in the city of मुंबई.[३४] This led to a resurgence of Parallel Cinema by the end of the decade.[३३] These films often featured actors like Nana Patekar, मनोज बाजपाई, मनीषा कोइराला, तब्बू and Urmila Matondkar, whose performances were usually critically approved. +The 2000s saw a growth in Bollywood's popularity in the world. This led the nation's filmmaking to new heights in terms of quality, cinematography and innovative story lines as well as technical advances in areas such as special effects, animation, etc.[३५] Some of the largest production houses, among them Yash Raj Films and Dharma Productions were the producers of new modern films.[३५] The opening up of the overseas market, more Bollywood releases abroad and the explosion of multiplexes in big cities, led to wider box office successes in India and abroad, including Lagaan (2001), Devdas (2002), Koi... Mil Gaya (2003), Kal Ho Naa Ho (2003), Veer-Zaara (2004), Rang De Basanti (2006), Lage Raho Munnabhai (2006), Krrish (2006), Dhoom 2 (2006), Om Shanti Om (2007), Chak De India (2007), Rab Ne Bana Di Jodi (2008), Ghajini(2008) and 3 Idiots (2009), delivering a new generation of popular actors (Hrithik Roshan, अभिषेक बच्चन) and actresses (Aishwarya Rai, प्रीती झिंटा, राणी मुखर्जी, करीना कपूर and Priyanka Chopra[३६][३७][३८]), and keeping the popularity of actors of the previous decade. Among the mainstream films, Lagaan won the Audience Award at the Locarno International Film Festival and was nominated for Best Foreign Language Film at the 74th Academy Awards, while Devdas and Rang De Basanti were both nominated for the BAFTA Award for Best Foreign Language Film. +The Hindi film industry has preferred films that appeal to all segments of the audience (see the discussion in Ganti, 2004, cited in references), and has resisted making films that target narrow audiences. It was believed that aiming for a broad spectrum would maximise box office receipts. However, filmmakers may be moving towards accepting some box-office segmentation, between films that appeal to rural Indians, and films that appeal to urban and overseas audiences. +Gokulsing and Dissanayake identify six major influences that have shaped the conventions of Indian popular cinema:[३९] +In the 2000s, Bollywood began influencing musical films in the Western world, and played a particularly instrumental role in the revival of the American musical film genre. Baz Luhrmann stated that his musical film Moulin Rouge! (2001) was directly inspired by Bollywood musicals.[४१] The film incorporated an Indian-themed play based on the ancient Sanskrit drama The Little Clay Cart and a Bollywood-style dance sequence with a song from the film China Gate. The critical and financial success of Moulin Rouge! renewed interest in the then-moribund Western musical genre, and subsequently films such as Chicago, The Producers, Rent, Dreamgirls, Hairspray, Sweeney Todd, Across the Universe, The Phantom of the Opera, Enchanted and Mamma Mia! were produced, fueling a renaissance of the genre.[४२][४३] +A. R. Rahman, an Indian film composer, wrote the music for Andrew Lloyd Webber's Bombay Dreams, and a musical version of Hum Aapke Hain Koun has played in London's West End. The Bollywood musical Lagaan (2001) was nominated for the Academy Award for Best Foreign Language Film, and two other Bollywood films Devdas (2002) and Rang De Basanti (2006) were nominated for the BAFTA Award for Best Foreign Language Film. Danny Boyle's Slumdog Millionaire (2008), which has won four Golden Globes and eight Academy Awards, was also directly inspired by Bollywood films,[३२][४४] and is considered to be a "homage to Hindi commercial cinema".[२२] Several other Hollywood films are also believed to have been inspired by Bollywood films. For example, V. Shantaram's Do Aankhen Barah Haath (1957) is believed to have inspired the Hollywood film The Dirty Dozen (1967).[१९] The theme of reincarnation was also popularized in Western popular culture through Bollywood films, with Madhumati (1958) inspiring the Hollywood film The Reincarnation of Peter Proud (1975),[२०] which in turn inspired the Bollywood film Karz (1980), which in turn influenced another Hollywood film Chances Are (1989).[४५] The 1975 film Chhoti Si Baat is believed to have inspired Hitch (2005), which in turn inspired the Bollywood film Partner (2007).[४६] +The influence of Bollywood filmi music can also be seen in popular music elsewhere in the world. For example, Devo's 1988 hit song "Disco Dancer" was inspired by the song "I am a Disco Dancer" from the Bollywood film Disco Dancer (1982).[४७] The 2002 song "Addictive", sung by Truth Hurts and produced by DJ Quik and Dr. Dre, was lifted from Lata Mangeshkar's "Thoda Resham Lagta Hai" from Jyoti (1981).[४८] The Black Eyed Peas' Grammy Award winning 2005 song "Don't Phunk with My Heart" was inspired by two 1970s Bollywood songs: "Ye Mera Dil Yaar Ka Diwana" from Don (1978)[४९] and "Ae Nujawan Hai Sub" from Apradh (1972).[५०] Both songs were originally composed by Kalyanji Anandji, sung by Asha Bhosle, and featured the dancer Helen.[५१] Also in 2005, the Kronos Quartet re-recorded several R. D. Burman compositions, with Asha Bhosle as the singer, into an album You've stolen my heart - Songs From R D Burman's Bollywood, which was nominated for "Best Contemporary World Music Album" at the 2006 Grammy Awards. Filmi music composed by A. R. Rahman (who would later win two Academy Awards for the Slumdog Millionaire soundtrack) has frequently been sampled by musicians elsewhere in the world, including the Singaporean artist Kelly Poon, the Uzbek artist Iroda Dilroz, the French rap group La Caution, the American artist Ciara, and the German band Löwenherz,[५२] among others. Many Asian Underground artists, particularly those among the overseas Indian diaspora, have also been inspired by Bollywood music. +Bollywood films are mostly musicals, and are expected to contain catchy music in the form of song-and-dance numbers woven into the script. A film's success often depends on the quality of such musical numbers.[५३] Indeed, a film's music is often released before the movie itself and helps increase the audience. +Indian audiences expect full value for their money, with a good entertainer generally referred to as paisa vasool, (literally, "money's worth").[५४] Songs and dances, love triangles, comedy and dare-devil thrills are all mixed up in a three-hour-long extravaganza with an intermission. Such movies are called masala films, after the Hindi word for a spice mixture. Like masalas, these movies are a mixture of many things such as action, comedy, romance etc. Most films have heroes who are able to fight off villains all by themselves. +Bollywood plots have tended to be melodramatic. They frequently employ formulaic ingredients such as star-crossed lovers and angry parents, love triangles, family ties, sacrifice, corrupt politicians, kidnappers, conniving villains, courtesans with hearts of gold, long-lost relatives and siblings separated by fate, dramatic reversals of fortune, and convenient coincidences. +There have always been Indian films with more artistic aims and more sophisticated stories, both inside and outside the Bollywood tradition (see Parallel Cinema). They often lost out at the box office to movies with more mass appeal. Bollywood conventions are changing, however. A large Indian diaspora in English speaking countries, and increased Western influence at home, have nudged Bollywood films closer to Hollywood models.[५५] +Film critic Lata Khubchandani writes,"..our earliest films...had liberal doses of sex and kissing scenes in them. Strangely, it was after Independence the censor board came into being and so did all the strictures."[५६] Plots now tend to feature Westernised urbanites dating and dancing in clubs rather than centering on pre-arranged marriages. Though these changes can widely be seen in contemporary Bollywood, traditional conservative ways of Indian culture continue to exist in India outside the industry and an element of resistance by some to western-based influences.[५५] Despite this, Bollywood continues to play a major role in fashion in India.[५५] Indeed some studies into fashion in India have revealed that some people are unaware that the changing nature of fashion in Bollywood films which are presented to them are often influenced by globalisation and many consider the clothes worn by Bollywood actors as authentically Indian.[५५] +Bollywood employs people from all parts of India. It attracts thousands of aspiring actors and actresses, all hoping for a break in the industry. Models and beauty contestants, television actors, theatre actors and even common people come to Mumbai with the hope and dream of becoming a star. Just as in Hollywood, very few succeed. Since many Bollywood films are shot abroad, many foreign extras are employed too.[५७] +Stardom in the entertainment industry is very fickle, and Bollywood is no exception. The popularity of the stars can rise and fall rapidly. Directors compete to hire the most popular stars of the day, who are believed to guarantee the success of a movie (though this belief is not always supported by box-office results). Hence many stars make the most of their fame, once they become popular, by making several movies simultaneously. +Only a very few non-Indian actors are able to make a mark in Bollywood, though many have tried from time to time. There have been some exceptions, one recent example is the hit film Rang De Basanti, where the lead actress is Alice Patten, an Englishwoman. Kisna, Lagaan, and The Rising: Ballad of Mangal Pandey also featured foreign actors. +Bollywood can be very clannish, and the relatives of film-industry insiders have an edge in getting coveted roles in films or being part of a film's crew. Industry connections are no guarantee of a long career: competition is fierce and if film industry scions do not succeed at the box office, their careers will falter. Some of the biggest stars, such as Dharmendra, अमिताभ बच्चन, and शाहरुख खान have succeeded despite total lack of show business connections. For film clans, see List of Bollywood film clans. +सहसा बॉलिवूड चित्रपटांचे ध्वनीमुद्रण चित्रीकरणासह होत नाही. चित्रीकरण संपल्यावर स्टु़डियोमध्ये अभिनेते व इतर ध्वनिकलाकार चित्रांसोबत संवाद/आवाचांचे मुद्रीकरण करतात.[५८] Process known as "looping in the sound" or ADR—with the foley and sound effects added later. This creates several problems, since the sound in these films usually occurs a frame or two earlier or later than the mouth movements or gestures.[५८] The actors have to act twice: once on-location, once in the studio—and the emotional level on set is often very difficult to recreate. Commercial Indian films, not just the Hindi-language variety, are known for their lack of ambient sound, so there is a silence underlying everything instead of the background sound and noises usually employed in films to create aurally perceivable depth and environment. +The ubiquity of ADR in Bollywood cinema became prevalent in the early 1960s with the arrival of the Arriflex 3 camera, which required a blimp (cover) in order to shield the sound of the camera, for which it was notorious, from on-location filming. Commercial Indian filmmakers, known for their speed, never bothered to blimp the camera, and its excessive noise required that everything had to be recreated in the studio. Eventually, this became the standard for Indian films. +The trend was bucked in 2001, after a 30-year hiatus of synchronized sound, with the film Lagaan, in which producer-star आमिर खान insisted that the sound be done on location.[५८] This opened up a heated debate on the use and economic feasibility of on-location sound, and several Bollywood films have employed on-location sound since then. + +Bollywood film music is called filmi music (from Hindi, meaning "of films"). Songs from Bollywood movies are generally pre-recorded by professional playback singers, with the actors then lip synching the words to the song on-screen, often while dancing. While most actors, especially today, are excellent dancers, few are also singers. One notable exception was Kishore Kumar, who starred in several major films in the 1950s while also having a stellar career as a playback singer. K. L. Saigal, Suraiyya, and Noor Jehan were also known as both singers and actors. Some actors in the last thirty years have sung one or more songs themselves; for a list, see Singing actors and actresses in Indian cinema. +Playback singers are prominently featured in the opening credits and have their own fans who will go to an otherwise lackluster movie just to hear their favourites. Going by the quality as well as the quantity of the songs they rendered, most notable singers of Bollywood are Lata Mangeshkar, Asha Bhosle, Geeta Dutt, Shamshad Begum and Alka Yagnik among female playback singers; and K. L. Saigal, Talat Mahmood, Mukesh, Mohammed Rafi, Manna Dey, Hemant Kumar, Kishore Kumar, Kumar Sanu, S.P.Balasubramanyam, Udit Narayan and Sonu Nigam among male playback singers. Mohammed Rafi is often considered arguably the finest of the singers that have lent their voice to Bollywood songs, followed by Lata Mangeshkar, who, through the course of a career spanning over six decades, has recorded thousands of songs for Indian movies. The composers of film music, known as music directors, are also well-known. Their songs can make or break a film and usually do. Remixing of film songs with modern beats and rhythms is a common occurrence today, and producers may even release remixed versions of some of their films' songs along with the films' regular soundtrack albums. +The dancing in Bollywood films, especially older ones, is primarily modelled on Indian dance: classical dance styles, dances of historic northern Indian courtesans (tawaif), or folk dances. In modern films, Indian dance elements often blend with Western dance styles (as seen on MTV or in Broadway musicals), though it is not unusual to see Western pop and pure classical dance numbers side by side in the same film. The hero or heroine will often perform with a troupe of supporting dancers. Many song-and-dance routines in Indian films feature unrealistically instantaneous shifts of location or changes of costume between verses of a song. If the hero and heroine dance and sing a pas de deux, it is often staged in beautiful natural surroundings or architecturally grand settings. This staging is referred to as a "picturisation". +Songs typically comment on the action taking place in the movie, in several ways. Sometimes, a song is worked into the plot, so that a character has a reason to sing; other times, a song is an externalisation of a character's thoughts, or presages an event that has not occurred yet in the plot of the movie. In this case, the event is almost always two characters falling in love. +Bollywood films have always used what are now called "item numbers". A physically attractive female character (the "item girl"), often completely unrelated to the main cast and plot of the film, performs a catchy song and dance number in the film. In older films, the "item number" may be performed by a courtesan (tawaif) dancing for a rich client or as part of a cabaret show. The dancer Helen was famous for her cabaret numbers. In modern films, item numbers may be inserted as discotheque sequences, dancing at celebrations, or as stage shows. +For the last few decades Bollywood producers have been releasing the film's soundtrack, as tapes or CDs, before the main movie release, hoping that the music will pull audiences into the cinema later. Often the soundtrack is more popular than the movie. In the last few years some producers have also been releasing music videos, usually featuring a song from the film. However, some promotional videos feature a song which is not included in the movie. +The film script or lines of dialogue (called "dialogues" in Indian English) and the song lyrics are often written by different people. +Dialogues are usually written in an unadorned Hindi[५] or Hindustani that would be understood by the largest possible audience. Some movies, however, have used regional dialects to evoke a village setting, or old-fashioned courtly उर्दू भाषा in Mughal era historical films. Contemporary mainstream movies also make great use of English. Some movie scripts are first written in Roman alphabet.[५९] Characters may shift from one language to the other to express a certain atmosphere (for example, English in a business setting and Hindi in an informal one). +Cinematic language, whether in dialogues or lyrics, is often melodramatic and invokes God, family, mother, duty, and self-sacrifice liberally. +Music directors often prefer working with certain lyricists, to the point that the lyricist and composer are seen as a team. This phenomenon is not unlike the pairings of American composers and songwriters that created old-time Broadway musicals (e.g., Richard Rodgers and Oscar Hammerstein II, or Alan Jay Lerner and Frederick Loewe). Song lyrics are usually about love. Bollywood song lyrics, especially in the old movies, frequently use Arabo-Persic Urdu vocabulary. Another source for love lyrics is the long Hindu tradition of poetry about the mythological amours of Krishna, Radha, and the gopis. Many lyrics compare the singer to a devotee and the object of his or her passion to Krishna or Radha. +Bollywood films are multi-million dollar productions, with the most expensive productions costing up to 100 crores rupees (roughly USD 20 million). Sets, costumes, special effects, and cinematography were less than world-class up until the mid-to-late 1990s, although with some notable exceptions. As Western films and television gain wider distribution in India itself, there is an increasing pressure for Bollywood films to attain the same production levels, particularly in areas such as action and special effects. Recent Bollywood films have employed international technicians to improve in these areas, such as Krrish (2006) which has action choreographed by Hong Kong based Tony Ching. The increasing accessibility to professional action and special effects, coupled with rising film budgets, has seen an explosion in the action and sci-fi genres. +Sequences shot overseas have proved a real box office draw, so Mumbai film crews are increasingly filming in ऑस्ट्रेलिया, Canada, न्यू झीलंड, the United Kingdom, the United States, continental Europe and elsewhere. Nowadays, Indian producers are winning more and more funding for big-budget films shot within India as well, such as Lagaan, Devdas and other recent films. +Funding for Bollywood films often comes from private distributors and a few large studios. Indian banks and financial institutions were forbidden from lending money to movie studios. However, this ban has now been lifted.[६०] As finances are not regulated, some funding also comes from illegitimate sources, such as the Mumbai underworld. The Mumbai underworld has been known to be involved in the production of several films, and are notorious for their patronisation of several prominent film personalities; On occasion, they have been known to use money and muscle power to get their way in cinematic deals. In January 2000, Mumbai mafia hitmen shot Rakesh Roshan, a film director and father of star Hrithik Roshan. In 2001, the Central Bureau of Investigation seized all prints of the movie Chori Chori Chupke Chupke after the movie was found to be funded by members of the Mumbai underworld.[६१] +Another problem facing Bollywood is widespread copyright infringement of its films. Often, bootleg DVD copies of movies are available before the prints are officially released in cinemas. Manufacturing of bootleg DVD, VCD, and VHS copies of the latest movie शीर्षकs is a well established 'small scale industry' in parts of South Asia and South East Asia. The Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) estimates that the Bollywood industry loses $100 million annually in loss of revenue from pirated home videos and DVDs. Besides catering to the homegrown market, demand for these copies is large amongst some sections of the Indian diaspora, too. (In fact, bootleg copies are the only way people in Pakistan can watch Bollywood movies, since the Government of Pakistan has banned their sale, distribution and telecast). Films are frequently broadcast without compensation by countless small cable TV companies in India and other parts of South Asia. Small convenience stores run by members of the Indian diaspora in the U.S. and the UK regularly stock tapes and DVDs of dubious provenance, while consumer copying adds to the problem. The availability of illegal copies of movies on the Internet also contributes to the piracy problem. +Satellite TV, television and imported foreign films are making huge inroads into the domestic Indian entertainment market. In the past, most Bollywood films could make money; now fewer tend to do so. However, most Bollywood producers make money, recouping their investments from many sources of revenue, including selling ancillary rights. There are also increasing returns from theatres in Western countries like the United Kingdom, Canada, and the United States, where Bollywood is slowly getting noticed. As more Indians migrate to these countries, they form a growing market for upscale Indian films. +For an interesting comparison of Hollywood and Bollywood financial figures, see chart. It shows tickets sold in 2002 and total revenue estimates. Bollywood sold 3.6 billion tickets and had total revenues (theatre tickets, DVDs, television etc.) of US$1.3 billion, whereas Hollywood films sold 2.6 billion tickets and generated total revenues (again from all formats) of US$51 billion. +Many Indian artists used to make a living by hand-painting movie billboards and posters (The well-known artist M.F. Hussain used to paint film posters early in his career) This was because human labour was found to be cheaper than printing and distributing publicity material.[६२] Now, a majority of the huge and ubiquitous billboards in India's major cities are created with computer-printed vinyl. The old hand-painted posters, once regarded as ephemera, are becoming increasingly collectible as folk art.[६२] +Releasing the film music, or music videos, before the actual release of the film can also be considered a form of advertising. A popular tune is believed to help pull audiences into the theaters.[६३] +Bollywood publicists have begun to use the Internet as a venue for advertising. Most of the better-funded film releases now have their own websites, where browsers can view trailers, stills, and information about the story, cast, and crew.[६४] +Bollywood is also used to advertise other products. Product placement, as used in Hollywood, is widely practiced in Bollywood.[६५] +Bollywood movie stars appear in print and television advertisements for other products, such as watches or soap (see Celebrity endorsement). Advertisers say that a star endorsement boosts sales. +The Filmfare Awards ceremony is one of the most prominent film events given for Hindi films in India.[६६] The Indian screen magazine Filmfare started the first Filmfare Awards in 1954, and awards were given to the best films of 1953. The ceremony was referred to as the Clare Awards after the magazine's editor. Modelled after the poll-based merit format of the Academy of Motion Picture Arts and Sciences, individuals may submit their votes in separate categories. A dual voting system was developed in 1956.[६७] Like the Oscars, the Filmfare awards are frequently accused of bias towards commercial success rather than artistic merit. +As the Filmfare, the National Film Awards were introduced in 1954. Since 1973, the Indian government has sponsored the National Film Awards, awarded by the government run Directorate of Film Festivals (DFF). The DFF screens not only Bollywood films, but films from all the other regional movie industries and independent/art films. These awards are handed out at an annual ceremony presided over by the President of India. Under this system, in contrast to the National Film Awards, which are decided by a panel appointed by Indian Government, the Filmfare Awards are voted for by both the public and a committee of experts.[६८] +Additional ceremonies held within India are: +Ceremonies held overseas are: +Most of these award ceremonies are lavishly staged spectacles, featuring singing, dancing, and numerous celebrities. +Besides being popular among the India diaspora, such far off locations as Nigeria to Egypt to Senegal and to Russia generations of non-Indian fans have grown up with Bollywood during the years, bearing witness to the cross-cultural appeal of Indian movies.[६९] Over the last years of the twentieth century and beyond, Bollywood progressed in its popularity as it entered the consciousness of Western audiences and producers.[३५][७०] +Historically, Hindi films have been distributed to some parts of Africa, largely by Lebanese businessmen. Mother India (1957), for example, continued to be played in Nigeria decades after its release. Indian movies have also gained ground so as to alter the style of Hausa fashions, songs have also been copied by Hausa singers and stories have influenced the writings of Nigerian novelists. Stickers of Indian films and stars decorate taxis and buses in Northern Nigeria, while posters of Indian films adorn the walls of tailor shops and mechanics' garages in the country. Unlike in युरोप and North America where Indian films largely cater to the expatriate Indian market yearning to keep in touch with their homeland, in West Africa, as in many other parts of the world, such movies rose in popularity despite the lack of a significant Indian audience, where movies are about an alien culture, based on a religion wholly different, and, for the most part, a language that is unintelligble to the viewers. One such explanation for this lied in the similarities between the two cultures. Other similarities include wearing turbans; the presence of animals in markets; porters carrying large bundles, chewing sugar cane; youths riding Bajaj motor scooters; wedding celebrations, and so forth. With the strict Muslim culture, Indian movies were said to show "respect" toward women, where Hollywood movies were seen to have "no shame". In Indian movies women were modestly dressed, men and women rarely kiss, and there is no nudity, thus Indian movies are said to "have culture" that Hollywood films lack. The latter choice was a failure because "they don't base themselves on the problems of the people," where the former is based socialist values and on the reality of developing countries emerging from years of colonialism. Indian movies also allowed for a new youth culture to follow without such ideological baggage as "becoming western."[६९] +Bollywood is also popular among Somalis and the Somali diaspora, where the emerging Islamic Courts Union found a bete noire.[७१] Chad and Ethiopia have also shown an interest in the movies.[७२] +Several Bollywood personalities have avenued to the continent for both shooting movies and off-camera projects. The film Padmashree Laloo Prasad Yadav (2005) was one of many movies shot in South Africa.[७३] Dil Jo Bhi Kahey (2005) was shot almost entirely in Mauritius, which has a large ethnically Indian population. +Ominously, however, the popularity of old Bollywood versus a new, changing Bollywood seems to be diminishing the popularity on the continent. The changing style of Bollywood has begun to question such an acceptance. The new era features more sexually explicit and violent films. Nigerian viewers, for example, commented that older films of the 1950s and 1960s had culture to the newer, more westernized picturizations.[६९] The old days of India avidly "advocating decolonization ... and India's policy was wholly influenced by his missionary zeal to end racial domination and discrimination in the African territories" were replaced by newer realities.[७४] The emergence of Nollywood, Africa's local movie industry has also contributed to the declining popularity of Bollywood films. A greater globalised world worked in tandem with the sexualisation of Indian films so as to become more like American films, thus negating the preferred values of an old Bollywood and diminishing Indian soft power. +Bollywood films are widely watched in South Asian countries, such as Bangladesh, Nepal, Pakistan and श्रीलंका. +Many Pakistanis watch Bollywood films, as they understand Hindi (due to its linguistic similarity to उर्दू भाषा).[७५] Pakistan banned the legal import of Bollywood movies in 1965. However, a thriving trade in pirated DVDs[७६] and illegal cable broadcasts ensured the continued popularity of Bollywood releases in Pakistan. Exceptions were made for a few films, such as the 2006 colorized re-release of the classic Mughal-e-Azam or the 2006 film Taj Mahal. Early in 2008, the Pakistani government eased the ban and allowed the import of even more movies; 16 were screened in 2008.[७७] Continued easing followed in 2009 and 2010. The new policy is controversial in Pakistan. It is opposed by ardent nationalists and representatives of Pakistan's small film industry; it is embraced by cinema owners, who are booking large profits after years of poor receipts.[७८] +Bollywood movies are also popular in Afghanistan due to the country's proximity with the Indian subcontinent and certain other cultural perspectives present in the movies.[७९] A number of Bollywood movies were filmed inside Afghanistan while some dealt with the country, including Dharmatma, Kabul Express, Khuda Gawah and Escape From Taliban.[८०][८१] Hindi films have also been popular in numerous Arab countries, including Palestine, Jordan, Egypt and the Gulf countries.[८२] +Imported Indian films are usually subशीर्षकd in Arabic upon the film's release. Since the early 2000s, Bollywood has progressed in Israel. Special channels dedicated to Indian films have been displayed on cable television.[८३] Bollywood films are also popular across Southeast Asia (particularly the Malay Archipelago)[८४] and Central Asia (particularly in Uzbekistan[८५] and Tajikistan).[८६] +Some Hindi movies also became big successes in the People's Republic of China during the 1940s and 1950s. The most popular Hindi films in China were Dr. Kotnis Ki Amar Kahani (1946), Awaara (1951) and Two Acres of Land (1953). Raj Kapoor was a famous movie star in China, and the song "Awara Hoon" ("I am a Tramp") was popular in the country. Since then, Hindi films significantly declined in popularity in China, until the Academy Award nominated Lagaan (2001) became the first Indian film to have a nation-wide release there in decades.[८७] The Chinese filmmaker He Ping was impressed by Lagaan, especially its soundtrack, and thus hired the film's music composer A. R. Rahman to score the soundtrack for his film Warriors of Heaven and Earth (2003).[८८] Several older Hindi films also have a cult following in Japan, particularly the films directed by the late Guru Dutt.[८९] +बॉलीवूडचे सिनेमे रशियामधे विशेषतः प्रसिद्ध आहेत. Bollywood films have been dubbed into Russian, and shown in prominent theatres such as Mosfilm and Lenfilm. +सुरिनाममधील भारतीय दूत अशोक शर्मा, जे आपल्या कारकिर्दीत तीन वेळेस स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघात कार्यरत होते, म्हणतात : + +The film Mera Naam Joker (1970), sought to cater to such an appeal and the popularity of Raj Kapoor in Russia, when it recruited Russian actress Kseniya Ryabinkina for the movie. In the contemporary era, Lucky: No Time for Love was shot entirely in Russia. After the collapse of the Soviet film distribution system, Hollywood occupied the void created in the Russian film market. This made things difficult for Bollywood as it was losing market share to Hollywood. However, Russian newspapers report that there is a renewed interest in Bollywood among young Russians.[९१] +The awareness of Hindi cinema is also substantial in the United Kingdom,[९२] where they frequently enter the UK top ten. Many films, such as Kabhi Khushi Kabhie Gham (2001) have been set in London. Bollywood is also appreciated in फ्रांस, जर्मनी, the Netherlands, and the Scandinavian countries. Various Bollywood movies are dubbed in German and shown on the German television channel RTL II on a regular basis.[९३] A considerable number of Hindi movies has been shot in Western Europe as well, particularly in Switzerland, starting with Dilwale Dulhania le Jayenge. +गेल्या काही वर्षांत उत्तर अमेरिकेमध्ये बॉलिवूड चित्रपटांच लोकप्रियता वाढलेली आहे. मुख्यत्वे शिकागो, डॅलस सारख्या मोठ्या शहरांतील दक्षिण आशियाई लोकांमध्ये हे अधिक दिसून येते.[३५] Yash Raj Films, one of India's largest production houses and distributors, reported in September 2005 that Bollywood films in the United States earn around $100 million a year through theater screenings, video sales and the sale of movie soundtracks.[३५] In other words, films from India do more business in the United States than films from any other non-English speaking country.[३५] Numerous films in the mid-1990s and onwards have been largely, or entirely, shot in New York, Los Angeles, Vancouver and Toronto. Bollywood's immersion in the traditional Hollywood domain was further tied with such films as The Guru (2002) and Marigold: An Adventure in India (2007) trying to popularise the Bollywood-theme for Hollywood. +Bollywood is not as successful in the Oceanic countries and Pacific Islands such as New Guinea. However, it ranks second to Hollywood in countries such as Fiji, with its large Indian minority, Australia and New Zealand.[९४] +Australia is one of the countries where there is a large South Asian Diaspora. Bollywood is popular amongst non-Asians in the country as well.[९४] Since 1997 the country has provided a backdrop for an increasing number of Bollywood films.[९४] Indian filmmakers have been attracted to Australia's diverse locations and landscapes, and initially used it as the setting for song-and-dance sequences, which demonstrated the contrast between the values.[९४] However, nowadays, Australian locations are becoming more important to the plot of Bollywood films.[९४] Hindi films shot in Australia usually incorporate aspects of Australian lifestyle. The Yash Raj Film Salaam Namaste (2005) became the first Indian film to be shot entirely in Australia and was the most successful Bollywood film of 2005 in the country.[९५] This was followed by Heyy Babyy (2007) Chak De! India (2007) and Singh Is Kinng (2008) which turned out to be box office successes.[९४] Following the release of Salaam Namaste, on a visit to India the then Prime Minister John Howard also sought, having seen the film, to have more Indian movies shooting in the country to boost tourism, where the Bollywood and cricket nexus, was further tightened with Steve Waugh's appointment as tourism ambassador to India.[९६] Australian actress Tania Zaetta, who co-starred in Salaam Namaste, among other Bollywood films, expressed her keenness to expand her career in Bollywood.[९७] +Bollywood movies are not influential in South America, though Bollywood culture and dance is recognised. In 2006, Dhoom 2 became the first Bollywood film to be shot in Rio de Janeiro, Brazil.[९८] +Constrained by rushed production schedules and small budgets, some Bollywood writers and musicians have been known to resort to plagiarism. Ideas, plot lines, tunes or riffs have been copied from other Indian film industries or foreign films (including Hollywood and other Asian films). This has led to criticism towards the film industry.[९९] +In past times, this could be done with impunity. Copyright enforcement was lax in India and few actors or directors ever saw an official contract.[१००] The Hindi film industry was not widely known to non-Indian audiences (excluding the Soviet states), who would not even be aware that their material was being copied. Audiences may also not have been aware of the plagiarism since many audiences in India were unfamiliar with foreign films and music. While copyright enforcement in India is still somewhat lenient, Bollywood and other film industries are much more aware of each other now and Indian audiences are more familiar with foreign movies and music. Organizations like the India EU Film Initiative seek to foster a community between film makers and industry professional between India and the EU.[९९] +One of the common justifications of plagiarism in Bollywood is that producers often play a safer option by remaking popular Hollywood films in an Indian context. Screenwriters generally produce original scripts, but due to financial uncertainty and insecurity over the success of a film many were rejected.[९९] Screenwriters themselves have been criticised for lack of creativity which happened due to tight schedules and restricted funds in the industry to employ better screenwriters.[१०१] Certain filmmakers see plagiarism in Bollywood as an integral part of globalisation where American and western cultures are firmly embedding themselves into Indian culture, which is manifested, amongst other mediums, in Bollywood films.[१०१] Vikram Bhatt, director of films such as Raaz, a remake of What Lies Beneath, and Kasoor, a remake of Jagged Edge, has spoken about the strong influence of American culture and desire to produce box office hits based along the same lines in Bollywood, "Financially, I would be more secure knowing that a particular piece of work has already done well at the box office. Copying is endemic everywhere in India. Our TV shows are adaptations of American programmes. We want their films, their cars, their planes, their diet cokes and also their attitude. The American way of life is creeping into our culture."[१०१] Mahesh Bhatt has said ,"If you hide the source, you're a genius. There's no such thing as originality in the creative sphere".[१०१] +There have been very few cases of film copyright violations taken to court because of serious delays in the legal process, and due to the long time they take to decide a case.[९९] There have been some notable cases of conflict though. The makers of Partner (2007) and Zinda (2005) have been targeted by the owners and distributors of the original films, Hitch and Oldboy.[१०२][१०३] American Studio Twentieth Century Fox brought the Mumbai-based B.R. Films to court over its forthcoming Banda Yeh Bindaas Hai, allegedly an illegal remake of its 1992 film My Cousin Vinny. B.R. Films eventually settled out of court by paying the studio at a cost of about $200,000, paving the way for the film's release.[१०४] Some on the other hand do comply with copyright law, with Orion Pictures recently securing the rights to remake the Hollywood film Wedding Crashers.[१०५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10758.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd758d3f7dabd3558bff770df966dc18fc4e109b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10758.txt @@ -0,0 +1,86 @@ + + +मुंबई येथे असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला अनौपचारिकपणे बॉलिवुड असे म्हणतात. बऱ्याचदा बॉलिवुड ही संज्ञा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वापरली जाते, परंतु प्रत्यक्षात बॉलिवुड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक हिस्सा आहे[१]. बॉलीवूड भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी असून, ती जगातील मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी आहे त्यामुळे त्याला स्वप्न नागरी असेही म्हणतात [२][३][४] +बॉलीवूडला औपचारिकपणे हिंदी सिनेमा म्हणून संबोधले जाते,,[५] परंतु या हिंदी चित्रपटांत काव्यात्मक उर्दू शब्दांचा वारंवार वापर सामान्य आहे.  संवाद आणि गाण्यांमध्येही भारतीय इंग्रजीचा वाढता वापर आहे. इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार किंवा अगदी संपूर्ण वाक्यांसह संवाद दर्शविणारे चित्रपट दुर्लभ नाहीत.[६] +बॉलिवुड हे नाव मुंबईचे इंग्रजी नाव बॉम्बे आणि अमेरिकेतील हॉलिवूड या शहराच्या नावांचे मिश्रण आहे.[७] हॉलिवूड अमेरिकेतील चित्रपटव्यवसायाचे केंद्र समजले जाते. +हॉलीवूड हे एक ठिकाण असले तरी बॉलीवूड नावाचे कोणतेही ठिकाण नाही. हा उद्योग हॉलीवूडचा गरीब चुलत भाऊ आहे असे म्हणत जरी काहीजण या नावाची निंदा करत असत[७][८] +"बॉलीवूड" या शब्दाचा उगम १९७० च्या दशकात झाला. या शब्दाचे श्रेय घेण्यासाठी गीतकार, चित्रपट निर्माते आणि अभ्यासक अमित खन्ना,[९] आणि पत्रकार बेविंदा कोलाको यांच्यासह अनेक वेगवेगळ्या लोकांनी दावा केला आहे.[१०] +"बॉलीवूड" हे नामकरण "टॉलीवूड"वरून आल्याचाही समज आहे. टॉलीवूड हे नाव १९३२पासून पश्चिम बंगालच्या सिनेमाचा संदर्भ देण्यासाठी वापरले जात होते. बंगाली चित्रपट उद्योग कोलकाताजवळील टॉलीगंज येथे केंद्रित असल्याने असे असावे. "बॉलीवूड" हे नाव नंतर उदयास आले असावे असाही समज आहे. याला कारण मुंबईमधील चित्रपट उद्योग भारतीय चित्रपट उद्योगाचे केंद्र म्हणून टॉलीगंज येथील चित्रपटसृष्टीनंतर पुढे आला.[११] +१३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा भारतात निर्मित झालेला सर्वप्रथम चित्रपट होता. १९३० च्या सुमारास येथे दरवर्षी २००पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली होती.[१२] १९३१मध्ये प्रदर्शित झालेला आलम आरा हा अरदेशर इरानीचा चित्रपट सफल झाला. यानंतर बॉलिवुड तसेच इतर भाषांतील बोलपट प्रदर्शित होऊ लागले. +१९३० आणि ४०ची दशके भारतात मोठ्या घडामोडींचा काळ होता. जागतिक मंदीची झळ भारतातही बसत होती तसेच दुसरे महायुद्धही याच काळात झाली. याच दरम्यान भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यानंतरची फाळणी आणि त्यातील हिंसाचार भारतीय समाजाला बसलेले मोठे झटके होते. या काळातील बव्हंश बॉलीवूट चित्रपट यांकडे दुर्लक्ष करणारे पळवादी चित्रपट होते. तरीही काही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी सामाजिक प्रश्नांना हात घातला तर काहींनी स्वातंत्र्यलढा आपल्या चित्रपटांचे नेपथ्य म्हणून वापरले.[१२] +१९३७मध्ये आलम आरा चित्रपटाचे निर्माने अरदेशर इरानी यांनी किसान कन्या हा रंगीत चित्रपट काढला. त्यानंतर लगेचच त्यांनी मदर इंडिया हा दुसरा रंगीत चित्रपटही काढला परंतु भारतात रंगीत चित्रपट १९५०पर्यंत फारसे प्रचलित झाले नाहीत. या काळात भव्य, गीत-संगीतमय प्रेमकथा आणि अतिरंजित नाट्यकथा असलेले चित्रपटांचा सुळसुळाट होता. +Following India's independence, the period from the late 1940s to the 1960s are regarded by film historians as the "Golden Age" of Hindi cinema.Following India's independence, the period from the late 1940s to the 1960s are regarded by film historians as the "Golden Age" of Hindi cinema.[१३][१४][१५] Some of the most critically-acclaimed Hindi films of all time were produced during this period. Examples include the Guru Dutt films Pyaasa (1957) and Kaagaz Ke Phool (1959) and the Raj Kapoor films Awaara (1951) and Shree 420 (1955). These films expressed social themes mainly dealing with working-class urban life in India; Awaara presented the city as both a nightmare and a dream, while Pyaasa critiqued the unreality of city life.[१६] Some of the most famous epic films of Hindi cinema were also produced at the time, including Mehboob Khan's Mother India (1957), which was nominated for the Academy Award for Best Foreign Language Film,[१७] and K. Asif's Mughal-e-Azam (1960).[१८] V. Shantaram's Do Aankhen Barah Haath (1957) is believed to have inspired the Hollywood film The Dirty Dozen (1967).[१९] Madhumati (1958), directed by Bimal Roy and written by Ritwik Ghatak, popularized the theme of reincarnation in Western popular culture.[२०] Other acclaimed mainstream Hindi filmmakers at the time included Kamal Amrohi and Vijay Bhatt. Successful actors at the time included Dev Anand, Dilip Kumar, Raj Kapoor and Guru Dutt, while successful actresses included Nargis, Meena Kumari, Nutan, Madhubala, Waheeda Rehman and Mala Sinha.[२१] + +While commercial Hindi cinema was thriving, the 1950s also saw the emergence of a new Parallel Cinema movement.[१६] Though the movement was mainly led by Bengali cinema, it also began gaining prominence in Hindi cinema. Early examples of Hindi films in this movement include Chetan Anand's Neecha Nagar (1946)[२२] and Bimal Roy's Two Acres of Land (1953). Their critical acclaim, as well as the latter's commercial success, paved the way for Indian neorealism[२३] and the Indian New Wave.[२४] Some of the internationally-acclaimed Hindi filmmakers involved in the movement included Mani Kaul, Kumar Shahani, Ketan Mehta, Govind Nihalani, Shyam Benegal and Vijaya Mehta.[१६] +Ever since the social realist film Neecha Nagar won the Grand Prize at the first Cannes Film Festival,[२२] Hindi films were frequently in competition for the Palme d'Or at the Cannes Film Festival throughout the 1950s and early 1960s, with some of them winning major prizes at the festival.[२५] Guru Dutt, while overlooked in his own lifetime, had belatedly generated international recognition much later in the 1980s.[२५][२६] Dutt is now regarded as one of the greatest Asian filmmakers of all time, alongside the more famous Indian Bengali filmmaker Satyajit Ray. The 2002 Sight & Sound critics' and directors' poll of greatest filmmakers ranked Dutt at #73 on the list.[२७] Some of his films are now included among the greatest films of all time, with Pyaasa (1957) being featured in Time magazine's "All-TIME" 100 best movies list,[२८] and with both Pyaasa and Kaagaz Ke Phool (1959) tied at #160 in the 2002 Sight & Sound critics' and directors' poll of all-time greatest films. Several other Hindi films from this era were also ranked in the Sight & Sound poll, including Raj Kapoor's Awaara (1951), Vijay Bhatt's Baiju Bawra (1952), Mehboob Khan's Mother India (1957) and K. Asif's Mughal-e-Azam (1960) all tied at #346 on the list.[२९] +In the late 1960s and early 1970s, romance movies and action films starred actors like Rajesh Khanna and Dharmendra, and actresses like Sharmila Tagore, Mumtaz, Leena Chandavarkar and Helen. In the mid-1970s, romantic confections made way for gritty, violent films about gangsters (see Indian mafia) and bandits. अमिताभ बच्चन, the star known for his "angry young man" roles, rode the crest of this trend with actors like Mithun Chakraborty and Anil Kapoor, which lasted into the early 1990s. Actresses from this era included Hema Malini, Jaya Bachchan and Rekha.[२१] +Some Hindi filmmakers such as Shyam Benegal continued to produce realistic Parallel Cinema throughout the 1970s,[३०] alongside Mani Kaul, Kumar Shahani, Ketan Mehta, Govind Nihalani and Vijaya Mehta.[१६] However, the 'art film' bent of the Film Finance Corporation came under criticism during a Committee on Public Undertakings investigation in 1976, which accused the body of not doing enough to encourage commercial cinema. The 1970s thus saw the rise of commercial cinema in the form of enduring films such as Sholay (1975), which solidified Amitabh Bachchan's position as a lead actor. The devotional classic Jai Santoshi Ma was also released in 1975.[३१] Another important film from 1975 was Deewar, directed by Yash Chopra and written by Salim-Javed. A crime film pitting "a policeman against his brother, a gang leader based on real-life smuggler Haji Mastan", portrayed by Amitabh Bachchan, it was described as being “absolutely key to Indian cinema” by Danny Boyle.[३२] The most internationally-acclaimed Hindi film of the 1980s was Mira Nair's Salaam Bombay! (1988), which won the Camera d'Or at the 1988 Cannes Film Festival and was nominated for the Academy Award for Best Foreign Language Film. +During the late 1980s and early 1990s, the pendulum swung back toward family-centric romantic musicals with the success of such films as Qayamat Se Qayamat Tak (1988), Maine Pyar Kiya (1989), Hum Aapke Hain Kaun (1994) and Dilwale Dulhania Le Jayenge (1995), making stars out of a new generation of actors (such as आमिर खान, सलमान खान and शाहरुख खान) and actresses (such as Sridevi, माधुरी दिक्षित, जुही चावला and Kajol).[२१] In that point of time, action and comedy films were also successful, with actors like Govinda and अक्षय कुमार and actresses such as रवीना टंडन and करिश्मा कपूर appearing in films of this genre. Furthermore, this decade marked the entry of new performers in arthouse and independent films, some of which succeeded commercially, the most influential example being Satya (1998), directed by Ram Gopal Varma and written by Anurag Kashyap. The critical and commercial success of Satya led to the emergence of a distinct genre known as Mumbai noir,[३३] urban films reflecting social problems in the city of मुंबई.[३४] This led to a resurgence of Parallel Cinema by the end of the decade.[३३] These films often featured actors like Nana Patekar, मनोज बाजपाई, मनीषा कोइराला, तब्बू and Urmila Matondkar, whose performances were usually critically approved. +The 2000s saw a growth in Bollywood's popularity in the world. This led the nation's filmmaking to new heights in terms of quality, cinematography and innovative story lines as well as technical advances in areas such as special effects, animation, etc.[३५] Some of the largest production houses, among them Yash Raj Films and Dharma Productions were the producers of new modern films.[३५] The opening up of the overseas market, more Bollywood releases abroad and the explosion of multiplexes in big cities, led to wider box office successes in India and abroad, including Lagaan (2001), Devdas (2002), Koi... Mil Gaya (2003), Kal Ho Naa Ho (2003), Veer-Zaara (2004), Rang De Basanti (2006), Lage Raho Munnabhai (2006), Krrish (2006), Dhoom 2 (2006), Om Shanti Om (2007), Chak De India (2007), Rab Ne Bana Di Jodi (2008), Ghajini(2008) and 3 Idiots (2009), delivering a new generation of popular actors (Hrithik Roshan, अभिषेक बच्चन) and actresses (Aishwarya Rai, प्रीती झिंटा, राणी मुखर्जी, करीना कपूर and Priyanka Chopra[३६][३७][३८]), and keeping the popularity of actors of the previous decade. Among the mainstream films, Lagaan won the Audience Award at the Locarno International Film Festival and was nominated for Best Foreign Language Film at the 74th Academy Awards, while Devdas and Rang De Basanti were both nominated for the BAFTA Award for Best Foreign Language Film. +The Hindi film industry has preferred films that appeal to all segments of the audience (see the discussion in Ganti, 2004, cited in references), and has resisted making films that target narrow audiences. It was believed that aiming for a broad spectrum would maximise box office receipts. However, filmmakers may be moving towards accepting some box-office segmentation, between films that appeal to rural Indians, and films that appeal to urban and overseas audiences. +Gokulsing and Dissanayake identify six major influences that have shaped the conventions of Indian popular cinema:[३९] +In the 2000s, Bollywood began influencing musical films in the Western world, and played a particularly instrumental role in the revival of the American musical film genre. Baz Luhrmann stated that his musical film Moulin Rouge! (2001) was directly inspired by Bollywood musicals.[४१] The film incorporated an Indian-themed play based on the ancient Sanskrit drama The Little Clay Cart and a Bollywood-style dance sequence with a song from the film China Gate. The critical and financial success of Moulin Rouge! renewed interest in the then-moribund Western musical genre, and subsequently films such as Chicago, The Producers, Rent, Dreamgirls, Hairspray, Sweeney Todd, Across the Universe, The Phantom of the Opera, Enchanted and Mamma Mia! were produced, fueling a renaissance of the genre.[४२][४३] +A. R. Rahman, an Indian film composer, wrote the music for Andrew Lloyd Webber's Bombay Dreams, and a musical version of Hum Aapke Hain Koun has played in London's West End. The Bollywood musical Lagaan (2001) was nominated for the Academy Award for Best Foreign Language Film, and two other Bollywood films Devdas (2002) and Rang De Basanti (2006) were nominated for the BAFTA Award for Best Foreign Language Film. Danny Boyle's Slumdog Millionaire (2008), which has won four Golden Globes and eight Academy Awards, was also directly inspired by Bollywood films,[३२][४४] and is considered to be a "homage to Hindi commercial cinema".[२२] Several other Hollywood films are also believed to have been inspired by Bollywood films. For example, V. Shantaram's Do Aankhen Barah Haath (1957) is believed to have inspired the Hollywood film The Dirty Dozen (1967).[१९] The theme of reincarnation was also popularized in Western popular culture through Bollywood films, with Madhumati (1958) inspiring the Hollywood film The Reincarnation of Peter Proud (1975),[२०] which in turn inspired the Bollywood film Karz (1980), which in turn influenced another Hollywood film Chances Are (1989).[४५] The 1975 film Chhoti Si Baat is believed to have inspired Hitch (2005), which in turn inspired the Bollywood film Partner (2007).[४६] +The influence of Bollywood filmi music can also be seen in popular music elsewhere in the world. For example, Devo's 1988 hit song "Disco Dancer" was inspired by the song "I am a Disco Dancer" from the Bollywood film Disco Dancer (1982).[४७] The 2002 song "Addictive", sung by Truth Hurts and produced by DJ Quik and Dr. Dre, was lifted from Lata Mangeshkar's "Thoda Resham Lagta Hai" from Jyoti (1981).[४८] The Black Eyed Peas' Grammy Award winning 2005 song "Don't Phunk with My Heart" was inspired by two 1970s Bollywood songs: "Ye Mera Dil Yaar Ka Diwana" from Don (1978)[४९] and "Ae Nujawan Hai Sub" from Apradh (1972).[५०] Both songs were originally composed by Kalyanji Anandji, sung by Asha Bhosle, and featured the dancer Helen.[५१] Also in 2005, the Kronos Quartet re-recorded several R. D. Burman compositions, with Asha Bhosle as the singer, into an album You've stolen my heart - Songs From R D Burman's Bollywood, which was nominated for "Best Contemporary World Music Album" at the 2006 Grammy Awards. Filmi music composed by A. R. Rahman (who would later win two Academy Awards for the Slumdog Millionaire soundtrack) has frequently been sampled by musicians elsewhere in the world, including the Singaporean artist Kelly Poon, the Uzbek artist Iroda Dilroz, the French rap group La Caution, the American artist Ciara, and the German band Löwenherz,[५२] among others. Many Asian Underground artists, particularly those among the overseas Indian diaspora, have also been inspired by Bollywood music. +Bollywood films are mostly musicals, and are expected to contain catchy music in the form of song-and-dance numbers woven into the script. A film's success often depends on the quality of such musical numbers.[५३] Indeed, a film's music is often released before the movie itself and helps increase the audience. +Indian audiences expect full value for their money, with a good entertainer generally referred to as paisa vasool, (literally, "money's worth").[५४] Songs and dances, love triangles, comedy and dare-devil thrills are all mixed up in a three-hour-long extravaganza with an intermission. Such movies are called masala films, after the Hindi word for a spice mixture. Like masalas, these movies are a mixture of many things such as action, comedy, romance etc. Most films have heroes who are able to fight off villains all by themselves. +Bollywood plots have tended to be melodramatic. They frequently employ formulaic ingredients such as star-crossed lovers and angry parents, love triangles, family ties, sacrifice, corrupt politicians, kidnappers, conniving villains, courtesans with hearts of gold, long-lost relatives and siblings separated by fate, dramatic reversals of fortune, and convenient coincidences. +There have always been Indian films with more artistic aims and more sophisticated stories, both inside and outside the Bollywood tradition (see Parallel Cinema). They often lost out at the box office to movies with more mass appeal. Bollywood conventions are changing, however. A large Indian diaspora in English speaking countries, and increased Western influence at home, have nudged Bollywood films closer to Hollywood models.[५५] +Film critic Lata Khubchandani writes,"..our earliest films...had liberal doses of sex and kissing scenes in them. Strangely, it was after Independence the censor board came into being and so did all the strictures."[५६] Plots now tend to feature Westernised urbanites dating and dancing in clubs rather than centering on pre-arranged marriages. Though these changes can widely be seen in contemporary Bollywood, traditional conservative ways of Indian culture continue to exist in India outside the industry and an element of resistance by some to western-based influences.[५५] Despite this, Bollywood continues to play a major role in fashion in India.[५५] Indeed some studies into fashion in India have revealed that some people are unaware that the changing nature of fashion in Bollywood films which are presented to them are often influenced by globalisation and many consider the clothes worn by Bollywood actors as authentically Indian.[५५] +Bollywood employs people from all parts of India. It attracts thousands of aspiring actors and actresses, all hoping for a break in the industry. Models and beauty contestants, television actors, theatre actors and even common people come to Mumbai with the hope and dream of becoming a star. Just as in Hollywood, very few succeed. Since many Bollywood films are shot abroad, many foreign extras are employed too.[५७] +Stardom in the entertainment industry is very fickle, and Bollywood is no exception. The popularity of the stars can rise and fall rapidly. Directors compete to hire the most popular stars of the day, who are believed to guarantee the success of a movie (though this belief is not always supported by box-office results). Hence many stars make the most of their fame, once they become popular, by making several movies simultaneously. +Only a very few non-Indian actors are able to make a mark in Bollywood, though many have tried from time to time. There have been some exceptions, one recent example is the hit film Rang De Basanti, where the lead actress is Alice Patten, an Englishwoman. Kisna, Lagaan, and The Rising: Ballad of Mangal Pandey also featured foreign actors. +Bollywood can be very clannish, and the relatives of film-industry insiders have an edge in getting coveted roles in films or being part of a film's crew. Industry connections are no guarantee of a long career: competition is fierce and if film industry scions do not succeed at the box office, their careers will falter. Some of the biggest stars, such as Dharmendra, अमिताभ बच्चन, and शाहरुख खान have succeeded despite total lack of show business connections. For film clans, see List of Bollywood film clans. +सहसा बॉलिवूड चित्रपटांचे ध्वनीमुद्रण चित्रीकरणासह होत नाही. चित्रीकरण संपल्यावर स्टु़डियोमध्ये अभिनेते व इतर ध्वनिकलाकार चित्रांसोबत संवाद/आवाचांचे मुद्रीकरण करतात.[५८] Process known as "looping in the sound" or ADR—with the foley and sound effects added later. This creates several problems, since the sound in these films usually occurs a frame or two earlier or later than the mouth movements or gestures.[५८] The actors have to act twice: once on-location, once in the studio—and the emotional level on set is often very difficult to recreate. Commercial Indian films, not just the Hindi-language variety, are known for their lack of ambient sound, so there is a silence underlying everything instead of the background sound and noises usually employed in films to create aurally perceivable depth and environment. +The ubiquity of ADR in Bollywood cinema became prevalent in the early 1960s with the arrival of the Arriflex 3 camera, which required a blimp (cover) in order to shield the sound of the camera, for which it was notorious, from on-location filming. Commercial Indian filmmakers, known for their speed, never bothered to blimp the camera, and its excessive noise required that everything had to be recreated in the studio. Eventually, this became the standard for Indian films. +The trend was bucked in 2001, after a 30-year hiatus of synchronized sound, with the film Lagaan, in which producer-star आमिर खान insisted that the sound be done on location.[५८] This opened up a heated debate on the use and economic feasibility of on-location sound, and several Bollywood films have employed on-location sound since then. + +Bollywood film music is called filmi music (from Hindi, meaning "of films"). Songs from Bollywood movies are generally pre-recorded by professional playback singers, with the actors then lip synching the words to the song on-screen, often while dancing. While most actors, especially today, are excellent dancers, few are also singers. One notable exception was Kishore Kumar, who starred in several major films in the 1950s while also having a stellar career as a playback singer. K. L. Saigal, Suraiyya, and Noor Jehan were also known as both singers and actors. Some actors in the last thirty years have sung one or more songs themselves; for a list, see Singing actors and actresses in Indian cinema. +Playback singers are prominently featured in the opening credits and have their own fans who will go to an otherwise lackluster movie just to hear their favourites. Going by the quality as well as the quantity of the songs they rendered, most notable singers of Bollywood are Lata Mangeshkar, Asha Bhosle, Geeta Dutt, Shamshad Begum and Alka Yagnik among female playback singers; and K. L. Saigal, Talat Mahmood, Mukesh, Mohammed Rafi, Manna Dey, Hemant Kumar, Kishore Kumar, Kumar Sanu, S.P.Balasubramanyam, Udit Narayan and Sonu Nigam among male playback singers. Mohammed Rafi is often considered arguably the finest of the singers that have lent their voice to Bollywood songs, followed by Lata Mangeshkar, who, through the course of a career spanning over six decades, has recorded thousands of songs for Indian movies. The composers of film music, known as music directors, are also well-known. Their songs can make or break a film and usually do. Remixing of film songs with modern beats and rhythms is a common occurrence today, and producers may even release remixed versions of some of their films' songs along with the films' regular soundtrack albums. +The dancing in Bollywood films, especially older ones, is primarily modelled on Indian dance: classical dance styles, dances of historic northern Indian courtesans (tawaif), or folk dances. In modern films, Indian dance elements often blend with Western dance styles (as seen on MTV or in Broadway musicals), though it is not unusual to see Western pop and pure classical dance numbers side by side in the same film. The hero or heroine will often perform with a troupe of supporting dancers. Many song-and-dance routines in Indian films feature unrealistically instantaneous shifts of location or changes of costume between verses of a song. If the hero and heroine dance and sing a pas de deux, it is often staged in beautiful natural surroundings or architecturally grand settings. This staging is referred to as a "picturisation". +Songs typically comment on the action taking place in the movie, in several ways. Sometimes, a song is worked into the plot, so that a character has a reason to sing; other times, a song is an externalisation of a character's thoughts, or presages an event that has not occurred yet in the plot of the movie. In this case, the event is almost always two characters falling in love. +Bollywood films have always used what are now called "item numbers". A physically attractive female character (the "item girl"), often completely unrelated to the main cast and plot of the film, performs a catchy song and dance number in the film. In older films, the "item number" may be performed by a courtesan (tawaif) dancing for a rich client or as part of a cabaret show. The dancer Helen was famous for her cabaret numbers. In modern films, item numbers may be inserted as discotheque sequences, dancing at celebrations, or as stage shows. +For the last few decades Bollywood producers have been releasing the film's soundtrack, as tapes or CDs, before the main movie release, hoping that the music will pull audiences into the cinema later. Often the soundtrack is more popular than the movie. In the last few years some producers have also been releasing music videos, usually featuring a song from the film. However, some promotional videos feature a song which is not included in the movie. +The film script or lines of dialogue (called "dialogues" in Indian English) and the song lyrics are often written by different people. +Dialogues are usually written in an unadorned Hindi[५] or Hindustani that would be understood by the largest possible audience. Some movies, however, have used regional dialects to evoke a village setting, or old-fashioned courtly उर्दू भाषा in Mughal era historical films. Contemporary mainstream movies also make great use of English. Some movie scripts are first written in Roman alphabet.[५९] Characters may shift from one language to the other to express a certain atmosphere (for example, English in a business setting and Hindi in an informal one). +Cinematic language, whether in dialogues or lyrics, is often melodramatic and invokes God, family, mother, duty, and self-sacrifice liberally. +Music directors often prefer working with certain lyricists, to the point that the lyricist and composer are seen as a team. This phenomenon is not unlike the pairings of American composers and songwriters that created old-time Broadway musicals (e.g., Richard Rodgers and Oscar Hammerstein II, or Alan Jay Lerner and Frederick Loewe). Song lyrics are usually about love. Bollywood song lyrics, especially in the old movies, frequently use Arabo-Persic Urdu vocabulary. Another source for love lyrics is the long Hindu tradition of poetry about the mythological amours of Krishna, Radha, and the gopis. Many lyrics compare the singer to a devotee and the object of his or her passion to Krishna or Radha. +Bollywood films are multi-million dollar productions, with the most expensive productions costing up to 100 crores rupees (roughly USD 20 million). Sets, costumes, special effects, and cinematography were less than world-class up until the mid-to-late 1990s, although with some notable exceptions. As Western films and television gain wider distribution in India itself, there is an increasing pressure for Bollywood films to attain the same production levels, particularly in areas such as action and special effects. Recent Bollywood films have employed international technicians to improve in these areas, such as Krrish (2006) which has action choreographed by Hong Kong based Tony Ching. The increasing accessibility to professional action and special effects, coupled with rising film budgets, has seen an explosion in the action and sci-fi genres. +Sequences shot overseas have proved a real box office draw, so Mumbai film crews are increasingly filming in ऑस्ट्रेलिया, Canada, न्यू झीलंड, the United Kingdom, the United States, continental Europe and elsewhere. Nowadays, Indian producers are winning more and more funding for big-budget films shot within India as well, such as Lagaan, Devdas and other recent films. +Funding for Bollywood films often comes from private distributors and a few large studios. Indian banks and financial institutions were forbidden from lending money to movie studios. However, this ban has now been lifted.[६०] As finances are not regulated, some funding also comes from illegitimate sources, such as the Mumbai underworld. The Mumbai underworld has been known to be involved in the production of several films, and are notorious for their patronisation of several prominent film personalities; On occasion, they have been known to use money and muscle power to get their way in cinematic deals. In January 2000, Mumbai mafia hitmen shot Rakesh Roshan, a film director and father of star Hrithik Roshan. In 2001, the Central Bureau of Investigation seized all prints of the movie Chori Chori Chupke Chupke after the movie was found to be funded by members of the Mumbai underworld.[६१] +Another problem facing Bollywood is widespread copyright infringement of its films. Often, bootleg DVD copies of movies are available before the prints are officially released in cinemas. Manufacturing of bootleg DVD, VCD, and VHS copies of the latest movie शीर्षकs is a well established 'small scale industry' in parts of South Asia and South East Asia. The Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) estimates that the Bollywood industry loses $100 million annually in loss of revenue from pirated home videos and DVDs. Besides catering to the homegrown market, demand for these copies is large amongst some sections of the Indian diaspora, too. (In fact, bootleg copies are the only way people in Pakistan can watch Bollywood movies, since the Government of Pakistan has banned their sale, distribution and telecast). Films are frequently broadcast without compensation by countless small cable TV companies in India and other parts of South Asia. Small convenience stores run by members of the Indian diaspora in the U.S. and the UK regularly stock tapes and DVDs of dubious provenance, while consumer copying adds to the problem. The availability of illegal copies of movies on the Internet also contributes to the piracy problem. +Satellite TV, television and imported foreign films are making huge inroads into the domestic Indian entertainment market. In the past, most Bollywood films could make money; now fewer tend to do so. However, most Bollywood producers make money, recouping their investments from many sources of revenue, including selling ancillary rights. There are also increasing returns from theatres in Western countries like the United Kingdom, Canada, and the United States, where Bollywood is slowly getting noticed. As more Indians migrate to these countries, they form a growing market for upscale Indian films. +For an interesting comparison of Hollywood and Bollywood financial figures, see chart. It shows tickets sold in 2002 and total revenue estimates. Bollywood sold 3.6 billion tickets and had total revenues (theatre tickets, DVDs, television etc.) of US$1.3 billion, whereas Hollywood films sold 2.6 billion tickets and generated total revenues (again from all formats) of US$51 billion. +Many Indian artists used to make a living by hand-painting movie billboards and posters (The well-known artist M.F. Hussain used to paint film posters early in his career) This was because human labour was found to be cheaper than printing and distributing publicity material.[६२] Now, a majority of the huge and ubiquitous billboards in India's major cities are created with computer-printed vinyl. The old hand-painted posters, once regarded as ephemera, are becoming increasingly collectible as folk art.[६२] +Releasing the film music, or music videos, before the actual release of the film can also be considered a form of advertising. A popular tune is believed to help pull audiences into the theaters.[६३] +Bollywood publicists have begun to use the Internet as a venue for advertising. Most of the better-funded film releases now have their own websites, where browsers can view trailers, stills, and information about the story, cast, and crew.[६४] +Bollywood is also used to advertise other products. Product placement, as used in Hollywood, is widely practiced in Bollywood.[६५] +Bollywood movie stars appear in print and television advertisements for other products, such as watches or soap (see Celebrity endorsement). Advertisers say that a star endorsement boosts sales. +The Filmfare Awards ceremony is one of the most prominent film events given for Hindi films in India.[६६] The Indian screen magazine Filmfare started the first Filmfare Awards in 1954, and awards were given to the best films of 1953. The ceremony was referred to as the Clare Awards after the magazine's editor. Modelled after the poll-based merit format of the Academy of Motion Picture Arts and Sciences, individuals may submit their votes in separate categories. A dual voting system was developed in 1956.[६७] Like the Oscars, the Filmfare awards are frequently accused of bias towards commercial success rather than artistic merit. +As the Filmfare, the National Film Awards were introduced in 1954. Since 1973, the Indian government has sponsored the National Film Awards, awarded by the government run Directorate of Film Festivals (DFF). The DFF screens not only Bollywood films, but films from all the other regional movie industries and independent/art films. These awards are handed out at an annual ceremony presided over by the President of India. Under this system, in contrast to the National Film Awards, which are decided by a panel appointed by Indian Government, the Filmfare Awards are voted for by both the public and a committee of experts.[६८] +Additional ceremonies held within India are: +Ceremonies held overseas are: +Most of these award ceremonies are lavishly staged spectacles, featuring singing, dancing, and numerous celebrities. +Besides being popular among the India diaspora, such far off locations as Nigeria to Egypt to Senegal and to Russia generations of non-Indian fans have grown up with Bollywood during the years, bearing witness to the cross-cultural appeal of Indian movies.[६९] Over the last years of the twentieth century and beyond, Bollywood progressed in its popularity as it entered the consciousness of Western audiences and producers.[३५][७०] +Historically, Hindi films have been distributed to some parts of Africa, largely by Lebanese businessmen. Mother India (1957), for example, continued to be played in Nigeria decades after its release. Indian movies have also gained ground so as to alter the style of Hausa fashions, songs have also been copied by Hausa singers and stories have influenced the writings of Nigerian novelists. Stickers of Indian films and stars decorate taxis and buses in Northern Nigeria, while posters of Indian films adorn the walls of tailor shops and mechanics' garages in the country. Unlike in युरोप and North America where Indian films largely cater to the expatriate Indian market yearning to keep in touch with their homeland, in West Africa, as in many other parts of the world, such movies rose in popularity despite the lack of a significant Indian audience, where movies are about an alien culture, based on a religion wholly different, and, for the most part, a language that is unintelligble to the viewers. One such explanation for this lied in the similarities between the two cultures. Other similarities include wearing turbans; the presence of animals in markets; porters carrying large bundles, chewing sugar cane; youths riding Bajaj motor scooters; wedding celebrations, and so forth. With the strict Muslim culture, Indian movies were said to show "respect" toward women, where Hollywood movies were seen to have "no shame". In Indian movies women were modestly dressed, men and women rarely kiss, and there is no nudity, thus Indian movies are said to "have culture" that Hollywood films lack. The latter choice was a failure because "they don't base themselves on the problems of the people," where the former is based socialist values and on the reality of developing countries emerging from years of colonialism. Indian movies also allowed for a new youth culture to follow without such ideological baggage as "becoming western."[६९] +Bollywood is also popular among Somalis and the Somali diaspora, where the emerging Islamic Courts Union found a bete noire.[७१] Chad and Ethiopia have also shown an interest in the movies.[७२] +Several Bollywood personalities have avenued to the continent for both shooting movies and off-camera projects. The film Padmashree Laloo Prasad Yadav (2005) was one of many movies shot in South Africa.[७३] Dil Jo Bhi Kahey (2005) was shot almost entirely in Mauritius, which has a large ethnically Indian population. +Ominously, however, the popularity of old Bollywood versus a new, changing Bollywood seems to be diminishing the popularity on the continent. The changing style of Bollywood has begun to question such an acceptance. The new era features more sexually explicit and violent films. Nigerian viewers, for example, commented that older films of the 1950s and 1960s had culture to the newer, more westernized picturizations.[६९] The old days of India avidly "advocating decolonization ... and India's policy was wholly influenced by his missionary zeal to end racial domination and discrimination in the African territories" were replaced by newer realities.[७४] The emergence of Nollywood, Africa's local movie industry has also contributed to the declining popularity of Bollywood films. A greater globalised world worked in tandem with the sexualisation of Indian films so as to become more like American films, thus negating the preferred values of an old Bollywood and diminishing Indian soft power. +Bollywood films are widely watched in South Asian countries, such as Bangladesh, Nepal, Pakistan and श्रीलंका. +Many Pakistanis watch Bollywood films, as they understand Hindi (due to its linguistic similarity to उर्दू भाषा).[७५] Pakistan banned the legal import of Bollywood movies in 1965. However, a thriving trade in pirated DVDs[७६] and illegal cable broadcasts ensured the continued popularity of Bollywood releases in Pakistan. Exceptions were made for a few films, such as the 2006 colorized re-release of the classic Mughal-e-Azam or the 2006 film Taj Mahal. Early in 2008, the Pakistani government eased the ban and allowed the import of even more movies; 16 were screened in 2008.[७७] Continued easing followed in 2009 and 2010. The new policy is controversial in Pakistan. It is opposed by ardent nationalists and representatives of Pakistan's small film industry; it is embraced by cinema owners, who are booking large profits after years of poor receipts.[७८] +Bollywood movies are also popular in Afghanistan due to the country's proximity with the Indian subcontinent and certain other cultural perspectives present in the movies.[७९] A number of Bollywood movies were filmed inside Afghanistan while some dealt with the country, including Dharmatma, Kabul Express, Khuda Gawah and Escape From Taliban.[८०][८१] Hindi films have also been popular in numerous Arab countries, including Palestine, Jordan, Egypt and the Gulf countries.[८२] +Imported Indian films are usually subशीर्षकd in Arabic upon the film's release. Since the early 2000s, Bollywood has progressed in Israel. Special channels dedicated to Indian films have been displayed on cable television.[८३] Bollywood films are also popular across Southeast Asia (particularly the Malay Archipelago)[८४] and Central Asia (particularly in Uzbekistan[८५] and Tajikistan).[८६] +Some Hindi movies also became big successes in the People's Republic of China during the 1940s and 1950s. The most popular Hindi films in China were Dr. Kotnis Ki Amar Kahani (1946), Awaara (1951) and Two Acres of Land (1953). Raj Kapoor was a famous movie star in China, and the song "Awara Hoon" ("I am a Tramp") was popular in the country. Since then, Hindi films significantly declined in popularity in China, until the Academy Award nominated Lagaan (2001) became the first Indian film to have a nation-wide release there in decades.[८७] The Chinese filmmaker He Ping was impressed by Lagaan, especially its soundtrack, and thus hired the film's music composer A. R. Rahman to score the soundtrack for his film Warriors of Heaven and Earth (2003).[८८] Several older Hindi films also have a cult following in Japan, particularly the films directed by the late Guru Dutt.[८९] +बॉलीवूडचे सिनेमे रशियामधे विशेषतः प्रसिद्ध आहेत. Bollywood films have been dubbed into Russian, and shown in prominent theatres such as Mosfilm and Lenfilm. +सुरिनाममधील भारतीय दूत अशोक शर्मा, जे आपल्या कारकिर्दीत तीन वेळेस स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघात कार्यरत होते, म्हणतात : + +The film Mera Naam Joker (1970), sought to cater to such an appeal and the popularity of Raj Kapoor in Russia, when it recruited Russian actress Kseniya Ryabinkina for the movie. In the contemporary era, Lucky: No Time for Love was shot entirely in Russia. After the collapse of the Soviet film distribution system, Hollywood occupied the void created in the Russian film market. This made things difficult for Bollywood as it was losing market share to Hollywood. However, Russian newspapers report that there is a renewed interest in Bollywood among young Russians.[९१] +The awareness of Hindi cinema is also substantial in the United Kingdom,[९२] where they frequently enter the UK top ten. Many films, such as Kabhi Khushi Kabhie Gham (2001) have been set in London. Bollywood is also appreciated in फ्रांस, जर्मनी, the Netherlands, and the Scandinavian countries. Various Bollywood movies are dubbed in German and shown on the German television channel RTL II on a regular basis.[९३] A considerable number of Hindi movies has been shot in Western Europe as well, particularly in Switzerland, starting with Dilwale Dulhania le Jayenge. +गेल्या काही वर्षांत उत्तर अमेरिकेमध्ये बॉलिवूड चित्रपटांच लोकप्रियता वाढलेली आहे. मुख्यत्वे शिकागो, डॅलस सारख्या मोठ्या शहरांतील दक्षिण आशियाई लोकांमध्ये हे अधिक दिसून येते.[३५] Yash Raj Films, one of India's largest production houses and distributors, reported in September 2005 that Bollywood films in the United States earn around $100 million a year through theater screenings, video sales and the sale of movie soundtracks.[३५] In other words, films from India do more business in the United States than films from any other non-English speaking country.[३५] Numerous films in the mid-1990s and onwards have been largely, or entirely, shot in New York, Los Angeles, Vancouver and Toronto. Bollywood's immersion in the traditional Hollywood domain was further tied with such films as The Guru (2002) and Marigold: An Adventure in India (2007) trying to popularise the Bollywood-theme for Hollywood. +Bollywood is not as successful in the Oceanic countries and Pacific Islands such as New Guinea. However, it ranks second to Hollywood in countries such as Fiji, with its large Indian minority, Australia and New Zealand.[९४] +Australia is one of the countries where there is a large South Asian Diaspora. Bollywood is popular amongst non-Asians in the country as well.[९४] Since 1997 the country has provided a backdrop for an increasing number of Bollywood films.[९४] Indian filmmakers have been attracted to Australia's diverse locations and landscapes, and initially used it as the setting for song-and-dance sequences, which demonstrated the contrast between the values.[९४] However, nowadays, Australian locations are becoming more important to the plot of Bollywood films.[९४] Hindi films shot in Australia usually incorporate aspects of Australian lifestyle. The Yash Raj Film Salaam Namaste (2005) became the first Indian film to be shot entirely in Australia and was the most successful Bollywood film of 2005 in the country.[९५] This was followed by Heyy Babyy (2007) Chak De! India (2007) and Singh Is Kinng (2008) which turned out to be box office successes.[९४] Following the release of Salaam Namaste, on a visit to India the then Prime Minister John Howard also sought, having seen the film, to have more Indian movies shooting in the country to boost tourism, where the Bollywood and cricket nexus, was further tightened with Steve Waugh's appointment as tourism ambassador to India.[९६] Australian actress Tania Zaetta, who co-starred in Salaam Namaste, among other Bollywood films, expressed her keenness to expand her career in Bollywood.[९७] +Bollywood movies are not influential in South America, though Bollywood culture and dance is recognised. In 2006, Dhoom 2 became the first Bollywood film to be shot in Rio de Janeiro, Brazil.[९८] +Constrained by rushed production schedules and small budgets, some Bollywood writers and musicians have been known to resort to plagiarism. Ideas, plot lines, tunes or riffs have been copied from other Indian film industries or foreign films (including Hollywood and other Asian films). This has led to criticism towards the film industry.[९९] +In past times, this could be done with impunity. Copyright enforcement was lax in India and few actors or directors ever saw an official contract.[१००] The Hindi film industry was not widely known to non-Indian audiences (excluding the Soviet states), who would not even be aware that their material was being copied. Audiences may also not have been aware of the plagiarism since many audiences in India were unfamiliar with foreign films and music. While copyright enforcement in India is still somewhat lenient, Bollywood and other film industries are much more aware of each other now and Indian audiences are more familiar with foreign movies and music. Organizations like the India EU Film Initiative seek to foster a community between film makers and industry professional between India and the EU.[९९] +One of the common justifications of plagiarism in Bollywood is that producers often play a safer option by remaking popular Hollywood films in an Indian context. Screenwriters generally produce original scripts, but due to financial uncertainty and insecurity over the success of a film many were rejected.[९९] Screenwriters themselves have been criticised for lack of creativity which happened due to tight schedules and restricted funds in the industry to employ better screenwriters.[१०१] Certain filmmakers see plagiarism in Bollywood as an integral part of globalisation where American and western cultures are firmly embedding themselves into Indian culture, which is manifested, amongst other mediums, in Bollywood films.[१०१] Vikram Bhatt, director of films such as Raaz, a remake of What Lies Beneath, and Kasoor, a remake of Jagged Edge, has spoken about the strong influence of American culture and desire to produce box office hits based along the same lines in Bollywood, "Financially, I would be more secure knowing that a particular piece of work has already done well at the box office. Copying is endemic everywhere in India. Our TV shows are adaptations of American programmes. We want their films, their cars, their planes, their diet cokes and also their attitude. The American way of life is creeping into our culture."[१०१] Mahesh Bhatt has said ,"If you hide the source, you're a genius. There's no such thing as originality in the creative sphere".[१०१] +There have been very few cases of film copyright violations taken to court because of serious delays in the legal process, and due to the long time they take to decide a case.[९९] There have been some notable cases of conflict though. The makers of Partner (2007) and Zinda (2005) have been targeted by the owners and distributors of the original films, Hitch and Oldboy.[१०२][१०३] American Studio Twentieth Century Fox brought the Mumbai-based B.R. Films to court over its forthcoming Banda Yeh Bindaas Hai, allegedly an illegal remake of its 1992 film My Cousin Vinny. B.R. Films eventually settled out of court by paying the studio at a cost of about $200,000, paving the way for the film's release.[१०४] Some on the other hand do comply with copyright law, with Orion Pictures recently securing the rights to remake the Hollywood film Wedding Crashers.[१०५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10849.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d26b8e4d4660599076e928627292dc5a15bfa40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10849.txt @@ -0,0 +1,7 @@ +युनायटेड एअरलाइन्सचे ७७७-२०० +बोईंग ७७७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे.[१] या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. हे विमान आता मोठ्या आकाराच्या जुन्या विमानां जागा हे हळूहळू घेऊ लागले आहे. बोईंग ७६७ या मध्यम क्षमतेच्या व बोईंग ७४७ या मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या मध्ये ७७७ची क्षमता बसते. +जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लॅंडिंग गियर्स[मराठी शब्द सुचवा] आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन[मराठी शब्द सुचवा] ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली. +७७७ चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना जी.ई. ९०, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० किंवा रोल्स-रॉइस ट्रेंट ८०० प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान मुंबई तसेच दिल्लीपासून न्यूअर्क, न्यू जर्सी पर्यंत न थांबता जाते. +१९९५मध्ये युनायटेड एरलाइन्सच्या सेवेत रुजू झाल्यानंतर नोव्हेंबर इ.स. २०१०च्या सुमारास अंदाजे ६० गिऱ्हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.[२] ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. एमिराट्स एरलाइन्सकडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ प्रकारच्या विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला. +ईतर विमानांपेक्षा प्रतिप्रवासी-प्रतिकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो. जानेवारी २०२२पर्यंत ६० वेगवेगळ्या विमानवाहतूक कंपन्यांनी २,०९५ नमून्यांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी १,६७८ विमाने गिऱ्हाइकांना हस्तांतरित झालेली होती.[२] +एरबस ए-३३०, एर बस ए-३४० तसेच एरबस ए-३५० एक्स.डब्ल्यू.बी. या प्रकारची विमाने ७७७ चे थेट स्पर्धक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10859.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f61487ff259023ea883d87d7aca3e0908734a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10859.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोईंग ७०७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान होते. +चार इंजिने असलेले हे विमान बोईंगने १९५० च्या दशकात विकसीत केले. या विमानाच्या १,०१० प्रतिकृती विकण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या सफल झालेल्या पहिल्या काही जेट विमानांपैकी ७०७ (सेव्हेन ओह सेव्हेन) होते. या विमानाने बोईंगला विमान उत्पादकांत अग्रगण्य स्थान दिले व बोईंगच्या ७x७ प्रकारच्या विमानांची सुरुवात करून दिली. +या विमानाचा छोटा आणि अधिक वेगवान उपप्रकार बोईंग ७२० नावाने विकण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10878.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee6ee82bc04e6e7d58362b8c577ab93378b43ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10878.txt @@ -0,0 +1,7 @@ +एर बर्लिनचे बोईंग ७३७-८०० +बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. +नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे. +या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत - +यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७मध्ये तयार करण्यास सुरुवात होईल. +या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.[१][२] +त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८० च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ७३७ क्लासिक नावानेही ओळखले जातात. १९९० च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1088.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa7378f9873dab438fead6b3120357fe1190903 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1088.txt @@ -0,0 +1 @@ +प्रतिश घर्ती छेत्री तथा प्रतिश जीसी (२२ मे, २००४:प्युतान, नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10888.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcf020b4c79c6596977b1485942d4198f97967c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10888.txt @@ -0,0 +1,5 @@ +एर इंडियाचे बोईंग ७४७ +बोईंग ७४७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.[४][५] जगातील लगेच ओळखल्या जाणाऱ्या काही विमानांपैकी हे एक आहे[६] अमेरिकेच्या सियॅटल शहराजवळील एव्हरेट येथे तयार करण्यात येणारे हे विमान जगातील पहिले रुंदाकार आणि दोनमजली विमान आहे. बोईंग ७४७ किंवा जंबो जेट तत्कालीन मोठ्या विमानापेक्षा (बोईंग ७०७) अडीचपट क्षमतेचे होते.[७] इ.स. १९७०मध्ये प्रवासी सेवेत रूजू झालेल्या विमानाच्या क्षमतेचा विक्रम एरबस ए-३८०च्या अवतरणापर्यंत ३७ वर्षे अबाधित होता.[८] +चार जेट इंजिने असलेल्या या विमानाचा पुढील भाग दोन मजली आहे. हे विमान पूर्ण प्रवासी, मालवाहू किंवा दोन्ही एकातच असलेल्या उपप्रकारात तयार केले जाते. हे विमान तयार करताना बोईंगने मालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर जास्त होईल असे भाकित केले होते व ४०० प्रति विकल्यावर दुसऱ्या प्रकारच्या विमानांचा खप वाढेल असा अंदाज होता.[९] प्रत्यक्षात हे विमान लोकप्रिय ठरले व १९९३मध्ये १,०००वे ७४७ विकले गेले. जून २००९पर्यंत या विमानाचे १,४१६ नग विकले गेले आहेत व अजून १०७ नगांची मागणी आहे.[१०] +बोईंग ७४७-४०० हा सगळ्यात नवीन उपप्रकार जगातील अतिवेगवान प्रवासी विमानांपैकी एक आहे. याची उच्च-अस्वनातीत क्रुझगती[मराठी शब्द सुचवा] .८५ माख (ताशी ५६७ मैल किंवा ताशी ९३७ किमी) आहे. याचा पल्ला ७,२६० समुद्री मैल (८,३५० मैल किंवा १३,४५० किमी) आहे.[११] ७४७-४०० प्रकारच्या प्रवासी विमानात सहसा ४१६ व्यक्ती तीन वर्गात प्रवास करतात तर दोन वर्गांचे विमान ५२४ प्रवासी नेऊ शकते. याचा पुढचा उपप्रकार ७४७-८ २०१२मध्ये लुफ्तांसातर्फे प्रवासीसेवेत रूजू झाले.[१२] +बोईंग ७४७ची संकल्पना १९६० च्या सुमारास केली गेली. या कालखंडात विमानप्रवासात जगभर मागणी वाढत होती. बोईंग ७०७ आणि डग्लस डीसी-८ सारख्या विमानांनी प्रवासाचा पल्ला लांबपर्यंत नेउन ठेवला होता तरीही ही विमाने तसेच त्याकाळचे विमानतळ वाढत्या मागणीसमोर अपुरी पडायला लागलेले होते. पॅन ॲम या विमानकंपनीने बोईंगला ७०७ च्या दुप्पट क्षमतेचे विमान तयार करण्याचे आव्हान दिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_109.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b089c18897fb347003e41fb903a025c67ca91cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_109.txt @@ -0,0 +1 @@ +पोप कॉर्नेलियस (-- - इ.स. २५३:रोम) हा तिसऱ्या शतकातील पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10947.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5447e60235cf8b2aa9ddad4195aa15450cb2ab4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10947.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोझमन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BZN, आप्रविको: KBZN, एफ.ए.ए. स्थळसूचक: BZN) अमेरिकेच्या मॉन्टाना राज्यातील बोझमन शहरात असलेला विमानतळ आहे. बेलग्रेड या बोझमनच्या उपनगरात असलेला हा विमानतळ यलोस्टोन नॅशनल पार्कला जवळ आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथील बव्हंश प्रवासी फ्रंटियर एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10956.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b967b97a7ead969a3db3cb81be5758fdee6f5788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10956.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोटेझरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +मांडवा,इंदापूर, शिवणफळ, केसळापार, खंडाळझरी, धनजीमेट, चारगाव, येडसांभा, मालेवाडा, कोंडापूर, सुकळी ही जवळपासची गावे आहेत.बोटेझरी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10983.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1824e3c379864fa8703a3991740cd9357ddf4354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10983.txt @@ -0,0 +1,8 @@ + ऑस्ट्रिया + स्वित्झर्लंड +कोन्स्टान्स सरोवर किंवा बोडनसे (जर्मन: Bodensee) हे युरोपातील एक मोठे सरोवर आहे. आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी ऱ्हाईन नदीवर असलेल्या ह्या सरोवराचा जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. सरोवराच्या भोवताली जर्मनीची बाडेन-व्युर्टेंबर्ग व बायर्न ही राज्ये, ऑस्ट्रियाचे फोरार्लबर्ग हे राज्य तर स्वित्झर्लंडची थुर्गाउ व सांक्ट गालेन ही राज्ये वसलेली आहेत. +हे सरोवर समुद्रसपाटीपासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून युरोपातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे ऱ्हाइन नदीचाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झाली. +सरोवराचे चार मुख्य भाग आहेत. +सरोवराच्या दक्षिणेला स्वित्झर्लंड असून उत्तरेला व पश्चिमेला जर्मनी आहे व पूर्वेचा काही भाग ऑस्ट्रियामध्ये येतो. तिन्ही देशांच्या मते तिन्ही देशांची सीमा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे. +दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात औद्योगिक प्रगतीमुळे सरोवराच्या प्रदूषण पातळीमध्ये खूप वाढ झाली. १९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. याच्या प्रदूषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाती ज्या एकेकाळी मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लक्षणीयरित्या रोडावली. तसेच या काळात जर्मनीतील अनेक नद्यादेखील अतिप्रदूषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळी व सरोवरे शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधील सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणाऱ्या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात ऱ्हाइन नदीच्या वरच्या भागातील शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली. या साठी ऑस्ट्रिया, इटली व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहण्यावर बंदी घालण्यात आली. सरोवराकाठच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली. सरोवरकाठाला काही ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळील क्षेत्रातील शेतीवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठी येथील सरकार शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देते. +परिणामी हळूहळू प्रदूषण पातळी कमी होऊ लागली. अनेक माशांच्या दुर्मिळ प्रजाती पुन्हा मोठ्या संख्येने सरोवरात मिळू लागल्या. साधारणपणे १९९० नंतर प्रदूषण पातळी ही स्थिर आहे. आज हे सरोवर पूर्णतः प्रदूषणमुक्त नसले तरी पातळी प्रदूषण न जाणवण्या इतपत कमी करण्यात यश आलेले आहे. या सरोवराचे प्रदूषण मुक्तिकरण मोहिम ही आज जगातील इतर देशातील सरोवर व तळ्यांसाठी मापदंड ठरली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10986.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..625a86b94ed2bd054ba1c2e2a3de959d0df178fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10986.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोडाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10993.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ca83284fc0b82e2c170e7f0330292cf790ba05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10993.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोडो ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक भाषा आहे. ही भाषा बोडो जमातीचे सुमारे १३ लाख लोक वापरतात. +भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. +बोडो हा चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10996.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9df3989c18808138e640ff5539c0b221038623c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10996.txt @@ -0,0 +1 @@ +बोड्डेपल्ली राजगोपाल राव (१२ मार्च १९२३- २२ फेब्रुवारी १९९२) हे भारतीय राजकारणी होते. ते १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तर १९५७, १९६२, १९७१, १९७७ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11021.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3a673dd4d4d95f3d40dd5db142e1194e5365a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11021.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11028.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5664d379517855e964eacfe125a796a78bdb4f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11028.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोथबोडण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11065.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1e502d6a763b1de5dd30c48e9f756da4dc27b08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11065.txt @@ -0,0 +1 @@ +बोधळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11068.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f89296e634df2a10e4f7848ab0d772a315e0168 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11068.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोधारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1108.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b135dcbbb8b10e328e512f4872e0cb4bea6ae7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1108.txt @@ -0,0 +1 @@ +प्रतीक्षा लोणकर (१२ जून १९६८) ही अभिनेत्री आहे.ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे गाजली. औरंगाबाद शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थायिक झाले. प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले. प्रशांत दळवी हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11084.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a3dac3012675676635760f75f40df6ca900f52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11084.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोधेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11088.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c083341c35e44d2617307fa98c418f73e3f72804 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11088.txt @@ -0,0 +1 @@ +बुओना विस्टा' हे सिंगापुरच्या दक्षिणेस वसलेले एक उपनगर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11103.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a5b6bde57a094597a4a5aa49fd7d9f91db1aaee --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11103.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोपापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11112.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c339c6f8a019cc43dfd46893cbced8c99488b137 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11112.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोपेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +सोमनाळा, चिखली, पिपरडा, सेलोटी, वासी, वाकेश्वर, महादापूर, जावळी, सोनेपाडा, उखळी, चोरविहारा ही जवळपासची गावे आहेत.वाकेश्वर ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11144.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e35f1e6ade492eeec11a0a204d0b7a7e8659d65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11144.txt @@ -0,0 +1 @@ +बोम्मनहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11157.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bbe50083060d53cb7799c19b949e340776a0663 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11157.txt @@ -0,0 +1,5 @@ +बोर नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +बोर नदी ही महाराष्ट्रातील एक उपनदी आहे. ती वर्धा जिल्हा या मधून वाहते. बोर ही महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातील एक नदी आहे. हिच्यावर बोर नावाचे एक धरण आहे, आणि जवळच बोर अभयारण्य आहे. बोर नदी धाम नदीला मिळते, धाम नदी वुष्णा नदीला आणि वुष्णा, वर्धा नदीला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11164.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5286bfcaa8a2acd3b6c27faff310c240facbbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11164.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11188.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6c4d7501a0a9ba94849d3e91ad57494cf793b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11188.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11191.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..583bc621dc1b7183c97146a7f422c9a3e3e69b9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11191.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11202.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64949fed87a4905e38829fecdd909cebacdbcdcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11202.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11203.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f636dbfd846256379f008b2c7810ab3e13e16f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11203.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11234.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..127cb59106ba264f665fe1daf60578680ec2391e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11234.txt @@ -0,0 +1,3 @@ +बोरगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १० कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७४ कि.मी. अंतरावर आहे. +गंगाहिप्परगा,वंजारवाडी, ढालेगाव, लेंढेगाव, वैरागड, पार, येरतर, टाकळगाव, सुमठाणा, शेंदरी, सुनेगाव ही जवळपासची गावे आहेत.लेंढेगाव ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11240.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..890f03dcff271156fdfa19d7f880a5c3b7537e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11240.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1126.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c32357eb1b7151ca7cda588684a2703a92d21e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1126.txt @@ -0,0 +1,10 @@ +एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'. +प्रथमोपचार म्हणजे रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार. यासाठी प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. +पायऱ्या +प्रथोमोपचार सुरू करताना प्रथम रूग्णाला धीर द्यावा. +श्वासोच्छ्वास असेल तर +श्वासोच्छ्वास बंद असेल तर +लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. +कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते. +चित्र:प्रथमोपचार पेटी साहित्य सलाईनचे पाणी.jpg|thumb|प्रथमोपचार -सलाईनचे पाणी +मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1129.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e04635eecaa3aeb56f9b97073d71ad557a7784b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1129.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रथिने किंवा प्रोटीन्स ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना[मराठी शब्द सुचवा] (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते. +प्रोटीन किंवा प्रोभूजिन एक जटिल भूयाति युक्त कार्बनिक पदार्थ आहे ज्याचे संगठन कार्बन, हाइड्रोजन, आक्सीजन आणि नाइट्रोजन तत्त्वांच्या अणुंनी मिळुन होताे. काही प्रोटीन मध्ये या तत्त्वांच्या व्यतिरिक्त आंशिक रूपात गंधक, जस्त, तॉंबा आणि फास्फोरस ही उपस्थित असते. हे जीवद्रव्य (प्रोटोप्लाज्म)याचे मुख्य अवयव आहे आणि शारीरिक वृद्धि व विभिन्न जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. रासायनिक संगठन अनुसार प्रोटीनला सरल प्रोटीन, संयुक्त प्रोटीन आणि व्युत्पन्न प्रोटीन नावाच्या तीन श्रेणी मध्ये वाटले आहे. सरल प्रोटीन का संगठन फक्त अमीनो अम्ल द्वारे होते. संयुक्त प्रोटीनच्या संगठन मध्ये अमीनो अम्ल बरोबर काही अन्य पदार्थांचे अणु पण संयुक्त राहातात. व्युत्पन्न प्रोटीन असे प्रोटीन आहे जे सरल किंवा संयुक्त प्रोटीनच्या विघटनाने प्राप्त होते. अमीनो अम्लच्या पॉलीमराईजेशन ने बनणाऱ्या या पदार्थांची अणु मात्रा १०,००० पेक्षा जास्त असते. प्राथमिक स्वरूप, द्वितीयक स्वरूप, तृतीयक स्वरूप आणि चतुष्क स्वरूप प्रोटीनचे चार प्रमुख स्वरूप आहेत. +प्रथिनांची कार्ये +१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे. हाडांची वाढ प्रथिनांमुळे होते. +२)संप्रेेेरके (हार्मोन्स)चे उत्पादन करणे. +३)एंझाइमचे उत्पादन करणे. +४)प्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणूूून कार्य करतात. +५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. +६) शरीराची झीज भरून काढते. +प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो. +प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडते, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11294.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60a3cb66ec78b736ab0ae838368d1edc77011525 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11294.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरडईवाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11302.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc80b193e9faf0d008f976117544967d1abf28e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11302.txt @@ -0,0 +1 @@ +बोरडोह हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11333.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74bdd9f92bc174c3ef22d2d490314300461fe72f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11333.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरशेती खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11338.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7a6f77a50b0d068eb6ab4d1b6fbbc6e41101c86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11338.txt @@ -0,0 +1,8 @@ + बोरसूत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11353.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d9306dcc262d3a64f4eceffd505dca1f649bf61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11353.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोराटेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11372.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdc67a8c2a371d96db82d3bee7c485392a05d84e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11372.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरिव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11381.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebf8c19aa03a774508bf309618652c40e87a5f6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11381.txt @@ -0,0 +1 @@ +बोरिस अब्रामोविच गेलफांड (बेलारशियन: Барыс Абрамавіч Гельфанд,; हिब्रू: בוריס אברמוביץ' גלפנד‎; २४ जून, १९६८:मिन्स्क, बेलारुस - ) हा बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर असून तो इस्रायल या देशाचा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11391.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc811d5be343e0b6f79bbf1809603d42ece03644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11391.txt @@ -0,0 +1 @@ +बोरिस त्रायकोव्स्की (मॅसिडोनियन: Борис Трајковски; २५ जून, इ.स. १९५६ - २६ फेब्रुवारी, इ.स. २००४) हा १९९९ ते २००४ पर्यंत मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष आणि सरसेनापती होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11418.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbf1aba36f6585444bb888f424111656848ef87e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11418.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11432.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa764c82908da12a5a980f4aaa2ae113b3ce5639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11432.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरी इचोड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11437.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89326dd512e47916855ad8f2fcbea3244bbe0249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11437.txt @@ -0,0 +1,8 @@ +बोरी नदी ही महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी नाशिक जिल्ह्यातून आणि खानदेशातील जळगांव व धुळे जिल्ह्यातून वाहते. +ही बोरी नदी तापी नदीची उपनदी आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मोहद गावाजवळ तिचा उगम आहे. जळगाव जिल्ह्यातील बोहोरे गावाजवळ ती तापीला मिळते. भोकरीबारी नदी, चिखली नाला व कानोली नदी या बोरीच्या उपनद्या आहेत. खांदेशातील मुख्य नद्यांपैकी बोरी नदी एक आहे. + + + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11441.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8619d1e13d2a17052f807ef3de5032c8f74c3a60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11441.txt @@ -0,0 +1,2 @@ + बोरी बुद्रूक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11445.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06733664e1d5e9bcc17abae680cf7a816e788d6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11445.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरींडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11460.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3400fd0d341b0ead7f5822501865ad71173f6825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11460.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरीबेळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11476.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10db81292ca11259cb2e1786b8102afcfbbcabda --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11476.txt @@ -0,0 +1,9 @@ + बोरीवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +सडवली, साटवली, बेनी खुर्द, हर्चे, पनोरे तर्फे हर्चे, डाफळे, कोचरी, माचळ, चिंचुर्टी, सालपे, बाईंग ही जवळपासची गावे आहेत.शिपोशी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11488.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2012e0d4fb0a1226d5df81e287d2a6905c8a66ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11488.txt @@ -0,0 +1,48 @@ +बोरूस्सिया डोर्टमुंड हा जर्मनी देशातील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डॉर्टमुंड शहरात स्थित असून तो आपले सामने सिग्नल इडूना पार्क ह्या मैदानमधून खेळतो. + + +१९६३-६४ • +१९६४-६५ • +१९६५-६६ • +१९६६-६७ • +१९६७-६८ • +१९६८-६९ • +१९६९-७० • +१९७०-७१ • +१९७१-७२ +१९७२-७३ • +१९७३-७४ • +१९७४-७५ • +१९७५-७६ • +१९७६-७७ • +१९७७-७८ • +१९७८-७९ • +१९७९-८० • +१९८०-८१ +१९८१-८२ • +१९८२-८३ • +१९८३-८४ • +१९८४-८५ • +१९८५-८६ • +१९८६-८७ • +१९८७-८८ • +१९८८-८९ • +१९८९-९० +१९९०-९१ • +१९९१-९२ • +१९९२-९३ • +१९९३-९४ • +१९९४-९५ • +१९९५-९६ • +१९९६-९७ • +१९९७-९८ • +१९९८-९९ +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11497.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24f1e49834407fdd55d2c45ebf45131031738306 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11497.txt @@ -0,0 +1,2 @@ +(B) (अणुक्रमांक ५) अधातू रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11499.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed08c740fcb1fc7afd594c003c412a94f341731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11499.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोरोटी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11500.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24f1e49834407fdd55d2c45ebf45131031738306 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11500.txt @@ -0,0 +1,2 @@ +(B) (अणुक्रमांक ५) अधातू रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11505.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a25eafd4c13ad2b8531a7d3b15371a2775fd1ba3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11505.txt @@ -0,0 +1,5 @@ +बूर्गान्य (फ्रेंच: Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे. कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाईन जगप्रसिद्ध आहे. +२०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. +इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बरजंडियन्स ह्या नावाने ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरजंडी, प्रोव्हांस जवळील लोअर बरजंडी व फ्रान्समधील डची ऑफ बरजंडी. अपर व लोअर बरजंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रान्सने डची ऑफ बरजंडी इ.स. १००४मध्ये बळकावले. +बूर्गान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11510.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e195febc1d5208f1e406ca9c0c373ca52400c96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11510.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोर्डा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11514.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a18cf22afdff27730eddbb95aeb4dc15802affdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11514.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोर्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11550.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c7729fe6aaccabc42609a0832b76ca5ff0d7cfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11550.txt @@ -0,0 +1 @@ +बोलघाटी बेट हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1158.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0962f5b5e66a4c41e2b547042d25a47dc53f1b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1158.txt @@ -0,0 +1 @@ +प्रदीप त्रिंबक रावत ( २२ सप्टेंबर १९५६) हे एक भारतीय राजकारणी व १३व्या लोकसभेमध्ये पुण्याचे खासदार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11585.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb0f812077511bc30d48053de4830b78d9f02a5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11585.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 40°1′10″N 105°17′34″W / 40.01944°N 105.29278°W / 40.01944; -105.29278 + +बोल्डर (इंग्लिश: Boulder) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर आहे. बोल्डर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते डेन्व्हरच्या वायव्येस २५ मैल अंतरावर स्थित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोाचे प्रमुख आवार बोल्डरमध्येच आहे.[१] हे शहर कला, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमानासाठी नेहमी नावाजले जाते.[२] + +बोल्डर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१९ च्या अंदाजानुसार १,०५,६७३ होती..[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11586.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb0f812077511bc30d48053de4830b78d9f02a5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11586.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 40°1′10″N 105°17′34″W / 40.01944°N 105.29278°W / 40.01944; -105.29278 + +बोल्डर (इंग्लिश: Boulder) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर आहे. बोल्डर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते डेन्व्हरच्या वायव्येस २५ मैल अंतरावर स्थित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोाचे प्रमुख आवार बोल्डरमध्येच आहे.[१] हे शहर कला, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमानासाठी नेहमी नावाजले जाते.[२] + +बोल्डर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१९ च्या अंदाजानुसार १,०५,६७३ होती..[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11588.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ec7a011afd4c09272bc6472a2e9cf3af02e565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11588.txt @@ -0,0 +1,2 @@ +बोल्डर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. राज्याच्या रचनेच्या वेळी असलेल्या १७पैकी ही एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या वायव्सेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९४,५६७ होती.[१] बोल्डर हे या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे.[२] +या काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. तेव्हापासून याच्या सीमा बव्हंश अबाधित आहेत. काउंटीच्या आग्नेय भागातील अंदाजे ७१.२ किमी२ विस्ताराचा ब्रूमफील्ड शहर व काउंटीमध्ये रूपांतर झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11626.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0caeafd1b92f54b722319e9352b31912aa1bd59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11626.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 38°42′N 119°54′E / 38.7°N 119.9°E / 38.7; 119.9 +बोहाय समुद्र किंवा बो समुद्र हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला बोहायचा आखात (渤海) असेही संबोधले जाते. हा समुद्र चीनच्या उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० किमी२ आहे. बीजिंग ह्या चीनच्या राजधानीच्या सान्निध्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्रमार्गांपैकी एक आहे. +२०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत बोहाय समुद्राला अनेकदा चिह्लीचा आखात (直隸海灣) किंवा पीचिह्लीचा आखात (北直隸海灣) असे म्हटले जात. चिह्ली आणि पिचिह्ली हे बीजिंगच्या जवळचे ऐतिहासिक प्रांत होते. +बोहाय समुद्र हा ल्याओदोंग आणि षांतोंग द्वीपकल्पांच्या मध्ये असलेल्या चांगशान द्वीपसमूहाने बद्ध आहे. आधुनिक काळात हा एक प्रचंड व्यस्त समुद्रमार्ग झाला आहे. बोहाय समुद्रामध्ये खालीलप्रमाणे तीन मुख्य उपसागर आहेत: दक्षिणेस लायचौ उपसागर, उत्तरेस ल्याओदोंग उपसागर आणि पश्चिमेस बोहाय उपसागर. बोहाय समुद्राच्या पूर्वेच्या टोकाला बोहायची सामुद्रधुनी आहे (渤海海峡). बोहाय समुद्रात ह्वांग हो, हाय, ल्याओ आणि ल्वान ह्या नद्या वाहतात. षंगली तेलक्षेत्रासारखे काही महत्त्वाचे तेलाचे साठे जवळ आहेत. चांगशान द्वीपसमूह, चांगशिंग द्वीपसमूह आणि शिचोंग द्वीप ही समुद्रातील काही महत्त्वाची द्वीपे आहेत. बोहाय समुद्रालगत किनारा असलेले चीनचे प्रांत खालीलप्रमाणे आहेत: षांतोंग, हपै, त्यांजिन आणि ल्याओनिंग. +बोहाय समुद्राच्या किनाऱ्यावर पाच मोठी बंदरे आहेत. ही बंदरे 10 कोटी टन इतक्या प्रामाणाचा व्यापार हाताळतात: +सांख्यिकीय कारणांसाठी त्साओफीदियान आणि जिंगतांग बंदरांना एकच मानतात. दालियान आणि यांताय ही बंदरे देखील पारंपारिक दृष्ट्या बोहाय प्रणालीत मानतात, परंतु वस्तुतः ती बोहाय समुद्र किनाऱ्यावर नाहीत. २०१३ मध्ये लोंगकौ बंदराने ७ कोटी टनांचा टप्पा गाठला, आणि लवकरच १० कोटी टनांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.[१] +बोहाय समुद्रात तेलाचे व नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, ज्यांचा चीनच्या समुद्री ऊर्जानिर्मितीत लक्षणीय वाटा आहे. षंगली तेलक्षेत्र हे या भागातील मुख्य ऊर्जाक्षेत्र आहे. १९६० सालापासून त्याचा उपयोग सुरू आहे. अद्यापही त्यातून दिवसाला सुमारे ५ लाख बॅरल्स इतकी निर्मिती होते, पण हे प्रमाण कमी होत आहे.[२] बहुतांश ऊर्जानिर्मिती चीनी कंपनया करतात (चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल क़ाॅर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः ह्याच प्रदेशाकरिता निर्माण केली गेली), पण कोनोकोफिलिप्स, राॅक ऑइल इ. सारख्या काही परदेशी कंपनया देखील आहेत. +ह्या भागात वरचेवर तेलगळती होतात असे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत ३ तेलगळतीचे प्रसंग झाले.[३] +फेब्रुवारी २०११ मध्ये चीनने बोहाय सामुद्रधुनीच्या आरपार जाणारा ल्याओदोंग आणि षांदोंग प्रांतांना जोडणारा रस्त्याचा आणि रेल्वेचा १०३ कि.मी. लांबीचा बोगदा बांधण्याचे जाहीर केले.[४] २०१३ मध्ये ह्या योजनेत बदल करण्यात आला आणि १२३ कि.मी. लांबीचा दालियान आणि यांताय शहरांना जोडणारा बोगदा बांधण्याचे ठरवण्यात आले.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11629.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38dd498809ea9a98852722d516e8560041f935a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11629.txt @@ -0,0 +1,5 @@ +बोहेमिया (चेक: Čechy;[१] पोलिश: Czechy; फ्रेंच: Bohême; लॅटिन: Bohemia) हा मध्य युरोपामधील एक ऐतिहासिक भाग आहे. सध्या बोहेमिया चेक प्रजासत्ताकाच्या तीन ऐतिहासिक प्रदेशांपैकी एक आहे (इतर दोन: मोराव्हिया व सिलेसिया). +याच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस मोराव्हिया प्रांत, दक्षिणेस ऑस्ट्रिया व पश्चिमेस जर्मनी आहेत. चेक प्रजासत्ताकाची राजधानी प्राग बोहेमियामध्ये वसलेली आहे. +येथील काचेचे सामान व बियर प्रसिद्ध आहेत. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11639.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f82291b2756e0f5a2c1ec07728149740094cb68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11639.txt @@ -0,0 +1,19 @@ +५२,००,००,००० (प्रमाणः- ९%) (२०११) १,६०,००,००,००० (प्रमाणः- २४%) (२०११) २,१०,००,००,००० (प्रमाणः- २९%) (२०११) + +बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत. +बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लाम व हिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. +दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हटले गेले आहे. +अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरुवात ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.[४] या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे. +इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९%) दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.[५] +आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती. +बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[६] +महायान (पूर्वीय बौद्ध धर्म) हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे +बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.[७] +वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्र व रशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत. +नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हटले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी (नव)बौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत. +संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही. +जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी +आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे. +जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे. +[९१] +[१७२][१७३][१७४][१७५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11681.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c9488f7046d9d4286ba1014ed66b3fd9cda94f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11681.txt @@ -0,0 +1,2 @@ +बौध भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बौध जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11690.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdbffaa51c38bd0fdfddbab259a2af9b8edb3f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11690.txt @@ -0,0 +1 @@ +ब्याडगी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1172.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62929393846c0182e324520a6c77f2573438fe06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1172.txt @@ -0,0 +1,11 @@ + +प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या कादंबरी मालिकेचा मुख्य काल्पनिक नायक होता. +सत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली. +कथांमधे वर्णल्याप्रमाणे, फेलूदाचे वय साधारण २७ वर्षे आहे, त्याची उंची ६ फूट २ इंच असून बांधा मजबूत आहे. दणकट शरीर असून त्याला मार्शल आर्टही येतात. असे शरीर असूनही तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बुद्धीचा जास्त वापर करतो. त्याच्याजवळ ३२ कोल्ट रिव्हॅल्व्हर आहे ज्याचा अगदी क्वचितच वापर झालेला दाखवला आहे. आणि त्याने कोणालाही या शस्त्राने मारलेले नाही. मात्र सत्यजित रायांनी बनवलेल्या चित्रपटांमध्ये फेलूदाने बऱ्याचदा हे शस्त्र वापरले आहे. +तो योगासने करतो. तो चारमीनार सिगरेटचा ओढतो. फेलूदा प्रचंड वाचतो. +फेलूदाला अगदी उत्तम वेषांतर करता येते. "जोय बाबा फेलूदा", मराठीत "गणेशाचे गौडबंगाल", या कथेमधे फेलूदा साधूचा वेश करतो. तर आणखी एका कथेत तोपेश आणि लालमोहनबाबूंनाही ओळखू येणार नाही असा वेश करून कोळी बनतो. +सत्यजित राय आणि फेलूदा हे ऑर्थर कॅनाॅन डाॅईलच्या शेरलॅाक होम्समुळे बरेच प्रभावीत झालेले दिसतात. बऱ्याच कथांत फेलूदा शेरलॅाक होम्स वाचताना दिसते. त्याची कामाची पद्धतही शेरलॅाक होम्सच्या "Science of deduction" सारखी आहे. जसे डाॅ. वॅटसन शेरलॅाक होम्सच्या कथा लिहीतात, तसे तोपेश फेलूदाच्या कथा लिहीतो. शेरलाॅकला आणि फेलूदाला धूम्रपानाचे व्यसन (वा आवड) आहे. शेरलाॅकप्रमाणेच फेलूदाही पैशांपेक्षा एखादे प्रकरण किती आव्हानात्मक आहे, हे पाहतो. +प्रकरणांची टिपणं फेलूदा त्याच्या एका वहीत काढतो. हे लिखाण तो एका सांकेतिक पद्धतीने लिहीतो. तोपेशला त्याने सांगितल्याप्रमाणे, या सांकेतिक पद्धतीत तो ग्रीक लिपीमधे आणि इंग्रजी भाषेमधे लिहीतो. +फेलूदा स्वतःला खाजगी "गुप्तहेर"न म्हणवता खाजगी "सत्यान्वेषी", सत्याचा शोध घेणारा, असे म्हणवतो. +अशोक जैन यांनी फेलूदावरील बारा कादंबऱ्यांचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे. ही अनुवादित पुस्तके रोहन प्रकाशनाने छापली आहेत. या पुस्तकमालिकेमधे नवी आठ पुस्तके २०१४-१५ च्या सुमारास प्रकाशित झाली. त्यामुळे एकूण बारा[१]+चार[२]+चार[३]=वीस पुस्तकांचा हा संग्रह झाला आहे. +गोपा मुजूमदार यांनी राययांच्या मूळ बंगाली पुस्तकांचा इंग्रजीमधे अनुवाद केला होता. प्रसिद्ध इंग्रजी प्रकाशन पेंग्वीनने हा अनुवाद प्रकाशिक केला होता[४]. अशोक जैन यांनी गोपा मुजूमदारांच्या या इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषांतर केले आहे, असे ते वरील सर्व पुस्तकांच्या प्रस्तावनेत म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11728.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6fe1af85540928628852c2a93b6c2d358902616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11728.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ब्यॉन बोर्ग (६ जून, इ.स. १९५६:स्टॉकहोम, स्वीडन - ) हा स्वीडनचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11737.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad800ac9feaaf5625e5a349af08874fe91b6e313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11737.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रँटली काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11738.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1e443b29e45634368460b51be9b5645d1cb4623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11738.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रॅंडन किंग (१६ डिसेंबर, १९९४:जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1175.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62929393846c0182e324520a6c77f2573438fe06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1175.txt @@ -0,0 +1,11 @@ + +प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या कादंबरी मालिकेचा मुख्य काल्पनिक नायक होता. +सत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली. +कथांमधे वर्णल्याप्रमाणे, फेलूदाचे वय साधारण २७ वर्षे आहे, त्याची उंची ६ फूट २ इंच असून बांधा मजबूत आहे. दणकट शरीर असून त्याला मार्शल आर्टही येतात. असे शरीर असूनही तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बुद्धीचा जास्त वापर करतो. त्याच्याजवळ ३२ कोल्ट रिव्हॅल्व्हर आहे ज्याचा अगदी क्वचितच वापर झालेला दाखवला आहे. आणि त्याने कोणालाही या शस्त्राने मारलेले नाही. मात्र सत्यजित रायांनी बनवलेल्या चित्रपटांमध्ये फेलूदाने बऱ्याचदा हे शस्त्र वापरले आहे. +तो योगासने करतो. तो चारमीनार सिगरेटचा ओढतो. फेलूदा प्रचंड वाचतो. +फेलूदाला अगदी उत्तम वेषांतर करता येते. "जोय बाबा फेलूदा", मराठीत "गणेशाचे गौडबंगाल", या कथेमधे फेलूदा साधूचा वेश करतो. तर आणखी एका कथेत तोपेश आणि लालमोहनबाबूंनाही ओळखू येणार नाही असा वेश करून कोळी बनतो. +सत्यजित राय आणि फेलूदा हे ऑर्थर कॅनाॅन डाॅईलच्या शेरलॅाक होम्समुळे बरेच प्रभावीत झालेले दिसतात. बऱ्याच कथांत फेलूदा शेरलॅाक होम्स वाचताना दिसते. त्याची कामाची पद्धतही शेरलॅाक होम्सच्या "Science of deduction" सारखी आहे. जसे डाॅ. वॅटसन शेरलॅाक होम्सच्या कथा लिहीतात, तसे तोपेश फेलूदाच्या कथा लिहीतो. शेरलाॅकला आणि फेलूदाला धूम्रपानाचे व्यसन (वा आवड) आहे. शेरलाॅकप्रमाणेच फेलूदाही पैशांपेक्षा एखादे प्रकरण किती आव्हानात्मक आहे, हे पाहतो. +प्रकरणांची टिपणं फेलूदा त्याच्या एका वहीत काढतो. हे लिखाण तो एका सांकेतिक पद्धतीने लिहीतो. तोपेशला त्याने सांगितल्याप्रमाणे, या सांकेतिक पद्धतीत तो ग्रीक लिपीमधे आणि इंग्रजी भाषेमधे लिहीतो. +फेलूदा स्वतःला खाजगी "गुप्तहेर"न म्हणवता खाजगी "सत्यान्वेषी", सत्याचा शोध घेणारा, असे म्हणवतो. +अशोक जैन यांनी फेलूदावरील बारा कादंबऱ्यांचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे. ही अनुवादित पुस्तके रोहन प्रकाशनाने छापली आहेत. या पुस्तकमालिकेमधे नवी आठ पुस्तके २०१४-१५ च्या सुमारास प्रकाशित झाली. त्यामुळे एकूण बारा[१]+चार[२]+चार[३]=वीस पुस्तकांचा हा संग्रह झाला आहे. +गोपा मुजूमदार यांनी राययांच्या मूळ बंगाली पुस्तकांचा इंग्रजीमधे अनुवाद केला होता. प्रसिद्ध इंग्रजी प्रकाशन पेंग्वीनने हा अनुवाद प्रकाशिक केला होता[४]. अशोक जैन यांनी गोपा मुजूमदारांच्या या इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषांतर केले आहे, असे ते वरील सर्व पुस्तकांच्या प्रस्तावनेत म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11755.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad4e1e1595e1c8e9dcbb042a1c21e9ee75e5b324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11755.txt @@ -0,0 +1,11 @@ +ब्रदर इंडस्ट्रीज लिमिटेड (ブラザー工業株式会社?) ही एक जपानी बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि विद्युत उपकरणे तयार करणारी कंपनी आहे.[१] याचे मुख्यालय नागोया जपान येथे आहे. त्याच्या उत्पादनांमध्ये प्रिंटर, मल्टीफंक्शन प्रिंटर, डेस्कटॉप संगणक, ग्राहक आणि औद्योगिक शिवणकाम यंत्रे, मोठ्या यंत्राचे लेबल, प्रिंटर, टायपराइटर, फॅक्स मशीन आणि इतर संगणक - संबंधित इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा समावेश आहे. ब्रदर इंडस्ट्रीज त्याच्या स्वतःच्या नावाने आणि इतर कंपन्यांशी केलेल्या ओईएम करारांनुसार त्याच्या उत्पादनांचे वितरण करतो. +ब्रदर इंडस्ट्रीजची सुरुवात १९०८ मध्ये झाली. याचे आधीचे नाव यासुई सिव्हिंग मशीन कंपनी असे होते. ते नागोया जपान येथे स्थित होते.[२] १९५५ मध्ये, ब्रदर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन (यूएस) या नावाने त्यांच्या पहिल्या परदेशी विक्री संलग्न कंपनीची स्थापना झाली. १९५८ मध्ये डब्लिन शहरात युरोपियन प्रादेशिक विक्री कंपनी स्थापन करण्यात आली. यानंतर कंपनीचे नाव बदलून ब्रदर इंडस्ट्रीज लिमिटेड असे करण्यात आले. १९६२ मध्ये. ब्रदर इंडस्ट्रीजने सेंट्रोनिक्स कंपनीबरोबर मिळून प्रिंटर मार्केटमध्ये प्रवेश केला.[३] +१९६८ मध्ये कंपनीने आपले यूके मुख्यालय ऑडेंशॉ, मँचेस्टर येथे हलविले. त्या आधी जोन्स सिव्हिंग मशीन कंपनीला त्यांनी काबीज केले. ती कंपनी बरीच जुनी अशी ब्रिटिश शिवणकामाचे यंत्र बनवणारी कंपनी होती.[४] +मार्च २००५ मध्ये, " ब्रदर कम्युनिकेशन स्पेस "(आता ब्रदर संग्रहालय) नावाचे एक कॉर्पोरेट संग्रहालय नागोयामध्ये उघडले. ते जनसंपर्क सुविधा म्हणून देखील कार्य करते. +डिसेंबर २०११ मध्ये, ब्रदरने आपल्या ऑफरमध्ये विविधता आणली. नेफसिस, वेब आधारित रिमोट कोलाबोरेशन आणि कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी कंपनी त्यांनी काबीज केली.[५] +नोव्हेंबर २०१२ मध्ये, ब्रदरने जाहीर केले की त्याने उत्तर वेल्सच्या कारखान्यात यूकेमध्ये बनविलेले शेवटचे टाइपराइटर तयार केले आहे. त्यानंतर त्यांनी टाइपराइटर बनवणे बंद केले. १९८५ मध्ये उघडल्यापासून त्यांनी आपल्या रेक्सहॅम कारखान्यात ५९ लाख टाइपराइटर बनवले होते. ब्रदरने शेवटची मशीन लंडनच्या विज्ञान संग्रहालयाला दान केली.[६] +३१ मार्च २०२० पर्यंत, ब्रदर कंपनीची वार्षिक विक्री महसूल ६,३७,२५९ दशलक्ष येन (ऑक्टोबर २०२० पर्यंत ६,०४४,६६६,७१० अमेरिकन डॉलर्स) पर्यंत पोहोचली होती.[७] +१९६० च्या दशकात ब्रदर इंडस्ट्रीजने प्रिंटर मध्ये विविध प्रकारचे प्रिंटर बनवले उदा: लेबल प्रिंटर, एमएफसी, गारमेंट प्रिंटर, संगीत अनुक्रमक, मॅन्युफॅक्चरिंग/मशीन टूल्स, आणि जॉयसाऊंड काराओके. +ब्रदर इंडस्ट्रीजने १९८७ ते १९९९ पर्यंत मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब प्रायोजित केला. हा कालावधी कोणत्याही इंग्रजी फुटबॉल क्लबच्या सर्वात लांब अखंड प्रायोजक सौद्यांपैकी एक मानला जातो.[२] +ब्रदर इंडस्ट्रीजने २०१० च्या शरद ऋतूतील त्यांच्या ए-३ प्रिंटर श्रेणीसाठी त्यांची पहिली एकात्मिक, पॅन युरोपियन जाहिरात मोहीम सुरू केली. +२०१९ मध्ये ब्रदर इंडस्ट्रीजची यूकेची सहाय्यक कंपनी विटस प्रो सायकलिंग टीमची सह-प्रायोजक बनली. त्यानंतर संघाचे नाव अधिकृतपणे "विटस प्रो सायक्लिंग टीम, पॉवर बाय ब्रदर यूके"बनले.[८] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11796.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7d3054250c0dbda40e0d79c55a928b12fee3c8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11796.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८ फेब्रुवारी २०१३ रोजी ब्रुसेल्स विमानतळावर आठ मास्क घातलेले आणि पोलिसांचा गणवेश परिधान केलेले चोरट्यानी अवघ्या तीन मिनिटांत ५० दशलक्ष डॉलरचे (सुमारे २७० कोटी रुपये) हिरे चोरले. ही आतापर्यंतची जगातली सर्वात मोठी हियांची चोरी आहे. या चोरीत चोरट्यांनी एकही गोळी चालवली नाही तसेच कोणालाही जखमीही केले नाही.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11797.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4be6d9ed55c04f79820fa9a8c6fba4803395d4a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11797.txt @@ -0,0 +1,5 @@ +ब्रसेल्स साउथ शार्लरुआ विमानतळ [a] ( बीएससीए ) तथा ब्रसेल्स-शार्लरुआ विमानतळ [b] किंवा शार्लरुआ विमानतळ [c] (आहसंवि: CRL, आप्रविको: EBCI) हा बेल्जियमच्या ब्रसेल्स शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहराजवळील शार्लरुआ उपनगरात आहे +या विमानतळावरून खालील विमानकंपन्या नियमित प्रवासी आणि भाड्याची उड्डाणे चालवतात: [१] + + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11806.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6824adafba8d71a03812acbb8e8574585fae261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11806.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिवानी वर्मा (जन्म ३१ मे १९७२ - पुणे), ब्रह्मा कुमारी शिवानी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, ब्रह्मा कुमारी शिवानी भारतातील ब्रह्मा कुमारी आध्यात्मिक चळवळीतील शिक्षिका आहेत.[१] +बीके शिवानीच्या आई-वडिलांनी ती लहान असतानाच ब्रह्मा कुमारींचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. तिने २० च्या सुरुवातीच्या काळात सभांना उपस्थित राहण्यास सुरुवात केली[२] +तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले जेथे ती शैक्षणिक सुवर्णपदक विजेती होती, आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सुरुवातीला, तिने दिल्लीतील ब्रह्मा कुमारी टेलिव्हिजन प्रेझेंटेशनच्या निर्मितीमध्ये बॅकस्टेज काम केले, जिथे वरिष्ठ शिक्षक शिकवणी रेकॉर्ड करतील. २००७ मध्ये, इतर शिक्षकांच्या अनुपलब्धतेमुळे, तिला स्वतःच दर्शकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले गेले.[३] +२००७ मध्ये, आस्था चॅनलसाठी अवेकनिंग विथ ब्रह्मा कुमारिस ही पे-टू-ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन मालिका तयार करण्यात आली होती ज्यामध्ये सह-होस्ट कानू प्रिया यांनी बीके शिवानीची मुलाखत घेतली होती. सुरेश ओबेरॉय यांच्यासोबतच्या संभाषणांची तिची टीव्ही मालिका २०१५ च्या हॅपीनेस अनलिमिटेड या पुस्तकात रूपांतरित करण्यात आली होती.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11809.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64ff56b1d90d830185fe555b0990495d3a2af963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11809.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रह्मगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11822.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d54365f0335ab8fd3be26354f9a57456e7fa8c7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11822.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतात ब्रह्मदेवाची देवळे अतिशय कमी अहेत. त्यांतील काही येणेप्रमाणे आहेत. :- + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11835.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..475ea83820161d74bc69ad64619aa837ab5dc738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11835.txt @@ -0,0 +1,4 @@ +ब्रह्मपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १३ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १५० कुटुंबे राहतात.गावातील एकूण ८३८ लोकसंख्येपैकी ४३७ पुरुष तर ४०१ महिला आहेत.गावात ५४८ शिक्षित तर २९० अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ३२३ पुरुष व २२५ स्त्रिया शिक्षित तर ११४ पुरुष व १७६ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६५.३९ टक्के आहे. +उगीळेवाडी, हळणी, मालेगाव खुर्द, तळेगाव, नांदुरा खुर्द, सावरगाव रोकडा, गोठळा, नांदुरा बुद्रुक, भुतेकरवाडी, हसर्णी, जांब ही जवळपासची गावे आहेत.ब्रह्मपुरी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11838.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0db3a695e35fdd07c21f68876441c715d183be82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11838.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रम्हपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11843.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0576201b64e3dbbeb90423906428c5a961345f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11843.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - ७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. सावली आणि २. सिंदेवाही ही दोन संपूर्ण तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय नामदेवराव वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11858.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11858.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11875.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40fcb9cfa36a36c21789c7b91830e5aee56ac0e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11875.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रांंच काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11904.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..470731d62f7b5924fc7135859b0f09a87420e0cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11904.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ब्राझीलियन ग्रांप्री (पोर्तुगीज: Grande Prêmio do Brasil) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ब्राझिल देशाच्या साओ पाउलो शहरामधील इंटरलागोस ह्या जिल्ह्यामधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +१९७२ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमधील सर्वात कठीण व मानाच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11913.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c839d60fb4079d640b63cab132f54c38ce6529e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11913.txt @@ -0,0 +1 @@ +ब्राझिल देशामध्ये एकूण २६ राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11944.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba50340f540ff3d80a755426cbdfc80faf1fec62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11944.txt @@ -0,0 +1,19 @@ +गुणक: 48°08′38″N 17°06′35″E / 48.14389°N 17.10972°E / 48.14389; 17.10972 + +ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाक: Bratislava ; जर्मन: Pressburg पूर्वी Preßburg, हंगेरियन: Pozsony) ही मध्य युरोपातील स्लोव्हाकिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या पश्चिम भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ डॅन्युब नदीच्या काठांवर वसले आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे.[१] एकमेकांपासून केवळ ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर स्थित असणारी व्हियेना व ब्रातिस्लाव्हा ह्या युरोपातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात जवळील राजधान्या आहेत. +ऐतिहासिक काळापासून प्रेसबर्ग ह्या जर्मन नावाने ओळखले गेलेले हे शहर हंहेरीच्या राजतंत्रातील व हाब्जबर्ग साम्राज्यामधील एक प्रमुख शहर होते. १९९३ साली चेकोस्लोव्हाकियाची फाळणी झाल्यावर ब्रातिस्लाव्हा नवीन स्लोव्हाकिया देशाची राजधानी बनली. सध्या ४.५७ लाख शहरी व ७ लाख महानगरी लोकवस्ती असलेले ब्रातिस्लाव्हा हे स्लोव्हाकियाचे आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्र आहे. +दहाव्या शतकापासून प्रेसबर्ग (Preßburg) ह्या नावाने ओळखल्या जात आलेल्या शहराचे ब्रातिस्लाव्हा हे नाव ६ मार्च १९१९ रोजी ठेवण्यात आले. इतर भाषांमधील नावे ग्रीक: Ιστρόπολις इस्त्रोपोलिस, चेक: Prešpurk, फ्रेंच: Presbourg, इटालियन: Presburgo, लॅटिन: Posonium, क्रोएशियन: Požun, रोमेनियन: Pojon ही होती. १९१९ सालापर्यंत इंग्लिशमध्ये देखिइल प्रेसबर्ग (Pressburg) हेच नाव वापरात होते. +येथील पहिली मनुष्यवस्ती नवपाषाण युगात सुमारे इ.स. पूर्व ५००० सालामध्ये वसलेली गेली असावी असा अंदाज बांधला जातो. पहिल्या शतकात हे शहर रोमनांच्या तर पाचव्या शतकात स्लाव्ह लोकांच्या अधिपत्याखाली आले. दहव्या शतकादरम्यान प्रेसबर्ग प्रदेश हंगेरीच्या राजतंत्रात विलिन झाला व राज्याचे महत्त्वाचे आर्थिक व प्रशासकीय केंद्र बनले. त्या काळात येथे मोठी प्रगती झाली व शहराचे महत्त्व वाढले. इ.स. १२९१ मध्ये प्रेसबर्गला शहराचा दर्जा देण्यात आला. इ.स. १४०५ साली सिगिस्मंडने प्रेसबर्गला स्वतंत्र शहर नियुक्त केले व स्वतंत्र चिन्ह बाळगण्याची परवानगी दिली. +१६व्या शतकातील ओस्मानांच्या हंगेरीवरील आक्रमणामुळे १५३६ साली हंगेरीची राजधानी प्रेसबर्ग येथे हलवण्यात आली व हे हाब्जबर्ग राजतंत्रामधील प्रमुख शहर बनले. येथे अनेक राजे व प्रमुख चर्चाधिकाऱ्यांचा राज्याभिषेक होउ लागला. १८व्या शतकात मारिया थेरेसाच्या कार्यकाळात प्रेसबर्ग हे हंगेरीमधील सर्वात मोठे शहर होते. ह्या दरम्यान येथे अनेक नवे प्रासाद, राजवाडे, चर्च, नवे रस्ते व इतर उल्लेखनीय वास्तू +बांधल्या गेल्या. १८०५ साली ऑस्ट्रिया व फ्रान्समधील तहाचे स्थान असलेले प्रेसबर्ग १८४८ साली ऑस्ट्रियामध्ये जोडले गेले. +पहिल्या महायुद्धानंतर २८ ऑक्टोबर १९१८ रोजी चेकोस्लोव्हाकिया देशाची निर्मिती झाली व ब्रातिस्लाव्हा ह्या नवीन देशाचा भाग बनला. त्यानंतरच्या काळात येथील जर्मन व हंगेरीयन भाषा दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले व पुष्कळसे हंगेरियन लोक येथून पळाले वा हाकलून लावले गेले. १९३८ साली नाझी जर्मनीने ऑस्ट्रियाला आपल्या भूभागात जोडले व १९३९ साली नव्या स्वतंत्र स्लोव्हाक प्रजासत्ताकावर कब्जा केला. येथील १५,००० ज्यू छळछावण्यांमध्ये धाडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी ब्रातिस्लाव्हावर बॉंब हल्ला केला व अखेर ४ एप्रिल १९४५ रोजी सोव्हिएत लाल सैन्याने येथे प्रवेश केला. +साम्यवादी पक्षाने १९४८ साली चेकोस्लोव्हाकियाच्या सत्तेवर आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर पायाभुत सुविधा बांधल्या. १९६८ साली स्वातंत्र्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वॉर्सो कराराच्या सैन्याने ब्रातिस्लाव्हामध्ये तळ ठोकला. १९८० च्या शतकामधील कम्युनिस्टविरोधी चळवळीचे ब्रातिस्लाव्हा मोठे केंद्र होते. नोव्हेंबर १९८९ मध्ये घडलेल्या अहिंसक चळवळीमुळे अलेक्झांडर दुब्चेकच्या नेतृत्वाखालील चेकोस्लोव्हाकियाची कम्युनिस्ट राजवट पडली व लोकशाही स्थापन झाली. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाची फाळणी होऊन स्लोव्हाकिया व चेक प्रजासत्ताक हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. त्यानंतर राजधानीचे शहर म्हणून ब्रातिस्लाव्हाचा झपाट्याने विकास झाला आहे. +ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या नैऋत्य भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ स्थित आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे. तसेच चेक प्रजासत्ताकाची सीमा येथून केवळ ६२ किलोमीटर (३८.५ मैल) तर ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना केवळ ६० किलोमीटर (३७.३ मैल) अंतरावर आहेत.[२] डॅन्युब नदीच्या दोन्ही काठांवर ३६७.५८ चौरस किमी (१४१.९ चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेल्या ब्रातिस्लाव्हामधील सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची १४० मीटर (४६० फूट) इतकी आहे.[३] +ब्रातिस्लाव्हाचे हवामान खंडीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात. +ब्रातिस्लाव्हा शहरामध्ये अनेक जुने मनोरे, तसेच आधुनिक इमारती आहेत. +ब्रातिस्लाव्हा प्रदेश स्लोव्हाकियामधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रदेश असून येथील अर्थव्यवस्था देशातील २६ टक्के जीडीपीसाठी कारणीभुत आहे.[४] २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,८०० € इतके होते जे युरोपियन संघातील सरासरीच्या १६७ टक्के व युरोपियन संघात नवव्या क्रमांकावर आहे.[५] येथील ७५ टक्के उद्योग आय.टी., बँकिंग, टेलिकॉम, पर्यटन इत्यादी सेवा क्षेत्रांत एकवटले असून पुष्कळशा सरकारी संस्थांची मुख्यालये देखील येथे आहेत. स्लोव्हाकिया देशात होणारी ६० टक्क्याहून अधिक विदेशी गुंतवणूक ब्रातिस्लाव्हा प्रदेशामध्ये होते. +२०११ साली ४,५७,४५६ इतकी लोकसंख्या असलेल्या ब्रतिस्लाव्हा शहराच्या निर्मितीपासून १९व्या शतकापर्यंत येथे जर्मनांचे बहुमत राहिले होते.[६] पहिल्या महायुद्धानंतर येथील रहिवाशांपैकी ४० टक्के लोक हंगेरियन, ४२ टक्के जर्मन तर १५ टक्के स्लोव्हाक भाषिक होते. चेकोस्लोव्हाकियाचा भाग झाल्यानंतर येथील जर्मन व हंगेरियन लोकांची संख्या घटू लागली व १९३८ साली येथील ५९ टक्के लोक स्लोव्हाक व चेक भाषिक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर येथील उर्वरित सर्व जर्मन व हंगेरियन लोकांना हाकलून लावले गेले व ब्रातिस्लाव्हाचा चेहरा पूर्णपणे स्लोव्हाक बनला. सध्या येथील ९० टक्के लोक स्लाव्हिक वंशाचे आहेत. +युरोपाच्या मध्यभागात असल्यामुळे ब्रातिस्लाव्हा ऐतिहासिक काळापासून एक मोठे वाहतूक केंद्र राहिले आहे. अनेक महामार्ग व रेल्वेमार्ग ब्रातिस्लाव्हालामध्ये मिळतात. पूर्व-पश्चिम धावणारा डी-१ महामार्ग ब्रातिस्लाव्हाला स्लोव्हाकियातील कोशित्सा व इतर शहरांसोबत जोडतो तर उत्तर-दक्षिण डी-२ महामार्ग प्राग, ब्रनो व बुडापेस्ट शहरांना जोडतो. +ब्रातिस्लाव्हा शहरामधील नागरी वाहतूकीसाठी बस, ट्राम व ट्रॉलीबस वापरल्या जातात. नदीकाठावर असल्यामुळे येथे बोटींचा वापर देखील सुलभ आहे. +फुटबॉल हा ब्रातिस्लाव्हामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. एस.के. स्लोव्हान ब्रातिस्लाव्हा, एफ.के. इंटर ब्रातिस्लाव्हा व एफ.सी. पेत्रझाल्का १८९८ हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. तसेच आइस हॉकी, बास्केटबॉल, टेनिस इत्यादी खेळ देखील येथे लोकप्रिय आहेत. २०११ सालची आंतरराष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा येथेच खेळवली गेली. +ब्रातिस्लाव्हाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[७] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11967.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3053ee7a0976f2ded205e61dcb2d1fcc1185dc86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11967.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राम्हणवाडा नजिक मारसुळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11968.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..319e94a4f5c7f99c9fe1a4c1246301b3c32f4df9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11968.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्राम्हणवाडाखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1197.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eab4cf23a83c19ea459fd5745d0e0229e925148 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1197.txt @@ -0,0 +1,12 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना ही भारतातील भारत सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. याचा उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता. याचे विमोचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेद्वारे दि. ९ मेला कोलकाता येथे झाले. मे २०१५ च्या आकडेवारीनुसार भारतात फक्त २०% लोकांचा कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे. या योजनेचा उद्देश हा आकडा वाढविणे असा आहे.[ संदर्भ हवा ] +वैशिष्ट्ये +१) लक्ष्यगट - जीवन विमा न नोंदवलेले सर्व नागरिक +२) वय व पात्रता - लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्षे असले पाहिजे योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास बँक खाते आवश्यक आहे , जे ५० वर्षे वयाच्या    आधीपासून योजनेत सामील आहेत त्यांना वयाच्या ५५ वर्षापर्यॅंत जोखीम संरक्षण मिळते . +३) हप्ता-  योजनेसाठी वार्षिक ३३० रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे  १ जून ते ३ मे असेल . +४) विमा लाभ - लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती ) मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु. अर्थसाहाय्य मिळेल + +५) व्यवस्थापन - योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11979.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eda05721cc33cb01fa36f17547f03900bfeb3053 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_11979.txt @@ -0,0 +1 @@ +समुद्री घार किंवा ब्राम्हणी घार (शास्त्रीय नाव: Haliastur indus, हॅलिएस्टर इंडस ; इंग्लिश: Brahminy Kite, ब्राह्मनी काइट) ही समुद्राजवळ आढळणारी घार, ब्राम्हणी या रंगछटेची ही घार असते. मासे व कुजलेले समुद्री खाद्य हे मुख्य खाद्य असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1198.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e1ba19c05b3e935940ad6cdd28fb44e2ccffa6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1198.txt @@ -0,0 +1,13 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतात लागू झाली. एक देश एक योजना या संकल्पनेवर नवी पीक विमा योजना आधारीत आहे. +खरीप हंगाम २०१६ करिता महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यांत पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येत अाहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०१६ ही अंतिम मुदत होती. “प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभरातल्या शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. [१] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” या नवीन पीक विमा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. +केंद्र सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ' प्रधानमंत्री पीक विमा योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. +या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनी असणार असून इतर खाजगी विमा कंपन्या 'ऍग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडिया' (Agricultural Insurance Company of India) शी संलग्न करण्यात येणार आहेत. हा विमा केवळ 'उत्पन्नातील घट' एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही. +कार्यक्षेत्र - योजना राज्यांनी निकष पूर्ण करून राबवयाची असली तरी , तरी पंतप्रधानांच्या 'एक राष्ट्र -एक योजना ' या उद्देशाने ती सबंध देशात राबविण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे +मानवनिर्मित आपत्ती उदा. आग लागणे, चोरी होणे यांचा या योजनेत अंतर्भाव नाही.हे बरोबर आहे +या योजनेत आतापर्यंतचा विम्याचा सर्वात कमी हप्ता आहे. साधारणतः विम्याचा हप्ता १५ टक्क्यापर्यंत असतो मात्र नव्या धोरणात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन २ ते २.५ टक्केच आहे. मोबाइल फोन सारख्या सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसानीचे मोजमाप केले जाणार आहे. तसेच निर्धारित वेळेत दावे निकाली काढले जातील. या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणतीही तृटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्याला नुकसान किती प्रमाणात झाले आहे याची पाहणी करण्यासाठी ड्रोन, मोबाईल मॅपिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळू शकेल. +या योजनेमध्ये उपग्रह तंत्रज्ञाचा उपयोग करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकांच्या नुकसानीचे आकलन तात्काळ होऊन दावा रक्कम लवकर मिळू शकेल. शेतकऱ्यांनाही ऑनलाईन घरी बसून हे नुकसान पाहता येईल. +प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना यांची जागा घेणार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_120.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4c189241a96bd92929bc44397d55a6c22c2c9f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_120.txt @@ -0,0 +1 @@ +पोप संत क्लेमेंट पहिला (लॅटिन: CLEMENS) (?? - इ.स. ९९) हा रोममधील कॅथलिक चर्चचा बिशप व चौथा पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12009.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8e44d928f506544198481f39eea20b79bf08abe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12009.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रायन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12017.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce68cae253330927681af6e51cee9c64899a6bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12017.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन चार्ल्स (१९ जून, १९९५:त्रिनिदाद - हयात) ही  वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे. वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो खेळतो.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12027.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce68cae253330927681af6e51cee9c64899a6bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12027.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन चार्ल्स (१९ जून, १९९५:त्रिनिदाद - हयात) ही  वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे. वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो खेळतो.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12040.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d1989327a3644c2afae4fd4061583930d4ea35f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12040.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन जॉन मॅककेचनी (६ नोव्हेंबर, १९५३:न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७५ ते १९८१ दरम्यान १४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12070.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d0e3665b0ec38179e9a94a6903f9696f0bb8f9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12070.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ब्रायन स्टॅदम (१७ जून, १९३०:मॅंचेस्टर, इंग्लंड - १० जून, २०००:मॅंचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ ते १९६५ दरम्यान ७० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12073.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..030df9b7874e3eaa9fddf9048dccc25e4aae83be --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12073.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन फ्रेडरिक हेस्टिंग्स (२३ मे, १९४०:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९६९ ते १९७६ दरम्यान ३१ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12075.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b86c5dce7f978b5b8d154f4a6d2cd508ec95be4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12075.txt @@ -0,0 +1,3 @@ + +इंग्लिश: Bryan Guy Adams +ब्रा‍‌‌यन ॲडम्सआपले समाजहिताचे कार्य विशेषकरून द ब्रा‍‌‌यन ॲडम्स फाऊंडेशनद्वारे करतो,जी जगभरात लहान तसेच तरू‍ण मुलांसाठी अद्ययावत शिक्षण आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कामी वाहिलेली संस्था आहे.शिक्षण हे मुलांसाठी अनमोल देणगी आहे,अशी त्याची धारणा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12113.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7355f1674a929eaaf36ab6029c38d961c2364ab3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12113.txt @@ -0,0 +1 @@ +ब्राह्मणवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12128.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de591aca6078611e6a0705ed734dc1fc2c5c2a5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12128.txt @@ -0,0 +1,2 @@ + ब्राह्मणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1215.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af6768513e8eb93b06e31bfb642178fc466bca7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1215.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्र.के. घाणेकर (जन्म : आवास-कुलाबा जिल्हा, ७ मे १९४८) हे एक लोकप्रिय मराठी लेखक आहेत. यांचे लेखन मुख्यत्वे पर्यटन, महाराष्ट्रातील किल्ले व त्यांच्याशी संलग्न अशा विषयांवर आहे. +घाणेकरांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील आवास या गावी झाला. त्यांनी वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते पुणे शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. तब्बल ३८ वर्षांच्या नोकरीनंतर ते निवृत्त झाले. + +विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन या साहित्यप्रकाराला स्वतंत्र स्थान निर्माण करून देण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. घाणेकर हे जीवशास्त्राचे अभ्यासक आहेत. चार भिंतींच्या आड जीवशास्त्र शिकता येत नाही, या भावनेतून त्यांची भटकंती सुरू झाली. 'पर्यटन' या मासिकातून किल्ले, लेणींमधील झाडे, वनस्पती, फुले पाहता पाहता किल्ल्यांच्या अनघड वाटांवर लिहिण्याची सुरुवात झाली. त्यांचे पहिले पुस्तक ’इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ हे १९८२ साली प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी वनस्पतींबरोबरच इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. शिवशाहीचा गौरवशाली इतिहास ज्या गडांवर घडला त्यातील अनेक किल्ले तोपर्यंत अनोळखी होते. घाणेकर यांनी या किल्ल्यांना प्रकाशात आणले. 'जो किल्ला पाहिला नाही, त्याबद्दल लिहायचे नाही,' हा त्यांचा दंडक आजही कायम आहे. त्या काळात किल्ल्यांवर लिहिणारे लेखक होते; पण ते लेखन इतिहासाच्या अंगाने जाणारे ललित होते. मात्र, घाणेकर यांची धाटणी वेगळी होती. किल्ल्यावर कसे आणि कधी जायचे, जाताना कोणती पथ्ये पाळायची, तेथे गेल्यावर पर्यावरणाची जपणूक कशी करायची, तेथील शिल्प यांची माहिती ते त्यांच्या लेखनातून देऊ लागले. त्यामुळे त्यांचे लेखन अल्पावधीतच लोकांना आपलेसे वाटू लागले. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील सुमारे ३०० किल्ले प्र.के. घाणेकरांनी पायी हिंडून पाहिले आहेत. 'साद सह्यादीची, १०० किल्ल्यांची' या त्यांच्या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. 'दुर्गविज्ञाना'सारखा विषय त्यांनी मराठीत आणला. 'भटकंती लेह लडाखची, अल्पपरिचित हिमालयाची' या पुस्तकांत निसर्ग वाचताना माणसांचेही दर्शन त्यांनी घडविले. विज्ञानाच्या आवडीतून 'विज्ञानाचं नवलतीर्थ'चा जन्म झाला. कोणत्याही विषयाची शास्त्रीय माहिती, संशोधन, व्यवहारातील नावे आणि त्याची उपयुक्तता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. + +किल्ले-हिमालय-निसर्ग-गिर्यारोहण-विज्ञान-भटकंती-पर्यटन या विषयांवर ८००हून अधिक लेख व ५००हून अधिक व्याख्याने घाणेकरांनी दिली आहेत. त्यांनी या विषयांवरील लेखांचे कात्रण संग्रह व पुस्तके जमा केली आहेत. +विविध संस्थांच्या विज्ञान तसेच निसर्ग निरीक्षण शिबिरांमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून त्यांचा सहभाग असतो. +आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर त्यांनी अनेक कार्यक्रमांत भाग घेतला आहे. +प्र.के. घाणेकर यांनी हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाग्यज्ञ अजूनही तेवढ्याच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे. +हिमालयावरील 'उंच आणि उत्तुंग', भारतात आलेल्या परदेशी वनस्पतींवरील 'पाहुणे म्हणून आले आणि इथलेच झाले' ही पुस्तके लवकरच प्रकाशित होतील. 'रानातून पानात' या कोकणातील भाज्यांवरील आगामी पुस्तकात त्यांच्या खाद्यसंस्कृती प्रेमाची झलक दिसेल. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12177.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d70dfa8a29b24b5320f2b4814fdbe20d0707c3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12177.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिजिट जेन लेग (२९ जून, १९६४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९० दरम्यान ३ कसोटी आणि १८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12195.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bea73e6fefd4e80f474f8953556092ac06d8ebd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12195.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रिटनी जीन स्पीयर्स (इंग्लिश: Britney Jean Spears, डिसेंबर २, इ.स. १९८१) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या करोडो प्रती विकल्या गेलेल्या स्पीयर्सला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर ग्रॅमी पुरस्कारासह अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत. +२०१२ साली स्पीयर्स जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारी महिला गायक होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12212.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8846df341bc5e24e38c613ff696b27011312bf23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12212.txt @@ -0,0 +1,9 @@ +द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.[१] +कंपनी आणि ती भारतात करत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याकाळच्या ब्रिटिश लोकांना होती आणि काही ब्रिटिश आणि स्कॉटिश विचारवंतांनी तिच्यावर टीकेची झोड सुद्धा उठवलेली होती. ह्यांत प्रमुख नाव होते ते म्हणजे ऍडम स्मिथ ह्यांचे. ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenmentचे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ लाजनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते. त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.[२] +Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence. +भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणापेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. +ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तरीसुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्धा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला लागायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धांनी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळेच. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती. +ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDPच्या २% इतका होता. म्हणजे त्या दृष्टीकोनातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडसाठी इतकी महत्त्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणासाठी खर्च होत होता आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता. +ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी), ज्याला माननीय ईस्ट इंडिया कंपनी (एचआयसी) किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अनौपचारिकरित्या जॉन कंपनी म्हणून ओळखले जाते, [1] ही इंग्रजी व नंतर ब्रिटिश संयुक्त-स्टॉक कंपनी होती [2] "ईस्ट इंडीज" (किंवा सध्याच्या मुदतीमध्ये मेरीटाइम दक्षिणपूर्व आशिया) सह व्यापारासाठी स्थापना केली परंतु मुख्यतः भारतीय उपमहाद्वीप व क्विंग चाइना यांच्याशी व्यापार संपुष्टात आला. +मूलतः "ईस्ट इंडीजमध्ये लंडनच्या व्यापाऱ्यांचे राज्यपाल आणि व्यापाऱ्यांचे व्यापारी" म्हणून चार्टर्ड, कंपनीच्या व्यापारातील अर्धे भाग, खासकरून मूळ कापड, रेशीम, इंडिगो डाई, मीठ, खनिज तेल, चहा आणि अफीम यासह इतर मूलभूत वस्तूंच्या खात्यावर होते. . कंपनीने भारतात ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात केली. [3] +31 डिसेंबर 1600 रोजी कंपनीने क्वीन एलिझाबेथला एक रॉयल चार्टर प्राप्त केला, ज्याने अशाच पद्धतीने तयार केलेली अनेक पूर्व युरोपीय ईस्ट इंडिया कंपन्यांमध्ये ती जुनी ठरली. श्रीमंत व्यापारी आणि अमीर मित्रांनी कंपनीचे शेअर्स धारण केले. [4] सुरुवातीला सरकारकडे कोणतेही शेअर्स नव्हते आणि त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1223.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44215b313dff393ee3aad795bc6a69aafa341a4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1223.txt @@ -0,0 +1 @@ +प्रफुल्ल शांतिलाल मेहता (१९३८ - ) हा  पूर्व आफ्रिकाकडून १९७५ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा यष्टीरक्षक होता व डाव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12241.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0173966e0e0476ccbdad397115a26e69e8e541fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12241.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +सन १८२४ मध्ये, ब्रिटनने 'ब्रिटिश गॅलन' म्हणुन तरल पदार्थ मोजण्याचे एकक सुरू केले जे एल गॅलनच्या जवळपास होते.हे इंपिरीयल गॅलन' पितळी वजनाच्या सहाय्याने हवेत मोजलेल्या,ज्यात हवेचा दबाव,३० इंच इतका असून,तापमान ६२०फॅरेनहाईट असून,१० पाउंड वजनाच्या डिस्टील्ड वॉटर [मराठी शब्द सुचवा]च्या बरोबर घनफळ असलेल्याचे समान होते. सन १९६३ मध्ये, ही व्याख्या बदलली गेली.सन १९८५ मध्ये त्यात आणखी बदल झालेत.[५] +१९व्या व २०व्या शतकात,ब्रिटनने वजनासाठी तीन वेगवेगळ्या प्रणाली वापरल्या. +The troy pound (३७३.२४१७२१६ ग्रॅ) was made the primary unit of mass by the 1824 Act; however, its use was abolished in Britain on 6 January 1879, making the Avoirdupois pound the primary unit of mass with only the troy ounce (३१.१०३४७६८ ग्रॅ) and its decimal subdivisions retained. In all the systems, the fundamental unit is the pound, and all other units are defined as fractions or multiples of it. +ब्रिटिश टन हा २२४० पाउंडांचा आहे. तो जवळपास एक मेट्रिक टनाबरोबर आहे.या व्यतिरिक्त, युनायटेड स्टेट्समध्ये वापरण्यात येणारा टन हा लहान असुन २००० पाउंडाच्या बरोबरीचा आहे.नेमका (९०७.१८४७४  किलो).ब्रिटिश हंड्रेडवेट हे ११२ पाउंडांचे आहे.ते अमेरिकन हंड्रेडवेट पेक्षा १२% वजनी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12244.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a45ec5be21b1c4383708757cef61682367fd370a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12244.txt @@ -0,0 +1,5 @@ +ब्रिटिश संग्रहालय (इंग्रजी: British Museum) हे लंडनच्या ब्लूम्सबरी परिसरातील मानवी इतिहास, कला आणि संस्कृती यांना समर्पित असलेले एक सार्वजनिक संग्रहालय आहे. या संग्रहालयातील आठ दशलक्ष कामांचा कायमस्वरूपी संग्रह हा अस्तित्वातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक असा संग्रह आहे.[१] हे संग्रहालय मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या कथेचे दस्तऐवजीकरण करते.[a] ब्रिटिश म्युझियम हे जगातील पहिले सार्वजनिक राष्ट्रीय संग्रहालय होते. [२] +१७५३ मध्ये मुख्यत्वे अँग्लो-आयरिश चिकित्सक आणि शास्त्रज्ञ सर हंस स्लोन यांच्या संग्रहावर आधारित या म्युझियमची स्थापना करण्यात आली होती.[३] हे संग्रहालय प्रथम १९५९ मध्ये सध्याच्या इमारतीच्या जागेवर मोंटागु हाऊसमध्ये लोकांसाठी उघडले गेले. पुढील २५० वर्षांमध्ये संग्रहालयाचा विस्तार मुख्यत्वे ब्रिटिश वसाहतवादाचा परिणाम होता; परिणामी अनेक शाखा या संस्था किंवा उपविभाग म्हणून स्वतंत्र झाल्या. यामध्ये पहिल्यांदा १८८१ मध्ये नैसर्गिक इतिहास संग्रहालय स्वतंत्र झाले. +१९७३ मध्ये ब्रिटिश लायब्ररी ऍक्ट १९७२ [४] ने ग्रंथालय विभाग ब्रिटिश म्युझियमपासून विलग केला. परंतु १९९७ पर्यंत त्याच वाचन कक्ष आणि इमारतीमध्ये आता विभक्त झालेल्या ब्रिटिश लायब्ररी सुरू ठेवली गेली. हे संग्रहालय डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि स्पोर्ट विभागाद्वारे प्रायोजित केलेली एक गैर-विभागीय सार्वजनिक संस्था आहे. यूकेमधील सर्व राष्ट्रीय संग्रहालयांप्रमाणेच कर्ज प्रदर्शनांचा अपवाद वगळता येथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.[५] +इतर देशांमध्ये उगम पावलेल्या या संग्रहालयातील सर्वात प्रसिद्ध वस्तूंपैकी लहान प्रमाणातील मालकी विवादित आहे आणि प्रत्यावर्तन दाव्यांद्वारे आंतरराष्ट्रीय विवादाचा विषय आहे. यामध्ये विशेषतः ग्रीसच्या एल्गिन मार्बल्स,[६] आणि इजिप्तच्या रोसेटा स्टोनचा समावेश होतो.[७] संग्रहालय दररोज सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत खुले असते.[२] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12246.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9248e9a79cec1ce30665871ef1e6ced303614a14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12246.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रिटिश साम्राज्य (इंग्लिश: British Empire) हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ.स.च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला. परमोत्कर्षाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य इतिहासातील सर्वांत विशाल साम्राज्य होते व शतकभराहून अधिक काळ प्रभावशाली महासत्ता होते. इ.स. १९२२ साली जगातील ४५.८ कोटी, म्हणजे तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली राहत होती[१] व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार ३,३६,७०,००० वर्ग कि.मी., म्हणजे पृथ्वीवरील जमिनीच्या एक चतुर्थांश क्षेत्रफळावर[२] फैलावला होता. +ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (formation of Rico) : 1599 मद्धे लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 'इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ' या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली . + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12256.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8846df341bc5e24e38c613ff696b27011312bf23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12256.txt @@ -0,0 +1,9 @@ +द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.[१] +कंपनी आणि ती भारतात करत असलेल्या अत्याचाराची माहिती त्याकाळच्या ब्रिटिश लोकांना होती आणि काही ब्रिटिश आणि स्कॉटिश विचारवंतांनी तिच्यावर टीकेची झोड सुद्धा उठवलेली होती. ह्यांत प्रमुख नाव होते ते म्हणजे ऍडम स्मिथ ह्यांचे. ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenmentचे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ लाजनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते. त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.[२] +Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence. +भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणापेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. +ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तरीसुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्धा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला लागायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धांनी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळेच. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती. +ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDPच्या २% इतका होता. म्हणजे त्या दृष्टीकोनातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडसाठी इतकी महत्त्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणासाठी खर्च होत होता आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता. +ईस्ट इंडिया कंपनी (ईआयसी), ज्याला माननीय ईस्ट इंडिया कंपनी (एचआयसी) किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि अनौपचारिकरित्या जॉन कंपनी म्हणून ओळखले जाते, [1] ही इंग्रजी व नंतर ब्रिटिश संयुक्त-स्टॉक कंपनी होती [2] "ईस्ट इंडीज" (किंवा सध्याच्या मुदतीमध्ये मेरीटाइम दक्षिणपूर्व आशिया) सह व्यापारासाठी स्थापना केली परंतु मुख्यतः भारतीय उपमहाद्वीप व क्विंग चाइना यांच्याशी व्यापार संपुष्टात आला. +मूलतः "ईस्ट इंडीजमध्ये लंडनच्या व्यापाऱ्यांचे राज्यपाल आणि व्यापाऱ्यांचे व्यापारी" म्हणून चार्टर्ड, कंपनीच्या व्यापारातील अर्धे भाग, खासकरून मूळ कापड, रेशीम, इंडिगो डाई, मीठ, खनिज तेल, चहा आणि अफीम यासह इतर मूलभूत वस्तूंच्या खात्यावर होते. . कंपनीने भारतात ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात केली. [3] +31 डिसेंबर 1600 रोजी कंपनीने क्वीन एलिझाबेथला एक रॉयल चार्टर प्राप्त केला, ज्याने अशाच पद्धतीने तयार केलेली अनेक पूर्व युरोपीय ईस्ट इंडिया कंपन्यांमध्ये ती जुनी ठरली. श्रीमंत व्यापारी आणि अमीर मित्रांनी कंपनीचे शेअर्स धारण केले. [4] सुरुवातीला सरकारकडे कोणतेही शेअर्स नव्हते आणि त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12299.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6a5e1f6fcb8736afa4451fb9e3453270d2b2f17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12299.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रिस्टल काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टाँटन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,७९,२०० इतकी होती.[२] +ब्रिस्टल काटीची रचना २ जून, १६८५ रोजी झाली. ही काउंटी प्रॉव्हिडन्स-वॉरविक महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12306.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf21c0c573ab75556e45c2585e362508f4afc46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12306.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रिस्टल विमानतळ (Bristol Airport) (आहसंवि: BRS, आप्रविको: EGGD) हा इंग्लंड देशाच्या ब्रिस्टल शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. उत्तर सॉमरसेटमधील लल्सगेट बॉटम नावाच्या गावाजवळ असलेला हा विमानतळ ब्रिस्टलपासून ८ मैल अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12345.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd5d8f8ff855ce95e1883da856b180c5273b59d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12345.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रुनेईचा ध्वज २९ सप्टेंबर १९५९ रोजी स्वीकारला गेला. ध्वजातील पिवळा रंग ब्रुनेईचा सुलतान दर्शवितो (आग्नेय आशियात पिवळा रंग शाही रंग मानला जातो). +या ध्वजातील चंद्रकोर ब्रुनेईचा प्रमुख धर्म इस्लाम दर्शविते. या चंद्रकोरीवर असलेले छत्र ब्रुनेईतील राजेशाही दर्शविते. चंद्रकोरीखाली असणाऱ्या फीतेवर आणि चंद्रकोरीवर अरबी अक्षरांत "ब्रुनेईचे सुलतान, शांतीचे निवासस्थान" आणि "नेहमीच देवाच्या मार्गदर्शनाच्या सेवेत" असे लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12357.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be9de031133038f8d9e4a98b33af772e00f9083f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12357.txt @@ -0,0 +1,3 @@ +१० मे, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12370.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f365cbda0c4c22d1642bf0f6d2c81488fffb2c6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12370.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रुस निकोलस फ्रेंच (१३ ऑगस्ट, १९५९:नॉटिंगहॅम, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८५ ते १९८८ दरम्यान १६ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12378.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..693c1818458363ab0c6ceb4e48c276e9884ff2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12378.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1238.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842f3de39eaf70a8fb2fb405f6093eeab0f26d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1238.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जयवर्दने रत्नायके अराच्चिगे प्रबाथ निस्संका  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12392.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e96b9bf6058377d9a4ed9c93cc9451fd1e073b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12392.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ब्रूकलिन ली (१ जून, इ.स. १९८९:ओहायो, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12397.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e96b9bf6058377d9a4ed9c93cc9451fd1e073b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12397.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ब्रूकलिन ली (१ जून, इ.स. १९८९:ओहायो, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12416.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..170f355a73d2ddde1947ff5d25bffa96f7ff8463 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12416.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रूम काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बिंगहॅम्प्टन येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,९८,६८३ इतकी होती.[१][२] +ब्रूम काउंटीची रचना १२ मार्च, १७७२ रोजी झाली. या काउंटीला १७७२मधील न्यू यॉर्कचे लेफ्टनंट गव्हर्नर जॉन ब्रूम यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12449.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc7c4f0b25a7ed9dac95f9cad8b4cea5aef8b968 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12449.txt @@ -0,0 +1,32 @@ +२४ जानेवारी, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12458.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4332176e336b1d92d1f9f6193fce1c8536ba0e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12458.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेब्रुवारी २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12460.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af8c5601ef8d93e50691e4abc89c23b5647079d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12460.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रॅडली काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ब्रॅडली काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12485.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..609169e570a3b91c11b196b6fe796f45e4a427c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12485.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्रेंडन जेम्स फ्रेझर (जन्म ३ डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन-कॅनडियन अभिनेता आहे.[१][२] फ्रेझरला १९९२ मध्ये कॉमेडी एन्सिनो मॅन आणि स्कूल टाईज या नाट्यचित्रपटांद्वारे यश मिळाले. कॉमेडी विथ ऑनर्स (१९९४) आणि जॉर्ज ऑफ द जंगल (१९९७) मधील त्याच्या मुख्य भूमिकांसाठी त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली आणि द ममी ट्रायलॉजी (१९९९-२००८) मध्ये रिक ओ'कॉनेलची भूमिका करणारा स्टार म्हणून उदयास आला. त्याने गॉड्स अँड मॉन्स्टर्स (१९९८), द क्वाएट अमेरिकन (२००२), आणि क्रॅश (२००४) मध्ये नाटकीय भूमिका केल्या. +फ्रेझरचे चित्रपटाचे काम २००० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते २०१० च्या दशकाच्या मध्यापर्यंत बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरीमुळे आणि विविध आरोग्य आणि वैयक्तिक समस्यांमुळे मंदावले, ज्यामध्ये हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष फिलिप बर्क यांनी २००३ मध्ये त्यांच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या परिणामाचा समावेश होता.[३][४] अनेक भूमिकांसह फ्रेझरने टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला जसे की शोटाइम ड्रामा द अफेअर (२०१६-१७),[५][६] मालिका ट्रस्ट (२०१८),[७] आणि मॅक्स मालिका डूम पेट्रोल (२०१९-२३).[८] नंतरच्या काळात फ्रेझरच्या द व्हेल (२०२२) मधील एका लठ्ठ समलिंगी पुरुषाच्या भूमिकेने त्याला समीक्षकांची प्रशंसा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासह अनेक प्रशंसा मिळवून दिली. ही श्रेणी जिंकणारा तो पहिला कॅनेडियन ठरला.[९] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1250.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52d686d79df2ee922085ca7c68a47bc020a2c4f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1250.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रभज्योत सिंग (१४ ऑगस्ट, १९८० - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. +याला २००८ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1252.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79964dcb801c922508c96c62d2d9a62b76eab03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1252.txt @@ -0,0 +1 @@ +प्रभसिमरन सिंग[३][४] (जन्म १० ऑगस्ट २०००) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12534.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2879f55e4f1d7e7b5b852171580a3cbca767ae7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12534.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेट मायकेल एमर्टन (२२ फेब्रुवारी, इ.स. १९७९:बँक्सटाउन, सिडनी, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12535.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12535.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12539.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b3dafaae5408436467283c491a2f58cd2b283ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12539.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेट नोलन शुल्त्झ (२६ ऑगस्ट, १९७०:ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९९२ ते १९९७ दरम्यान ९ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12568.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73e22649c2352c41a2d8d2ba18e4056be341ce46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12568.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेल ही अंध लोकांसाठी बनवलेली गेलेली लिहिण्याची व वाचण्याची एक पद्धत आहे. फ्रान्सच्या लुईस ब्रेल यांनी १८२१ साली ब्रेल लिपीची रचना केली.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12578.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f80ec712d58d2f9b013c2fe711f50637a390fc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12578.txt @@ -0,0 +1 @@ +एक मिश्रधातू. तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणातून कांसे आणि पितळ हे मिश्रधातू बनतात.कासे या धातूपासून अनेक प्रकारचे भांडे ,मूर्ती तयार केले जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12597.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..849cc39590d8e469ab884179ae203be781fb2dc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12597.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रॉयलर ही फक्त मांस खाण्याच्या उद्देशाने पैदाइश केली जाणारी कोंबडी आहे. या कोंबड्यांना सहसा पांढरी पिसे व पिवळसर कातडी असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12598.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a422d7d92a6856b63d41dce473b99c2f7f5edd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12598.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्रॉवर्ड काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12601.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dfff9989ae576026aae2d1417735713855a2070 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12601.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रोकबॅक माउंटन हा २००५ साली निर्मित एक अमेरिकन चित्रपट आहे. हा चित्रपट १९९७ साली अ‍ॅनी प्रूल्क्स लिखित ब्रोकबॅक माउंटन या लघुकथेवर आधारित आहे. मुख्य भूमिकेत हीथ लेजर, जेक जिलनहाल, अ‍ॅन हॅथवे, मिशेल विलियम्स हे आहेत. पश्चिम अमेरिकेत राहणाऱ्या एनिस डेल मार व जॅक ट्विस्ट या दोन पुरुषांमध्ये १९६३ ते १९८३ दरम्यान निर्माण झालेल्या भावनिक व लैंगिक नात्याची जटिलता या चित्रपटात दर्शवली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12611.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eeada2228d5ead23be71fa72350dd5ee4ab187de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12611.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रोमीन (Br) (अणुक्रमांक ३५) हा वायुरूप अधातू सामान्य तापमानात लाल-तपकिरी द्रव अवस्थेत राहतो. निसर्गात मुक्त ब्रोमीन सापडत नाही. ते ब्रोमाईडच्या रूपात (मिठाच्या रूपात) सापडते. ब्रोमीनचे २ परमाणू एकत्र येऊन ब्रोमीनचा अणू बनतो.. (Br२) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12618.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d15e590e76147408b76fe8f51739e2d0ffce26a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12618.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +ब्लड फीवर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, सोळावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील अठ्ठावन्नवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12620.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f20a7395ea067c28ca4733272e1ca6d9be7c354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12620.txt @@ -0,0 +1,8 @@ + +ब्लांका पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेचा भाग असलेल्या सांग्रे डि क्रिस्टो पर्वतरांगेतील एक शिखर आहे. मध्य-आग्नेय कॉलोराडोमधील अलामोसा आणि कॉस्टिया काउंट्यांच्या सरहद्दीवर असलेल्या या शिखराची उंची ४,३७४ मी (१४,३५१ फूट) इतकी आहे. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1264.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8d4e5693c9828447d50358db0af65a05701e9b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1264.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: - ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते. +नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४० च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते. +भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशी व भालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे.[१] +प्रभाकर ऊर्ध्वरेषे (शृंखलाबद्ध प्राॅमिथ्यूस), माधुरी भिडे (ॲगमेमनॉन, कोईफोरी, युमेनिडीज्‌) व आ.ना. पेडणेकर (थीब्सवर सातांची चढाई, शरणार्थी) यांनी केले असून, त्यांचा संच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12641.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5d62c68141ccaab6d52b0fb6003e25e809c929d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12641.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्लू मॉरमॉन (शास्त्रीय नाव: Papilio polymnestor) (मराठी उच्चार - ब्ल्यू मॉरमॉन) हे महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' आहे. याच्या पंखांचा विस्तार १२०-१५० मिमी असतो. देशातील 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असण्याचा मान ब्लू मॉरमॉनला जातो. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. +हे फुलपाखरू केवळ भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. भारतात हे पश्चिम घाट, दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावरच आढळते. उत्तरेला गुजरात पर्यंत हे सापडल्याच्या नोंदी आहेत. हे बऱ्याचदा अगदी बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरात अगदी वाहतुकीच्या गर्दीत सुद्धा आढळते. +हे सामान्यपणे आढळणारे फुलपाखरू आहे आणि हे धोक्यात असल्याचे मानले जात नाही. हे वर्षभर आढळते, पण विशेषतः पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात जास्त आढळते. +जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासारख्या भागात हे खास करून आढळते. पानगळीच्या जंगलात सुद्धा हे आढळते. याचे वसतीस्थान लिंबूवर्गीय वनस्पती असल्यामुळे या वनस्पतींची लागवड असलेल्या शहरी भागात सुद्धा हे आढळते. हे एका दिशेने वेगात उडते आणि उडताना सतत मार्ग बदलते, वर-खाली उडत असते. त्यामुळे याचे छायाचित्र घेणे सुद्धा कठीण जाते. खनिज समृद्ध जमिनीत हे चिखलपान मड पड्लिंग करताना दिसते. सीताफळाचा कुजलेला गर पडलेला असेल तर त्याचा दर्प सुटतो. त्याकडे आकर्षित होऊन राणी पाकोळी हमखास त्यावर आल्याची निरीक्षणे आहेत. मधातून न मिळणारी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठीच फुलपाखरे चिखल, कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात. +पपनस,लिंबू या वनस्पतींची पाने याचे खाद्य आहे. +हे फुलपाखरू जंगलातील वाटा आणि झरे यावर आढळते. याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे तो सावली टाळतो. विशेषतः अशोकी, मोगरा कुलातील फुले, झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12657.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d30697e3cae61859ff4f68a565934fb3745afb44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12657.txt @@ -0,0 +1 @@ +एखाद्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट निळ्या रंगाकडे सरकल्यास त्या घटनेस भौतिकशास्त्रात (विशेषतः खगोलभौतिकीमध्ये) नीलसृती (ब्लूशिफ्ट) असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12666.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8578158416cbd8821ffd2a3ba62968ed0e31dc0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12666.txt @@ -0,0 +1,4 @@ +सर जॉन मॅकइवेन (२९ मार्च, इ.स. १९०० - २० नोव्हेंबर, इ.स. १९८०) ऑस्ट्रेलियाचा १८वा पंतप्रधान होता. याला ब्लॅक जॅक असे टोपणनाव होते. + +सर जॉन मॅकइवेन, जीसीएमजी,सीएच (२९ मार्च १९२० - २० नोव्हेंबर १९८०) हे ऑस्ट्रेलियन राजकारणी होते. त्यांनी हॅरल्ड होल्टचे नंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून १९ डिसेंबर १९६७ ते १० जानेवारी १९६८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे १८वे पंतप्रधान म्हणून काम केले होते. १९५८ पासून ते १९७१ पर्यंत ते कंट्री पार्टीचे नेते होते. +मॅकइवेनचा जन्म चिल्टरॉन, व्हिक्टोरिया येथे झाला. सात वर्षांच्या वयात ते अनाथ झाले आणि त्यांची पुढील काळजी सुरुवातीला वांजरट्टा व नंतर दांडेणोंग येथे त्यांच्या आजीने घेतली. मॅकइव्हनी १३ व्या वर्षी शाळा सोडली आणि १८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियातील सेनादलामध्ये सामील झाले, परंतु त्यांचे युनिट पाठवण्याआधीच युद्ध समाप्त झाले. ते सोल्डर सेटलमेंट स्कीमसाठी[मराठी शब्द सुचवा]पण पात्र होते आणि त्यांनी मग स्टॅनहोपमध्ये एक मालमत्ता निवडली. तेथे त्यांनी दुग्धव्यवस्थेची स्थापना केली, पण नंतर त्यांनी एक मोठी मिळकत खरेदी केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12671.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbbf23c4810d1ddcd6abbe2405b0c3c16a321935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12671.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्थापना +'ब्लॅक पॅंथर पार्टी'हि अमेरिकेतील काळ्या क्रान्तीकारी समाजवाद्यांनी स्थापन केलेली आणि १९६६ ते १९८२ या कालखंडात कृतीशील असणारी संघटना होती.हि संघटना, प्रामुख्याने स्व-संरक्षण या हेतुने स्थापन करण्यात आलेली होती.'ब्लॅक पॅंथरने काळ्यांच्या नागरी हक्कांकरिता अमेरिकेत लढा उभारला. ब्लॅक पॅंथर म्हणजे, प्रस्थापित संस्कृतीला शह देणारी व प्रतिसंस्कृती उभारनारी संघटना अशी पॅंथरची प्रतीमा जगासमोर निर्माण झाली. ब्लॅक पॅंथरची कार्यपद्धती आणि भूमिका या भोवती,६० ते ७० च्या दशकात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक चर्चा,वादविवाद होताना दिसतात. 'काळा राष्ट्रवाद' या संकल्पनेचा संघटनेने सुरुवातीच्या काळात पुरस्कार केलेला असला तरी नंतरच्या टप्प्यावर ब्लॅक पॅंथरने आपली भूमिका बदलली.'काळा राष्ट्रवाद' स्विकारने म्हणजे एकप्रकारे, +वर्णद्वेषचं पुरस्कृत करण्यासारखे आहे,असे म्हणत संघटनेने,समाजवादी क्रान्तीवर्(अशी क्रान्ती जिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव,वर्णद्वेष याला स्थान नसेल) अधिक भर दिला. +काळ्या वर्णसमाजाकरिता आरोग्य सुधारणा,दारिद्र्यनिर्मुलन यासारखे कृती-कार्यक्रम राबवून आणि सुरुवातीची कडवी भूमिका बाजूला सारत, पॅंथर मवाळ स्वरूपात पुढे आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12673.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7fc922f7955e53bf5970e0f6a530bf178d3b9d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12673.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्लॅक फॉरेस्ट वणवा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात लागलेला वणवा होता. ही आग जून ११, इ.स. २०१३ रोजी लागली होती. नंतर पडलेल्या पावसाच्या मदतीने अग्निशामकांनी जून १९ च्या सुमारास ही आग आटोक्यात आणली +ही आग कॉलोराडो स्प्रिंग्जच्या ईशान्येस १० किमी अंतरावर ब्लॅक फॉरेस्ट या अरण्यवजा भागात सुरू झाली. जून १४पर्यंत या आगीत दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ५०९ घरे पूर्णतया जळून गेली. या आगीमुळे ५५ वर्ग किमी भागातील ४१,००० व्यक्ती विस्थापित झाल्या होत्या.[१] हा वणवा कॉलोराडोच्या इतिहासातील सगळ्यात खर्चिक वणवा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12683.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae7e849def76995bace6eb71ef6ba31f4a75568c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12683.txt @@ -0,0 +1,6 @@ + +ब्लॅकपूल एफ.सी. हा इंग्लंडच्या ब्लॅकपूल शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12686.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12686.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12689.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbc1f2e5145b8bc831d4e2401df34ce9c2364e47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12689.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लॅकबेरी ही एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे, जी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संबंधित सेवा विकते. मूळत: कॅनेडियन कंपनी ब्लॅकबेरी लिमिटेड (पूर्वी रिसर्च इन मोशन, किंवा आरआयएम म्हणून ओळखला जाणारी) द्वारे डिझाइन आणि प्रचार केलेली उत्पादने ही कंपनी विकते. +2016 पासून, BlackBerry Limited ने ब्लॅकबेरी ब्रँड अंतर्गत स्मार्टफोनचे डिझाइन, उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी तृतीय-पक्ष कंपन्यांना परवाना दिला. मूळ परवानाधारक इंडोनेशियन बाजारासाठी बीबी मेराह पुतिह, दक्षिण आशियाई बाजारपेठेसाठी ऑप्टिमस इन्फ्राकॉम आणि इतर सर्व बाजारपेठांसाठी ब्लॅकबेरी मोबाइल (टीसीएल तंत्रज्ञानाचे व्यापार नाव) होते. २०२० च्या उन्हाळ्यात, टेक्सास-आधारित स्टार्टअप OnwardMobility ने नवीन 5G BlackBerry स्मार्टफोन विकसित करण्यासाठी BlackBerry Limited सोबत नवीन परवाना करारावर स्वाक्षरी केली. [१] +2021 मध्ये रिलीझ होणाऱ्या डिव्हाइसमध्ये फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स आणि ब्लॅकबेरी-टिपिकल फिजिकल कीबोर्ड असण्याची शक्यता आहे. नवीन ब्लॅकबेरी-ब्रँडेड स्मार्टफोन्सच्या निर्मितीसाठी, OnwardMobility BlackBerry Limited आणि FIH Mobile (Foxconnची उपकंपनी) सह सहकार्य करत आहे.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12701.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cdf81dc22e33b04113c741edb594df740277395 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12701.txt @@ -0,0 +1,2 @@ +ब्लेन काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12712.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a04bff5fa5cb138145a4289d96ada0ac62aed5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12712.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्लेझ पास्कल (देवनागरी लेखनभेद: ब्लेस पास्काल; फ्रेंच: Blaise Pascal ; जून १९, इ.स. १६२३ - ऑगस्ट १९, इ.स. १६६२) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपदलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. त्यांचा जन्म क्लेरमॉं-फेरॉं येथे झाला. १६२६ मध्ये त्यांची आई मृत्यू पावली व १६३१ मध्ये पास्काल कुटुंबाने पॅरिसला प्रयाण केले. +ब्लेझ पास्कालचे वडील उत्तम गणितज्ञ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पास्कार अभ्यास न करता प्रथम लॅटिन व ग्रीक भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तथापि वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी भूमितीच्या अभ्यासास सुरुवात केली व चौदाव्या वर्षापासून ते वडिलांसह रोबेर्व्हाल, मेर्सेन इ. भूमितिविज्ञांच्या साप्ताहिक बैठकींना हजर राहू लागले. १६३९ मध्येच त्यांनी ‘शांकवामध्ये शंकुच्छेद अंतर्लिखित केलेल्या षट्कोनाच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्यांचे छेदबिंदू एकरेषीय असतात’ हे आता त्यांच्यात नावाने ओळखण्यात येणारे व प्रक्षेपय भूमितीत महत्त्वाचे म्हणून मानण्यात येणारे प्रमेय मांडले. १६४० साली पास्कार कुटुंब या भूमितिविज्ञांच्या Brouillon project या ग्रंथाच्या आधारे शांकवांवरील निबंधांचा एक ग्रंथ (Essai pour les coniques) लिहून पूर्ण केला. या असामान्य ग्रंथामुळे त्यांना लहान वयातच पुष्कळ प्रसिद्धी लाभली व देकार्तसारख्या गणितज्ञांना सुद्धा त्यांचा हेवा वाटला. +वडिलांच्या हिशेबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने पास्कार यांनी बेरीज व वजाबकी करणारे एक यंत्र तयार करण्याची योजना १६४२ मध्ये आखली; हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा एकाधिकार त्यांना १६४९ मध्ये प्राप्त झाला, तथापि ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार होऊ शकला नाही. +एव्हांजेलिस्ता टोरिचेल्ली (१६०८-४७) यांनी पाऱ्याच्या वायुदाबमापकांसंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती १६४६ मध्ये मिळाल्यावर पास्कार यांनी निरनिराळ्या उंचीवर वायुदाबमापकातील पाऱ्याच्या उंचीचे निरीक्षण केले व वाढत्या उंचीबरोबर वातावरणीय दाब कमी होत जातो, असा निष्कर्ष काढला. तसेच ‘स्थिर द्रायूमधील (द्रव वा वायूमधील) एखाद्या बिंदूपाशी बाह्य दाब लावला असता तो सर्व दिशांना सारखाच प्रेषित होतो’, हा द्रायुयामिकीतील त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा महत्त्वाचा नियम मांडला. वायुदाबमापकातील पाऱ्याच्या वर निर्वात (पोकळी) असतो असे त्यांनी प्रतिपादन केले व त्यासंबंधी त्यांचा ई. नोएल यांच्याबरोबर वादविवादही झाला. या संदर्भात पास्काल यांनी एखाद्या गृहीतकाची परीक्षा पाहण्यासंबंधीच्या अटींविषयी केलेले विवेचन वैज्ञानिक पद्धतीच्या इतिहासात उद्‍बोधक ठरले आहे. एखादाच विरोधी आविष्कारसुद्धा गृहीतकाच्या असत्याचा पुरावा म्हणून पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी द्रायुस्थितिकीचे (स्थिर द्रायूंच्या गुणधर्मांच्या शास्त्राचे) नियम व हवेच्या वजनामुळे होणारे विविध परिणाम यांसंबंधीचा एक ग्रंथ १६५४ च्या सुरुवातीस लिहून पूर्ण केला; परंतु तो त्यांच्या मृत्यूनंतर १६६३ मध्ये प्रसिद्ध झाला. +त्यांनी १६५४ मध्ये अंकगणितीय त्रिकोणाचा ((क+ख)न याच्या विस्तारातील सहगुणकांनी बनलेल्या संख्यांच्या त्रिकोणाकार मांडणीचा; न=०,१,२,…) अंकगणित व समचयात्मक विश्लेषण यांतील प्रश्नांच्या संदर्भात सखोल अभ्यास केला. हा त्रिकोण ‘पास्काल त्रिकोण’ याच नावाने ओळखण्यात येतो. याविषयी त्यांनी लिहिलेला Trait du triangle arithmetique हा ग्रंथ व त्यांनी प्येअर द फेर्मा (१६०१-६५) या गणितज्ञांबरोबर केलेला पत्रव्यवहार यांच्याद्वारे त्यांनी संभाव्यता कलनशास्त्राचा संभाव्यता सिद्धांत पाया घातला. +कॉर्नेलिस यानसेन (१५८५-१६३८) या धर्मशास्त्रवेत्त्यांच्या अनुयायांबरोबर १६४६ साली त्यांचा निकटचा संबंध आला व त्यामुळे यानसेन यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांची बहीण १६५१ मध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध पोर्ट रॉयल येथे मठवासिनी (नन) झाली. १६५२-५४ या काळात पास्काल यांचे धार्मिक गोष्टींवरील लक्ष उडाले आणि त्यांनी हा काळ जुगारी व बदफैली लोकांच्या संगतीत घालविला. तथापि या आयुष्याला व पराकाष्ठेच्या वैज्ञानिक कार्याला कंटाळून पुन्हा त्यांना धार्मिक बाबींमध्ये रस उत्पन्न झाला. २३ नोव्हेंबर १६५४ रोजी त्यांना आलेल्या गूढ धार्मिक अनुभवामुळे (nauit de feu) वैज्ञानिक कार्य सोडून देऊन चिंतन व धार्मिक कार्य यांनाच वाहून घेऊन यानसेन पंथाच्या अनुयायांना लेखाद्वारे व अन्य प्रकारे मदत करण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि १६५८ मध्ये त्यांनी चक्रजासंबंधीचा (एका सरळ रेषेवरून फिरत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूद्वारे रेखाटल्या जाणाऱ्या वक्रासंबंधीचा) आपला प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी चक्रजाचे अनेक गुणधर्म आणि चक्रज अक्षाभोवती, पायाभोवती व शिरोबिंदूजवळील स्पर्शरेषेभोवती फिरविला असता तयार होणाऱ्या भ्रमण प्रस्थांचे (घनाकृतींचे) गुणधर्म चर्चिले होते. त्यामध्ये पास्काल यांनी वापरलेली पद्धत बरीचशी सध्या वापरात असलेल्या समाकलन पद्धतीशी अवकलन आणि समाकलन जुळणारी आहे. १६५४ नंतर ते पोर्ट रॉयल येथेच स्थायिक झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12748.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d0f9f0cca8300c310f7586cebcf0305d5d77b91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12748.txt @@ -0,0 +1,2 @@ +हेला ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश राज्यातील एक हिंदू अनुसूचित जाती आहे. हेला शेतमजुरांचा आणि संगीतकारांचा एक समुदाय आहे. ते प्रामुख्याने वाराणसी, गाझीपूर आणि मिर्झापूर या जिल्ह्यांमध्ये आढळतात. महाराष्ट्र राज्यातही हा समाज आढळतो. त्याला भंगी, मेहतर नावानेही ओळखले जाते.[१] +२०११ च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशातील हेला या अनुसूचित जातीची लोकसंख्या ५२,३१४ इतकी होती.[२] तर २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील हेला जातीची लोकसंख्या १,८६,७७६ इतकी होती.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1276.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ba112dbcf2f9da6959f2b66393681d0c046d623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1276.txt @@ -0,0 +1,2 @@ +अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सासवड (ता.पुरंदर) येथे पत्रकार दशरथ यादव यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन घेण्यास सुरुवात झाली. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, सातशतक, बुद्धभुषण हे चार ग्रंथ लिहिले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, फारशी, प्राकृत, इंग्रजी, अर्धमागधी, फ्रेंच या भाषा लिहिता व बोलता येत होत्या. ते उतम साहित्यिक व प्रशासक राजे होते.. +डाॅ. प्रभाकर ताकवले हे संस्कृत पंडित असून, छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला बुधभुषण ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केला आहे. ते मुळचे हरगुडे (ता. पुरंदर) येथील असून, पुणे विद्यापीठीत ज्ञानदानाचे काम करीत होते. सासवड येथील पहिल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12761.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50219eec89497d2e039081a32eefbc353f054791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12761.txt @@ -0,0 +1 @@ +भंडारबोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12785.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df60531798c6a9c79037763644fb48f1257014d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12785.txt @@ -0,0 +1,2 @@ +आय.बी.टी. +भंडारी ए.सो.हायस्कूल, मालवणमध्ये आय.बी.टी. २००९ सालापासून सूरु झाले आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुमिता संतोष मुणगेकर, समन्वयक श्री. तिवले सर आहेत. आमच्या शाळेमध्ये आय.बी.टी.साठी एकूण ४ स्वतंत्र वर्ग आहेत. त्याच बरोबर गांडूळ खतासाठी वेगळी शेड बांधण्यात आली आहे . diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1279.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0759d2d8d35881e211a740134b5e50d9f2e5c72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1279.txt @@ -0,0 +1,3 @@ +आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक कार्यकर्ते. दलित रंगभूमीचे महत्त्वाचे नाटककार. जेष्ठ पत्रकार म्हणून प्रभाकर दुपारे नामांकित आहेत. +जन्म: १३ डिसेंबर १९५६ +वास्तव्य: नागपूर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12814.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9e89c85abaff503d31224c5b1bd533e11d7ec82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12814.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉक्टर दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्ति यादव (जन्म : महीदपूर, उज्जैन जिल्हा, ३ एप्रिल, १९२६; - इंदूर, १४ ऑगस्ट, २०१७) या भारतातील एक समाजसेवी डॉक्टर होत्या. १९४८ साली त्या एम.बी.बी.एस. झाल्या. इंदूरमधून ही परीक्षा पास होणाऱ्या त्या पहिल्या होत्या. त्यांच्या रुग्णालयात गरिबांना मोफत उपचार मिळत असत. डॉ. दादी यांनी आयुष्यभरात स्त्रियांची एक लाखाहून अधिक बाळंतपणे केली. +डॉक्टर यादव प्राथमिक शिक्षण गारोथ गावात झाले. आपल्या मामाकडे राहून त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण इंदूरच्या अहिल्या आश्रम शाळेतून पूर्ण केले. इंदूरला महात्मा गांधी मेमोरिअल मेडिकल कॉलेज नुकतेच सुरू झाले होते. त्याच्या पहिल्या बॅचमधून त्या एम.बी.बी.एस. झाल्या. त्या बॅचमध्य त्या एकुलत्या एक स्त्री-विद्यार्थी होत्या. +डॉक्टर झाल्यावर त्यांनी सरकारी इस्पितळात काम करण्याऐवजी, गिरणी कामगारांच्या गरीब स्त्रियांसाठी असलेल्या नंदलाल भंडारी प्रसूतिगृहात नोकरी धरली. ही नोकरी त्यांनी अनेक दशके केली. नोकरीतून मुक्त झाल्यावर त्यांनी इंदूरच्या परदेशीपुरा भागात स्वतःचे 'वात्सल्य' नावाचे प्रसूतिगृह काढले. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी एकूण ६८ वर्षे काम केले. त्यांच्या प्रसूतिगृहातून बाळंत होण्यासाठी मध्य प्रदेशातूनच नव्हे तर, गुजराथ-राजस्थानातील दूरदूरच्या गावांतून बायका येत असत. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे वयाच्या ९१व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत राहिल्या. +रुग्णांना अत्यंत प्रेमाने हाताळणाऱ्या डॉ. दादींनी मूलबाळ होत नसलेल्या अनेक स्त्रियांना अपत्यप्राप्ती करून दिली. +मृत्यूपूर्वी दोन महिने आधी त्यानी पडल्या, त्यांना फ्रॅक्चर झाले आणि अंथरुणावर खिळून रहावे लागले. तरीही अन्य डॉक्टर त्यांच्या सल्ल्यासाठी येतच राहिले. अशातच त्यांचा अंत झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12822.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27f0c230f271843ad2f8074becbea5bf0576a7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12822.txt @@ -0,0 +1,45 @@ +भगतसिंग (पंजाबी उच्चारण: (ऐका) २८ सप्टेंबर, १९०७ - २३ मार्च, १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन शोर्य कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. +डिसेंबर १९२८ मध्ये, भगतसिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.[ संदर्भ हवा ] +त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले. +इटालीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग इटाली' नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंगाने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले. या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेला. एका पत्रात त्याने लिहिले आहे की, 'माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमि़ष असू शकत नाही'.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्डचे 'व्हेरा-दि निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते. +भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी'नी अलाहाबादचे 'चॉंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' हा बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॉंद'च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावाने अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधांत 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली. +९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली.[File:Statues of Bhagat Singh, Rajguru and Sukhdev.jpg|thumb|भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे ] +खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय. +"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली. +हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :- +१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसेनी पैसा तसेच दारुगोळा जमवणे. +२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉंब व स्फोटके यांची निर्मिती करणे. +३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलीस वा इतर अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे. +४) आगगाड्या उडविणे. +५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे. +६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे. +७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि, +८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे. +सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला. +बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. +समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये. +समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.[ संदर्भ हवा ] +हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरों के कंधोंपर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं. +'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, +सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान' +भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. . +महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.[ संदर्भ हवा ] +कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली. +भगतसिंग हे नास्तिक होते. भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी सुद्धा ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे, हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ] +"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती. +'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?[ संदर्भ हवा ] +एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. + +जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलॉं येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे. +भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या. +भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांतली काही निवडक पुस्तके :- +जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे जिंदा आणि सुखा या दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना एक पत्र पाठवून ‘आम्ही भगतसिंग यांच्यासारखेच क्रांतिकारक आहोत’ असा दावा केला होता. नय्यर यांनी भगतसिंग यांच्याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्या लेखाची प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नय्यर साहजिकच अस्वस्थ झाले. ‘भगतसिंग यांचा लढा आणि त्यांचे आयुष्य लोकांसमोर नेमकेपणाने मांडलेच पाहिजे अन्यथा अनेक दहशतवादी आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतील,’ या विचाराने भगतसिंग यांचे चरित्र लिहिण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला. +भगतसिंग यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करून हे चरित्र लिहिण्याचा नय्यर यांचा प्रयत्‍न होता. त्यासाठी ते पाकिस्तानात गेले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू या तीन क्रांतिकारकांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना जिथे फाशी देण्यात आली होती, त्या ठिकाणांना नय्यर यांनी भेट दिली. या क्रांतिकारकांची स्मृती सांगणारे आता तिथे काहीही नाही. १९३१ मध्ये २३ मार्च या दिवशी या तिघांना फाशी दिली गेली. त्यांची समग्र माहिती देता यावी, यासाठी नय्यर यांनी त्यांच्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहारही केला होता; पण त्यांना ती कागदपत्रे मिळाली नाहीत. लंडनमधल्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’मध्ये यासंबंधीची काही कागदपत्रे होती; पण तीदेखील नय्यर यांना मिळू शकली नाहीत. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी आपली भूमिका आणि आपला लढा स्पष्ट करणारी चार पुस्तके लिहिली होती. या पुस्तकांची हस्तलिखिते मिळवण्याचा नय्यर यांनी प्रयत्‍न केला. मात्र, तो प्रयत्‍नही निष्फळ ठरला. +नय्यर यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या भावांशी त्यांनी संपर्क साधून माहिती मिळवली. हे करताना धक्कादायक माहिती पुढे येत गेली. सुखदेव यांच्या भावाला पंजाब पोलिसांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. जवळजवळ सात वर्षं नय्यर यांनी या पुस्तकासाठी काम केले. अनेकांच्या भेटी घेऊन, विविध ठिकाणच्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘विदाउट फिअर : लाइफ ॲन्ड ट्रायल ऑफ भगतसिंग’ या शीर्षकाने इंग्लिशमध्ये आलेल्या या पुस्तकाचा भगवान दातार यांनी केलेला अनुवाद ‘शहीद’ या शीर्षकाने रोहन प्रकाशनातर्फे भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने, २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झाला.[ संदर्भ हवा ] +भगतसिंगासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचे लेनिन आणि रशियन क्रांती यांच्याशी जे वैचारिक-राजकीय नाते जुळले होते, ते आजही तितकेच दमदार आणि ताजे वाटण्यासारखे आहे. रशियात समाजवादी क्रांती झाली, तेव्हा भगतसिंग दहा वर्षांचा होता. लहानपणापासून काका सरदार अजितसिंह, लाला हरदयाळ आणि गदर चळवळ यांच्यामुळे क्रांतिकारक विचारांशी त्याचा संपर्क येत होता. भगतसिंगाने १७ व्या वर्षी लिहिलेल्या "विश्वप्रेम' या लेखात विश्वबंधुत्वाचा प्रसार करणाऱ्यामध्ये अमेरिकन-फ्रेंच राज्यक्रांती, मॅझिनी-गॅरिबाल्डी, म. गांधी यांच्याबरोबर तो लेनिनचा उल्लेख करतो. "लेनिन होता विश्वबंधुत्वाची बाजू उचलून धरणारा..."असे म्हणत तो स्पष्ट करतो, की "विश्वबंधुता! याचा अर्थ मी जगामध्ये समानता (साम्यवाद, World wide Equality in the true sense) याशिवाय दुसरे काही मानत नाही.' +भगतसिंगने स्वतःच म्हटल्याप्रमाणे पुढील काही वर्षे त्याने विविध क्रांती आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यात लेनिनचेही वाचन केले. आधी "गांधीवादी राष्ट्रवादी', मग "स्वप्नाळू क्रांतिकारी', अल्पकाळ "अराज्यवादी साम्यवादी' असलेले आपण शेवटी "मार्क्‍सवादी-शास्त्रीय समाजवादी' झालो असे तो स्पष्ट नमूद करतो. पुढे सामूहिक वैचारिक मंथनातून "हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटने'च्या नावात १९२८मध्ये "समाजवादी' हा शब्द घालण्यात आला. पुढे शेवटपर्यंत भगतसिंहाचा आणि संघटनेचा वैचारिक आधार समाजवाद तर राजकीय कार्याचा आदर्श रशियन क्रांती हा राहिला. +लाला लाजपतराय यांनी मध्ये क्रांतिकारी तरुणांवर "हे तरुण खूपच धोकादायक आणि क्रांतीचे समर्थक आहेत; त्यांना लेनिनसारखा नेता हवा आहे. पण माझ्यात लेनिन बनण्याची ताकद नाही,' असे म्हणून या तरुणांना "काही परदेशी चिथावणीखोर घटकांनी भडकवले आहे,' असा आरोप केला. तेव्हा भगतसिंगाने उत्तरादाखल लिहिलेल्या लेखात लालाजींना इटलीच्या मॅझिनीने (स्वातंत्र्यासाठी) रस्ता दाखवलेला चालतो; मग आमच्या देशातील समस्यांवर उत्तरे शोधताना रशियन क्रांती व लेनिनसारख्या विचारवंतांकडून नवे विचार घेण्यात काय चूक आहे?' अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला होता.[ संदर्भ हवा ] +१९३० मध्ये लाहोर कट खटल्यात कैदी असताना भगतसिंह-दत्त यांनी लेनिन दिनानिमित्त (जानेवारी) न्यायाधीशांमार्फत मास्कोला पाठवलेल्या तारेत म्हटले होते : "सोव्हिएत रशियात होत असलेला महान प्रयोग व साथी लेनिन यांचे यश याना पुढे घेऊन जाण्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा पाठवत आहोत. आम्ही स्वतःला जागतिक क्रांतिकारी आंदोलनाचा भाग म्हणून जोडून घेऊ इच्छितो. "या काळात अगदी न्यायालयासह सर्व माध्यमांतून भगतसिंगांनी देशभर लोकप्रिय केलेल्या तीन घोषणा होत्या : "साम्राज्यवाद मुर्दाबाद', "सर्वहारा झिंदाबाद' आणि "इन्किलाब झिंदाबाद'. या तिन्ही घोषणांमागील प्रेरणा जशी रशियातील कष्टकरी जनतेने केलेली क्रांती होती तशीच लेनिन यांनी आधुनिक साम्राज्यवादाचे आणि क्रांतिकारी व्यूहरचनेचे केलेले मूलगामी विश्‍लेषण हेदेखील होते. भगतसिंगाच्या तुरुंगातील नोंदवहीत लेनिन यांच्या लिखाणातील याविषयीच्या नोंदी आढळतात. या वैचारिक-राजकीय स्पष्टतेमुळेच हा छोटा क्रांतिकारी गट ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेशी अत्यंत प्रखरपणे झुंज देऊन तिला राजकीय-नैतिकदृष्ट्या निष्प्रभ करू शकला. +फाशीच्या दोन दिवस आधी, कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांनी काही हवे का असे विचारले, तेव्हा भगतसिंहाने त्यांना एक पुस्तक आणून देण्याची विनंती केली. तसे त्यांनी ते दिले. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी जेव्हा भगतसिंहाला न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला तेव्हा भगतसिंह ते पुस्तक वाचत होता. त्याला उठवू लागताच भगतसिंह म्हणाला, "ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.' हातातील पान संपवल्यावर तो उठून म्हणाला, "चलो'. ते पुस्तक लेनिनचे चरित्र होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12843.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..827c5739fe37573326322954a5d16713611d205a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12843.txt @@ -0,0 +1,46 @@ + +भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. +५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे. +भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते. +कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. +भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!) +भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. इस्कॉन संघटना भगवद्गीता सर्व लोकांना पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. +महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते. +उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते. +छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही. +भगवद्‌गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.[१] +सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८.६६ ॥ +सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. +ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. +[२] +१ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय-उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध, हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत. +हिंदू धर्मातील धार्मिक महत्त्वाबरोबरच भगवद्गीतेने अनेक विचारवंत, संगीतकारांना प्रभावित केले आहे, जसे की अरविंद घोष, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आल्डस हक्सली, हेन्री थोरो, जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, राल्फ वाल्डो इमर्सन, कार्ल गुस्टाफ युंग, ब्युलेंट एसेव्हिट हेर्मान हेस, हाइनरिश हिमलर, जॉर्ज हॅरिसन, निकोला टेस्ला आणि इतर. सध्याच्या स्वरूपातील कर्मयोगाच्या सिद्धांताचा मुख्य स्रोत भगवद्गीता ही आहे.[३][४][५] +भगवद्गीतेबद्दल शंकराचार्यांचे मत: +"भगवद्गीतेच्या स्पष्ट ज्ञानाने मानवी अस्तित्वाची सर्व उद्दिष्टे पूर्ण होतात. भगवद्गीता हे वैदिक धर्मग्रंथातील सर्व शिकवणींचे प्रकट रूप आहे." +आचार्य रामानुज (1017-1137) हे आदि शंकराचार्यांसारखे होते, जे विशिष्ठद्वैत वेदांताचे महान प्रतिपादक होते. +"भगवान कृष्णाने सर्व आध्यात्मिक ज्ञानाचे सार असलेल्या ईश्वराच्या भक्तीचे विज्ञान प्रकट करण्यासाठी भगवद्गीतेचे ज्ञान अवतरित केले होते." अवतरण आणि अवतार घेण्यामागील परम भगवान श्रीकृष्णाचा मुख्य उद्देश अध्यात्मिक विकासाला विरोध करणार्‍या कोणत्याही राक्षसी आणि नकारात्मक, अनिष्ट प्रभावांपासून जगाला मुक्त करणे हा आहे, तरीही त्याच वेळी सर्व मानवजातीच्या आवाक्यात राहणे हा त्यांचा अतुलनीय हेतू आहे."[६] +भगवद्गीता जशी आहे तशी चे लेखक: "आमचा एकमेव उद्देश, भगवद्गीता जशी आहे तशी मांडणे हा आहे, ज्या उद्देशाने कृष्ण ब्रह्मदेवाच्या दिवसातून एकदा किंवा दर ८,६०,००,००,००० वर्षांनी या ग्रहावर अवतरतात त्याच उद्देशासाठी कंडिशन केलेल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे. हा उद्देश भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे, आणि तो जसा आहे तसा स्वीकारावा लागेल. अन्यथा भगवद्गीता आणि त्याचे वक्ते भगवान कृष्ण, यांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नाही. भगवान कृष्णाने काही शे कोटी वर्षांपूर्वी प्रथम भगवद्गीता सूर्यदेवाला सांगितली. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे आणि अशा प्रकारे भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व चुकीचा अर्थ न लावता समजून घेतले पाहिजे. कृष्णाच्या इच्छेचा कोणताही संदर्भ न घेता भगवद्गीतेचा अर्थ लावणे हा सर्वात मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःला वाचवायचे असेल तर भगवंताला परमात्मस्वरूप समजले पाहिजे. जे की भगवान कृष्णाचे पहिले शिष्य अर्जुनाने प्रत्यक्षपणे समजून घेतले होते. भगवद्गीतेची अशी समज खरोखर फायदेशीर आहे आणि जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मानवी समाजाच्या कल्याणासाठी अधिकृत आहे."[७] +स्वामी विवेकानंदांना भगवद्गीतेमध्ये खूप रस होता. असे म्हटले जाते की, भगवद्गीता त्यांच्या दोन सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक होती (दुसरा एक होता ख्रिस्ताचे अनुकरण). १८८८-१८९३ मध्ये जेव्हा विवेकानंद संन्यासी म्हणून संपूर्ण भारतभर भटकंती करत होते, तेव्हा त्यांनी फक्त दोनच पुस्तके आपल्याजवळ ठेवली - गीता आणि इमिटेशन ऑफ क्राइस्ट.[८] +'भगवद्गीतेचा निःस्वार्थ सेवेवर भर' हा महात्मा गांधी यांच्यासाठी प्रमुख प्रेरणास्रोत होता. गांधीजीनी म्हटले होते की- "जेव्हा मला काही शंका सतावतात, निराशा माझ्या चेहऱ्यावर डोकावते आणि मला आशेचा एकही किरण क्षितिजावर दिसत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मला दिलासा देणारा श्लोक शोधतो; आणि प्रचंड दुःखाच्या सगरात मी लगेच हसायला लागतो. जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवनवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतील."[९] +श्री अरबिंदो यांच्या म्हणण्यानुसार, " भगवद्गीता हा मानवजातीचा खरा धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये प्रत्येक युगासाठी नवीन संदेश आणि प्रत्येक सभ्यतेसाठी नवीन अर्थ आहे."[९] +भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी असे म्हटले आहे की " भगवद्गीता मूलत: मानवी अस्तित्वाच्या आध्यात्मिक पायाशी संबंधित आहे. ती जीवनातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पूर्ण करण्यासाठीच्या कृतीची साद आहे."[१०] +"अध्यात्मिक माणसाला एकांतवासात राहण्याची गरज नाही, दैवी जीवनाशी एकरूप होणे आणि सांसारिक घडामोडींमध्ये टिकून राहणे शक्य आहे. त्या मिलनाचे अडथळे आपल्या बाहेर नसून आपल्या आत आहेत - हा भगवद्गीतेचा मुख्य धडा आहे." - अ‍ॅनी बेझंट[११] +"हे लक्षात घ्या, अध्यात्माला कोणतेही धार्मिक अभिव्यक्ती नसतात. अध्यात्माचे सार हे माणसाला त्याचे मन आणि त्याचे विचार शुद्ध करणे असे आहे. जेव्हा मी "भगवद्गीता" सारखे जुने धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली तेव्हा मला ते दैनंदिन जीवना करिता उपयुक्त वाटले. आणि म्हणून मग मी त्याचा सराव करू लागलो. मी याला प्रशासकीय अंतिम सत्य मानतो, जे तुम्हाला संस्था चालवण्यासारख्या गोष्टी करण्यात मदत करेल."[१२] + -ई. श्रीधरन +एपीजे अब्दुल कलाम, भारताचे ११वे राष्ट्रपती, हे मुस्लिम असूनही भगवद्गीता वाचायचे आणि मंत्रांचे नियमित पठण करायचे.[१३][१४] +भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवद्गीता "जगाला भारताची सर्वात मोठी देणगी" असे ठामपणे मांडले आहे.[१५] मोदींनी २०१४ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 'भगवद्गीता ॲक्कॉर्डींग टू गांधी' ची एक प्रत भेट म्हणून दिली होती.[१६][१७] +सुनीता विल्यम्स, अनिवासी भारतीय अमेरिकन अंतराळवीर जिने एक महिला म्हणून सर्वात जास्त काळ अंतराळात उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे, तिने तिच्यासोबत भगवद्गीता आणि उपनिषदांची प्रत अंतराळात नेली होती. ती म्हणते, "स्वतःवर, जीवनावर, आपल्या सभोवतालच्या जगावर चिंतन करण्‍यासाठी आणि इतर मार्गाने पाहण्‍याच्‍या या अध्‍यात्मिक गोष्टी आहेत, मला वाटले की ते अगदी योग्य आहे." तिच्या अंतराळातील कलावधीवर बद्दल बोलताना असे तिने प्रतीपादित केले.[१८] +मॅनहॅटन प्रकल्पाची ट्रिनिटी चाचणी ही अण्वस्त्राचा पहिला स्फोट होता, ज्याने ओपेनहाइमरला भगवद्गीतेतील श्लोक आठवण्यास प्रवृत्त केले. +जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक, यांनी १९३३ मध्ये संस्कृत भाषा शिकली आणि मूळ संस्कृत भगवद्गीता वाचली. तत्पश्चात त्यांच्या जीवनाच्या तत्त्वज्ञाला वळण देणारे सर्वात प्रभावशाली पुस्तक म्हणजे भगवद्गीता होय असे त्यांनी उद्धृत केले.[१९] ओपेनहायमरने असे सांगितले की, ट्रिनिटी अणुचाचणीचा स्फोट पाहत असताना, त्यांना भगवद्गीतेतील एक श्लोक उत्स्फूर्तपणे उच्चारला (XI,12): +काही वर्षांनंतर त्यांनी असे देखील म्हटले की त्या वेळी त्यांच्या डोक्यात आणखी एक श्लोक आला होता: +आपल्याला माहित आहे की हे जग एकसारखे राहणार नाही. काही लोक हसले, काही लोक रडले आणि बहुतेक लोक गप्प होते. मला भगवद्गीता या हिंदू धर्मग्रंथातील एक श्लोक आठवला; विष्णू राजपुत्राला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला प्रभावित करण्यासाठी, त्याचे विराटरूप धारण करतो आणि म्हणतो, 'आता मी मृत्यू; जगाचा नाश करणारा आहे.' मला असे वाटते की आम्ही सर्वांनी येनकेन प्रकारे हाच विचार केला.[२३][a] +हॉलिवूड अभिनेता, विल स्मिथ: मी येथे (भारतात) अनेक वेळा आलेलो आहे. मला इतिहासाची आवड आहे. माझे ९० टक्के व्यक्तिमत्व 'भगवत गीता'द्वारे आहे... आणि ती वाचण्यासाठी आणि येथे येण्यासाठी, माझ्या अंतरंगातील अर्जुनाला दिग्दर्शित केले जात आहे. पुढच्या वेळी मी ऋषिकेशला जाणार आहे. मी नक्कीच इथे अधिक काळ घालवणार आहे.[२५] +हेन्री थोरो यांनी असे लिहिले की,"सकाळी मी माझ्या बुद्धीला भगवद्गीतेच्या अद्भूत आणि वैश्विक तत्त्वज्ञानाने स्नान घालतो ज्याच्या तुलनेत आपले आधुनिक जग आणि त्याचे साहित्य तुच्छ आणि क्षुल्लक वाटते."[२६] +हर्मन ग्राफ कीसरलिंग, जर्मन तत्ववेत्ता भगवद्गीता "कदाचित जगातील साहित्यातील सर्वात सुंदर कार्य" असे मानतात.[२७] +हेर्मान हेस यांना असे वाटले की," भगवद्गीतेचे चमत्कार हे जीवनातील ज्ञानाचे खरोखर सुंदर प्रकटीकरण आहे जे तत्वज्ञानाला धर्मात फुलण्यास सक्षम करते."[९] +राल्फ वाल्डो एमर्सन यांनी भगवद्गीतेबद्दल असे म्हटले: "मला भगवद्गीतेचा एक भव्य दिवस लाभला आहे. जणू काही एक साम्राज्य आपल्याशी बोलले, लहान किंवा अयोग्य असे काहीही नसते, परंतु विशाल, शांत, सुसंगत प्राचीन बुद्धिमत्तेची अशी साद आहे ज्याने दुसर्‍या युगात आणि वातावरणात विचार केला होता आणि अशा प्रकारे त्याच प्रश्नांचे निराकरण केले आणि आपल्याला एक धडा शिकवला."[२८] +विल्हेल्म फॉन हम्बोल्ट यांनी गीता असे उच्चारले: "सर्वात सुंदर, कदाचित कोणत्याही ज्ञात भाषेत अस्तित्वात असलेले एकमेव खरे तात्विक गाणे... कदाचित जगाला दाखविण्याची सर्वात खोल आणि उदात्त गोष्ट आहे."[२९] +तुर्कीचे माजी पंतप्रधान मुस्तफा ब्युलेंट एसेव्हिट यांना विचारले असता त्यांना तुर्कीचे सैन्य सायप्रसला पाठवण्याचे धैर्य कशामुळे मिळाले. त्यावर त्याचे उत्तर असे होते की,"त्यांना भगवद्गीतेने बळ दिले होते, जी शिकवते की जर कोणी नैतिकदृष्ट्या योग्य असेल तर, अन्यायाविरुद्ध लढण्यास संकोच करू नये".[३०] +ब्रिटिश भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स यांनी लिहिले: "मी गीतेचा उच्चार करण्यास संकोच करत नाही, ही उत्कृष्ट मौलिकता, संकल्पनेची उदात्तता, तर्क आणि शब्दलेखन जवळजवळ अतुलनीय आहे; आणि मानवजातीच्या सर्व ज्ञात धर्मांमध्ये एक अपवाद आहे..."[३१] +"आम्हाला भगवद्गीतेसारख्या उदात्त सृष्टीकडे पूर्ण समज देऊन जायचे असेल तर आपल्या आत्म्याला त्याच्याशी जुळवून घेणे आवश्यक आहे." - रुडॉल्फ स्टेनर[३२] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12885.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a82c23f73d6073db832fe649a137dfd7d1c3802f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12885.txt @@ -0,0 +1,2 @@ +भगवानबाबा ही राजयोगी महंत श्री संत भगवानबाबा यांच्या चरित्रावर आधारीत साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून प्रक्षेपित केली जाणारी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. तिचे प्रक्षेपण दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ पासून चालू केले जाणार आहे. या मालिकेचे पहिल्या २० भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून डॉ.विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत काम करत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक असून पुणे येथील द टायगर फिल्म्स ॲन्ड एन्टरटेनमेंटतर्फे रमेश स्स्ते यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेमुळे संत भगवानबाबा यांचे आध्यात्मिक व सामाजिक जीवन प्रथमच छोट्या पडद्यावर येणार आहे. +विलास उजवणे यांच्याबरोबरच प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत काम करत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12896.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e21c18e896b4b195aa92ca928f9cb8e827163fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12896.txt @@ -0,0 +1 @@ +भजनलाल खेराज ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12905.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db9403363f7fee0206dc9f9efb3be74aac74b263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12905.txt @@ -0,0 +1 @@ +भटकंती, रायगड जिल्ह्याची (पुस्तक) हे रायगड जिल्हा, त्यातील गावे आणि माहिती देणारे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12935.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..610268539b9537e78c3bd059cc7a5589642e95c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12935.txt @@ -0,0 +1,8 @@ + भट्टीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12942.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ab21cb5713f7b09efaaab197c574276f795f7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12942.txt @@ -0,0 +1,3 @@ +२०° १०′ ००″ N, ७५° १४′ ००″ E +भडगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. भडगाव जवळून ३६ किमी अंतरावर दक्षिणेस चाळीसगांव तर उत्तरेस ३६ किमी अंतरावर पारोळा आणि एरंडोल व पुर्वेस १५ किमी अंतरावर पाचोरा आहे. +भडगाव शहरची ओळख अत्यंत प्राचीन काळा पासून आपणास दिसते भृगू ऋषीच्या वास्तव्य मुळे ह्या शहराला भडगाव नाव मिळाले. भडगाव हे जुने गाव म्हटले म्हणजे आताचे पेठ भाग यापेठ भागात महानुभव पंताचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स.न. मध्ये १५ दिवस गिरणा नदी काठावर गावाच्या पुर्व दिशेस एका झाडाखाली मुकामासाठी थांबले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12954.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7d3566fee1c83696fe49595ce92bbebb041ebe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12954.txt @@ -0,0 +1 @@ +भडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12959.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c629651b6a156ad42d32ad6a4e0c45103345af9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12959.txt @@ -0,0 +1,11 @@ + भडावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावातील वाडी +शेरी भोईवाडी,उस वाडी,सुतार वाडी,गावं वाडी,देऊळ वाडी,शिंदे वाडी,कोळंबे वाडी. +भडवळे हे एक वाशिष्ठी नदी तील सुंदर असे बंदर आहे. गावात कंटेश्वरी मंदिर,गावदेवी मंदिर, मारुती मंदिर,साई मंदिर अशी देव स्थान आहेत. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12979.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb5cac663180ed095c98bbe6296b1ceedf2bd66e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12979.txt @@ -0,0 +1,2 @@ +भदार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12993.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82cce7620106e90eccd55247e83da5dadcd3cbc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_12993.txt @@ -0,0 +1 @@ +भद्राचलम हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1301.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bafa60f2aeac1ea2bc0896508c1de0068a3ec08e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1301.txt @@ -0,0 +1,3 @@ +डाॅ. प्रभाकर मांडे (इ.स. १९३३:सावखेड, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र) हे विद्यापिठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालय,औरंगाबाद झाले. +डाॅ. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रात लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्र आणते. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित केल्या. या परिषदांमधून अभ्यासकांना डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दुर्गा भागवत, डॉ.रा.चिं. ढेरे, इ. विद्वानांचे मार्गदर्शन लाभले.[१] +मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १२हून अधिक विद्यार्थी पीएच.डी. व सुमारे तेवढेच एम.फिल झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13012.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74541da77f0d2ca53de07a8d8b79777f23c12433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13012.txt @@ -0,0 +1,2 @@ +भबुआ भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कैमूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13021.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad555826761fc9c56a712d432e90e6bf328b2a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13021.txt @@ -0,0 +1,6 @@ +भर जहागीर हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे भारद्वाज ऋषीचे मंदिर आहे. भर हे गांव तीन पौराणिक कारणाने प्रसिद्ध आहे, १) महर्षी भारद्वाज यांचे गावाच्या दक्षिणेकडे आश्अरम असून तेथे महादेवाचे हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे. +तसेच या आश्त्यारमाच्च्याया बाजूला लहान एक विहीर आहे. ती विहीर बळीभद्र विहीर या नावाने प्रसिद्ध आहे, +भगवान रामचंद्र वनवासात असतांना या भर गावात आले असता त्यांनी या ठिकाणी स्नान केले म्हणून त्या कुंडाला रामकुंड असे म्हणतात. +आसरा माता मंदिर प्रसिद्ध आहे तेथे अनेक भाविक आपला नवस फेडण्यास येतात, तेथे नवरात्रात नऊ दिवस आजूबाजूच्या गावातील लोक सकाळी ४ वाजल्यापासून दर्शनासाठी येतात. +पंचायती महानिर्वाणी आखाडा हा भारतीय संन्यास परंपरेतील नागा साधूंचा आखाडा म्हणून ओळखल्या जातो, या आखाडयाची स्थापना भगवान कपिल मुनींनी केली असे सांगितल्या जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1303.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66bf945e325c8695acd6dbb14501edcd34fcc6f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1303.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले (२४ फेब्रुवारी १९०५[१]- २४ फेब्रुवारी, इ.स. १९८६) मराठी संपादक[ दुजोरा हवा] होते. हे नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते महाविद्यालयाची पालक संस्था मॉडर्न सोसायटीचे आजीव सदस्य होते. ते स. प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख श्रीनिवास रघुनाथ कावळे यांचे तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते. काही काळ प्रा. कावळे हे प्रा. दामले यांचे सहकारीही होते.[२] +त्यांचा विवाह कमलिनी देसाई यांच्याशी झाला.[३] +"श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र. रा. दामले" - श्रीनिवास रघुनाथ कावळे - मूळ लेख - केसरी ०२ मार्च १९८६[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13033.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eb4948daf364858a5868330f3b6c010941f1eb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13033.txt @@ -0,0 +1,2 @@ +भरणेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13037.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71447e0dcdaaee9c828f8021960bb92dd24bcb53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13037.txt @@ -0,0 +1,5 @@ +भरत अरुण. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13045.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fda7b2c1ece31d0441f3d3051b0df99f8e4bd7a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13045.txt @@ -0,0 +1,3 @@ +भरत दाभोळकर (जन्म:३१ डिसेंबर,१९६९) हे एक अभिनेता-दिग्दर्शक आणि लेखक आहेत, ज्यांनी प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९६९ रोजी झाला आहे. भरत हे व्यवस्थापन पदवीधर आहेत तसेच त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी कायद्याची पदवी देखील घेतली आहे.[१] +दाभोळकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फिलिप्स येथे प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती. त्या नंतर त्यांनी अमूल बटरच्या जाहिरातींसाठी दीर्घकाळ काम केले. डाकुन्हा असोसिएट्समध्ये काम करत असताना त्यांना रंगभूमीवरील कामात रस निर्माण झाला. तेव्हापासून दाभोळकर यांनी २९ नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली. इ.स. २००१ मध्ये 'वन टू का फोर' या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'कॉर्पोरेट', 'वीर' आणि 'एक्सपोज' सहित विविध हिंदी चित्रपटांत काम केले. 'गॉड ओन्ली नोज' या चित्रपटाद्वारे भरतने दिग्दर्शनात पदार्पण केले. तसेच या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली होती. त्यांनी अनेक हिंग्लिश नाटके लिहिली आहेत, जी इंग्रजी आणि स्थानिक हिंदीचे आनंददायी मिश्रण आहे.[१] +भरत दाभोळकर यांनीन १५ हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. परंतु मुळात ते एक 'जाहिरात तज्ञ' किंवा 'अ‍ॅडगुरू' म्हणून जास्त ओळखले जातात.[२] त्यांनी 'बँक ऑफ इंडिया', 'फ्रूटी', 'बेली', 'अ‍ॅपी', 'व्हिडिओकॉन' आणि टाटाच्या विविध उत्पादनांसह अनेक प्रसिद्ध ब्रँडसाठी काम केले आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गौर हरी दास्तान-द फ्रीडम फाइल' या चित्रपटात देखील त्यांची भूमिका आहे. भरतने 'द एक्सपोज', 'जॉन डे' यांसारख्या विदेशी सिनेमांमध्ये काम केले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13048.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32f1e70b6b2b50636e3f0ee6bc55b74c4e1f77ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13048.txt @@ -0,0 +1 @@ +भरत दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र आणि पूरुवंशातील एक प्रसिद्ध सम्राट. भरताचे सर्वदमन असेही एक नाव आहे. भरताच्या वंशजांना भारतवंशी म्हणू लागले. त्यामुळे या दुष्यंतपुत्र भरतावरून, हिमालयापासून दक्षिणेला महासागरापर्यंत पसरलेल्या भूभागाला भारत असे नाव मिळाले असा एक समज आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13060.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f92dd40683b9accff469e7f29fac93940e8ed2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13060.txt @@ -0,0 +1,25 @@ + + + +Bharathan (मल्याळम: ഭരതന്‍) (14 November 1947 – 29 July 1998) was a Malayalam film director, artist, sculptor, poster designer and art director. He is widely regarded as one of the most influential filmmakers of Malayalam cinema, and also one of the most prolific. At the time of his passing, at the age of 51, he had directed more than 50 movies in several languages. He was born at Engakkadu near Wadakkancherry, in Thrissur district of Kerala, India. +After completing his diploma from the School of Fine Arts he entered the world of Cinema as an art director for Vincent, an accomplished director of the time and the movie was Ghandarva Kshetram. He got the inspiration from his uncle, P. N. Menon — a veteran film director. After working as an art director and assistant director for a few movies, he made his directorial debut in 1974 with Prayanam, based on Padmarajan’s script. The movie received the national award for the best regional film in that year. It also marked the rise of two early proponents of middle-stream Malayalam cinema.[१] +Bharathan's films were known for their realistic portrayal of rural life in Kerala. Melodrama and escapism, often an integral part of mainstream cinema in India, were usually absent in his films. He also managed to steer clear of the "star-centric" culture, prevalent in Indian cinema, throughout his career. His later films did involve major movie stars but usually without compromising on plot or narrative. Bharathan, along with Padmarajan and K. G. George were largely responsible for introducing a counter culture of meaningful mainstream cinema which often tread the middle path between art-house and commercial cinema. This movement was often called the "middle of the road cinema". Bharathan's films were known for their visually appealing shot compositions. His background as a painter enabled him to create frames that were often credited for their visual beauty. Natural props and nature itself often became important characters in his films (like the railway track in Paalangal, or the sea in Amaram). Bharathan is one of the few Indian directors known to use an elaborate story-board system for filming. He also often designed the posters for his films. +Several of his early films were known for their bold portrayal of sexual themes.His films often defied social conventions and norms about man-woman relationships. Rathinirvedam was the sexual-coming-of-age story of the relationship between a teenager and an older woman while Chaamaram dealt with the tumultuous affair between a student and his college lecturer. In Kaatathe Killikoodu an elderly, married Professor falls for his student. Kaathodu Kaathoram was about the social ostracism of a woman who has an adulterous relationship. +The latter half of Bharathan's career saw a distinct change in film making style characterized by a wider canvas,more attention to detail with more distinct focus on narrative style (e.g., Vaishali, Amaram, Thaazhvaaram, and Thevar Magan). Some critics argue that this quest for technical excellence was at the expense of the quality of thematic content. Films like Vaishali and Amaram (where he collaborated with acclaimed cinematographer Madhu Ambat) set a new benchmark for cinematographic excellence in Malayalam and Indian Cinema. Thaazhvaaram was stylistically inspired by Classic Hollywood Westerns though the theme and backdrop were distinctly original. +His last few films (Padheyam, Chamayam, Devaraagam) did not receive much critical acclaim or commercial success. +The director showed a penchant for brilliantly portraying rustic life in rural Kerala. +Bharathan has directed over 50 films in Malayalam, Tamil, Telugu and Kannada. Starting his career in 1975 with Prayanam, Bharathan rode to fame with his off-beat Thakara, a film about a dumb-witted central character who falls in love with the village beauty. Some of his other memorable films include Rathinirvedam, Chamaram, Paalangal, Amaram, Vaishali and Alolam.[२] +He displayed a rare talent in treating sex without falling into vulgarity which was to later became the trademark of the so called Bharathan touch. His association with Padmarajan was the beginning of a golden era in malayalam cinema. Few more films came out from the duos partnership before Padmarajan became an independent director himself. Rathi Nirvedam and Thakara were the most noted among them with latter being considered one of his best. +Rathi Nirvedam was a sensitive treatment of teenage sexual angst. In Thakara, he deals with life and longings of a mentally retarded youth and his association with the society. +In the early eighties he made several notable movies like Chaamaram, Marmaram, Paalangal, Oormakkai, Kaatathe Killikoodu, and many more. They did well in theaters and set the trend for meaningful mainstream cinema. Other noted directors also followed suit. It was the romantic era of Malayalam cinema. +Not all of Bharathan's films skirted with bold themes and controversy. In Oru Minnaaminunginte Nurunguvettam (1987), he tells the poignant story of a childless couple in their post retirement life. The film deals with the isolation and loneliness that comes with old age. The film was a departure from Bharathan's usual style and proved to be a major commercial hit while garnering critical acclaim too. +His Vaisali (1998) is widely regarded as a modern day masterpiece in Malayalam cinema. Scripted by the iconic Malayalam novelist M. T. Vasudevan Nair, it was an adaptation of a sub-story told in the epic Mahabharatha. Another movie born from their association was Thazhvaram. The subject was revenge, a theme quite uncharacteristic of Bharathan movies.The style of the film was inspired by Classic Westerns with a brooding, reticent central character and expansive shots of barren landscape. +Even though he was not known to cater to the star-centric system, Bharathan was instrumental in bringing together the two screen icons of Tamil cinema Sivaji Ganesan and Kamal Hassan in the Tamil film Thevar Magan which won both critical acclaim and box office success.Sivaji gave an uncharacteristically restrained yet brilliant performance in the film. The movie was remade into many regional languages (most notably Virasat in Hindi) and bagged several national awards. +His more experimental films include Aaravam, more an arthouse than commercial venture, and Nidra, a film about the plight of a girl who is in love with a mentally deranged man. +His creativity was not confined to film direction. He also wrote lyrics and tuned songs for his films. (e.g., Keli; “Thaaram Valkannadi Nokki…") +Bharatan died at a private hospital in Madras on 29 July 1998 following prolonged illness. He was suffering from liver cirrhosis. +1. The person who is sitting and painting in the song "Ente Swapnathin" which was picturised on KJ Yesudas in the film "Achani" was Bharathan. +2. The drawings in the cave supposedly drawn by Rishyasrungan in Vaishali was undoubtedly drawn by Bharathan. +dialogues ;T.Damodaran +National Film Awards: +Kerala State Film Awards: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13061.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e6f85e82875a671350a0b94053fdae64148b629 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13061.txt @@ -0,0 +1,5 @@ +भरतनाट्यम् ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे.[१] +भाव, राग आणि ताल ही भरतनाट्यमची तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते .[२] या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर (Sadir) या नावानेही ओळखले जाई. +या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला.[३] ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. चेन्नय्या पोन्नय्या शिवानंद आणि वडिवेल या तंजावूर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा मार्गम रचला आणि त्याच क्रमाने आजही नृत्य प्रस्तुती करण्याची पद्धत आहे. सुरुवातीला मंदिरात केली जाणारी ही कला नंतर राजदरबारात आणि रंगमंचावर सादर केली जाऊ लागली. पूर्वी देवपूजेचा भाग म्हणून देवदासी देवळात नृत्य करत. देवालयांना आणि देवदासींना राजाश्रय असे.[४] तंजावूरच्या चोल, नायक आणि मराठी राजांनी या नृत्य कलेला भरपूर प्रोत्साहन दिले. +भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला अरंगेत्रम असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.[५] भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्रीने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे पण रंगमंचावर नटवूणार, मृदंग वादक, गायिका, व्हायोलीन आणि बासरी वादक असे साथीदार असतात.[६] +भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे स्वरूप पुढे पन्ननलूर,वल्डवूर ,तंजावर येथे विकसित झाले आणि ह्या भरातनाट्यमच्या प्रमुख बाणी मानल्या जातात. टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी अरुंदले, मीनाक्षी सुंदरम पिल्लै, चिट्टप्पा पिल्लै, रामय्या पिल्लै, लीला सॅमसन, सुचेता चापेकर आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे आहेत. आज अनेक भरतनाट्यम नर्तकानी त्यांच्या कर्तृत्वाने ह्या कलेला जगभरात सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिलीये. त्यातील काही पुढीलप्रमाणे- एस. कनक,सुधा राणी रघुपध्याय, प्रा. सी.वी. चंद्रशेखर, चित्रा विश्वेश्वरन, अलरमेल वल्ली, डॉ.पद्मा सुब्रमण्यम, पार्श्वनाथ उपाध्याय, मालविका सारुकाई, कमला लक्ष्मण, जयश्री नायर, प्रतिभा प्रल्हाद, अनिता रत्नम, रमा वैद्यनाथ, प्रियदर्शनी गोविंद, इंदिरा कादंबी, मीनाक्षी श्रीनिवासन, इत्यादी. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13081.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbea70488b185bdb61c984332e043de88b57e309 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13081.txt @@ -0,0 +1 @@ +भरतसिंहजी डाभी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13096.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61a9b20ac7119cc71ad3bc1155cc5727a08cf772 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13096.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 21°42′43″N 72°59′36″E / 21.71194°N 72.99333°E / 21.71194; 72.99333 + +भरूच (गुजराती: ભરૂચ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व भरूच जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भरूच शहर गुजरातच्या दक्षिण भागात नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून २१० किमी तर सुरतहून ७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली भरूचची लोकसंख्या १.६९ लाख इतकी होती. अंकलेश्वर हे भरूच जिल्ह्यामधील दुसरे शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर वसले असून ही दोन शहरे १८८१ साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली. +भरूच राष्ट्रीय महामार्ग ८ वर स्थित असून ते पश्चिम रेल्वेवरील एक स्थानक आहे. भरूच भागाचे मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झाले असून येथे सध्या अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1310.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ea31377878f9464eba983349225c189796b1bd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1310.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रभाकर हे मराठी भाषेतील वृत्तपत्र मुंबई येथे सन १८४१-१८६१ या कालावधीत भाऊ महाजन हे संपादक प्रकाशित करत होते. +अखबार पत्राला आपला संसार फार दिवस चालू ठेवणे शक्य झाल्याचे आढळत नाही. ते लौकरच बंद पडले. अखबार नंतर निघालेले प्रभाकर हे पत्र मात्र बरीच वर्ष म्हणजे किमान २० वर्ष तरी अव्याहतपणे चालू राहिले. प्रभाकर पत्र गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन तथा कुंटे यांनी ankit दिवशी १८४१ साली सुरू केले. भाऊ महाजन हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या पेक्ष्या वयाने एक दोन वर्षीनी लहान होते. शुद्धी चळवळीसारख्या सामाजिक आंदोलनात ते बाळशास्त्रीचे सहकारी होते. पत्राशी बाळशास्त्राच्या कितपत संबंध होता हे सांगणे कठीण आहे. परंतु भाऊ व बाळशास्त्री हे दोघेही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सदाशिव काशिनाथ उर्फ बापू छत्रे यांच्याकडे विद्याभ्यासासाठी एकत्र राहिलेले असल्याने लहानपणापासून त्यांना एकमेकांशी चांगला परिचय होता. यामुळे प्रभाकरला बाळशास्त्री यांचे निकटचे साह्य नसले तरी मार्गदर्शन लाभले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. १८६२ साली भाऊ महाजन आपल्या चिरंजीवासोबत नागपूरला गेले. प्रभाकर पत्राचा आकार ११ गुणुले ९ इंच असून प्रतेकी दोन कॉलमांची त्याची आठ पाने असत. त्याची वार्षिक वर्गणी १२ रुपये होती व ते शीला छापखाण्यात छापले जात असे. कोणास काही या पत्राचे कर्ते यास लिहून पाठवायचे असल्यास त्यांनी गणपत कृष्णाजी यांचे छापख्यान्यात लिहून पाठवायचे म्हणजे आम्हास पोचेल अशी आमची त्यास विनंती आहे. अशी सूचना २१ नोहेंबर १८४१ च्या अंकात आढळते. छापख्यान्याची जागा लोकांनी नेमकी कळावी किवा अन्य काही कारणास्तव काही अंकाच्या शेवटी हा छापखाना बोरीबंदरचे लौनीजवळ गावात बाबादेवाच्या ओळीत आहे, असेही एक वाक्य आढळते. १ जुले १८४२ पासून मात्र प्रभाकर स्वतःच्या छापखान्यात छापू लागला. त्या तारखेच्या अंकावर मुंबई प्रभाकर छापखान्यात हरी नारायण खाडीलकर यांनी छापून प्रसिद्ध केले असे. असा मजकूर अढळतो. पुढल्याच अंकात शेवटी या पत्राच्या शेवटी कोणास काही लिहून पाठवणे असल्यास कोलमाटवाडीत हा छापखाना आहे. तिथे लिहून पाठवले म्हणजे पोहचेल. हा छापखाना नवीन घातला आहे अशी सूचना केली होती.[ संदर्भ हवा ] +  +प्रभाकरचे संपादक सर्वच विषयांवर आपली लेखणी चौफेर चालवीत. दर्पणात बाळशास्त्री जांभेकर अगदी ब्रिटिश राजवटीवरही टीका करण्यास मागेपुढे पाहत नसत. पण त्यंच्या एकदरीत स्वभावामुळे त्यांची टीका सौम्य असे.  प्रभाकराचे संपादक भाऊ महाजन यांनी सरकारी नोकरीची व मेहरबानीची शृंखला घालून घेण्याचे मुळातच टाळले. यामुळे ते अगदी निर्भीडपणे आणि स्पष्ट लिहू लागले. महाजन यांनी २२ वर्षे पत्रव्यवहार केला. १८९० साली भाऊचे निधन झाले. नंतर काही लेखन त्यांनी केल्याचे आढळत नाही. नागपूर भागात वृत्तपत्राचा उपक्रम त्यांनी केला नाही. व त्यासाठी काही हालचालीही त्यांनी केल्या नाही एवढ्या दीर्घ काळ हा कर्तुत्वान विद्वान स्वस्थ बसून राहिला याचे राहून राहून आश्चर्य वाटते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13110.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1bfe497e3e85884bc7bd0e6f25cba8f3cfdc260 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13110.txt @@ -0,0 +1,14 @@ + +भर्तृहरी (मराठी नामभेद: भर्तृहरी, भर्तरी, भर्तरीनाथ) (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे ५ वे शतक) हा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा थोरला सावत्र भाऊ होता. नीतिशतक, शृङ्गारशतक व वैराग्यशतक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शतकत्रय या संस्कृत भाषेतील ग्रंथसंग्रहाचा रचनाकार म्हणून हा प्रसिद्ध आहे. याला पिंगला नामक पत्नी होती. नाथपंथीय आख्यायिकांनुसार गृहस्थाश्रम त्यजून याने संन्यासाश्रम स्वीकारला, अशी समजूत आहे[ संदर्भ हवा ]. नाथपंथीय सिद्धांच्या नामावलीतील भर्तरीनाथ म्हणजे हाच असल्याची सांप्रदायिक मान्यता आहे. +भर्तृहरीचा काळ आणि ग्रंथसंपदा +शतकत्रयांखेरीज, भर्तृहरीने वाक्यपदीयम्' नावाचा व्याकरणावरील संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. +वाक्यपदीय हा ग्रंथ लिहिणारा व्याकरणकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी असे एकाच नावाचे दोन ग्रंथकर्ते होऊन गेल्याचे दिसते. भारतात इ. स.च्या सातव्या शतकात आलेला चिनी प्रवासी इत्सिंग ह्याने भर्तृहरिनामक एका भारतीय विद्वानाचा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे. हा भर्तृहरी बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता आणि आपण भारतात येण्याच्या चाळीस वर्षे आधी ह्या भर्तृहरीचे निधन झाले होते, असे इत्सिंगने म्हटले आहे. इत्सिंगच्या ह्या लेखनाचा काळ इ. स. ६९१ हा असल्यामुळे त्याने उल्लेखिलेल्या ह्या भर्तृहरीचे निधन ६५१ मध्ये झाले असावे. वाक्यपदीय हा ग्रंथ ह्याच भर्तृहरीने लिहीला, असा स्पष्ट उल्लेख इत्सिंगने केलेला आहे. तथापि दिड़नागाच्या (४८०-५४०) त्रैकाल्यपरीक्षेच्या तिबेटी भाषांतरात भर्तृहरीचे काही श्लोक उदधृत केलेले असल्यामुळे चौथ्या शतकाचा शेवट किंवा पाचव्या शतकाची सुरुवात असा त्याचा काळ असावा, असे काही अभ्यासक मानतात. वाक्यपदीयकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी हे एकच असावेत किंवा काय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि ते एक नसावेत, असे मानण्याकडे विद्वानांचा सर्वसाधारण कल आहे. शतकत्रयात व्याकरणाचे काही अपप्रयोग आलेले आहेत. ते लक्षात घेता, त्याचे कर्तृत्व महावैयाकरण असलेल्या वाक्यपदीयकार भर्तृहरीला देणे अवघड आहे. शिवाय, शतकत्रयातील काही उल्लेखांवरून त्याचा कर्ता शैव-वेदान्ती असावा, असेही दिसते. +राजा भर्तृहरी बाबा बालकनाथ यांचे बरोबर एक तप राहिले तेंही गुरू गोरक्षनाथ यांची परवानगी घेऊन,बाबा बालकनाथ यांचे करंजी घाट जवळ बाळ नाथ गड या ठिकाणी समाधी(गुप्त)स्थान मंदिर आहें, +तसेच अलवार नंतर बाबा भर्तृहरी नाथ हें हरंगूल(परळी वैजनाथ ते गंगाखेड रस्त्यावर 18 km अंतरावर) या गावी ध्यानस्थ बसलं त्या ठिकाणी मोठे वारूळ बनले, त्या जागेवर समाधी मंदिर असून नागपंचमीला मोठी यात्रा भरते.तसेच अलवार येथे समाधी मंदिर आहें असें ही समजते +या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठलेना कुठले तरी शल्य असते. अशा सात शल्यांविषयीचा भर्तृहरीचा एक श्लोक आहे. +शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी +सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते: +प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन: +नृपाड्गणगत: खलो, मनसि सप्तशल्यानि मे । +चंद्राला दिवसा प्रकाश नसणे हे पहिले शल्य. सुंदर स्त्रीला वृद्धत्व येणे हे दुसरे शल्य, एखाद्या स्वच्छ पाण्याचे सरोवर कमळाच्या फुलाशिवाय असणे हे तिसरे शल्य, एखादा मनुष्य चांगला असावा पण तो निरक्षर किंवा मूर्ख असावा हे चौथे शल्य, एखादा मनुष्य दानशूर असावा पण तो धनलोभी असावा हे पाचवे शल्य, विद्वान माणसे दरिद्री असावीत हे सहावे शल्य आणि, देशाच्या राज्यकारभारावर दुष्ट, नीच लोकांचा पगडा असावा हे भर्तृहरीचे सातवे शल्य आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13114.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33ca206faf55c62fd87aaebfaf6c23e6177a68a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13114.txt @@ -0,0 +1 @@ +भर्तृहरी माहताब ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13120.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c25ee34f5d6c2ab0ca54538ad8a992514f64005 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13120.txt @@ -0,0 +1,5 @@ +भवधारिणी अनंतरामन (जन्म २५ जुलै १९८०) या कर्नाटक संगीतकार आहेत. त्या डीके पट्टम्मल यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. त्यांनी भारतातील सर्व प्रमुख सभांमध्ये सादरीकरण केलेले आहे. जगभरातील अनेक ठिकाणी त्यांच्या मैफिली सादर केल्या जातात. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत . त्यांनी ५० हून अधिक व्यावसायिक अल्बम रिलीज केले आहेत. +भवधारिणी यांचा जन्म नलिनी अनंतरामन आणि एस.अनंतरामन यांच्या पोटी झाला. त्यांची आई त्यांच्या पहिल्या गुरू होत्या. नलिनी अनंतरामन या वैनिका होत्या आणि डीके पट्टम्मल यांच्या हाताखाली प्रशिक्षित गायिका होत्या. +भवधारिणी यांनी भारतातील प्रमुख सभांमध्ये गायन केले आहे.[१] +युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, श्रीलंका, सिंगापूर, नायजेरिया आणि जगभरातील इतर विविध ठिकाणी त्यांनी मैफिली सादर केल्या आहेत. भवधारिणी यांचा कमांडिंग आवाज कर्नाटक संगीत आणि भक्ती संगीतासह संगीताच्या विविध शैलींसाठी योग्य आहे. +बाह्यदुवे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13146.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3d0b6d74f50bba39aa732f2f1c3d7fde886334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13146.txt @@ -0,0 +1,5 @@ +टाहाकरी हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे. या मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीत स्त्रियांच्या कोरीव मू्र्ती आहेत. +हे मंदिर भूमिज प्रकारचे असून त्याचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा आहे.[१] +हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मुखमंडप, त्यामागे दोन बाजूस एक एक अंतराळयुक्त उपगर्भगृह असलेला मंडप, त्यामागे अंतराळ व मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपाला वामनभिंत असून त्यावर प्रत्येक बाजूस पाच वामनस्तंभ आहेत. याबरोबरच पुढे दोन आणि मागे दोन असे एकूण चार मुख्य स्तंभ आहेत. एकूण बारा स्तंभांवर मंडपाचे घुमटाकार छत पेललेले आहे. या छताच्या उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या वर्तुळाकार भागांमध्ये ठरावीक अंतरावर नर्तकांच्या आणि वादकांच्या मूर्ती आहेत. मंडपाच्या मुख्य स्तंभांवर खांबाच्या चारी बाजूंवर ठरावीक पातळीत असणाऱ्या पट्ट्यांवर आकृतीशिल्पे आहेत. स्तंभावर कीचकहस्त आहेत. अर्धस्तंभ आणि चतुर्थकस्तंभ तुलनेने साधे असून त्यावर नागशीर्षहस्त आहेत. अंतराळाला आयताकृती छत असून त्यात मधोमध छोटा घुमट आहे. अंतराळाच्या मागे चौरसाकृती गर्भगृह असून त्यात मागील बाजूस मूर्तीकरिता पीठ आहे. +मंदिराचे बाह्यांग साधे आहे. खाली पीठांचे तीन थर आहेत. सर्वात वरच्या थरावर चौकटची नक्षी आहे. त्यावर कलश आणि मंची आहे. गर्भगृहाच्या बाहेरील तीन भद्रांवर तीन देवकोष्ठे आहेत. +या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13162.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a15c956b915003b22f914d0db6bbe96c2785df8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13162.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सुमारे १५००० श्लोकांच्या या पुराणात भविष्यकालीन घटना व व्यक्ती यांचा निर्देश असल्याने यास महत्त्व आपोआप आले आहे. सृष्टीची उत्पत्ती, ब्रम्हान्डाचे वर्णन, वर्णाश्रमधर्म, गृहस्थधर्म, पतिव्रताधर्म, च्यवनसुकन्याकथा, गणेशचतुर्थी व्रत, नागपंचमीव्रत, इत्यादी विषयाबरोबरच हे पुराण सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व देते असे दिसून येते. सूर्यमंदिरे, सौरतीर्थे , सूर्याची उपासना, सांबाने केलेली सूर्याची आराधना, अशा विषयांनी या पुराणाने सूर्याचा महिमा प्रस्थापित केला आहे. भूलोकविस्तार, पाताळवर्णन, यज्ञाची प्रक्रिया, यज्ञमहिमा, देव, देवालये, मूर्ती, वृक्षमाहात्म्य , मनू, राजवंश इत्यादींचे वर्णन करता करता तैमुरलंग, पाणिनी, शंकराचार्य, भट्टोजी दिक्षित, नरसी मेहेता इत्यादींच्या कथा सांगितल्या आहेत. तसेच येशू ख्रिस्त (ईसा मसी) आणि मुहमद पैगंबर (महामद) यांचाही उल्लेख आला आहे. या पुराणात इंग्रज हे गुरुंड या नावाने येतात व सनडे, फेब्रुवारी, सिक्स्टी असे इंग्रजी शब्द या पुराणात असून राणी विक्टोरिया हिस विकटावती असे नाव दिले आहे. अर्थातच काळाच्या गतीबरोबर या पुराणात वारंवार भर पडून हा इतिहास समकालीन लेखकांनी या पुराणात "भविष्य" म्हणून मांडला आहे. कालपरत्वे हे पुराण वाढविले आहे हे स्पष्ट होते. तरी अनेक महत्त्वाच्या इतर विषयांसाठी हे पुराण महत्त्वाचे आहे. +संदर्भग्रंथ : वेद पुराणे : समालोचन (लेखक : स. कृ. देवधर, डॉक्टर प्र. न. जोशी) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1319.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a0b520f1a201eeee5bb0c5f529d520cf6fe372a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1319.txt @@ -0,0 +1,19 @@ +प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णूपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून इ.स. १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. इ.स. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. इ.स. १९२९ ते इ.स. १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे इ.स. १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. +२१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले. +इतिहास +कोल्हापुरात असलेल्या बाबुराव पेंटरच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीने १९२० च्या सुरुवातीच्या काळात मूकपटांनी नाव कमावले होते. जवळचे मित्र विष्णुपंत जी दामले आणि फतेह लाल (दामले मामा आणि साहेब मामा) हे खूप चांगले कलाकार होते आणि कंपनीत वरिष्ठ पदावर होते. [१] +बाबुराव पेंटर यांना आर्थिक बाबींबद्दल अनास्था असल्यामुळे बाबुराव पेंढारकर हे प्रत्यक्ष कामकाजाचे प्रमुख बनले. पेंढारकर यांचे चुलत भाऊ शांताराम वनकुद्रे ( व्ही. शांताराम ) कंपनीत रुजू झाले आणि बाबूराव पेंटर यांचे उजवे हात बनले. +१९२७-१९२८ मध्ये, बाबूराव पेंटरच्या वाढत्या कोमट आणि अनियमित वर्तनामुळे वरिष्ठ कर्मचारी असंतुष्ट झाले. व्ही. शांताराम आणि केशव राव धायबर यांच्याप्रमाणेच दामले आणि फतेहलाल यांची स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचार होता. ते चौघे एकत्र आले आणि त्यांचे पाचवे भागीदार आणि फायनान्सर म्हणून कोल्हापुरातील सुस्थापित ज्वेलर्स सीताराम कुलकर्णी यांच्यासोबत १ जून १९२९ रोजी १५,००० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह नवीन कंपनी सुरू केली. [२] बाबुराव पेंढारकर यांनी प्रभात (म्हणजे "पहाट") हे नाव सुचवले आणि इतर साथीदारांना ते आवडले. + +प्रभातने लवकरच मूक चित्रपटांद्वारे नाव कमावले आणि सहा चित्रपटांची निर्मिती केली, त्यापैकी बहुतेकांचे दिग्दर्शन अथक व्ही. शांताराम यांनी केले. मार्च १९३१ मध्ये जेव्हा भारताने आलम आरासोबत टॉकीजच्या युगात प्रवेश केला तेव्हा शांताराम यांनी भाकीत केले की हा क्षणिक टप्पा होता आणि मूकपट हेच खरे कलात्मक क्षेत्र होते. पण लवकरच कंपनीला आपली चूक लक्षात आली आणि मराठीत (१९३२) अयोध्येचा राजा (अयोध्येचा राजा) सह टॉकी युगात सामील झाली, ज्यात दुर्गा खोटे यांचीही भूमिका होती, जो मराठी चित्रपटसृष्टीचा पहिला चित्रपट होता आणि नंतर अयोध्या का नावाने बनवला गेला. हिंदीत राजा . हा चित्रपट राजा हरिश्चंद्र यांच्या कथेवर आधारित आहे. [३] १९३० च्या दशकात जेव्हा बहुतेक मूक चित्रपट कंपन्या बंद पडल्या होत्या, तेव्हा प्रभात भारतीय चित्रपटसृष्टीच्या "बिग थ्री" मध्ये सामील झाला होता, ज्यात कलकत्त्याची न्यू थिएटर्स आणि मुंबईच्या बॉम्बे टॉकीजचा समावेश होता [४] +सप्टेंबर १९३३ मध्ये, कंपनी मुंबईच्या जवळ असल्यामुळे पुण्याला गेली आणि पाचही संस्थापक त्यांच्या कुटुंबासह स्थलांतरित झाले आणि स्टुडिओचे दरवाजे शेवटी १९३४ मध्ये पुण्यात उघडले. त्यानंतर ८-१० वर्षांचा सुवर्णकाळ आला ज्या दरम्यान कंपनीने काही ऐतिहासिक चित्रपट बनवले: सैरंध्री (१९३३), भारतातील पहिला रंगीत चित्रपट, जर्मनीमध्ये प्रक्रिया आणि मुद्रित; अमृतमंथन (१९३४), संत तुकाराम (१९३६), कुंकू (किंवा हिंदीमध्ये दुनिया ना माने ), १९३७नमध्ये, मानुस (किंवा हिंदीमध्ये आदमी ) (१९३९), शेजारी (किंवा पडोसी ) १९४१ मध्ये. प्रभात फिल्म कंपनीचे व्ही. दामले आणि एस. फत्तेलाल यांनी बनवलेला आणि विष्णुपंत पागनीस यांची मुख्य भूमिका असलेला, १९३६नमध्ये संत तुकाराम नावाचा बायोपिक, आणि १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईतील सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट केवळ एक मोठा हिट ठरला नाही तर १९३७ मध्ये पाचव्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देखील जिंकला होता आणि अजूनही चित्रपट प्रशंसा अभ्यासक्रमांचा एक भाग आहे. [५] [६] [७] +शांताराम यांनी १९४२ मध्ये वेगळे झाल्यानंतर स्वतःचा " राजकमल कलामंदिर " स्टुडिओ तयार केला आणि दामले मामा आजारी पडल्यानंतर, कंपनीला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. स्टुडिओशी संबंधित असलेले लोक, जसे की जी. कांबळे हे प्रसिद्ध चित्रकार, शांताराम यांनी आमिष दाखवले. [८] १९४४ मधील राम शास्त्री हा त्याचा शेवटचा प्रमुख चित्रपट होता. प्रख्यात दिग्दर्शक, गुरू दत्त यांनी १९४४ मध्ये पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीसोबत तीन वर्षांच्या कराराखाली कोरिओग्राफर म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ही कंपनी १९५० च्या सुरुवातीस बंद झाली आणि १९५२ मध्ये मालमत्तेचा लिलाव झाला. १३ ऑक्टोबर १९५३ रोजी कंपनी औपचारिकपणे बंद झाली. +संगीतकार गोविंदराव टेंबे, दिनकर डी. पाटील, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई ; अभिनेत्री दुर्गा खोटे, शांता आपटे, शांता हुबळीकर, वासंती, जयश्री कामुलकर; अभिनेते बाळ गंधर्व, केशवराव दाते, शाहू मोडक . १९३० मधील इतर मराठी चित्रपट कंपन्यांमध्ये सरस्वती मूव्हीटोन, शालिनी मूव्हीटोन, हंस पिक्चर्स यांचा समावेश आहे. प्रमुख चित्रपट दिग्दर्शक : भालजी (भाल जी) पेंढारकर, मास्टर विनायक. प्रमुख संगीत दिग्दर्शक : अण्णासाहेब माईणकर, धम्मन खान, दादा चांदेकर. +गुरू दत्त, देव आनंद आणि रेहमान यांच्यासह अनेक उल्लेखनीय हिंदी चित्रपट व्यक्तिमत्त्वे प्रभात फिल्म्सशी संबंधित आहेत. [९] +वारसा +नंतर, व्ही.जी. दामले यांचे पुत्र अनंतराव दामले यांनी चेन्नईच्या मुदलियार यांच्याकडून कंपनीच्या चित्रपटाच्या प्रिंट्स परत विकत घेतल्या, ज्यांनी सांगितले की त्यांना महाराष्ट्रातील खजिना परत करण्यात आनंद होत आहे. दामले यांच्या मुलांनी त्यांच्या चांगल्या कामाचा पाठपुरावा करून प्रभातचे काही विंटेज चित्रपट व्हीसीडीवर आणले आहेत आणि अनेक प्रभात चित्रपटांची गाणी ऑडिओ सीडीवर आणली आहेत. [११] तथापि, जानेवारी २००३ मध्ये, FTII कोल्ड-स्टोरेजमध्ये संग्रहित चित्रपटांचे बहुतेक मूळ नायट्रेट्स राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार स्टोरेजमध्ये हस्तांतरित होण्याची वाट पाहत असताना आगीत नष्ट झाले. [१२] +जून २००४ मध्ये प्रभात फिल्म्सचा ७५ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा करण्यात आला. त्यात दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आणि इट्स प्रभात या माहितीपटाच्या प्रदर्शनाचा समावेश होता! . [१३] [१४] +फिल्मोग्राफी +मूक चित्रपट +टॉकीज +संदर्भ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13193.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b57723b192e0a0b3373fa10054a228b1b6b9a36e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13193.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लॅंडस्केप आर्किटेक्ट असून पुण्यातील नामवंत उद्यानतज्ज्ञ होते. त्यांचे बालपण कल्याणजवळच्या रायता या गावी गेले. +ते सुरुवातीस कारकून होते. १९३४ साली त्यांनी फुलांची बाग असलेल्या एका मळ्याच्या व्यवस्थापकाची नोकरी घेतली व त्याकाळात ते उद्यानतज्ज्ञ झाले. +पुण्याची एम्प्रेस गार्डन त्यांनी बनवली. +यांचा मुलगा प्रभाकर भालचंद्र भागवत हेही लॅंडस्केप आर्किटेक्ट असून त्यांनी गुजरातमधील टिंबा या दगडी खाणीचे जंगलात रूपांतर केले. त्यांनी अनेक कंपन्या, बंगले, आणि शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे यांच्या बागा आखल्या. +म.का. राजवाडे हे भागवतांचे विद्यार्थी होत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13194.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83676e7a354d7132afaca264183ae1bb7a523bae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13194.txt @@ -0,0 +1,8 @@ +भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (जन्म : चिपळूण, २७ एप्रिल १८८३; - २३ सप्टेंबर १९६४]) हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते. +वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवण व रत्‍नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले. +वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले, तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला. +वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. +बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंशती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत.. +इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते. +नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच! +त्यांच्या नाटकांचे भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13196.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07ad51d27b66328dd7ff667208b5552fcde5be29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13196.txt @@ -0,0 +1,8 @@ +भांगडा नृत्य[१] +पंजाब राज्यातील लोकनृत्य प्रकारांमध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे भांगडा नृत्य होय. भांगडा नृत्याचे उत्पत्तिस्थान पंजाब मधील लायलपूर भाग मानले जाते परंतु संपूर्ण पंजाब मध्ये आज भांगडा नृत्याचे सादरीकरण होताना दिसते. +हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे नृत्य असून गव्हाच्या हंगामात पेरणी झाल्यानंतर कापणी व मळणी होईपर्यंत हे नृत्य केले जाते. बैसाखी हा सण साजरा करताना सुद्धा भांगडा नृत्य हा अविभाज्य भाग असतो. तसेच विवाहप्रसंगी किंवा इतर आनंदप्रसंगी हे नृत्य करण्याचा प्रघात आहे. +नृत्य पद्धती : +भांगडा हा अत्यंत जोशपूर्ण असा नृत्यप्रकार आहे. या नृत्याची सुरुवात ढोल वाजवून होते. ढोल वाजू लागला की नर्तक गोलाकार उभे राहतात, त्यातील प्रमुख व्यक्ती भांगड्याकरिता सज्ज होऊन गाऊ लागते आणि गाण्याच्या विशिष्ट ठिकाणी नृत्याला सुरुवात होते. प्रत्येक नृत्य हे गीतामध्ये बद्ध असते. नृत्याच्या सुरुवातीला गळ्यात ढोल अडकवलेला एक वादक मध्यभागी उभा राहून दोन काठ्यांनी ढोल वाजवण्यास सुरुवात करतो. त्याच्या भोवती काही नर्तक नृत्याचे नेतृत्व करतात.अधूनमधून ते हाताचा पंजा कानावर ठेवून , पुढे सरसावून पारंपारिक पंजाबी लोकगीतातील ‘बोली’ अथवा ‘धेल’ देतात. तेव्हा नृत्यात काहीसा खंड पडतो पण त्यानंतर पुन्हा चढ्या लयीत अधिक जोशात नृत्य सुरू होते. बऱ्याच वेळा नर्तकाच्या हातात काठी आणि रुमाल असतो तर कधी लांब काठी असून तिच्या टोकावर सुशोभित केलेली चिमणी बसवलेली असते. या नृत्यामध्ये गाणे म्हणता म्हणता उड्या मारणे, चक्कर मारणे, निरनिराळ्या कसरती करणे, सवाल-जवाब असे अनेक प्रकार केले जातात. हा नृत्यप्रकार सहा ते सात तासही सहज नाचला जातो. बल्ले-बल्ले, हडीप्पा अशा आरोळ्या मारत केला जाणारा हा जोशपूर्ण असा नृत्यप्रकार सर्व भारतभर लोकप्रिय आहे.   +वेशभूषा : पंजाबी ग्रामीण लोक या नृत्यासाठी रंगीबेरंगी रेशमी कपडे घालतात. पुरुष लुंगी, कुरता, जरीचे जाकीट, पायात तहमत, डोक्यावर ही पगडी व ही पगडी नाचताना पडू नये याकरता त्यावर रेशमी रुमाल असा वेश करतात तर स्त्रिया पंजाबी कुर्ता, सलवार, ओढणी, केसाला गोंडे लावून दोन लांब वेण्या, हातात बांगड्या, गळ्यात मोठ्या मण्यांच्या लांब माळा, बिंदी असा पेहेराव करतात. +वाद्ये : ढोलक किंवा ढोल हे भांगड्याचे प्रमुख वाद्य आहे. याशिवाय चिमटा, मोठ्या झांजा, सनई, इत्यादी वाद्येही वापरली जातात. +भांगडा हे मूलतः पुरुषी नृत्य असले तरी अलीकडच्या काळात स्त्री-पुरुष दोघेही मिळून हे नृत्य सादर करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13282.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53e72bc439437bfe7022b5c89444b50119748aa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13282.txt @@ -0,0 +1 @@ +अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13284.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6c3b9dcf079c5d14555c9a3fd7078ca72dfafa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13284.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाईपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील तफावत जास्त असते.मे हा अतिउष्णतेचा, तर जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13296.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17f6521a13bd9db9056fd8c4572ae3d26e29fe20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13296.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. भाऊ लोखंडे (१५ जून १९४२ – २२ सप्टेंबर २०२०)[१] हे मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते.[२] +लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते 'विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांनी ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे. +गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते. +भाऊ लोखंडेंनी लिहिलेली पुस्तके: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13332.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7c4412d6f0e421d4e44079ce118043316344e2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13332.txt @@ -0,0 +1,7 @@ +भाऊसाहेब हिरे (इ.स.चे २० वे शतक) हे मराठी समाजसुधारक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. ते निवडणुकांमध्ये मालेगाव किंवा दाभाडी मतदारसंघातुन निवडून गेले. भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रिपदे भूषविली.[ संदर्भ हवा ] भाऊसाहेब हिरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतिशय मोलाचे योगदान आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील क्रांतिकारी कूळ कायद्याचे ते जनक होते. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यामंदिराचे ते जनक होते.[ संदर्भ हवा ]नाशिक जिल्ह्यातील हिरे घराणे स्वातंत्र्यपुर्व कालावधीपासून देशाच्या राजकीय पटलावर कार्यरत आहे. हिरे घराण्याचे आद्यपुरूष कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे अनेकविध क्षेत्रातील कार्य ‘आसेतू हिमाचल’ तसेच अजोड असेच म्हटले गेले. कर्मवीर भाऊसाहेबांचा जन्म १ मार्च, १९०५ ला निमगांव येथे झाला. सामान्य शेतकरी कुटूंबातील भाऊसाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. नाशिकला माध्यमिक तर बडोद्याला महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एल.एल.बी. केले. बडोदा संस्थानात नोकरीची संधी त्यांना खुणावत होती. मात्र, भाऊसाहेबांनी मालेगांवला ग्रामीण गोरगरीबांसाठी सेवाभावी दृष्टीकोणातून स्वतंत्र वकीली व्यवसाय सुरू केला, पण थोड्याच कालावधीत महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्या विचारांनी प्रेरित झालेले भाऊसाहेब स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. १९३७ मध्ये त्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची प्रथमतः संधी मिळाली, खऱ्या अर्थाने येथूनच हिरे घराण्याचा राजकीय ‘‘श्रीगणेशा’’ झाला. ब्रिटिश राजवटीत भाऊसाहेबांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून त्यांना १५ महिने शिक्षा झाली. १९४७ मध्ये ते लोकसभेवर खासदार म्हणून, तर १९५२ ला मुंबई विधीमंडळावर निवडून गेले. मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे शेतकी, वन व महसूल खात्याचा कारभार होता. त्याकाळी भाऊसाहेबांनी केलेला ऐतिहासिक ‘‘कुळकायदा’’ कोटयावधी शेतकऱ्यांसाठी वरदान देणारा ठरला. ‘‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या अमृतकुंभाचे’’ ते खरी धनी होत. आदिवासी, दुर्लक्षित, दुर्गम व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सन १९४५ मध्ये आदिवासी सेवा समिती, तर सन १९५२ मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली, तर ‘‘विना सहकार नही उद्धार’’ हा सहकाराचा मुलमंत्र स्विकारत नाशिक जिल्हा बँक, खरेदी-विक्री संघ, गिरणा सहकारी साखर कारखाना, शेतकरी संघ अशा अनेक राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सहकारी संस्था स्थापन केल्या व या माध्यमातून महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली.[१] +कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी त्यांचे जीवन प्रवासात मोठे कार्य संचित उभे केले. किंबहुना अवघी ‘मातृभुमी’ त्यांची ‘‘कर्मभुमी’’ होती. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे नेतृत्वाखाली सहभाग घेतांनाच ‘‘आदिवासी, दिनदलित बहुजनांचे शिक्षणाद्वारे कल्याण’’ याहेतुने शिक्षण क्षेत्रात कर्मवीरांनी मोलाचे योगदान दिले. भारताच्या गुलामगिरीचे व पारतंत्र्याचे मुळ अज्ञानात व गरीबीत आहे, हे ओळखून त्यांनी १५०० व्हालंटरी शाळा स्वप्रयत्नातुन कोणत्याही शासकीय मदतीविना सुरू केल्या. महाराष्ट्र साक्षरता परिषदेची स्थापना केली. सर्वकष सामाजिक प्रगती व कल्याणासाठी शैक्षणिक, सहकार व राजकीय क्षेत्रातुन समाजकार्य करणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे द्रष्टे पुरूष होते. जाती-जातीतील द्वेष, कटुता, संघर्ष मिटावा, म्हणून त्यांनी अविश्रांत प्रयत्न प्रतिकुल परिस्थितीत केले. फक्त पारंपारिकच नव्हे तर, उच्च शिक्षणाचा ही त्यांनी प्रसार केला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसादांसह अनेक राष्ट्रीय नेते भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या मालेगांव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेस भेट देऊन गेलेत. +कोयना या पहिल्या जलविद्युत प्रकल्पासाठी आग्रही प्रयत्न करणारे व सातत्याने आघाडीवर राहिलेले भाऊसाहेब गिरणा सारख्या प्रचंड क्षमतेच्या महत्वाकांक्षी जलप्रकल्पाचे शिल्पकार होत. ‘‘शेती जगली- वाचली’’ तर शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तरच ग्रामीण जीवनात जीव राहिल, भारताची अर्थव्यवस्था कृषिवरच आधारलेली आहे. विकसीत राष्ट्राची उभारणी करायची असेल, तर कृषि क्षेत्र समृद्ध व विकसीत झाला पाहिजे. म्हणून सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी भाऊसाहेबांनी जाणीवपुर्वक योगदान दिले. सिंचनातून हरितक्रांतीचे स्वप्न कर्मवीरांनी पाहिलं व सिंचन क्षेत्रात मौलिक कामगिरी बजावली. +राष्ट्रीय अखंडता, एकता, परस्पर बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी तळमळीचे प्रयत्न करणाऱ्या भाऊसाहेबांनी सन १९६० मध्ये जपान येथे भरणाऱ्या अणुबॉम्ब विरोधी जागतिक शांतता परिषदेत उपस्थित रहाण्यासाठी गेलेल्या भारतीय शिष्ट मंडळाचे त्यांनी नेतृत्व केले आणि भारताची बाजू ठामपणे मांडून आपल्या देशाची शांतताप्रिय विश्‍वाची संकल्पना व भूमिका विशद केली. +मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’ हे अग्रणी नेतृत्व होते. भाषावार प्रांत रचनेच्या नियमानुसार मुंबईसहीत मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे, अशी ठाम जाज्वल्य व अविचल भूमिका नाशिक जिल्ह्याचे भूमीपूत्र असलेले कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी घेतली. कारणः सन १९२० साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेचे तत्व स्विकारून भाषानिहाय राज्य बनविण्याचा ठराव संमत झालेला होता. पण स्वातंत्र्यानंतर यासाठी न्या.दार यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली. यासमितीने भाषावार प्रांतरचना नाकारली. एव्हढेच नव्हे तर मुंबई स्वतंत्र ठेवावी, असा उफराटा व मराठी मनास न रुचणारा सल्ला दिला. मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा व खानदेश मिळून मराठी भाषिकांचे एकराज्य व्हावं, ही मराठी जनतेची भावना अव्हेरली जात असल्याचे, पाहून मराठी जनमत खवळून उठलं. आंदोलने सुरू झाली चार दिवसात ९० जण ठार झाले, एकूण १०५ जण हुतात्मे झाले. एव्हढे होऊनही केंद्र सरकार व मुंबईचे तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई ढिम्म हलत नव्हते. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात केंद्रस्थानी होते, पक्ष श्रेष्ठींना काय वाटेल ? याची कुठलीच तमा त्यांनी बाळगली नाही, केंद्र व मुंबई सरकार विरोधात तीव्र संघर्ष सुरू ठेवला, इतकेच नव्हे तर मागणी मान्य होत नाही, म्हणून महसुल मंत्री पदाचा राजीनामाही भिरकावला. भाऊसाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर असंतोषाचे लोण अधिकच पसरू लागले. मुंबईत व दिल्लीत राजीनामा सत्र सुरू झाले. पण त्याकाळात झारीतील काही शुक्राचार्य पघळले. आमिषाला बळी पडले. महाराष्ट्र निष्ठेपेक्षा दिल्लीश्‍वराची निष्ठा मोठी, असं. सार्वजनिकरित्या म्हणू लागले, पण मराठी मातीतील थोर सुपूत्र कर्मवीर भाऊसाहेब हिरे आपल्या ध्येयापासून तसुभरही मागे सरकले नाहीत. अखेर दिल्ली नतमस्तक झाली व १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्थापित झाला. मराठी जनतेचे मुंबईसह एकसंघ महाराष्ट्र राज्य साकारले. + +स्वतंत्रता संग्राम, सहकारिता, शिक्षण, कृषि, अर्थ, व्यापार, उद्योग, आदिवासी कल्याण तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात श्रेष्ठत्तम योगदानाबद्दल अवघा समाज ‘‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’’ ह्या समर्पित नेतृत्वाप्रती अत्यंत कृतज्ञ आहे. सामाजिक व राष्ट्रीय उत्थानाकरिता ह्या अलौकिक प्रतिभाशाली, जाज्वल्य देशाभिमानी, जनसामान्यांचे उद्धारकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी, दीन-पददलितांचे आश्रयदाते, शिक्षण आणि सहकाराचे उद्गाते असलेल्या ह्या महान विभूतीच्या पुण्यमयी योगदानाचा कोणालाही विसर पडणे शक्य नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13333.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e06a8fc8f1a00cae4ba9ba2bf388af2a121d972c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13333.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भाऊसाहेबांची बखर हे 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दालीच्या दुर्राणी साम्राज्यामध्ये झालेल्या पानिपतच्या लढाईची कथा आहे. हे मराठी भाषेत लिहिलेले आहे. काही इतिहासकारांनी लेखक म्हणून कृष्णाजी शामराव यांचे नाव दिले आहे.,[१] ज्वलंत वर्णने पाहता शामरावांनी युद्ध पाहिले असावे असे मानले जाते.[२] के.एन. साने यांच्या मते, कथेतील काही पात्रांना दिलेली कोन आणि अनुकूल वागणूक शामराव शिंद्याचे अधिकारी असल्याचे सूचित करते.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13350.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81611540aa29399afaa17d2b81baf91c49d0e781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13350.txt @@ -0,0 +1,2 @@ +भागडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13389.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f2d16f1fe2cd7da8f57e24b93c01abe5bae9b2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13389.txt @@ -0,0 +1,2 @@ +भागुरग्रामीण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13390.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ff719a5905cdac6aa2d16e9ac379a63f2be5784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13390.txt @@ -0,0 +1,2 @@ +भागुर्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13391.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ec3256ef1692729625edf3e4459cc234cc98219 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13391.txt @@ -0,0 +1 @@ +भागू ह्या भक्ती संप्रदायातील संत व कवयित्री होत्या. त्या महार जातीच्या होत्या. त्यांच्याबद्दल थोडी माहिती उपलब्ध आहे. श्रीसकलसंतगाथा मध्ये हिला "भागू महारीन" असे म्हटले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13400.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231d7e50bc5a9cab56da39f013416ffb2de63a23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13400.txt @@ -0,0 +1 @@ +भाग्य दिले तू मला ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13412.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d261b770ead65715bc4feeacff6196d3f1f48bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13412.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भाग्यश्री मोटे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने हिंदी, मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीत काम करते.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13424.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b73aa35b13a506f1c5b30665c14a16827d83ec5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13424.txt @@ -0,0 +1 @@ +भाजीपाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13449.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8fc376300d55d10843f55b9e2bed663b0fed939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13449.txt @@ -0,0 +1,8 @@ +बाराव्या शतकातील दुर्लक्षित मराठी लेखिका.[१]पैठण येथील ‘मार्तंड जोशी नावाच्या एक ब्राह्मण ज्योतिष्याला अंत्य स्त्रीपासून झालेली ही विद्वान कन्या, तिच्या सहदेव नावाच्या सावत्र भावाच्या नावासकट "सहदेव भाडळी" या नावाने ओळखली जाते. +मार्तंड जोशी हे एक विद्वान ज्योतिषी होते. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना एकदा त्यांना, त्या काळी एका अंत्यज समजल्या जाणाऱ्याच्या झोपडीत आसरा घ्यावा लागला. घरात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत असे. आपण घरी वेळेवर पोहोचू शकत नाही या विचाराने जोशी अस्वस्थ होते. म्हातारीने कारण विचारले. त्यांनी सांगितले की आजच्या दिवशी ज्या स्त्रीची गर्भधारणा होईल तिला होणारा पुत्र हा मोठा ज्योतिषी होणार आहे; मी जंगलात अडकल्यामुळे ही सुवर्णसंधी हुकणार आहे. म्हातारीने त्यांना आपल्या मुलीबरोबर रात्र घालवायची परवानगी दिली. +मार्तंड जोशी यांना त्या अंत्यज मुलीपासून पुत्र न होता कन्या झाल्याने जोशी फार उदास झाले. कन्येचे नाव भाडळी ठेवले होते. पुढे भाडळीला घेऊन मार्तंड जोशी त्यांच्या घरी आले. कालांतराने आपल्या सहदेव नावाच्या मुलाला ज्योतिष शिकवण्याचा प्रयत्‍न करीत असताना अचानक त्यांच्या लक्षात आले की शेजारी बसलेली भाडळी मन लावून ऐकते आहे. हीच भावी ज्योतिषी हे ध्यानात आल्यावर मार्तंड जोशींनी आपली सगळी विद्या भाडळीला दिली. +भाडळीने संस्कृतचे बंधन तोडून प्राकृतात ज्ञाननिर्मिती केली. तिने 'मेघमाला' नावाचा व्यासांनी लिहिलेला ग्रंथ प्राकृतात आणला. मेघमालेच्या रूपाने भाडळी ही अत्यंत उपयोगी व त्या काळात आधुनिक विचाराचा पाया घालणारी होती असे दिसते. तिने गांधर्व विवाह, शल्यचिकित्सा, आयविचार, पिकांवरील रोग व त्यांवरील उपचार, आरोग्य व ज्योतिष, पर्जन्याचे हवामान शास्त्राच्या अंगाने केलेले विवेचन, स्त्री-प्रशंसा व इतरही अनेक आधुनिक बाबींचा विचार मांडला. तिची मते जुन्या प्रस्थापित चालीरीतींना छेद देणारी असून नव्याने आपले विचार मांडणारी होती. +तिच्या ज्ञानरचनेवर शाहीर हैबती घाडगे (१७९३-????) यांनी रचना केल्या व भाडळीचे ज्ञान लावण्यांमध्ये बद्ध करून जिवंत ठेवण्याचा प्रयत्‍न केला[२]. +सहदेव भाडळी हा ग्रंथ अनेक प्राणी/पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज कसे करतात याचे पारंपरिक वर्णन करतो. समाजाचा प्रत्येक घटक हा ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊसपाणी कसे होईल, येते वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी सहदेव भाडळीचा आधार घेत असे. सहदेव भाडळी ही कला मूलत: पर्जन्यमानाच्या तर्काशी संबंधित आहे. तो लिहिताना भाडळीने पर्जन्य विचारांवर स्वतःचे असे काही विचारही मांडले आहेत. तिने पर्जन्याचा विचार करताना ज्योतिष शास्त्रापेक्षा हवामान शास्त्राचा विचार जास्त केला; त्याचबरोबर इतर भविष्यविषयक ज्ञानही यातून मिळते.[३] +भाडळीच्या शाखेने सामान्य आयुष्यातून शकुनातून भविष्याचा अंदाज घेण्याची पद्धत विकसित केली. भाडळीने आपल्या आधीच्या संस्कृत ग्रंथांचा आधार घेतलेला दिसतो. सुरुवातीला तिच्या ज्ञानावर हैबतींच्या रचनांच्या साहाय्याने जी रचना झाली त्या रचनेचा वापर करून एका पंथांची निर्मिती झाली पण कालांतराने तो पंथ नामशेष झाला व एकेकाळी जोशी ह्या जातीची उपजात असणारी सहदेवी ही उपजातच नामशेष झाली. +सहदेव भाडळीप्रमाणे भेंडवळ आणि सातळी या गावांत पाऊस-पाण्याचे भाकीत वर्तवण्याची एक परंपरागत पद्धत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13450.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d76b32806eceece5cd21fad3ae8cf8b2e9188f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13450.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +भादली रेल्वे स्थानक मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील कल्याण-भुसावळ पट्ट्यातील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर येथून जा-ये करणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13459.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df46965177aba1e3aed90daff6eece1d4dbae4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13459.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाणेगावतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13495.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154e682a967ee9788bb65d9e53d67bf39e2254dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13495.txt @@ -0,0 +1,2 @@ +भातेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13505.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3831d8489d52e9309353eddaac01a5cd9fe52922 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13505.txt @@ -0,0 +1,2 @@ +भादवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13515.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2236369ec2ba4e546b432d14f901dc39722734d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13515.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे सहावा महिना आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर भाद्रपद सुरू होतो. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13524.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..981a56fd987241bd408b40a699722f688b15edbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13524.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद कृष्ण त्रयोदशी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13526.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44718c7230155722a0035f774c0c06f140f6b9b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13526.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद कृष्ण द्वादशी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13534.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153749315d07d2f8f7b0c16df566555e7389314d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13534.txt @@ -0,0 +1,113 @@ +भाद्रपद पौर्णिमा ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे. + +भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात. + वैशाख पौर्णिमा •  + फाल्गुन पौर्णिमा •  + चैत्र पौर्णिमा •  + कार्तिक पौर्णिमा •  + श्रावणी पौर्णिमा •  + माघ पौर्णिमा •  + भाद्रपद पौर्णिमा •  + अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा) •  + मार्गशीर्ष पौर्णिमा •  + अलुथ साहल मंगाल्लाना (Aluth Sahal Mangallaya) •  + आंबेडकर जयंती (Ambedkar's Birthday) •  + असाल्हा पुजा (Asalha Puja) •  + अशोक जयंती •  + बरूआ (Barua festivals) •  + भुमचु (Bhumchu) •  + बोधी दिवस (Bodhi Day) •  + बॉन सण (Bon Festival) •  + बॉन ओम टूक (Bon Om Touk) •  + बौन संग हूए (Boun Suang Huea) •  + बुद्ध जयंती (Buddha's Birthday) •  + बौंगा दया जत्रा (Bunga Dyah Jatra) •  + चाक फर (Chak phra) •  + कंबोडियन नववर्ष (Cambodian New Year) •  + चौंग चाऊ बन उत्सव (Cheung Chau Bun Festival) •  + चिनी नववर्ष (Chinese New Year) •  + चौत्रूल दुचेन (Chotrul Duchen) •  + चौसाक (Chuseok) •  + धम्मचक्र प्रवर्तन दिन •  + डोंगाझी उत्सव (Dongzhi Festival) •  + द्रूपका तेशी (Drupka Teshi) •  + फूकग्वा मत्सुरी (Fukagawa Matsuri) •  + पुष्प उत्सव (Festival of Floral Offerings) •  + फुजीसाकी हचिमांगु श्रीन उत्सव (The Great Festival of Fujisaki Hachimangu Shrine) •  + दैत्य सण (Ghost Festival) •  + गोझन नो ओकुरबी (Gozan no Okuribi) •  + गुणला (Gunla) •  + गुणला भजन (Gunla Bajan) •  + गिअन मातशुरी (Gion Matsuri) •  + गुरू पौर्णिमा (Guru Purnima) •  + हॅरी-कुयो (Hari-Kuyo) •  + भूकेला दैत्य (Hungry ghost) •  + जन बहा दया जत्रा (Jana Baha Dyah Jatra) •  + जपानी नववर्ष (Japanese New Year) •  + कागयेद (Kagyed) •  + कँडी इसेला पेराहेरा (Kandy Esala Perahera) •  + कँथिना (Kathina) •  + कोरियन नववर्ष (Korean New Year) •  + कनमारा मातसुरी (Kanamara Matsuri) •  + कंद मातसुरी (Kanda Matsuri) •  + लाबा उत्सव (Laba Festival) •  + लहाबाब ड्यूच (Lhabab Duchen) •  + भूजल मुक्ती उत्सव (Liberation Rite of Water and Land) •  + लोसर (Losar) •  + लोई कारथॉग (Loi Krathong) •  + चांद्र नव वर्ष (Lunar New Year) •  + मधू पौर्णिमा (Madhu Purnima) •  + माघ पुजा (Magha Puja) •  + मनुस्मृती दहन दिन (Mahusmriti Burning Day) •  + मध्य-वसंत उत्सव (Mid-Autumn Festival) •  + मोहिणी (Mohani) •  + वानरराज उत्सव (Monkey King Festival) •  + मोन्लम प्रार्थना सण (Monlam Prayer Festival) •  + ओमिसोका (Ōmisoka) •  + पॅगोडा उत्सव (Pagoda festival) •  + परिनिर्वाण दिवस (Parinirvana Day) •  + पवर्ण (Pavarana) •  + पेचम बेन (Pchum Ben) •  + फि ता खोन (Phi Ta Khon) •  + पॉय संग लाँग (Poy Sang Long) •  + पोया (Poya) •  + राजपुत्र वेस्सानत्रा उत्सव (Prince Vessantara festival) •  + क्विंग शान राजे त्याग दिन (Qing Shan King Sacrificial Ceremony) •  + क्विंगीम सण (Qingming Festival) •  + रॉकेट उत्सव (Rocket Festival) •  + रॉयल प्लोगिंग सेरेमनी (Royal Ploughing Ceremony) •  + सम्बुद्धत्व जयंती (Sambuddhatva jayanthi) •  + सम्यक (Samyak) •  + संघमित्रा (Sanghamitta) •  + सांजा मत्सुरी (Sanja Matsuri) •  + सन्नो मत्सुरी (Sannō Matsuri) •  + सेत्सुबुन (Setsubun) •  + सिंहली नववर्ष (Sinhalese New Year) •  + सोंगक्रण (Songkran) •  + साँगक्रण (लाओस) (Songkran (Lao)) •  + साँगक्रण (थायलंड) (Songkran (Thailand)) •  + स्वांती उत्सव (Swanti (festival)) •  + टाक बात थेओ (Tak Bat Thewo) •  + टांगो नो सेक्यू (Tango no sekku) •  + ताडो उत्सव (Tado Festival) •  + टाकेंगई (Takengei) •  + टांझाउंगेग उत्सव (Tazaungdaing festival) •  + टेट (Tết) •  + थाडिंग्युत उत्सव (Thadingyut Festival) •  + थिनग्यान (Thingyan) •  + तिबेटी उत्सव (Tibetan festivals) •  + थोरग्य (Torgya) •  + त्सागान सार (Tsagaan Sar) •  + शिचू (Tshechu) •  + उबोन मेनबत्ती उत्सव (Ubon Ratchathani Candle Festival) •  + उपोस्थ व्रत (Uposatha) •  + उल्लामबना (Ullambana) •  + उथांग्याकी (Utagaki) •  + वेस्सा (Vassa) •  + वेसक (Vesak) •  + जल महोत्सव (Water Festival) •  + वान ओके फान्सा (Wan Ok Phansa) •  + तुषार उत्सव (Water-Sprinkling Festival •  + येन्या (Yenya) •  + येन्यूगसांजी (Yeongsanjae) + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13545.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42aa824c77828a80f54bd3ec06f6c5ba371acb1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13545.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाद्रपद शुद्ध द्वितीया ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील दुसरी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13555.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..886fe508e2f18ed68351fdb96adaea1f0dc40f42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13555.txt @@ -0,0 +1,2 @@ +भानसगांव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13564.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..270e409068693d43cc1c0b751afeeb47ad1e829c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13564.txt @@ -0,0 +1 @@ +भानु प्रताप सिंग वर्मा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13620.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c1948a00d4d2677f24430dfaf94be710cd71861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13620.txt @@ -0,0 +1,5 @@ +भाईंदर रेल्वे स्थानक हे मुंबई मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई बेटावरील उत्तरेकडील शेवटचे स्थानक आहे. यानंतरची स्थानके मुख्यभूमीवर आहेत. भाईंदरच्या खाडीने हे दोन भूभाग विलग झाले आहेत. काही उपनगरी गाड्या येथून मुंबईकडे जाण्यास निघतात. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13668.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3fcd40de56fbd54f5afad60fe6f1d2613f2e5e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13668.txt @@ -0,0 +1,12 @@ +भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध हे इ.स. १९४७-४८मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले युद्ध होते. +1 947-19 48 मधील भारत-पाकिस्तान युद्ध, ज्याला कधी पहिल्या कश्मीर युद्ध म्हणून ओळखले जाते, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 1 947 ते 1 9 48 पर्यंत काश्मीर आणि जम्मूच्या रहिवाशांच्या दरम्यान लढले गेले होते. दोन नव्या स्वतंत्र राष्ट्रे स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही आठवड्यात पाकिस्तानने वझिरिस्तानमधून आदिवासी लष्कर (मिलिशिया) सुरू करून युद्ध सुरू केले, [22] काश्मीर मिळवण्याच्या प्रयत्नात, ज्याचे भविष्य शिल्लक असताना हुकले. युद्धाचा अनिर्णित निकाल अद्यापही दोन्ही देशांच्या भौगोलिक गणित परिणामांना प्रभावित करतो. +महाराजांना पुंछ येथील आपल्या मुस्लिमांच्या लोकांनी उठाव केला आणि आपल्या राज्याच्या पश्चिम जिल्ह्यांच्या ताब्यातून ते नष्ट केले. 22 ऑक्टोबर 1 9 47 रोजी पाकिस्तानच्या पश्तून आदिवासी सैन्याने राज्य सरहद्दी ओलांडली. [23] [24] या स्थानिक आदिवासी सैन्याने आणि अनियमित पाकिस्तानी सैन्याने श्रीनगरला जाण्यास भाग पाडले पण बारामुल्ला गाठून ते लुटले आणि थांबले. हरि सिंग यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे विनंती केली, आणि मदत केली गेली, पण भारताने त्याच्याशी करार केला. [24] +युद्ध सुरुवातीला जम्मू-कश्मीर राज्य बंदी [25] आणि उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत जवळ असलेल्या फ्रंटियर आदिवासी क्षेत्रातील आदिवासी सैन्यातर्फे लढले. [26] 26 ऑक्टोबर 1 9 47 रोजी भारताला राज्य मिळवून दिल्यानंतर, भारतीय सैन्याने हवाई वाहतूक श्रीनगरला आणली. ब्रिटिश कमांडिंग ऑफिसर्सने भारत राज्याने प्रवेश मिळवून उद्ध्वस्त होऊन पाकिस्तानी सैन्याला प्रवेश नाकारला. [24] तथापि, नंतर 1 9 48 मध्ये, ते शांत झाले आणि यानंतर पाकिस्तानी सैन्याने युद्धात प्रवेश केला. [26] नियंत्रण रेष म्हणून ओळखले जाऊ लागले त्यासह फ्रॉन्फिक्स हळूहळू स्थिर झाले. 31 डिसेंबर 1 9 48च्या रात्री औपचारिक युद्धबंदी 23:59 बजे घोषित करण्यात आली. [27]: 37 9 युद्धाचा परिणाम अनिर्णित होता. तथापि, सर्वात तटस्थ मूल्यांकन हे मान्य करतात की भारत युद्धबळाचा विजय प्राप्त करत होता कारण ती काश्मीर खोऱया, जम्मू आणि लडाख यासह जम्मू-काश्मीरच्या सुमारे दोन-तृतीयांश भागांचे यशस्वीपणे रक्षण करू शकत होती. [2 9] [30] [31] [32] +पार्श्वभूमी +अधिक माहिती: काश्मीरचा इतिहास +1815 पूर्वी, "जम्मू-काश्मीर" म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र अफगाणिस्तानच्या अमीर (राजा) यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या 22 छोटे स्वतंत्र राज्ये (16 हिंदू आणि सहा मुस्लिम) बनले होते आणि स्थानिक लहानशा शासकांच्या सोबत जोडली गेली होती. हे सामूहिकरित्या "पंजाब हिल स्टेट्स" म्हणून ओळखले जातात. राजपूत राजांनी राज्य केले या छोट्या राज्यांचे, स्वतंत्रपणे स्वतंत्र होते, सम्राट अकबरच्या काळापासून किंवा काहीवेळा हिमाचल प्रदेशातील कांग्रा राज्यापासून ते नियंत्रित होते. मुघलच्या घटनेनंतर, कांग्रामधील गोंधळ आणि गोरखावर होणारे आक्रमण, डोंगरी राज्य रणजीत सिंह यांच्या अंतर्गत शीख नियंत्रणाखाली उतरले. [33]: 536 +पहिले इंग्रज-शीख युद्ध (1845-46) हे शीख साम्राज्यादरम्यान लढले गेले होते, ज्यात काश्मीरवर सार्वभौमत्व होते आणि ईस्ट इंडिया कंपनीने हे ठोकले होते. 1846च्या लाहोर तहच्या अधिवेशनात, शीखांना बसा नदी व सतलज नदी यांच्यातील मौल्यवान क्षेत्र (जुलंडुर दोब) आत्मसमर्पण केल्याबद्दल 1.2 दशलक्ष रुपयांच्या नुकसानभरपाईची आवश्यकता होती. कारण ते या रकमेचे सहजपणे वाढवू शकले नाहीत म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने डोग्राला गुलाम गुलाबसिंह यांना कंपनीला 750,000 रूपयांचा मोबदला मिळण्यासाठी देवाणघेवाण करून हिंदूंना शीख राज्य प्राप्त करण्याची परवानगी दिली. गुलाबसिंग जम्मू-काश्मीरच्या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे पहिले महाराजा होते, [34] 1 9 47 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रिटिश राज्यातील दुसरी सर्वात मोठी प्रांत म्हणून राज्यावर सत्ता चालवणारा राजघराणे अस्तित्वात आली. +भारताचे विभाजन +मुख्य लेख: भारताचे विभाजन +भारत विभाजन आणि निर्वासित हालचाली +1 946-19 47 मध्ये सर्व भारतीय मुस्लिम लीग आणि मुस्लिम राष्ट्रवादाचा उदय झाला होता आणि भारताच्या मुसलमानांसाठी स्वतंत्र राज्य अशी मागणी केली होती. या दिनावरून थेट कृती दिवस (16 ऑगस्ट 1 9 46) वर एक हिंसक वळण उमटला आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील आंतर-जातीय हिंसाचार स्थानिकदृष्टय़ा बनले. परिणामी, 3 जून 1 9 47 रोजी ब्रिटिश भारताला दोन वेगळ्या राज्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, पाकिस्तानातील मुस्लिम बहुसंख्यक क्षेत्र आणि भारतीय संघात विश्रांतीचा समावेश होता. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मोठ्या भागासह पंजाब आणि बंगाल या दोन प्रांतांना दोन राज्यामध्ये विभाजित केले जाई. अंदाजे 11 दशलक्ष लोक अखेरीस पंजाबमधील दोन भागामध्ये स्थलांतरित झाले आणि शक्यतो आंतर-सांप्रदायिक हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. जम्मू-काश्मीर, पंजाब प्रांतातलं जुनेलं असतं, पंजाबमध्ये घडलेल्या घडामोडींवर थेट परिणाम झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13678.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85c280585335894293ebb8be451ab1599768134d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13678.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारत-म्यानमार संबंध किंवा भारत-बर्मी संबंध हे भारतीय प्रजासत्ताक आणि म्यानमारचे प्रजासत्ताक संघ यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत. या संबंधांमध्ये दोन शेजारील आशियाई देशांमधील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंधांचा समावेश आहे. अंमली पदार्थांची तस्करी, लोकशाहीचे दडपशाही आणि म्यानमारमधील लष्करी जंटा यांच्या शासनाशी संबंधित तणावावर मात करून, १९९३ पासून राजकीय संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.[१] दोन्ही देशांतील राजकीय नेते द्विपक्षीय आधारावर आणि आसियान प्लस सिक्स समुदायामध्ये नियमितपणे भेटत असतात. म्यानमारची चौथी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ भारत आहे. +२०१७ च्या नेप्यिडॉच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी जाहीर केले की भारताला भेट देणाऱ्या सर्व म्यानमार नागरिकांना मोफत/विना-शुल्क व्हिसा देईल. [२] [३] +१,६०० किमी (९९० मैल) भारत-म्यानमार सीमा ही ईशान्य भारतातील मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यांना म्यानमार/बर्मामधील काचिन राज्य, सागिंग प्रदेश आणि चिन राज्यापासून वेगळे करते. लांबलचक जमिनीच्या सीमेव्यतिरिक्त, भारत आणि म्यानमार भारताच्या अंदमान बेटांवर सागरी सीमा देखील सामायिक करतात. [४] +भारताने म्यानमारला २०२१ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात १.७ दशलक्ष कोविड-१९ लस दिल्या.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13706.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6952275dcf87ef9f8cbdc5a4dbce67e3937b75eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13706.txt @@ -0,0 +1,93 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. +१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला . +भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा +|} +सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे. +भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे. +इराणी करंडक · +चॅलेंजर करंडक · +दुलीप करंडक · +रणजी करंडक · +रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · +देवधर करंडक + +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1373.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..754adde1f654ccab8c1cf463a5cd4e442e2264ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1373.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रमिला भट्ट (१६ सप्टेंबर, १९६९:बंगळूर, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ ते १९९७ दरम्यान ५ महिला कसोटी आणि २२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +भट्ट महिला कसोटी क्रिकेट (१९९०-१९९६ मध्ये ५  सामने) आणि भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट (१९९३ - १९९८ मधील २२ सामने) खेळली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13751.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4cf93c2a7832fd09282f0b9d529d6a8a48633dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13751.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13773.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701d2c3d1b598c8c038888a03bee5b924c84122c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13773.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतकन्या कल्पना चावला हे पंकज किशोर लिखित मराठी चरित्र आहे. [१] हे भारतीय-अमेरिकन अंतराळयात्री कल्पना चावलाच्या जीवनाबद्दलचे लेखन आहे. +पुस्तकाच्या सुरुवातीला अनुवादकाने प्रस्तावना दिली आहे. त्यानंतर कल्पना चावलाच्या आयुष्यातील सारांश पूर्वपीठिका स्वरूपात मांडला आहे. पुस्तकात एकूण सतरा प्रकरणे आहेत व पुस्तकाच्या शेवटी चावलाची विविध छायाचित्रे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13775.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45965d039c5199cc9a61a0298fbe9f9817463606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13775.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13777.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f45fc86bdb778b0b4b6aa3e8e20e37d2a5c955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13777.txt @@ -0,0 +1,44 @@ +भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात, हा केसरी , पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे; तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे.[१] +कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा (हाताने कातलेले कापड जे महात्मा गांधींनी लोकप्रिय केले होते) किंवा रेशमाचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. २००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता. +ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो. मूळ संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांकडून ध्वज वापरण्यास मनाई आहे. २००२ मध्ये नवीन जिंदाल या नागरिकाच्या अपीलावर सुनावणी करताना, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत सुधारणा केली. २००५ मध्ये कपड्यांच्या विशिष्ट प्रकारांवरील रूपांतरांसह काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. ध्वज संहिता ही ध्वज फडकवण्याच्या प्रोटोकॉलला आणि इतर राष्ट्रीय व गैर-राष्ट्रीय ध्वजांच्या संयोगाने त्याचा वापर करण्यात नियंत्रित करते. +ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ : +भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा म्हणता येईल. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगाली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.[२] +ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. + +१९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ध्वजाचा प्रस्ताव दिला. पिंगली व्यंकय्या यांनी या ध्वजाची रचना केली होती. मध्यभागी हिंदूंसाठी लाल पट्टी आणि मुस्लिमांसाठी हिरवा पट्टा यांच्यामधला एक पारंपारिक चरखा होता, जो भारतीयांना स्वतःचे कपडे बनवून स्वावलंबी बनवण्याच्या गांधींच्या ध्येयाचे प्रतीक आहे. नंतर लाल रंगाच्या जागी भगव्या रंगाची रचना करण्यासाठी आणि इतर धार्मिक समुदायांसाठी (तसेच समुदायांमधील शांततेचे प्रतीक म्हणून) मध्यभागी एक पांढरा पट्टा समाविष्ट करण्यासाठी आणि चरखासाठी पार्श्वभूमी प्रदान करण्यासाठी डिझाइनमध्ये बदल करण्यात आले. तथापि रंगसंगतीसह सांप्रदायिक संबंध टाळण्यासाठी, तीन बँडना नंतर नवीन अर्थ नियुक्त केले गेले: अनुक्रमे धैर्य आणि त्याग, शांतता आणि सत्य आणि विश्वास आणि शौर्य. +१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी, विशेष स्थापन केलेल्या संविधान सभेने निर्णय घेतला की भारताचा ध्वज सर्व पक्ष आणि समुदायांना स्वीकार्य असला पाहिजे. [४] स्वराज्य ध्वजाची सुधारित आवृत्ती निवडण्यात आली; तिरंगा तोच भगवा, पांढरा आणि हिरवा राहिला. तथापि चरख्याची जागा अशोक चक्राने घेतली जी कायद्याच्या शाश्वत चाकाचे प्रतिनिधित्व करते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दत्तक ध्वजाचे स्पष्टीकरण केले आणि त्याचे महत्त्व खालीलप्रमाणे वर्णन केले आहे: +मूळ इंग्रजीतील भाषण: + +ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे. +१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७ च्या युद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.[ संदर्भ हवा ] + +बुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली. +चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिह्न व शुभ्रकमळ व भोवती १॰१दिव्यांची अरास असलेला हा ध्वज.बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम् लिहीले आहे. लाल रंग हा स्वातंत्र्यसंग्रामाचे द्योतक तर पीतवर्णी वज्रचिह्न हे विजयाचे प्रतीक.श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोदवले आहे.[५] + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +मुख्य लेख: भारतीय ध्वज संहिताभारतीय ध्वज संहिता, २००२, प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंध) कायदा, १९५०; आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ यांच्याद्वारे ध्वजाचे प्रदर्शन आणि वापर नियंत्रित केले जाते.[६] राष्ट्रध्वजाचा घोर अपमान करणे, तसेच ध्वज संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करण्यासाठी, कायद्याने तीन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षा, अशा तरतुदी आहेत.[७] +अधिकृत नियमानुसार ध्वजाचा जमिनीला किंवा पाण्याला कधीही स्पर्श होऊ नये किंवा कोणत्याही स्वरूपात पडदा किंवा वस्त्र म्हणून वापरला जाऊ नये. [८] फडकावण्यापूर्वी ध्वज जाणूनबुजून उलटा ठेवला जाऊ शकत नाही, कोणत्याही गोष्टीत बुडवला जात नाही किंवा फुलांच्या पाकळ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू त्याच्यात ठेवू शकत नाही. तसेच ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे कोरली जाऊ शकत नाहीत. [९] उघड्यावर असताना ध्वज नेहमी सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान फडकवावा, जरी हवामान कसेही असले तरी. २००९ पूर्वी, विशेष परिस्थितीत रात्रीच्या वेळी सार्वजनिक इमारतीवर ध्वज फडकवता येत होता; सध्या भारतीय नागरिक रात्रीच्या वेळीही ध्वज फडकवू शकतात; परंतु ध्वज हा उंच ध्वजस्तंभावर फडकवावा आणि तो योग्यरित्या दिसायला हवा.[८] +ध्वज कधीही उलटा चित्रित, प्रदर्शित किंवा फडकवला जाऊ नये. भडकलेल्या किंवा अस्वच्छ अवस्थेत ध्वज प्रदर्शित करणे हे अपमानास्पद मानले जाते आणि हाच नियम ध्वज फडकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभांना आणि हॅलयार्ड्सना लागू होतो, ज्यांची देखभाल नेहमी योग्य स्थितीत असावी. [९] +भारताच्या मूळ ध्वज संहितेने स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी दिली नाही. २००१ मध्ये नवीन जिंदाल या उद्योगपतीने, अमेरिकेत जिथे त्यांनी शिक्षण घेतले होते, तिथे ध्वजाचा अधिक समतावादी वापर केला; त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर भारतीय ध्वज फडकवला. यानंतर ध्वज जप्त करण्यात आला आणि त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला. जिंदाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, नागरिक म्हणून राष्ट्रध्वज फडकवणे हा त्यांचा हक्क आहे आणि देशावरील प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे. त्यांनी नागरिकांच्या ध्वजाच्या वापरावरील निर्बंध रद्द करण्याचा प्रयत्न केला.[१०][११] +अपील प्रक्रियेच्या शेवटी या प्रकरणाची सुनावणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केली. यामध्ये न्यायालयाने जिंदाल यांच्या बाजूने निर्णय दिला आणि भारत सरकारला या प्रकरणाचा विचार करण्यास सांगितले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय ध्वज संहितेत २६ जानेवारी २००२ पासून सुधारणा केली. त्यानुसार नागरिकांना ध्वजाचा सन्मान, आदर आणि प्रतिष्ठा राखण्याच्या अधीन राहून वर्षातील कोणत्याही दिवशी ध्वज फडकावण्याची परवानगी दिली. [८] असे देखील मानले जाते की संहिता हा कायदा नव्हता आणि संहितेच्या अंतर्गत निर्बंधांचे पालन केले पाहिजे; तसेच, ध्वज फडकवण्याचा अधिकार हा एक पात्र अधिकार आहे, जो नागरिकांना हमी दिलेल्या पूर्ण अधिकारांपेक्षा वेगळा आहे आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ च्या संदर्भात त्याचा अर्थ लावला गेला पाहिजे. [८] +मूळ ध्वज संहितेमध्ये गणवेश, पोशाख आणि इतर कपड्यांवरही ध्वज वापरण्यास मनाई आहे. जुलै २००५ मध्ये भारत सरकारने काही प्रकारच्या वापरास परवानगी देण्यासाठी संहितेत सुधारणा केली. सुधारित संहितेनुसार ध्वज हा कंबरेखालील कपडे आणि अंतर्वस्त्रांवर वापरण्यास मनाई आहे. तसेच उशी, रुमाल किंवा इतर कापडांवर ध्वजाचे भरतकाम करण्यास देखील मनाई आहे. [१२] +ध्वज संहितेमध्ये खराब झालेल्या ध्वजांची विल्हेवाट लावणे देखील समाविष्ट आहे. खराब झालेले किंवा धूळीने माखलेले ध्वज बाजूला टाकले जाऊ शकत नाहीत किंवा अनादराने नष्ट केले जाऊ शकत नाहीत. ते ध्वज संपूर्णपणे खाजगीरित्या नष्ट केले पाहिजेत, शक्यतो जाळून किंवा ध्वजाच्या सन्मानाशी सुसंगत इतर कोणत्याही पद्धतीद्वारे ते नष्ट केले पाहिजेत. [९] +ध्वज प्रदर्शित करण्याच्या योग्य पद्धतींबाबतचे नियमांनुसार, जेव्हा दोन ध्वज व्यासपीठामागील भिंतीवर आडवे पसरलेले असतात, तेव्हा त्यांचे फडके एकमेकांकडे असले पाहिजेत आणि भगवे पट्टे वरच्या बाजूस असायला हवेत. जर ध्वज एका लहान ध्वजस्तंभावर लावला असेल, तर हा ध्वज भिंतीच्या कोनात लावावा आणि त्यावरून ध्वज व्यवस्थित लावलेला असावा. जर दोन राष्ट्रध्वज ओलांडलेल्या रीतीने प्रदर्शित केले असल्यास, फडकावणे एकमेकांच्या दिशेने असले पाहिजे आणि ध्वज पूर्णपणे पसरलेले असले पाहिजेत. टेबल, लेक्चर, व्यासपीठ किंवा इमारतींना झाकण्यासाठी किंवा रेलिंगवर झेंडा लावण्यासाठी ध्वजाचा वापर कधीही कापड म्हणून करू नये.[९] +सार्वजनिक सभा किंवा कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यात सभागृहात जेव्हा ध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो नेहमी उजवीकडे (बघणाऱ्यांच्या डावीकडे) असावा, कारण हे अधिकाराचे स्थान मानले जाते. त्यामुळे सभागृहात किंवा इतर सभेच्या ठिकाणी वक्त्याच्या शेजारी ध्वज प्रदर्शित करताना तो वक्त्याच्या उजव्या हाताला लावला पाहिजे. जेव्हा तो सभागृहात इतरत्र प्रदर्शित केला जातो तेव्हा तो प्रेक्षकांच्या उजवीकडे असावा. वरच्या बाजूला भगवा पट्टा लावून ध्वज पूर्णपणे पसरलेला असावा. व्यासपीठामागील भिंतीवर उभा टांगलेला असल्यास, भगवी पट्टी ही ध्वजाच्या वरच्या बाजूला फडकावलेल्या दोरीसह, प्रेक्षकांच्या डावीकडे असावी.[१३] +मिरवणुकीत, परेडमध्ये किंवा इतर ध्वजांसह नेला जात असताना, हा ध्वज मोर्चाच्या उजवीकडे किंवा मध्यभागी एकटा असावा. एखाद्या पुतळ्याचे, स्मारकाचे किंवा फलकाचे अनावरण करताना ध्वज एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनू शकतो, परंतु वस्तूचे आवरण म्हणून त्याचा कधीही वापर करू नये. रेजिमेंटल रंगांचे, संघटनात्मक किंवा संस्थात्मक ध्वज हे सन्मान चिन्ह म्हणून बुडविले जाऊ शकतात; परंतु या ध्वजाचा सन्मान म्हणून एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला तो कधीही बुडवू नये. ध्वज फडकवण्याच्या किंवा उतरवण्याच्या समारंभाच्या वेळी, किंवा परेडमध्ये तसेच समीक्षण चालू असेल तेव्हा ध्वज जात असताना, उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी ध्वजाकडे तोंड करून सावधान स्थितीत उभे राहावे. गणवेशात उपस्थित असलेल्यांनी योग्य सलामी द्यावी. जेव्हा ध्वज हलत्या स्तंभात असतो, तेव्हा उपस्थित व्यक्ती सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा ध्वज त्यांच्याजवळून जाताना सलामी देतील. एक मान्यवर डोक्याचा गणवेश परिधान न करता सलामी घेऊ शकतो. ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत वाजवावे.[१४] +वाहनांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा विशेषाधिकार हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान, राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भारताच्या संसदेचे सदस्य, भारतीय राज्यांच्या विधीमंडळाचे सदस्य (विधानसभा आणि विधान परिषद ), भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे ध्वज अधिकारी यांनाच मर्यादित आहे. ध्वज हा गाडीच्या मध्यभागी किंवा समोरच्या उजव्या बाजूला घट्ट चिकटलेल्या अवस्थेत कर्मचाऱ्यांकडून फडकवला जातो. जेव्हा एखादा परदेशी मान्यवर सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गाडीमधून प्रवास करतो, तेव्हा गाडीच्या उजव्या बाजूला भारतीय ध्वज फडकवावा, तर परदेशाचा ध्वज हा डाव्या बाजूला फडकावा. +राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असलेल्या विमानावर ध्वज फडकवावा. राष्ट्रध्वजाबरोबरच भेट देण्यात येणाऱ्या देशाचाही ध्वज फडकवावा; तथापि, जेव्हा विमान संबंधित देशत उतरेल तेव्हा त्याऐवजी संबंधित देशांचे राष्ट्रध्वज फडकवले जातील. राष्ट्रपतींना भारतात घेऊन जाताना, राष्ट्रपती ज्या बाजूला बसतात किंवा उतरतात त्या बाजूला ध्वज लावला जातो; ध्वज हा रेल्वे गाड्यांवरही अशाच प्रकारे फडकवला जातो, परंतु जेव्हा ट्रेन थांबलेली असते किंवा रेल्वे स्थानकाजवळ येते तेव्हाच तो लावला जातो. +जेव्हा भारतीय ध्वज हा भारतीय भूभागावर इतर राष्ट्रध्वजांसह फडकवला जातो, तेव्हा सामान्य नियम असा आहे की, भारतीय ध्वज हा सर्व ध्वजांचा प्रारंभ बिंदू असावा. जेव्हा ध्वज एका सरळ रेषेत लावले जातात, तेव्हा सर्वात उजवा ध्वज (आणि ध्वजाच्या दिशेने पाहणाऱ्याच्या सर्वात डावीकडे) हा भारतीय ध्वज असतो, त्यानंतर इतर राष्ट्रीय ध्वज वर्णक्रमानुसार असतात. जर सर्व ध्वज हे वर्तुळाकारात मांडले असतील तर भारतीय ध्वज हा त्यापैकी पहिला बिंदू असतो, आणि त्यानंतर इतर ध्वज वर्णक्रमानुसार असतात. अशा रचनेत इतर सर्व ध्वज अंदाजे समान आकाराचे असले पाहिजेत आणि इतर कोणताही ध्वज भारतीय ध्वजापेक्षा मोठा नसावा. प्रत्येक राष्ट्रध्वज त्याच्या खांबावरून फडकवावा, तसेच कोणताही ध्वज दुसऱ्यापेक्षा उंच ठेवू नये. पहिला ध्वज असण्यासोबतच, भारतीय ध्वज वर्णक्रमानुसार पंक्ती किंवा वर्तुळात देखील ठेवला जाऊ शकतो. ओलांडलेल्या खांबावर फडकवला असेल तर भारतीय ध्वज दुसऱ्या ध्वजाच्या समोर व दुसऱ्या ध्वजाच्या उजवीकडे (निरीक्षकाच्या डावीकडे) असावा. या नियमाचा एकमेव अपवाद आहे; जेव्हा तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजासह फडकवला जातो, तेव्हा तो भारतीय ध्वजाच्या उजवीकडे ठेवला जाऊ शकतो. +जेव्हा गैर-राष्ट्रीय ध्वज तसेच कॉर्पोरेट ध्वज आणि जाहिरात बॅनरसह भारतीय ध्वज प्रदर्शित केला जातो, तेव्हा नियम असे सांगतात की, जर हे ध्वज स्वतंत्र खांबांवर असतील तर, भारताचा ध्वज मध्यभागी असावा किंवा दर्शकाच्या सर्वात दूर डावीकडे असावा किंवा गटातील इतर ध्वजांपेक्षा ध्वजाची रुंदी जास्त असायला हवी. हा ध्वज गटातील इतर खांबांसमोर असला पाहिजे, परंतु जर सर्व ध्वज एकाच खांबावर असतील तर तो सर्वात वरचा ध्वज असावा. जर हा ध्वज मिरवणुकीत इतर ध्वजांसोबत नेला जात असेल, तर तिरंगा हा मिरवणुकीमध्ये सर्वात पुढे असला पाहिजे आणि जर रांगेत ध्वज नेला जात असेल तर तो मिरवणुकीच्या उजवीकडे असला पाहिजे. +शोक म्हणून ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. असे करण्याचा निर्णय भारताचे राष्ट्रपती घेतात. तसेच ते अशा शोकाचा कालावधी देखील ठरवतात. जेव्हा ध्वज अर्ध्यावर फडकवायचा असेल, तेव्हा तो प्रथम खांबाच्या शीर्षस्थानी उंचावला पाहिजे आणि नंतर हळू हळू आणला पाहिजे. फक्त भारताचा ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो; इतर सर्व ध्वज सामान्य उंचीवर राहतात. +राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या निधनानंतर देशभरात ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. लोकसभेचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि केंद्रीय मंत्री यांच्यासाठी नवी दिल्ली आणि त्यांच्या मूळ राज्यामध्ये तो अर्धवट फडकवला जातो. राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या मृत्यूनंतर संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. +प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), गांधी जयंती (२ ऑक्टोबर) किंवा राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी भारतीय ध्वज हा अर्ध्यावर फडकवता येणार नाही. परंतु पार्थिव असलेल्या इमारतींवर तो अर्ध्यावर फडकवता येतो. तथापि, अशा परिस्थितीतही इमारतीमधून मृतदेह हलवल्यानंतर ध्वज हा पूर्ण उंचावला पाहिजे. +परदेशी मान्यवरांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रीय शोक पाळणे हे विविध प्रकरणांमध्ये गृह मंत्रालयाकडून जारी केलेल्या विशेष सूचनांद्वारे नियंत्रित केले जाते. तथापि, परदेशातील राज्य प्रमुख किंवा सरकार प्रमुख यांचा मृत्यू झाल्यास, त्या देशात असलेल्या भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाऊ शकतो. +राज्य, लष्करी, केंद्रीय निमलष्करी दलांमधील अंत्यसंस्काराच्या प्रसंगी ध्वज हा शवपेटीवर जातो, जिथे केसरी रंग शवपेटीच्या डोक्याच्या बाजूला लावला जाईल. ध्वज हा कबरीत उतरवू नये किंवा चितेत जाळू नये.[९] +भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विविध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।" ह्या गीतास १९३८ च्या काँग्रेस आधीवेशनात[ दुजोरा हवा] 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.[ संदर्भ हवा ] +स्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, "अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.[ संदर्भ हवा ] +'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, "दुनिया की याद अपना ये बॉंकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायकः महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , "... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे..." [१५] पुणे आकाशवाणीवरून प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून "देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरूंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||" अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.[ संदर्भ हवा ] +स्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात "नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.[ दुजोरा हवा] +भारतीय संविधानात नमूद नागरिकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरिकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते. [१६] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13819.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..202cf0aedb787c286cb246294f17ea25a3c38eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13819.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.[१] +भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतातील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. [१] भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. [२] [३] गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. [४] पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. [५] दख्खनच्या पठाराला , समुद्री किनाऱ्याला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.[६] +भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[७] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.[७] +बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. [८] गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. [१२] +भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. [१३] हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. [१४][१५] [१३] ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान. [१६] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13834.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec55681d6a0009f6b6ff0d7edac3047f67067daa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13834.txt @@ -0,0 +1,5 @@ +१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील २००१ची भारताची जनगणना ही १४ वी जनगणना होती. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.[१] + +२००१ च्या जनगणनेच्या वेळेस भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आणि एकूण ५९३ जिल्हे होती. +२००१ च्या जनगणनेत हिंदू ८२.७५ कोटी (८०.४५%) आणि मुस्लिम १३.८ कोटी (१३.४%) होते.[५] +हिंदी ही भारताच्या उत्तर भागात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. २००१ च्या जनगणनेनुसार, ५३.६% भारतीय लोकसंख्येला हिंदी भाषा बोलता येते, त्यापैकी ४१% लोकांनी हिंदीला त्यांची मातृभाषा म्हणून घोषित केले आहे. २००१ च्या जनगणनेत १२.१८% भारतीयांना इंग्रजी भाषा माहीत आहे. भारतातील द्विभाषिकांची संख्या २५.५ कोटी आहे, जी २००१ मधील लोकसंख्येच्या २४.८% आहे. भाषेच्या संख्येत पापुआ न्यू गिनी (८३९) नंतर भारत (७८०) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13841.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73cfe84f6731a651b4746a697b90889526de2804 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13841.txt @@ -0,0 +1,43 @@ + +भारताचे संविधान (अन्य नावे: भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. +घटना ही संवैधानिक वर्चस्व प्रदान करते (संसदीय वर्चस्व नाही, कारण ते संसदेऐवजी संविधान सभेने तयार केले होते) आणि लोकांद्वारे त्याच्या प्रस्तावनेत घोषणेसह स्वीकारले गेले. संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही. +हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो. +संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. १९५०चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे. आणीबाणीच्या काळात १९७६ मध्ये ४२व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे "धर्मनिरपेक्ष" आणि "समाजवादी" हे शब्द प्रस्तावनामध्ये जोडले गेले. +१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रॅंक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली. ११ डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१] नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. +राज्यघटनेत एकूण २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत.[ संदर्भ हवा ] +– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद +– नगर पंचायत + +भारताची राज्यघटना उद्देशिका (सरनामा), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या (जानेवारी २०२०) राज्यघटनेत ४४८ कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही काहिशी लवचीक व काहिशी ताठर आहे. आपल्या घटनेने भारतीय नागरिकाला एकेरी नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. +भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थेप्रमाणे भारतीय संसदही द्विगृही आहे. +भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक आहे.[२] +उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस - +मूळ उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरुस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले. +भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचाराविरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत. +मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती. +राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसद/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. +कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. +वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन व प्रशासकीय अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४० मध्ये उल्लेख आहे. +निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्रीसंबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ असे आहे. वरीलपैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्त्विक मूल्ये असेच त्याचे स्वरूप आहे. + +सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे - +प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते. +भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही वा द्विगृही असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह तर विधानपरिषद हे वरील सभागृह असते. +भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. +गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला. +अधिकृत भाषा: +संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे. +कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते +भारताच्या राज्यघटनेत आणीबाणीविषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यांत - +राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. ३५३व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकवटतात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे दिला जातो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. +(हा विभाग अपूर्ण आहे. कृपया भर घालावी.) +संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा - +१ . कोणताही राज्यची सिमा बदलने , क्षेत्र बहलने , नाव बदलने , क्षेत्र वाढ करणे , दोन किवा अधिक राज्य मिळून नवीन राज्य स्थापन करणे . +। - तिचा जन्म भारतात झाला असेल किंवा +॥ - तिच्या आई - वडिलपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल किवा +3 - राज्यघटना लागू होन्यापूर्वा लगतची ५ वर्षे सामान्यणे ती भारतात वास्तव्य करीत असेल . +कलम ६ - +जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थळातरीत असेल व तिचा जन्म भारतात झाला असेल किंव तिच्या आई - वडिल पैकी एकाचा किवा आजी - आजोबा पैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल आणि ति व्यक्ती खालील अट पूर्ण करीम असेल +१ - जर ती १९ जुलै १९४८ पूर्व भारतात स्तलांतरीत झाली असेल आणि स्थंलातरीत झाल्या पासून सामान्य पणे भारतात वास्तव करील . असेल +राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात (लोकसभा व राज्यसभा) मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. राज्यघटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13845.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e997c1e83eca884c8c8404cdc525ccd73181797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13845.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारत हा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे. (सन २०१९ची स्थिती) [१] २०११ पर्यंत, अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताने जगातील भूमीपैकी २.४% क्षेत्र व्यापले आहे. भारतात जगातील एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या आहे .[२] इंडो-गॅंजेटिक मैदान हे जगातील सर्वात मोठे सुपीक क्षेत्र आहे. भारत हा जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील डेक्कन पठार हे भारताच्या दाट लोकवस्तीचे प्रदेश आहेत. पश्चिम राजस्थानमधील थरचे वाळवंट हा जगातील सर्वाधिक दाट वाळवंट आहे. (शंकास्पद विधान) हिमालयातील उत्तरेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सुपीक वाळवंटांसह थंड कोरडे वाळवंट आहे. या राज्यांमध्ये लोकसंख्या घनता तुलनेने कमी आहे कारण ते हवामान शारीरिक अडचणीचे आहे.[३] + +ब्रिटिश भारताच्या पहिली लोकसंख्या जनगणना १८७२ मध्ये झाली. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून, दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते, ही पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली.[४] भारताच्या जनगणना रजिस्ट्रार जनरल आणि गृह मंत्रालयांतर्गत जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत केली जाते आणि हे फेडरल सरकारच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामांपैकी एक आहे.[५] +२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीवर आधारीत लोकसंख्येची आकडेवारी [६] २००१ – २०११ च्या दशकात भारताची वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर २.१५ टक्क्यांवरून १.७६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दशवंशाच्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित, दादरा आणि नगर-हवेलीचा वेगवान विकास दर ५५.५ आहे   टक्के, त्यानंतर दमण आणि दीव (५३.५)   टक्के), मेघालय (२७.८   टक्के) आणि अरुणाचल प्रदेश (२५.९   टक्के). नागालॅंडमध्ये -०.५चा सर्वात कमी विकास दर नोंदविला गेला   टक्के.[७] +भारतामध्ये १११,००० लोकसंख्या असलेली गावे व २२.२ आहेत   एकूण लोकसंख्येपैकी टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे.[७] त्यापैकी १५५,००० गावात लोकसंख्येचे प्रमाण ५०००० – ९९९९ आहे; १३०,०००   खेड्यांची लोकसंख्या १००० – १९९९ आणि १२८,००० आहे   खेड्यांची लोकसंख्या २०० – ४९९९ आहे. तेथे ३,९६१ आहेत   १०,००० लोकसंख्या असलेली गावे   व्यक्ती किंवा अधिक भारताची २७.८   टक्के शहरी लोकसंख्या ५१०० पेक्षा जास्तमध्ये राहते   शहरे आणि ३८० पेक्षा जास्त   शहरी गट[८] १९९१ – २००१ च्या दशकात मुख्य शहरांमध्ये स्थलांतर केल्याने शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली. गेल्या दशकात गेल्या निवासस्थानी निव्वळ स्थलांतरित आधारावर, महाराष्ट्र सर्वात होते इमिग्रेशन २.३ सह   दशलक्ष, त्यानंतर दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश (१.७)   दशलक्ष), गुजरात (०.६८   दशलक्ष) आणि हरियाणा (०.६७)   दशलक्ष). उत्तर प्रदेश ( − २.६   दशलक्ष) आणि बिहार ( − १.७   दशलक्ष) आंतरराज्यीय स्थलांतरणासाठी प्रथम स्थानावर आहे.[९] उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश ही पाच राज्ये एकूण भारतीय लोकसंख्येच्या जवळपास निम्म्या (४७.९ टक्के) आहेत.[६] +राष्ट्रीय सरासरी लिंग गुणोत्तर २००१ मध्ये ९९३ पासून वाढ ९४०, २०११ मध्ये [६] २०११ च्या जनगणनेनुसार ते घटले लिंग गुणोत्तर वयोगटातील लोकसंख्या प्रति हजार पुरुषांची महिलांची संख्या – ६ वर्षे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, मिझोरम आणि अंदमान आणि निकोबार बेटे यासारख्या राज्यात बाल लैंगिक गुणोत्तरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय बाल-लिंग प्रमाण २००१ मध्ये ९२७ वरून २०११ मध्ये ९१४ वर घसरले आहे. तेलंगणाची जनगणना आंध्र प्रदेश राज्याच्या जनगणनेच्या आकडेवारीपासून विभक्त झाली होती, २ जून २०११ रोजी तेलंगण राज्य निर्माण झाले.[१०] +२०११ मध्ये अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताने जगातील भूमीपैकी २.४% क्षेत्र व्यापले आहे. भारतात जगातील एकूण लोकसंख्येच्या १७.५% लोकसंख्या आहे. इंडो-गॅंजेटिक मैदान हे जगातील सर्वात मोठे सुपीक क्षेत्र आहे. भारत हा जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील डेक्कन पठार हे भारताच्या दाट लोकवस्तीचे प्रदेश आहेत. पश्चिम राजस्थानमधील थरचे वाळवंट हा जगातील सर्वाधिक दाट वाळवंट आहे. हिमालयातील उत्तरेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सुपीक वाळवंटांसह थंड कोरडे वाळवंट आहे. या राज्यांमध्ये लोकसंख्या घनता तुलनेने कमी आहे कारण ते हवामान शारीरिक अडचणीचे आहे. +रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी तेलंगण सरकार[११] आणि भारत सरकारच्या नियोजन आयोगाने प्रकाशित केल्यानुसार. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार[१२][१३] लोकसंख्येची घनता जवळच्या पूर्णांक संख्येइतकी असते. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13848.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b5d1f8e63fe0399e860ccfed034dee0bb15b66f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13848.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13863.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..118b3f2618ec55c9248e9910089bca2a1dc72e61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13863.txt @@ -0,0 +1 @@ +भारताचे लष्करप्रमुख हे भारतीय लष्करातील एक वैधानिक पद आहे जे सहसा चार स्टार जनरलला दिले जाते. केवळ भारतीय सैन्यात सेवा देणारे सर्वोच्च दर्जाचे अधिकारी म्हणून, लष्करप्रमुख हे भूदलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असतात. ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य देखील आहेत आणि त्याद्वारे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे सल्लागार आहेत. लष्करप्रमूख हा भारतीय सशस्त्र दलातील सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी असतो जर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि/किंवा चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष हे लष्करी अधिकारी नसल्यास.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13864.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cd0732a7ca01479e064c7d899c363d02790ff87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13864.txt @@ -0,0 +1,3 @@ +कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत. + +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13865.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cd0732a7ca01479e064c7d899c363d02790ff87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13865.txt @@ -0,0 +1,3 @@ +कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते त्यांनि स्त्रियांच्या अधिकारासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा ही दिला होता. सध्या किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत. + +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13898.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcfd93789f4b245dccfc588e381e691bae1f594c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13898.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारताचे सर्व्हेयर जनरल हे भारताच्या सर्वेक्षण विभागाचे प्रमुख आसतात. भारताचा सर्वेक्षण विभाग हा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक विभाग आहे. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स रेनेल यांना बंगाल प्रेसिडेन्सीचे सर्वेक्षण करण्यासाठी १७६७मध्ये नियुक्त केले होते. लॉर्ड क्लाइव्हने रेनेलला बंगालचे सर्व्हेयर जनरल म्हणून बढती दिली. मद्रास प्रेसिडन्सीने कॉलिन मॅकेन्झीला १८१०मध्ये सर्व्हेयर जनरल म्हणून नियुक्त केले. मॅकेन्झीला १८१५मध्ये भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल केले गेले.[१] + + +(#) इतर पदभार सांभाळून या पदावर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13905.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72b530e81a5c9106c2602b8cb5f1036649c1bb0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13905.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारताचे उपपंतप्रधान (Deputy Prime Minister of India) हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असतात.[१] + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1393.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a511a0e84e61de0fd8206fe5f899993ebbe7b71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1393.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रमोद माने (५ फेब्रुवारी, १९८१:जकेकूर, उमरगा तालुका - ) हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यिक आहेत. येथे झाला. हे कविता, कथा, ललितगद्य, कादंबरी या वाड्.मय प्रकारात लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवन हा आहे. +यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा तालुक्यातील जकेकूर या गावी एका अल्पभूधारक शेतकरी कुटूंबात झाला. घरी वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांच्यावर बालपणीच संत साहित्याचे संस्कार झाले. अभावग्रस्त दुष्काळी परिस्थितीतील जीवन जगताना त्यांनी कवितेतून मांडले. +कोरडवाहू या कवितासंग्रहास मिळालेले पुरस्कार- +1. https://moresangita.blogspot.com/2020/01/blog-post_85.html diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13946.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7912f62fa5eb63712cddaf66107732cfc4481bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13946.txt @@ -0,0 +1,19 @@ +८४,४२,९७२ (०.७०%) - (इ.स. २०११) +इतर लक्षणीय लोकसंख्या +पश्चिम बंगाल  • मध्य प्रदेश  • उत्तर प्रदेश  • सिक्किम  • अरूणाचल प्रदेश  • त्रिपुरा  • जम्मू आणि काश्मिर +मुख्यः- मराठी + +बौद्ध धर्म हा एक जागतिक धर्म आहे, जो मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या (आताचे बिहार, भारत) सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "बुद्ध" ("जागृत व्यक्ती") यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला. +बौद्ध मौर्य सम्राट अशोकांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: महासंघिका आणि स्थवीरवाद, हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेत: श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान. +प्राचीन भारतात सम्राट अशोक नंतर पुढे, बौद्ध धर्म आणि बौद्ध मठांच्या प्रथांना १२ व्या शतकादरम्यान सामान्य लोक आणि राजेशाही यांचा पाठिंबा प्राप्त झाला होता परंतु सामान्यतः इ.स. १ सहस्र वर्षामध्ये यात घट झाली होती, ज्यात त्यांच्या अनेक पद्धती आणि विचार हिंदू धर्मातील होत्या. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात इस्लामचे आगमन झाल्यानंतर हिमालयीन भाग आणि दक्षिण भारताव्यतिरिक्त बौद्ध धर्म भारतात जवळजवळ विलुप्त झाला. +हिमालयाच्या परिसरातील सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग पर्वतरांग आणि उच्च हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीति भागात बौद्ध धर्म हा मुख्य किंवा मोठा धर्म आहे. याव्यतिरिक्त बौद्ध अवशेष आंध्रप्रदेशात आढळतात, जे महायान बौद्ध धर्माचे मूळ आहे. गेल्या शंभर वर्षांपासून बौद्ध धर्माची भारतामध्ये पुनर्निर्मिती होत आहे, कारण बऱ्याच भारतीय बुद्धिमतांनी बौद्ध, तिबेटी निर्वासित लोकांचे स्थलांतर केले आणि लक्षावधी हिंदू दलितांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले. २०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येमध्ये ०.७% किंवा ८५ लाख बौद्ध व्यक्ती आहेत. इतर अहवालानुसार भारतीय लोकसंख्येत ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहे तर प्रसिद्ध भारतीय बौद्ध नेते व भिक्खु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते, भारतात १० कोटी बौद्ध अनुयायी आहेत. +बुद्धांचा जन्म शाक्य राज्याच्या शुद्धोधन नावाच्या राजाकडे नेपाळमधील लुंबिनी येथील कपिलवस्तु मध्ये झाला. सामाना पद्धतीचे साधना आणि ध्यान केल्यानंतर, बुद्धांनी स्व-आनंद आणि आत्म-संवेदनांच्या कणांपासून दूर राहण्याचा मार्ग बौद्ध मध्यममार्ग शोधला. +सिद्धार्थ गौतम यांनी बोधगयामधील पिंपळ वृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त झाले, त्या पिंपळ वृक्षास बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून गौतमला परिपूर्णपणे स्वयं जागृत करणारा असे ‘सम्यकसंबुद्ध’ म्हणून ओळखले जाते. बुद्धांनी मगधच्या शासक, सम्राट बिंबिसाराकडे संरक्षण प्राप्त केले. या सम्राटाने बौद्ध धर्माला वैयक्तिक विश्वास म्हणून स्वीकारले आणि अनेक बौद्ध विहाराची स्थापना करण्याची परवानगी दिली. अखेरीस संपूर्ण क्षेत्राचे पुनर्नामित बिहार म्हणून झाले. +बौद्ध धर्म हा इ.स पू. सहाव्या शतकापासून ते इ.स. ८व्या शतकापर्यंत भारतात प्रमुख धर्म बनून राहिलेला आहे. तर सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म अखंड भारताचा राजधर्म होता. परंतु कालांतराने देशी-विदेशी धर्मांच्या रक्तरंजित आणि हिंसक कार्यांशी सामना करता करता बौद्ध धर्म भारतात 12व्या शतकानंतर नाहिसा झाला परंतु हिमालयीन प्रदशांत हा धर्म तगून राहिला. २०व्या शतकात आधुनिक भारताचे निर्माते आणि महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्विकारून बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले. बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे एका सर्वेक्षणानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतात जवळजवळ १.५ ते २ कोटी दलितांनी बौद्ध धर्म ग्रहन केला होता. आज सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्मात प्रवेश करतात. +२००१-११ दरम्यान, बौद्ध हे शीख आणि जैनाप्रमाणेच, हिंदूंपेक्षा खूप कमी दराने वाढले आहेत. भारतात बौद्धांचे दोन भिन्न वर्ग आहेत – नवयानी बौद्ध (८७%) व परंपरागत बौद्ध (१३%). +पहिला वर्ग, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि काही इतर पूर्वोत्तर राज्यांमधील अनुसूचित जमाती; जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर हिमाचल प्रदेशात; आणि, दार्जिलिंग आणि सिक्कीमचे लोक हा परंपरागत बौद्ध समुदायांचा लहान वर्ग आहे; इ.स. २०११ मध्ये एकूण ८४ लक्ष बौद्धांची गणना झाली त्यापैकी ११ लाख या वर्गात समाविष्ट केली जाऊ शकतात. +दुसरा वर्ग म्हणजे, इ.स. १९५१ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाखाली बौद्ध धर्मीयांचे धर्मपरिवर्तन झालेला नवयानी बौद्ध (नव-बौद्ध) या नावाचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वर्गात सुमारे ७३ लाख बौद्ध समाविष्ट होतात, त्यापैकी अवघे ६५ लाख (९०% नवबौद्ध) महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत जवळजवळ ६% बौद्ध आहेत. उर्वरित सुमारे ९ लाख नव-बौद्ध मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तसेच छोटे उत्तर राज्ये हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत. +साचा:बौद्ध लोकसंख्या +२०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या केवळ सिक्कीम, (२७.३९%), अरुणाचल प्रदेश (११.७७%), मिझोरम (८.५१%), महाराष्ट्र (५.८१%), त्रिपुरा (३.४१%) व हिमाचल प्रदेश (१.१०%) या सहा राज्यात बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण १% पेक्षा अधिक आहे.[२] +बौद्ध लोकसंख्येची सरकारी आकडेवारी पेक्षा वास्तविक बौद्धांच्या लोकसंख्येहून ५ - ६ पटीने अधिक आहेत.[३] +भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्मात प्रवेश करतात. या धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13953.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f16f3a431fd58393e5221ff8ed0dbada558a46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_13953.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारतातील समलैंगिक, उभयलैंगिक, पारलिंगी आणि मध्यलिंगी (एलजीबीटीआय) लोक अन्य व्यक्तींनी न अनुभवलेल्या कायदेशीर आणि सामाजिक अडचणींना तोंड देतात. भारतात समलैंगिक संभोग कायदेशीर आहे परंतु समान-लिंग जोडपे कायदेशीररीत्या लग्न करू शकत नाहीत. ६ सप्टेंबर २०१८ रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ बेसनदशीर +घोषित करून समलिंगीपणा कायदेशीर केला. न्यायालयाने एकमताने शासित केले की वैयक्तिक स्वायत्तता, घनिष्ठता आणि ओळख संरक्षित मूलभूत अधिकार आहेत . +२०१४ पासून, भारतातील पारलिंगी व्यक्तींना शस्त्रक्रियेशिवाय त्यांचे लिंग बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि स्वतःला लिंगाला "तिसऱ्या लिंगाचे" अशी नोंदणी करण्याचा संवैधानिक अधिकार दिला आहे. याव्यतिरिक्त, भारतातील काही राज्ये ही हिजडा (दक्षिण आशियातील पारंपरिक तिसऱ्या लिंगाची लोकसंख्या) लोकांना, गृहनिर्माण कार्यक्रम, कल्याणकारी फायदे, पेन्शन योजना, सरकारी रुग्णालये यांमध्ये मुक्त शस्त्रक्रिया आणि यांची इतर मदत करण्यासाठी रचलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संरक्षण देतात. भारतामध्ये अंदाजे 4.8 दशलक्ष पारलिंगी लोक आहेत. +मागील दशकात, भारतात, विशेषकरून मोठ्या शहरांमध्ये, एलजीबीटी लोकांना अधिकाधिक लोकांनी स्वीकारले आहे. तरीसुद्धा, भारतातील बहुतेक एलजीबीटी लोक त्यांच्या कुटुंबांपासून भेदभावाच्या भीतीने आपली ओळख गुप्त ठेवतात, कारण त्या कुटुंबांना समलैंगिकता ही लज्जास्पद वाटू शकते. [१] एलजीबीटी समुदायाच्या सदस्यांच्या हत्येचे, त्यांच्यावर आक्रमणांचे, त्यांच्यावर छळाचे आणि मारहाणीचे अहवाल भारतात दुर्मिळ नाहीत.[२][३][४] ग्रामीण भागामध्ये भेदभाव आणि अज्ञान यांमुळे एलजीबीटी लोक त्यांच्या कुटुंबियांकडून नाकारले जातात आणि जबरदस्तीने त्यांचा विवाह विपरीत लिंगी व्यक्तीशी करतात.[५] +भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १५मध्ये असे म्हटले आहे की:[६] +धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माच्या स्थानावरून भेदभाव करण्यास मनाई. +सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की भारतीय संविधानान्वये लैंगिक अभिमुखतेच्या आधारावर भेदभाव केला जाण्यावर मनाई आहे. जे लोक लैंगिक अभिमुखतेमुळे भेदभाव करतात त्यांना आता न्यायालयात आव्हान होऊ शकतात. +Should same-sex marriage be legal? (2016)[७] +भारतात एलजीबीटी अधिकारांबद्दल सार्वजनिक मत जटिल आहे. आंतरराष्ट्रीय लेस्बियन, गे, बिसेक्युशल, ट्रान्स अँड इंटेक्सएक्स असोसिएशनच्या २०१६ च्या मतानुसार, ३५% भारतीय लोक समलैंगिक विवाह कायदेशीर करण्यासाठी सहमत होते, आणखी ३५% लोकांनी विरोध केला.[७] व्हर्की फाऊंडेशनच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की १८-२१ वर्षांच्या वयोगटातील समलैंगिक विवाहासाठी ५३% लोकांचं सहमत होतं.[८] +आयएलजीएने केलेल्या २०१७ च्या निवडणुकीनुसार, ५८% भारतीय मान्य करतात की समलिंगी आणि उभयलिंगी लोकांस अन्य लोकांसारखेच अधिकार असावे तर ३०% लोकांनी विरोध केला . याव्यतिरिक्त, ५९% ने मान्य केले की त्यांना कामाच्या ठिकाणी भेदभावापासून संरक्षण आवश्यक आहे. ३९% भारतीय लोकांनी असे म्हटले आहे की, समान-लैंगिक संबंध असलेल्या लोकांवर गुन्हेगार म्हणून आरोप केला पाहिजे, तर बहुसंख्य ४४% लोकांचा ह्याला विरोध होता. परलैंगिक लोकांसाठी, ६६% ने समान अधिकार असावा असा दावा केला, ६२%ना वाटतं की त्यांना रोजगार भेदभावपासून संरक्षित केले पाहिजे आणि ६०%ना वाटतं की त्यांना त्यांचे कायदेशीर लिंग बदलण्याची परवानगी द्यावी.[९] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14052.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a229965ebb34bf54710ce9a2f915d6b1109c649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14052.txt @@ -0,0 +1 @@ +ह्या गटामध्ये खालील लेख आहेत: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14053.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1fee72bbf713862e248523afe3f2b62112a35c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14053.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे. बहितांश केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत. +खालील तक्त्यामध्ये, diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1409.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f96974c02f1c8bbda4a6b2e7870b97780a794c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1409.txt @@ -0,0 +1,47 @@ +प्रयुत चान-ओ-चा (थाई: ประยุทธ์ จันทร์โอชา; रोमन लिपी: Prayut Chan-o-cha ; जन्मः २१ मार्च १९५४) हा एक निवृत्त थाई लष्करी अधिकारी व थायलंडचा विद्यमान पंतप्रधान आहे. १९७२ पासून थायलंड लष्करामध्ये कार्यरत असलेला चान-ओचा २०१० ते २०१४ दरम्यान लष्करप्रमुखाच्या पदावर होता. +७ मे २०१४ रोजी थायलंडची तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावत्रा हिला थायलंडच्या उच्च न्यायालयाने सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. ह्या आदेशाचा फायदा घेऊन चान-ओचाने २२ मे २०१४ रोजी शिनावत्राविरोधात लष्करी बंड पुकारले व शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक केले. चान-ओचाने स्वतःला पंतप्रधानपदावर नियुक्त केले व देशाच्या संविधानामध्ये तात्पुरते बदल करून देशाचे संपूर्ण नियंत्रण स्वतः कडे घेतले. तेव्हापासून त्याने अनेक विरोधकांना तुरूंगात डांबले असून थायलंडवर हुकुमशाही गाजवण्यास सुरुवात केली आहे. + + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14094.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a74f3e84e01ee8dcafe3f3de0235873874fc6b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14094.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +उंचीनुसार भारतातील सर्वात उंच पुतळ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_141.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c76073f11762277c5994a71d302c57596d9d0394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_141.txt @@ -0,0 +1 @@ +पोप ग्रेगोरी दहावा (इ.स. १२१०:पियासेंझा, इटली - जानेवारी १०, इ.स. १२७६:अरेझ्झो, इटली) हा इ.स. १२७१ ते इ.स. १२७६ दरम्यान पोप होता. याची निवडणूक १२६८ ते १२७१ अशी तीन वर्षे चालली. रोमन कॅथोलिक चर्चच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी पोपपदाची निवडणूक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14101.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d09b546f0160e6f711e61e3ae1ec2af0542e8ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14101.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारतीय रुपयांमध्ये एकूण कमाईसह, भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे. हे आकडेवारीचे अधिकृत ट्रॅकिंग नाही, कारण डेटा प्रकाशित करणाऱ्या विश्वसनीय स्त्रोतांवर त्यांचे अंदाज वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला जातो. [१] २१ व्या शतकात बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ज्याची मुख्य कारणे तिकिटांच्या किमतीत वाढ आणि चित्रपटगृहांची संख्या आणि चित्रपटाच्या प्रिंट्समध्ये वाढ आहे. [२] देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे बहुतेक चित्रपट हे भारतीय चित्रपट आहेत, विशेषतः बॉलीवूड, हिंदी भाषेतील चित्रपट उद्योग, त्यानंतर तेलुगू (टॉलीवूड) आणि तमिळ (कॉलीवूड). जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीसाठी, सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांची यादी पहा. +भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे बाहुबली 2: द कन्क्लूजन (२०१७), एकूण देशांतर्गत (US$ २१८ दशलक्ष). [३] या चित्रपटाने अनेक देशांतर्गत विक्रम मोडले, [४] त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये ४१५ कोटींची कमाई केली. [५] दंगल (२०१६), जो जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे, [६] देशांतर्गत कमाईसह, पूर्वीचा सर्वाधिक कमाई करणारा देशांतर्गत चित्रपट होता. [७] +चलनवाढीसाठी समायोजित केल्यावर, भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट मुघल-ए-आझम (१९६०) आहे, ज्याचे समायोजित घरगुती ढोबळ अंदाजे २,००० च्या समतुल्य आहे. त्यानंतर मदर इंडिया (1957), शोले (१९७५), बाहुबली 2: द कन्क्लूजन आणि त्यानंतर हम आपके है कौन. .! (1994), [८] प्रत्येकी पेक्षा जास्त समायोजित घरगुती एकूण. फूटफॉल्सच्या बाबतीत, भारतात बाहुबली 2: द कन्क्लूजन, [९] मदर इंडिया, मुघल-ए-आझम, आणि शोले हे 100 दशलक्ष (10 कोटी) तिकिटांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. +रतीय बाजारपेठेवर देशांतर्गत भारतीय चित्रपटांचे वर्चस्व आहे, ज्याने २०१५ मध्ये देशाच्या बॉक्स ऑफिस कमाईच्या ८५% कमाई केली; युनायटेड स्टेट्स नंतर मोठ्या चित्रपट बाजारासाठी हा सर्वोच्च आहे, जेथे देशांतर्गत हॉलीवूड चित्रपट त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईच्या ८८.८% प्रतिनिधित्व करतात. [१०] भारतीय चित्रपट देशांतर्गत भारतीय बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थानावर असताना, हॉलीवूड चित्रपटांची बाजारपेठ हळूहळू वाढत आहे; [११] परदेशी चित्रपटांचा बाजार हिस्सा २०१४ मधील ८% वरून २०१५ मध्ये १५% पर्यंत वाढला, [१२] हॉलिवूड चित्रपटांनी २०१६ मध्ये भारतीय बाजारपेठेतील १०% प्रतिनिधित्व केले [१३] आणि २०१७ मध्ये १३%. [१४] भारतातील काही सुरुवातीच्या परदेशी ब्लॉकबस्टर्समध्ये ग्रेगरी पेक आणि ओमर शरीफ अभिनीत [१५] गोल्ड (1969) आणि ब्रूस लीचे हाँगकाँगचे मार्शल आर्ट चित्रपट एन्टर द ड्रॅगन (1975 मध्ये) आणि वे ऑफ द ड्रॅगन (1979 मध्ये) यांचा समावेश होता. . [१६] नेट व्यवसायाच्या बाबतीत, हॉलिवूडची निर्मिती Avengers: Endgame (2019), हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा परदेशी चित्रपट आहे, [१७]च्या कलेक्शनसह भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आणि 6वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. एकूण संकलनासह +कोटी +228 crore +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14102.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf614cd424f517d2b067cdc68ee8a7f1ccf944e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14102.txt @@ -0,0 +1 @@ +भारतामधील सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झालेले नेतृत्व राजकारणात कृतीशील होते. यांची ठळक उदाहरणे म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन दिसून येतात या दोन उदाहरणांच्या आधारे असेही म्हणता येते कि सामाजिक चळवळी हे विध्याक्षेत्र राजकारणचा कणा आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि दलित चळवळ यामधून उदारमतवाद, लोकशाही, सामाजिक न्याय, घटनावाद अशा आधुनिक विचारप्रणालीचे स्वतंत्र्य असे भारतीय अर्थ देखील अभिव्यक्त झाले आहेत. तर हिंदुत्व चळवळीमध्ये राजकारण या क्षेत्राबद्दल आरंभी मतभिन्नता होती. हिंदू परिवारातील संघ हा राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेत होता. दुसरीकडे सावकरनिष्ठ हिंदू परिवार राजकारणाशी जुळवून घेत होता. स्वतात्रोत्तर काळात मात्र सर्वच हिंदुत्व परिवाराने राजकारणाशी संबंध प्रस्थापित केले. यासाठी बाळासाहेब देवरसांनी भूमिका घेतल्याचे दिसते. कारण हिंदुत्व चळवळ आणि राजकारण यांचे संबंध कसे असावेत हा मुख्य कळीचा प्रश्न होता. देवारासनी हिंदुत्व चळवळ आणि राजकारण यांचे हिंदुत्व परिवारात ऐक्य घडवून आणले. तसेच त्यांनी हिंदुराजकारणाचा आधार हिंदुत्व चळवळ म्हणून विकसीत केली. अशा चळवळीमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा हा राज्याशास्त्राज्ञांच्या पुढील मध्यवर्ती प्रश्न होता. कारण राशालो विरोध असे चळवळीचे स्वरूप आहे, अशी मुख्य धारणा होती. रा म्हणजे राजकारण, शां म्हणजे शांतता आणि लो म्हणजे लोकशाही होय. या तीन प्रमुख घटकांच्या विरोधातील स्वरूप आणि संकल्पना अशी धारणा अभ्यासकांमध्ये मध्यवर्ती होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14108.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..725050e5579e6065a0d8706c3ba1138ae593b986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14108.txt @@ -0,0 +1,8 @@ +स्त्री भ्रूणहत्या म्हणजे नवजात मुलींची जाणीवपूर्वक केलेली हत्या. +'पुरुषप्रधान संस्कृती' आणि 'पुरुषवर्चस्वी समाज' अशा प्रकारची मानसिकता असलेल्या समाजात / कुटुंबात मुलांच्या (पुरुषांच्या) जन्माला प्राधान्य देऊन स्त्रियांच्या जन्मास विरोध केला जातो. अशा प्रसंगी स्त्रीच्या पोटातील गर्भाचे निदान करून तो गर्भ स्त्रीचा असल्यास गर्भपात करून त्याला नष्ट करण्यात येते. ह्यासाठी भारतात कायद्याने लिंग निदानाला बंदी आहे. +१९०१ साली ९७२ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. +२००१ साली ९३३ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. +महाराष्ट्रातील सहा वर्षांच्या खालील मुलींचे प्रमाण सन २००१ मध्ये ९१३ असे होते. मात्र २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ८८३ इतके म्हणजे जवळ जवळ ३०% खाली उतरले आहे. [१] +हे प्रकार रोखण्यासाठी शासनामार्फत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र - लिंगनिवडीस प्रतिबंध कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ उपलब्ध आहेत. +स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कडून सर्व सोनोग्राफी सेंटरवर "सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन' बसविले जाणार आहे. हे यंत्र सोनोग्राफी यंत्रावर बसविले जाईल. त्याद्वारे संबंधित डॉक्‍टरने स्त्री भ्रूण असल्याची तपासणी केली का? याची नोंद होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तपासणीची नोंद होईल. त्या आधारे जिल्हा रुग्णालयाचा पथकाला संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणे सोयीचे होणार असून, स्त्री भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल. +भ्रूणहत्या diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14135.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e260d0244b76af37ecfe2e0a86661e64c5a22a51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14135.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू धर्म हा भारतातील सर्वात मोठा धर्म आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, ९६६ लोक हिंदू म्हणून ओळखतात, जे देशाच्या ७९.८% लोकांचे प्रतिनिधित्व करतात.[१] जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेल्या लोकसंख्या भारतात आहे.[२] भारत हा जगातील तीन देशांपैकी एक आहे (नेपाळ आणि मॉरिशस इतर दोन देश आहेत) जिथे हिंदू धर्म हा प्रमुख धर्म आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14138.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1733a0f8ada9f7cf3c07cb54b6cb82fa3768458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14138.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे ६ मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात त्यात अंदमान मध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरीत जंगलांपासुन ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासुन ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाइन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटाचा समावेश होतो. परंतु या वैविध्यतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मौसमी वारे व त्यानी येणारा पाउस ज्यावर संपूर्ण भारत, खासकरून शेती उद्योग अवलंबुन आहे. भारतात ढोबळमानाने ४ ऋतु आढळून येतात. मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे). +भारतीय हवामानात वैविध्यता येण्यास मुख्यत्वे येथील भौगोलिक परिस्थिती जवाबदार आहे व हवामानाचे संपूर्ण नियंत्रण हे उत्तरेतील हिमालय व पश्चिमेतील थरच्या वाळवंटामुळे होते. हिमालय मुख्यत्वे उत्तरेकडून गोबीच्या वाळवंटाकडून येणारे जबरदस्त थंड वारे रोखुन धरतो व थरचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातू व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो. यामुळे भारताचे एकूणच हवामान वर्षभर गरमच असते. तसेच कर्कवृत हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला तसे विषुववृतिय देशातच धरले जाते. इतर विषुववृतिय देशांप्रमाणे भारतात देखील हवामानात टोकाचे बदल होउ शकतात. खूप पाउस, प्रचंड दुष्काळ, चक्रिवादळे, पुर व इतर नैसर्गिक आपत्तिंचा या देशाला बरेचदा सामना करावा लागतो. +वर नमुद केल्या प्रमाणे भौगोलिक परिस्थितीचा भारतीय हवामान वैविध्यपुर्ण होण्यात खूप वाटा आहे. भारतीय हवामान हे हिमालय तसेच पश्चिमेला हिंदुकुश पर्वत व थारच्या वाळवंटाने मुख्यत्वे नियंत्रित होते. हे पर्वत उत्तरेकडुन येणारे थंड वारे रोखुन धरतात व थारचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातुन व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो जे जून ते सप्टेंबर या महिन्यात भारताच्या बहुतेक भागात पाउस पाडतात. भारताच्या सर्व भागात पावसाचे प्रमाण हे असमतोल आहे. यात मुख्यत्वे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा आहे. भारतात पावसाच्या प्रमाणानुसार सात मुख्य हवामानाचे झोन आहेत. व त्यांची वर्गवारी पडणारा पाऊस तापमान यावर केली आहे. +विषववृतिय आंद्र प्रदेश- यात मुख्यत्वे भारतातील दमट प्रदेश येतो. ज्या प्रदेशात पावसाळ्याच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व इतर वेळ हवामान दमट राहाते अश्या भागांचा यात समावेश होतो. यात मुख्यत्वे भारतातील कोकण किनारपट्टी, सह्याद्री आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, लक्षद्वीप व अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश होतो. येथे साधारणपणे वर्षभर आद्रतेमुळे येथील तापमान केव्हाही जास्तच असते परंतु आद्रतेमुळे अतिउन्हाळा पण येथे अनुभवायास मिळत नाही. तापमान १८-३५ अंश सेल्सियस यामध्येच असते परंतु उन्हाळ्यामध्ये कधी कधी अतिदमट हवे मुळे येथील जीवन सवय नसणाऱ्यांना असह्य होते. पाऊस फक्त पावसाळ्यातच होतो पण प्रचंड होतो. येथील सरासरी पावसाचे प्रमाण वार्षिक २००० मीमी इतके आहे. मेघालयमधील चेरापुंजी येथे जगातील सर्वात जास्त पाऊस होतो. जुलै २६, २००५ रोजी मुंबई मध्ये एका दिवसात १००० मीमी पेक्षा जास्त पाऊस पडला ही मानवी इतिहासातील सर्वात जास्त पाऊस पडल्याची घटना आहे. पाऊस मे ते नोव्हेबर या दरम्यान होतो. डिसेंबर ते मार्च हे महिने शुष्क असतात. पावसाचे सर्वाधिक प्रमाण जुलै महिन्यात अनुभवायास मिळते व सप्टेंबर पर्यंत नियमितपणे पाऊस पडतो. ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात मुख्यत्वे परतीचे मौसमी वाऱ्यामुळे अनियमितपणे पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे सदाहरीत जंगले आहेत. या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैव वैविध्य आढळून येते. +विषववृतीय शुष्क प्रदेश- भारताच्या दख्खनच्या पठारावर तसेच सह्याद्रीच्या पुर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. याचे मुख्य कारण म्हणजे सह्याद्री मौसमी वारे काही प्रमाणात अडवुन धरतो व सह्याद्री ओलांडल्यानंतर काही वेळ हे वारे जास्त उंचीवरून वाहतात परिणामी पाऊस जमीनी वर पोहोचण्यात असमर्थ ठरतो. यालाच पर्जन्यछाया असे म्हणतात. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्याचा बहुतेक भाग शुष्क आहे. येथील तापमानात आंद्र प्रदेशापेक्षा जास्त प्रमाणात बदल होताना दिसतो. उन्हाळे अतिशय कडक असतात तापमान ४० - ४४ अंश सेल्सियस पर्यंत जाउ शकते तसेच विषवृताजवळ असल्याने हिवाळा फारसा कडक नसतो परंतु काही दख्खन पठाराच्या उत्तर भागात हिवाळ्यात रात्री तापमान १० अंशापर्यंत खाली जाऊ शकते. +हा भाग शुष्क असला तरी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वाहणाऱ्या परतीच्या मौसमी वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरातले बाष्प भारतीय द्विपकल्पात आकर्षित होते व द्विपकल्पीय शुष्क भागात पाउस पाडतात. खासकरून तमिळनाडू व आंध्र प्रदेशात हा पाउस मोठ्या प्रमाणावर पडतो. पावसाबरोबर या दिवसात चक्री वादळाचे दर वर्षी एखाद दुसरे आक्रमण या भागात होते. ह्या भागाचे तीन उपविभाग पडतात समशुष्क शुष्क व ,अतिशुष्क +पहिल्या समशुष्क विभागात मुख्यत्वे द्विपकल्पीय शुष्क प्रदेशाचा म्हणजे पश्चिम व मध्य महाराष्ट्राचा तसेच मध्य कर्नाटक पुर्व आंध्र प्रदेश व तमिळनाडूचा बहुतेक भूभाग येतो. येथील पावसाचे एकूण प्रमाण ४००- ७०० मी.मी इतके असते परंतु हा भाग दुष्काळ प्रवण आहे. कमी मौसमी पाऊस किंवा परतीच्या मौसमी पाऊस किंवा परतीच्या मौसमी पावसाचा अभाव हे येथील दुष्काळप्रवणाचे मुख्य कारण आहे व सिंचन प्रकल्पांअभावी येथे शेती करणे अतिशय कठीण काम आहे. +शुष्क प्रदेशात +H diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14140.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41a2785d69509c68ee41979fa50eec9ce16ab512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14140.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारती आचरेकर या माणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम गायक नाट्य‍अभिनेत्री आहेत. +वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे भारती आचरेकरांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले आहे. आई माणिक वर्मा यांना गाण्याच्या कार्यक्रमांत भारतीबाईंनी अनेकदा साथ केली. +त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मकरंद सोसायटीने बसविलेल्या ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकात काम केले होते. त्यातील बेबीराजेंच्या भूमिकेसाठी भारती आचरेकर यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११ यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या. +भारती आचरेकर ३४ वर्षांच्या असताना त्यांचे पती विजय आचरेकर अचानक निर्वतले तेव्हा त्यांचा मुलगा सिद्धार्थ ९ वर्षांचा होता. आता (इ.स.२०१३मधे) छायाचित्रणातल्या ’स्पेशल इफेक्ट्स’ मध्ये तो मास्टर आहे. कॉम्प्यूटर गेम्समध्ये त्याने स्पेशलायझेशन केले आहे, त्यात सुवर्णपदकही मिळविले आहे. सून स्वरूपा ही चित्रकार आहे. हे दोघेही परदेशात स्थायिक झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14150.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e958461dcc4d0e9fa5d1853660ac222d01b22b39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14150.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारती खेर (1969) हया एक भारतीय समकालीन कलाकार आहेत.त्यांचे काम पेंटिंग, शिल्पकृती व स्थापणे असे आहे.[१] +१९६९ साली खेर यांचा लंडनमध्ये जन्म झाला.त्यांनी न्यूकॅसल पॉलिटेक्निक मधून १९९१ पासून पेंटिंगचे शिक्षण घेतले.[२] २३ वर्षी त्या भारतातील नवी दिल्लीत, जिथे त्या आधी राहत होत्या आणि तिथे आज काम करतात.[३] त्यांनी भारतीय समकालीन कलाकार सुबोध गुप्ता यांच्याशी विवाह केला. खेर यांनी कास्ट शिल्पाकृती तयार करण्यासाठी पारंपारिक भारतीय बिंदीच्या उत्पादित आवृत्त्या वापरल्या.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14155.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb0411bee1bede609407c6c685d73c1cc5de481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14155.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारती प्रवीण पवार (: भारती किसन बागुल) ह्या भाजपच्या राजकारणी आहेत. त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14159.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc95aa40695178d3460cdef3834ce431621c7ff0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14159.txt @@ -0,0 +1 @@ +भारती मोहन आर.के. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14192.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39139dac2508a52def9ca11bf592cb987b4b2ec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14192.txt @@ -0,0 +1,96 @@ + + +भारतीय अंतराळ संशोधन संस्था (लघुरूप:इसरो)ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे.[२] फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो'ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले.[३] इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते. +ज्यांनी सन १९२० मध्ये आयनोस्फिअर व रेडियो यांबाबत अनेक प्रयोग केले, अशा कलकत्ता येथील शास्त्रज्ञ एस. के. मित्रा यांच्या कार्यापर्यंत, सध्याच्या भारताच्या आधुनिक अंतराळ संशोधनाचा पूर्वेतिहास पोचतो.[४] त्यानंतर सी.व्ही. रमण व मेघनाद साह सारख्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनासाठी लागणाऱ्या शास्त्रात भर घातली.[४] , सन १९४५ नंतरचा काळात अंतराळ संशोधनात भारताची बरीच प्रगती झाली.[४] सन १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या उभारणीत ज्यांची महत्त्वाची भूमिका होती, ते अहमदावाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळा सुरू करणारे विक्रम साराभाई व होमी भाभा, या दोघांचा भारताच्या एकत्रित अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा आहे.[४] अंतराळ संशोधनातील प्राथमिक प्रयोगात, वैश्विक किरण, अत्युच्च पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी, आणि जगात सर्वांत खोल खाणींपैकी एक समजल्या जाणाऱ्या कोलार येथील खाणीत केलेले अनेक महत्त्वाचे प्रयोग इत्यादींचा, तसेच, पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो.[५] हा अभ्यास संशोधन प्रयोगशाळेत, अनेक विद्यापीठांत आणि वेगवेगळ्या स्वतंत्र जागेत केला गेला.[५][६] +सन १९५०मध्ये जेव्हा भारत सरकारने अणुऊर्जा खात्याची स्थापना केली व होमी भाभा यांना त्याचे सचिव म्हणून नेमले, तेव्हा अंतराळ संशोधनात सरकारचा दृश्य सहभाग दिसून आला .[६] +भारतीय अणुऊर्जा खात्याने अवकाश संशोधनासाठी पैसा पुरविणे सुरू केले.[७] मुंबईत कुलाबा येथे सन १८२३ मध्ये वेधशाळा सुरू झाल्यापासून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राबाबत भारतात प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे, भूगर्भशास्त्राविषयी महत्त्वाची माहिती मिळत गेली. उत्तर प्रदेश राज्यामधील हिमालयाच्या पायथ्याशी सन १९५४ मध्ये एक वेधशाळाही स्थापन करण्यात आली.[६] त्यानंतर, हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात रंगापूर वेधशाळाही स्थापन करण्यात आली.[६] या दोन्ही वेधशाळांस अमेरिकेचे तांत्रिक व शास्त्रीय पाठबळ मिळाले.[६]भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अवकाश संशोधन कार्यक्रमास पुढे प्रोत्साहन दिले.[७] सन १९५७ मध्ये रशियाने स्फुटनिकचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून संपूर्ण जगास अवकाशात प्रक्षेपणाचा मार्ग दाखवला.[७]भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची (INCOSPAR) सन १९६२ मध्ये स्थापना करण्यात येऊन विक्रम साराभाई यांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले.[७] +सन १९६० मध्ये सुरुवात करून,रशियासोबत असलेल्या मैत्रीमुळे, इस्रोस अंतराळ कार्यक्रम व भारतास अणुऊर्जा कार्यक्रम राबविणे सोपे झाले. पोखरण येथे हसरा बुद्ध या सांकेतिक नावाखाली, दि. १८ मे १९७४ला भारताने पहिला अणु स्फोट केल्यानंतरही रशियाचे सहकार्य सुरूच होते.[८] दि.२४ जानेवारी १९६६ रोजी होमी भाभा यांचा विमान अपघातात झालेला मृत्यु हा भारताच्या अवकाश कार्यक्रमास बसलेला एक मोठा धक्का होता.[९] भाभांच्या मृत्यूनंतर, साराभाई अणुऊर्जा कमिशनचे अध्यक्ष व अणुऊर्जा खात्याचे सचिव झाले.[९] त्यापूर्वीच, सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानकाचा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती.[९] सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर [९] ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.[९] +अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा इस्रोचा मूळ उद्देश होता. त्यापूर्वी भारतीय अंतराळ विकास कार्यक्रम डॉ.विक्रम साराभाई करतच होते. म्हणून त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाते.[१०] +ते लिहितात ---- + +डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे---- + +१९६० व १९७० च्या दशकात जागतिक राजकारण व आर्थिक बाबींच्या धाकाखाली, भारतास स्वतःचा प्रक्षेपण यान कार्यक्रम राबविणे भाग पडले.[१३] प्रथम स्तरात,(१९६०-१९७० चे दशकात) भारताने आपला दणदणीत अग्‍निबाण विकास कार्यक्रम पूर्ण केला.१९८० च्या दशकात, उपग्रह प्रक्षेपण यान-३ बनवले, आणि अतिप्रगत अशा Augmented Satellite Launch Vehicle (ASLV)चा वापर करून [१३] इस्रोने आपली संपूर्ण कार्यक्षमता, धृवीय उपग्रह प्रक्षेपण व भूस्थिर उपग्रह यान बनविण्यावर केंद्रित केली.[१३] +भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० मध्य इस्रोने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० किलोमीटरची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्तरांचा अग्निबाण आहे व ह्याच्या प्रत्येक स्तरात अग्निबाण सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.[१४] यातील प्रथम प्रक्षेपण सन १९७९ मध्ये झाले त्यानंतर प्रत्येक साली प्रत्येकी २.[१५] +संवर्धित (ऑगमेंटेड) उपग्रह प्रक्षेपण यान,(ASLV) हा ५ टप्प्यांचा सॉलिड प्रॉपेल्ंट अग्निबाणहोता.त्याची क्षमता १५० किलोचा उपग्रह अवकाशात नेंण्याची होती.भूस्थिर कक्षेत तेवढ्या वजनाचा उपग्रह नेउन प्रस्थापित करण्यासाठी, इस्रोने सन १९८० साली, त्यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा तो प्रकल्प सुरू केला.त्याचे आरेखन उपग्रह प्रक्षेपण यानावर अवलंबून होते.[१६] याची प्रथम प्रक्षेपण चाचणी सन १९८७ मध्ये घेतल्या गेली, त्यानंतरच्या तीन १९८८,१९९२ आणि सन १९९४ मध्ये.त्याचे अकार्यान्वयनापूर्वी, २ चाचण्या यशस्वी राहिल्या.[१५] +धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान असे याचे संक्षिप्त नाव असून इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीयच नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे वाहन संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रोने बनवले आहे. पी.एस.एल.व्ही. हे भूस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत.[१७][१८][१९] पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ कोटी अमेरिकन डॉलर इतका असतो. +पीएसएलव्ही प्रक्षेपणांचा दशकांनुसार तपशिल: +भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान ही भारताने त्याच्या इन्सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी विकसित केलेली व त्यास भूस्थिर करण्याची एक प्रणाली आहे.त्याद्वारे विदेशी अग्नीबाणावर भारताला विसंबून राहता येण्याची गरज नाही.सध्या ते इस्रोचे सर्वात मोठे उपग्रह प्रक्षेपण यान आहे.त्याद्वारे सुमारे ५ टनाचा उपग्रह पृथ्वीच्या निम्न-कक्षेत स्थापित करण्याची त्याची क्षमता आहे. +भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ हे विकसनशील असलेले भारताचे एक प्रक्षेपक यान आहे.त्याद्वारे, भूस्थिर कक्षेत जास्त वजनाचे उपग्रह नेण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे.त्यायोगे, जास्त वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताला विदेशावर कमी अवलंबून रहावे लागेल.हे प्रक्षेपण यान (GSLV) पेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचे असून, त्यापूर्वीच्या प्रक्षेपणयानाची ती सुधारित आवृत्ती नाही.[२०] +भारतीय राष्ट्रीय उपग्रह (Indian Setellite) याचे लघुरूप इन्सॅट. ज्या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो अशा भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखलेचा कार्यक्रम म्हणजे इन्सॅट मालिका. हा एक इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. +भारताचा सुदूर संवेदन उपग्रह ही पृथ्वीवरील ठिकाणाशी संपर्क करणाऱ्या उपग्रहांची मालिका आहे. त्यांची बांधणी, प्रक्षेपण व देखरेख इस्रोच करते. ते देशास सुदूर संवेदन सेवा पुरवितात. ती, जगातील देशाच्या नागरिकांसाठी असलेली, सर्वात मोठी सुदूर संवेदन उपग्रह संरचना आहे. सर्व उपग्रह हे ध्रुवीय कक्षेत(सूर्याच्या अनुषंगाने स्थिर असलेले) ठेवले जातात व त्यानुसार देशाच्या विकासासाठीच्या विविध कार्यक्रमांस आवश्यक असलेला, बराच महत्त्वाचा डाटा जसे, अभिक्षेत्रिय, स्पेट्रल ई. रिझोल्युशन्स आदी उपलब्ध होतो. +भारतीय सुदूर संवेदन उपग्रहाचा (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) भाग असणारी ओशनसॅट(ओशनसॅटेलाइट) मालिका ही प्रामुख्याने समुद्राचा अभ्यास करण्यासाठी विकसीत करण्यात आली. २७ मे १९९९ रोजी प्रक्षेपित झालेल्या IRS P4ला ओशनसॅट-१ म्हणून ओळखण्यात येते. २३ सप्टेंबर २००९ रोजी ओशनसॅट-२ प्रक्षेपित केला गेला. +जीसॅट मालिकेअंतर्गत भारताने प्रयोगक्षम भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित केले त्यांना जीसॅट असे नाव आहे. कल्पना-१ भारताचा हवामानशास्त्राविषयीचा प्रथम राखीव उपग्रह होता जो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे १२ सप्टेंबर २००२ला प्रक्षेपित केल्या गेला. त्याचे मूळ नाव मेटसॅट-१ होते.फेब्रुवारी २००३ मध्ये, त्याकाळचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी, कल्पना चावला, मूळ भारतीय वंशाची असलेली एक नासाची उपग्रहवीरांगना, जिचे नासाच्या कोलंबिया अपघातात निधन झाले, तिच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याचे नाव बदलून कल्पना-१ केले. +. +भारताची पृथ्वीपल्याडची पहिली मोहिम ही चांद्रयान १ होती. एक चांद्रयान, ज्याने चंद्राच्या कक्षेत ८ नोव्हेंबर इ.स.२००८ला यशस्वीरित्या प्रवेश केला. चांद्रयान १ पाठोपाठ इस्रो चांद्रयान २ आणि मंगळावर मानवरहित यान तसेच पृथ्वीजवळच्या वस्तू जसे, अवकाश अशनी, धूमकेतू यासाठी मोहिम राबवू इच्छिते. +चांद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. +१४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेले चांद्र आघात शोधयान यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.[२१] +इस्रोने मंगळस्वारीच्याही मोहिमेची तयारी सुरू केली असून त्यासाठी रु. १० कोटी त्यांना सरकारद्वारे प्राप्त झाले आहेत.सन २०१३ ते २०१५ दरम्यान ही संस्था त्याच्या प्रक्षेपणासाठी संधी शोधत आहे. +[२२] ही अवकाश संस्था, उपग्रहास कक्षेत ठेवण्यास, त्यांचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान वापरेल त्यानंतर आयन थस्टर्स तरल इंजिन किंवा आण्विय उर्जा वापरून त्याचे मंगळाकडे उड्डाण करेल.[२३] मंगळ मोहिमेचा अभ्यास आधीच संपला आहे व ते अवकाश संशोधक वैज्ञानिक प्रस्ताव व वैज्ञानिक ध्येये शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.[२४] +भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस,मानव अवकाशोड्डान कार्यक्रमासाठी रु. १२,४०० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे.भारत अवकाश आयोग,जो हे अंदाजपत्रक मंजूर करतो,त्याचेनूसार,पहिले मानवरहित उड्डाण सन २०१३-१४ मध्ये होईल तर मानवासहित उड्डाण मोहिम सन २०१४-२०१५ मध्ये. +[२५] जर या कालात ती फलद्रूप झाली तर,भारत असे करणारा जगातील रशिया, अमेरिका, व चिन यांचे श्रेणीतील,स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मानवासह अवकाश मोहिम राबविणारा चौथा देश असेल. +अवकाश कॅप्सूल पुनर्प्राप्ति प्रयोग तथा एसआरइ १ हे एक प्रायोगिक भारतीय अवकाशयान आहे जे पीएसएलव्ही सी७ प्रक्षेपणयान वापरून तीन उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले होते. ते, पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेश करण्यापूर्वी, कक्षेत १२ दिवस होते व ते बंगालच्या उपसागरात पडले. +एसआरइ १ याचे आरेखन,भ्रमण करणाऱ्या अवकाश कॅप्सूलला परत उतरवून घेण्याची व कक्षीय भ्रमण करीत असलेल्या मंचावर सूक्ष्मगुरुत्व स्थितीत प्रयोग करण्याची क्षमता दर्शविण्यासाठी होते.त्यात औष्णिक सुरक्षा, सुचालन, दिशानिर्देश, नियंत्रण, उद्घोषणा व तरंग प्रणाली तसेच उच्चस्वनातीत वायू-उष्मागतिकी, दळणवळण निःशब्दतेचे व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्ति चालन इत्यादींचे परिक्षण करणे हेही एक ध्येय होते. +इस्रो, भविष्यातील मानवासहित मोहिमेसाठी, अत्याधुनिक पुनर्प्राप्ति तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास, एसआरइ २ व एसआरइ ३ याचेही पुढे प्रक्षेपण करण्याचे योजत आहे. +सन २०१२ पर्यंत इस्रो ही अवकाश यात्रेसाठी,व्यक्ति व अवकाश कर्मचाऱ्यांसाठी बंगळुरू येथे अवकाशयात्री प्रशिक्षण केंद्र सुरू करेल.ते केंद्र निवडलेल्या अवकाशयात्रींना सुटका व पुनर्प्राप्ति चालन तसेच शून्य गुरुत्वाकर्षणात निभाव लागण्यासाठी,आवश्यक ते प्रशिक्षण देण्यास, जल अनुकृतीचा(water simulation) वापर करेल.तसेच ते अवकाशपोकळीतील किरणोत्सर्गी वातावरणाचाही अभ्यास करेल. +मोहिमेतील अवकाशयात्रींना त्वरण टप्प्यास (acceleration phase) अवगत होण्यास इस्रो केंद्रोत्सारी यंत्र बांधेल.त्यांची,सन २०१५ पर्यंत, मानवासहित अवकाश मोहिम पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यास, एक अवकाशस्थानक बांधण्याचीपण योजना आहे.तो श्रीहरीकोटा येथील भारताचा तिसरा अवकाशमंच असेल. +भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही पहिल्यावहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करीत आहे जे तीन अवकाशविरांना पृथ्वीच्या नजिकच्या कक्षेत सात दिवसांसाठी घेउन जाईल.या भारतीय मानवासहित अवकाशयानाचे तात्पुरते नाव कक्षीय वाहन असे आहे.तो भारतीय मानव अवकाश उड्डाण कार्यक्रमाचा एक स्वदेशी वापर आहे. +कॅप्सूलची व्यक्ति नेण्याची क्षमता तीन असेल व नियोजित दर्जोन्नत आवृत्तीत गुप्तस्थळी समुद्रात उतरविण्याची क्षमता असेल.या पहिल्या मानवसहित मोहिमेत, इस्रोचे स्वायत्त व मोठे ३ टन वजनाचे कॅप्सूल,हे २४८ मैल (३९९ किमी) उंचीवरून सात दिवस, दोन कर्मीदलासह पृथ्वीची प्रदक्षिणा करेल.हे कर्मीदल वाहन इस्रोच्या जीएसएलव्ही २ या उपग्रहाने प्रक्षेपित होईल.जीएसएलव्ही २ हे स्वदेशी उच्चस्थिती क्रायोजेनिक इंजिन आहे.[२६] +भारताचे अवकाशयुगाचा उदय सन १९६३ मध्ये थुंबा प्रक्षेपण केंद्रावरून दोन टप्प्याचे अवकाशयान प्रक्षेपणाने झाला.या एक महायुग सुरुवात करण्याच्या घटनेआधीही भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात नोंद घेण्याजोगे योगदान दिले: +हैद्राबाद येथे इस्रो व टीआयएफ आर यांचे संयूक्त विद्यमाने असलेली राष्ट्रीय वातयान सुविधा[३१] आहे.या सुविधेचा वापर खगोलशास्त्रीय उच्च उर्जा (क्ष व गामा किरणे)high energy (i.e., x- and gamma ray) astronomy आय आर खगोलशास्त्र, मध्य वातावरणीय अनुरेख घटक, middle atmospheric trace constituents including CFCs & aerosols, ionisation, electric conductivity and electric fields. +मूळ वातावरणात असलेल्या व वैश्विक किरणांच्या आंतरक्रियेद्वारे उत्पादित दुय्यम कणांचा व क्ष-किरण व गामा किरण यांचा अभिवाह हा फारच कमी असतो. ही कमी असलेली पृष्ठभूमी, ज्यांच्या उपस्थितीत, कोणासही अत्यंत क्षीण असलेला संकेत एखाद्या वैश्विक स्रोतातून पकडायचा असेल तर,भारतातून या कठिण क्ष-किरणांची पाहणी करण्याचा मोठा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे कि, अनेक प्रखर स्रोत जसे, Cyg X-1,Crab Nebula,Scorpius X-1 व Galactic Centre स्रोत हे, त्यांच्या अनुकूल कलनामुळे, हैद्राबाद मधून पाहता येऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन, सन १९६७ मध्ये एक क्ष- किरण खगोलशास्त्रिय गट TIFR मध्ये तयार करण्यात आला व एक असे उपकरण तयार करण्याचे काम घेण्यात आले, ज्यात,कठिण क्ष किरणांच्या पाहणीसाठी दिशानिर्धारण करता येण्याजोगा टेलिस्कोप असेल. याद्वारे, २८ एप्रिल १९६८ला या नवीन उपकरणासह, बलूनचे उड्डाण घेण्यात आले. यात Scorpius X-1च्या पाहण्या यशस्वीरित्या करण्यात आल्या. यानंतर, सन १९७४ पर्यंत उपर्निर्दिष्ट विविध किरणांच्य्६आ पाहण्याही करण्यात आल्या.अनेक खभौतिकीय निकाल या पाहणीतून प्राप्त करण्यात आले. +[३२] +इस्रोची या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची उपलब्धी ही, उच्च वातावरणीय कक्षेत, समतापमंडलात, सुमारे २० ते ४० कि.मी दरम्यान, तीन प्रकारच्या जिवाणूंचे अस्तित्वाचा शोध होय. असे हे जीवाणू, जे अति-नील किरणांना प्रतिरोध करतात, पृथ्वीवर कुठेही सापडत नाहीत. त्याने अशी अटकळ बांधता येते कि ते मूळचे पृथ्वीबाह्य(अति-भौतिक) जीव असू शकतात. यापूर्वी समतापमंडल हे अतिनील किरणांच्या प्रारणांमुळे, रहिवासयोग्य नसल्याचे समजल्या जात होते. त्या तीन जीवाणूंचे नामाभिधान, त्यांचे शोधात असलेल्या इस्रोच्या योगदानामुळे, Bacillus isronensis, आर्यभट्ट या भारताच्या पुरातन खगोलशास्त्रज्ञावरून Bacillus aryabhata व Fred Hoyle या खभौतिकशास्त्रज्ञावरून,Janibacter Hoylei , असे केल्या गेले. +[३३] +इस्रोचे मुख्यालय हे अंतरिक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग, बंगलोर, भारत येथे आहे. +ही सुविधा जीएसएलव्ही मालिका देखील विकसित करीत आहे. +1.बनारस हिंदू विद्यापीठ +2.गुवाहाटी विद्यापीठ +3.कुरुक्षेत्र विद्यापीठ +4.मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था +5.राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कर्नाटक +6.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पटना +7.भारतीय तंत्रज्ञान संस्था (बीएचयू) वाराणसी +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, अगरतला +नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर +नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिराप्पल्ली +इतर सुविधा आहेत: +इस्रोची योजना नजिकच्या भविष्यकाळात नव-युगाचे पृथ्वी पाहणी उपग्रह प्रक्षेपित करायची आहे. ती संस्था नवीन प्रकारच्या प्रक्षेपण यानांच्या व अवकाशयानांच्या विकासाचे कामही हाती घेईल. इस्रोने नमूद केले आहे कि ती संस्था मंगळावर व पृथ्वीजवळील वस्तूंवर मानवविरहित मोहिमा आखेल. +इंडियन रिजनल नॅव्हीगेशनल सॅटेलाईट सिस्टीम ही एक स्वायत्त क्षेत्रिय सॅटेलाईट नॅव्हीगेशनल प्रणाली असून ती इस्रोद्वारे विकसित केल्या जात आहे. ही पूर्णतः भारत सरकारचे नियंत्रणात राहील. या अशा प्रकारच्या प्रणालीची आवश्यकता, जसे जीपीएस याची प्रतिकूल परिस्थितीत खात्री देता येऊ शकत नाही. यासाठी इस्रो ही एक उपग्रहांची संरचनाच तयार करीत आहे. ते उपग्रह २०१० ते २०१२ दरम्यान सोडण्यात येतील. +इस्रो सध्या दोन नव-युगीन प्रक्षेपण यान तयार करीत आहे. जीएसएलव्ही-३ व अवतार. ही प्रक्षेपण याने इस्रोची सध्याची प्रक्षेपण क्षमता वाढविल. याने भारतास वैश्विक उपग्रह प्रक्षेपण व्यापारातील अधिक हिस्सा मिळेल. +भारत त्याचे उपग्रह दळणवळणाच्या जाळ्याचा वापर - हे जगात सर्वात मोठ्या जालांपैकी आहे- भू-व्यवस्थापन, जलस्रोत व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती अंदाज, रेडियो नेटवर्किंग, हवामान अंदाज, भू-आरेखन व संगणक दळणवळण यासाठी करतो.[३९] व्यवसाय, प्रशासकीय सेवा व राष्ट्रीय माहिती केंद्र (निकनेट) हे या उपयोजित उपग्रह तंत्रज्ञानाचे थेट लाभार्थी आहेत.[३९] दिनशॉ मिस्त्री हे भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिक उपायोजनाबद्दल लिहितात: +भारताच्या आयआरएस उपग्रहांनी भारतीय राष्ट्रीत स्रोत व्यवस्थापन कार्यक्रमात, भारतातील ५ शहरात असलेल्या क्षेत्रिय सुदूर संवेदन सेवा केंद्राद्वारे व २० राज्यात असलेल्या सुदूर संवेदन अनुप्रयुक्ति केंद्रांद्वारे, भर घातली आहे.ही सर्व केंद्रे आर्थिक विकासासाठी आयआरएस चित्रे वापरतात. यात पर्यावरण व्यवस्थापन, जमिनीची धूप व मृदा-संधारणाच्या उपाययोजनांचा प्रभाव, वनक्षेत्र व्यवस्थापन, संरक्षित वनांची भू-आवरण निश्चिती, भूजल प्रवण क्षेत्रांची आखणी, पूर आखणी, तसेच दुष्काळ-क्षेत्र आखणी, पीक पेरणी क्षेत्राचा अंदाज व शेतकी उत्पादनांचा अंदाज, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन, खनिकर्म व भौगोलिक अनुप्रयुक्ति जसे धातू व खनिजांचे सर्वेक्षण व शहरी नियोजन ही कामे अंतर्भूत आहेत. +भारताचे उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण यानांना लष्करी वळण देण्यात आलेले आहे. भारतीय अवकाश कार्यक्रमातून,९३–१२४ मैल (१५०–२५० किमी) पल्ला असलेले पृथ्वी क्षेपणास्त्र घेतल्या गेलेले नाही, मध्यम पल्ल्याचे पृथ्वी क्षेपणास्त्र हे भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या एसएलव्ही-३ कार्यक्रमातून घेतल्या गेले आहे.इस्रोच्या पूर्वीच्या काळात, हेंव्हा त्याचे प्रमुख विक्रम साराभाई व सतिश धवन होते, इस्रोने एसएलव्ही-३ या द्वीलक्षी प्रकल्पाचा वापर लष्करी कामासाठी करण्यास विरोध दर्शविला.नंतर, तरीही, संरक्षण संशोधन व विकास संस्थेने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी माणसे व तंत्रज्ञान इसोकडून घेतले. क्षेपणास्त्र वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम (ज्यांची निवड सन २००२मध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून झाली) त्यानी इस्रोमध्ये एसएलव्ही-३ प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम केले होते, त्यांना लष्करी संशोधन व विकास संस्थेत भारतीय क्षेपणास्त्र मोहिमेसाठी हलविल्या गेले. त्यांचेसमवेत सुमारे १२ वैज्ञानिकही होते, जे इस्रोतून लष्करी संशोधन व विकास संस्थेत गेले.तेथे अब्दुल कलाम यांनी एसएलव्ही-३चे 'घन-जळण ' वापरून अग्नि क्षेपणास्त्र प्रथम टप्पा व तरल-जळण वापरून (पृथ्वी-क्षेपणास्त्र-व्युत्पन्न) दुसरा टप्पा विकसित केले. +आयआरएस व इन्सॅट उपग्रह हे प्राथमिकरित्या नागरी-आर्थिक प्रयुक्तीसाठी होते.पण ते लष्करी कामासाठीही कधीकधी वापरल्या जात होते. सन १९९६ मध्ये, दिल्लीच्या संरक्षण मंत्रालयाने, आयआरएस-१सी चा पर्यावरण व शेतकी मंत्रालयातर्फे करण्यात येणारा वापर सीमेवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संनियंत्रणासाठी तात्पुरता प्रतिबंधित केला होता. सन १९९७ मध्ये भारतीय वायू दलाने सर्वेक्षण व युद्ध व्यवस्थापनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केला.[४०] +इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) या सारख्या संस्था व भारतीय तंत्रज्ञान संस्था या उपग्रहांचा वापर शैक्षणिक कार्यांसाठी करतात.[४१] अवकाश तंत्रज्ञान वापरून भारताने सन १९७५ व १९७६ दरम्यान आपला सर्वात मोठा समाजशास्त्रीय कार्यक्रम राबविला. स्थानिक भाषांमध्ये,व्हीडियो प्रोग्रामिंग वापरून जवळपास २४०० खेड्यांमध्ये आपली पोहोच केली. या कार्यक्रमाचे ध्येय, नासाने विकसित केलेल्या एटीएस-६ तंत्रज्ञानाद्वारे साध्य करण्यात आले.[४२] या प्रयोगाने - ज्याचे नाव सॅटेलाईट इंस्ट्र्क्शनल टेलिव्हीजन एक्स्पेरिमेंट (SITE)असे होते- याने मोठ्या प्रमाणावर व्हीडियो ब्रॉडकास्ट केल्या गेलेत. याद्वारे, ग्रामीण भागात शिक्षणात बरीच सुधारणा झाली.[४२] +इसोने आपले तंत्रज्ञान 'टेलिमेडिसीन' क्षेत्रातही वापरले.त्यांनी उपग्रहाद्वारे, शहरी क्षेत्रातील वैद्यकिय अनुभविकांना थेट ग्रामीण भागातील रुग्णांशी जोडले.[४१] भारतातील काही सुदूर क्षेत्रांमध्ये,उच्च दर्जाची वैद्यकिय सेवा ही विस्तृतपणे उपलब्ध नसते म्हणून, सुदूर भागातील रुग्णांना शहरी केंद्रांमध्ये असलेले डॉक्टर त्यांचे तत्क्षणीच (real time)[मराठी शब्द सुचवा] निदान व पृथक्करण व्हिडियो कॉन्फरंसिंग मार्फत करतात.[४१] त्या रुग्णांना नंतर औषधयोजना व उपचार कळविल्या जातात.[४१] त्यानंतर मग त्या रुग्णावर अति-विशेषोपचार रुग्णालयात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करण्यात येतात.[४१] रुग्णांचे रोगनिदान व त्यांना सहाय्य करण्यासाठी, दूरवरच्या क्षेत्रात असलेल्या ठिकाणांवर चलित टेलिमेडिसीन गाड्याही पाठविल्या जातात.[४१] +इस्रोने भारताची जैवविविधता माहिती प्रणाली विकसित करण्यात सहाय्य केले आहे. ती सन २००२ मध्ये पूर्ण झाली.[४३] निरुपमा सेन या कार्यक्रमाबद्दल माहिती देतांना विवेचन करतात:उपग्रह सुदूर संवेदन प्रणाली व भू-अवकाशिक साधने वापरून व बऱ्याच मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय नमूने घेऊन व त्यांची आखणी करून, १:२,५०,००० या प्रमाणात वृक्षवनस्पती-क्षेत्राचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. हे सर्व नकाशे जाल-सक्षम (web-enabled)[मराठी शब्द सुचवा] माहितीतळावर एकत्रितपणे टाकण्यात आले आहेत. जे, वनस्पतींची जैव-स्तर माहिती ही, पर्यावरणाचे दृष्टीने धोकादायक क्षेत्रातील बायोस्पेक डाटाबेसच्या अवकाशिय माहितीशी जोडते. जसे: उत्तर-पूर्व भारत पश्चिमी घाट पश्चिमी हिमालय व अंदमान आणि निकोबार. हे केवळ इस्रो व जैवतंत्रज्ञान खात्यांच्या एकत्रित सहयोगानेच शक्य झाले."[४३] +भारताचा आयआरएस-पी५ (कार्टोसॅट-१) हा उपग्रह 'हाय रिझोल्यूशन पॅनक्रोमॅटिक साधनांद्वारे' सुसज्ज होता. त्याद्वारे मानचित्रीकरण (नकाशाशास्त्र) करता येऊ शकत होते.[१०] आयआरएस-पी५ नंतर त्यापेक्शा प्रगत असा आयआरएस-पी६ हे मॉडेल तयार करण्यात आले. त्याचा उद्देश शेतिविषयक होता.[१०]कार्टोसॅट-२ प्रकल्प हा कार्टोसॅट-१ नंतर आला, ज्यात एकल पॅनक्रोमॅटिक कॅमेरा होता, ज्याद्वारे दृश्य-वैशिष्ट्ये असलेली एखाद्या ठिकाणची चित्रे ताबडतोब काढता व पाठविता येऊ शकतात[४४] +इस्रोला, त्याच्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय सहयोगाचे फायदे मिळत गेलेत. +इस्रो व अवकाश खात्यांनी अनेक देशांसोबत मेमोरॅंडम ऑफ अंडरस्टॅंडिंग करार केलेला आहे. +भारत हा विदेशाच्या अवकाश एजन्सीसोबत एकत्रितपणे कार्य करतो, जसे, भारत व फ्रेंचचे Megha-Tropiques Mission [४५] २५ जून २००२ला, विज्ञान व्ब तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, युरोपियन संघ व भारतादरम्यान एका द्वीपक्षी करारास मान्यता देण्यात आली.[४६] २३ नोव्हेंबर २००१ला भारत व युसंचा संशोधन व विकास करण्यास चालना देण्यास संयुक्तपणे गट तयार करण्यात आला.[४६] CERN मध्ये भारताचा दर्जा पर्यवेक्षकाचा आहे, यासमवेतच, भारत व युसं यांचे संयुक्तपणे संचेतन शिक्षण व विकास केंद्र बंगळुरू येथे होऊ घातले आहे.[४६] +या लेखात प्रयुक्त करण्यात आलेल्या भाषांतरीत शब्दांची/संज्ञांची/शब्दसमुच्चयाबद्दल माहिती: + चीन + रशिया + सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था) + अमेरिका +इसा युरोप + भारत + इस्राईल + जपान + युक्रेन + आर्जेन्टिना + ब्राझील + कॅनडा + फ्रान्स + जर्मनी + इंडोनेशिया + इराण + इटली + दक्षिण कोरिया + मलेशिया +  मेक्सिको + पाकिस्तान + तैवान + स्पेन + इंग्लंड diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14213.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..484fa442e151739dc86f49b36579122c4271cb3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14213.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो. +भारतीय उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाला १९८३ मध्ये सुरुवात करण्यात आली. इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३ व इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. बहुउद्देशीय स्वरूपाचे कार्य करणारे हे विविध उपग्रह एक विकसनशील देश म्हणून भारताच्या विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत. +आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे.सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता. +दूरध्वनी, वाहने, जहाजे आणि विमानांना नेव्हिगेशन प्रणाली म्हणून सेवा देण्याव्यतिरिक्त जगभरातील इतर भागांमध्ये आणि / किंवा इतर मोबाइल किंवा स्थिर संप्रेषण घटकांना जोडण्यासाठी मोबाइल उपग्रह प्रणाली मदत करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14254.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..576f8d6463671a210fdf8825782e7f410a99b841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14254.txt @@ -0,0 +1,7 @@ +स्पर्धेत सहभागी संघ + +संघ अधिक माहिती +स्पर्धेतील सर्व सामने ताउ देवी लाल क्रिकेट मैदान , पंचकुला, चंदिगड येथे खेळवण्यात आले. + + +अधिक माहिती diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14257.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6952275dcf87ef9f8cbdc5a4dbce67e3937b75eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14257.txt @@ -0,0 +1,93 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. +१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला . +भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा +|} +सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे. +भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे. +इराणी करंडक · +चॅलेंजर करंडक · +दुलीप करंडक · +रणजी करंडक · +रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · +देवधर करंडक + +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1426.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ee909250ac1b4a57847c43c1e618ed94cb4ecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1426.txt @@ -0,0 +1 @@ +प्रल्हाद सिंग पटेल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14272.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3b0be10e372dc6fc29e6ff199c7753c172f7fa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14272.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद अजित वाडेकर यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. +इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात मागील दौऱ्यात भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर अजित वाडेकर क्रिकेटमधून निवृत्त झाले. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14317.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dac6def475897204170c39bc31939ebfe2c931e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14317.txt @@ -0,0 +1,11 @@ + + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14318.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10fc5bd129d3e0f30506070ccc2783f16491e6ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14318.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू जॅक कॅलिसच्या सन्मानाप्रीत्यर्थ आयोजित केल्या गेलेल्या एकमेव टी२० सामन्यासाठी भारतीय संघ ३० मार्च रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. सदर सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेने जिंकला. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14320.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fb66a5e2f01e878ab235d7714bb18eb45225504 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14320.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14344.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..031ef773e18895cfac8da4f8f93d52a5dd4e9163 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14344.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारत क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९९४ दरम्यान एक कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना अनिर्णित सुटला तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. +कसोटी सामन्यापूर्वी भारताने दोन प्रथम-श्रेणी सराव सामने खेळले. दोन्ही सामने अनिर्णित सुटले. दौऱ्यानंतर भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14347.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a4d4235f769284670fa57adb0538a0fb7bf021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14347.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारतीय क्रिकेट संघ २५ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २००९ दरम्यान पाच वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यू झीलँडच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने खेळवले गेले. +न्यू झीलंडने दोन्ही टी२० सामने जिंकले तर भारताने एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि कसोटी मालिका १-० अशी जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14350.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71028520281f27719f169912b959da029f352635 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14350.txt @@ -0,0 +1,13 @@ +महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९ +भारत क्रिकेट संघ २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] ट्वेंटी२० मालिकेतील सामने भारतीय महिलांच्या सामन्यानंतर त्याच मैदानावर होतील. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. +एकदिवसीय आणि ट्वेंटी२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली तर त्याच्याजागी मोहम्मद सिराजची भारतीय संघात करण्यात आली.[५] सिद्धार्थ कौललापण ट्वेंटी२० संघात घेतले गेले. +११ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कार्यक्रम कॉफी विथ करणवर केलेल्या विवादित वक्तव्यामुळे लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्याला एकदिवसीय मालिकेतून तसेच न्यू झीलंडच्या संपूर्ण दौऱ्यातून निलंबीत केले.[६][७] त्यांच्याजागी विजय शंकर आणि शुभमन गिलची संघात निवड झाली..[८] शेवटच्या दोन एकदिवसीय सामने आणि ट्वेंटी२० मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देऊन उर्वरीत दौऱ्यासाठी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधाद करण्यात आले.[९][१०] +२४ जानेवारीला बीसीसीआयने हार्दिक पंड्यावरील निलंबन रद्द करत त्याला न्यू झीलंड दौऱ्यासाठी रवाना केले.[११] शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी डग ब्रेसवेल व इश सोधीला विश्रांती देत न्यू झीलंडच्या संघात जेम्स नीशम व टॉड ॲस्टलची निवड करण्यात आली.[१२] + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14393.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3658542db38b736d6568460cd5c3043f2b8f0fc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14393.txt @@ -0,0 +1,12 @@ +गयाना बोर्ड अध्यक्षीय XI वि. भारतीय, जॉर्जटाउन, ५-७ एप्रिल, २००२ +गयाना बोर्ड अध्यक्षीय XI ११८ आणि १६८; भारतीय २४८ आणि ३९/१ +भारतीय ९ गडी राखून विजयी +धावफलक +बुस्टा कप XI वि. भारतीय, ग्रॉस आयलेट, २६-२८ एप्रिल २००२ +बुस्टा कप XI ४३७; भारतीय १५० आणि १५८/२ (फॉ-ऑ) +सामना अनिर्णित +धावफलक + + + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14408.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f124007fd00450f19479004aeb32991326e2fbfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14408.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारतीय संघ १६ मे ते २ जुलै दरम्यान वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. ज्यामध्ये ५-एकदिवसीय आणि ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय २-सराव सामन्यांचा समावेश होता. +खाली नमूद केले नसल्यास खेळाडू एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही साठी निवडले गेले. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14441.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14441.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14455.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..732ad16dbef5bf46cf853c8e5407eaee64c8c972 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14455.txt @@ -0,0 +1,3 @@ +उपयुक्ततेच्या आधारावर राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था ने भारतीय गोवंश तीन वर्गात विभाजित केला.[१][२] +सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय गायींच्या जाती आणि त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14459.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b83fe57fd885312e912fdc9db2923805fb4f37eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14459.txt @@ -0,0 +1,3 @@ +ही भारतीय मिठाईंची यादी आहे. मिठाई हा भारतीय पाककृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय लोक त्यांच्या अनोख्या चवीसाठी आणि खाद्यपदार्थांच्या बाबतीत प्रायोगिक वर्तनासाठी ओळखले जातात. अनेक भारतीय मिष्टान्न हे साखर, दूध किंवा कंडेन्स्ड दुधाने बनवलेले आणि तळलेले पदार्थ असतात. +पदार्थ आणि मिठाईचे प्राधान्य प्रकार प्रदेशानुसार बदलतात. उदाहरणार्थ भारताच्या पूर्व भागात बहुतेक पदार्थ हे दूध उत्पादनांवर आधारित आहेत. अनेकांना बदाम आणि पिस्त्याची चव असते, वेलची, जायफळ, लवंग आणि काळी मिरी यांचा मसालेदार आणि मेव्यांनी तसेच सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटांमध्ये सजवलेले असते.[१] +तेल diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14462.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73cfe84f6731a651b4746a697b90889526de2804 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14462.txt @@ -0,0 +1,43 @@ + +भारताचे संविधान (अन्य नावे: भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. +घटना ही संवैधानिक वर्चस्व प्रदान करते (संसदीय वर्चस्व नाही, कारण ते संसदेऐवजी संविधान सभेने तयार केले होते) आणि लोकांद्वारे त्याच्या प्रस्तावनेत घोषणेसह स्वीकारले गेले. संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही. +हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले. भारत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो. +संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. १९५०चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे. आणीबाणीच्या काळात १९७६ मध्ये ४२व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे "धर्मनिरपेक्ष" आणि "समाजवादी" हे शब्द प्रस्तावनामध्ये जोडले गेले. +१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रॅंक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली. ११ डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१] नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. +राज्यघटनेत एकूण २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत.[ संदर्भ हवा ] +– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद +– नगर पंचायत + +भारताची राज्यघटना उद्देशिका (सरनामा), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या (जानेवारी २०२०) राज्यघटनेत ४४८ कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही काहिशी लवचीक व काहिशी ताठर आहे. आपल्या घटनेने भारतीय नागरिकाला एकेरी नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. +भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थेप्रमाणे भारतीय संसदही द्विगृही आहे. +भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक आहे.[२] +उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस - +मूळ उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरुस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले. +भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचाराविरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत. +मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती. +राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसद/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. +कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. +वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन व प्रशासकीय अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४० मध्ये उल्लेख आहे. +निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्रीसंबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ असे आहे. वरीलपैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्त्विक मूल्ये असेच त्याचे स्वरूप आहे. + +सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे - +प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते. +भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही वा द्विगृही असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह तर विधानपरिषद हे वरील सभागृह असते. +भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. +गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला. +अधिकृत भाषा: +संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे. +कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते +भारताच्या राज्यघटनेत आणीबाणीविषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यांत - +राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. ३५३व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकवटतात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे दिला जातो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात. +(हा विभाग अपूर्ण आहे. कृपया भर घालावी.) +संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा - +१ . कोणताही राज्यची सिमा बदलने , क्षेत्र बहलने , नाव बदलने , क्षेत्र वाढ करणे , दोन किवा अधिक राज्य मिळून नवीन राज्य स्थापन करणे . +। - तिचा जन्म भारतात झाला असेल किंवा +॥ - तिच्या आई - वडिलपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल किवा +3 - राज्यघटना लागू होन्यापूर्वा लगतची ५ वर्षे सामान्यणे ती भारतात वास्तव्य करीत असेल . +कलम ६ - +जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थळातरीत असेल व तिचा जन्म भारतात झाला असेल किंव तिच्या आई - वडिल पैकी एकाचा किवा आजी - आजोबा पैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल आणि ति व्यक्ती खालील अट पूर्ण करीम असेल +१ - जर ती १९ जुलै १९४८ पूर्व भारतात स्तलांतरीत झाली असेल आणि स्थंलातरीत झाल्या पासून सामान्य पणे भारतात वास्तव करील . असेल +राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात (लोकसभा व राज्यसभा) मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. राज्यघटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14498.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05868e99ef62a171bf1798578ca1eec7c260d26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14498.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (कानपूर) (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kanpur;लघुरूप: आय.आय.टी. कानपूर) ही कानपूर, उत्तर प्रदेश येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. +भारतीय तंत्रज्ञान कानपूरची स्थापना १९५९ साली झाली. डिसेंबर १९५९मधे कानपूरमधील हारकोर्ट बटलर तंत्रसंस्थानाच्या (Harcourt Butler Technological Institute) काही खोल्यांमधे भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर कार्यान्वित झाली. नंतर १९६३ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर, तिच्या सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर सध्या ग्रॅंड ट्रंक रोडवर कल्याणपूरजवळ स्थित आहे. +स्थापनेनंतरच्या पहिल्या १० वर्षात भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरला Kanpur Indo-American Programme (KIAP)चा[मराठी शब्द सुचवा] मुबलक प्रमाणात फायदा झाला.[१] डॉ. पी. के. केळकर (डॉ. पुरुषोत्तम काशीनाथ केळकर) हे भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरचे पहिले प्रबंधक होते. यांच्या सन्मानार्थ २००२ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे नामकरण डॉ. पी. के. केळकर ग्रंथालय असे करण्यात आले. +१९३६३ साली भारतात संगणक विज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सर्वप्रथम भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरने सुरुवात केली. सुरुवातीस संगणक प्रशिक्षणासाठी आयबीएम १६२० ही प्रणाली वापरण्यात आली. +आय. आय. टी. कानपूर या संस्थेत खालील शै़क्षणिक विभाग आहेत - diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14509.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db651b3c2b499805c906e53f1e82f0befb17885f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14509.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, तिरुपती (संक्षिप्त IIT तिरुपती) हे तिरुपती, आंध्र प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14516.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c93a0632eff63b38ff1565fac7bfa99eb0f1179f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14516.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, मंडी (संक्षिप्त IIT मंडी) हे मंडी, हिमाचल प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14518.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d7f7b1a43e85b7b84d4da916be2d5c5f41acd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14518.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. +पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली. युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस "राष्टीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.  +हि संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.  + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) संस्थेची मुख्य इमारत, मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे. +संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत. +भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत +३ विद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14530.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58ea7562cd1507f9b0089145d3f6c1ec695364e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14530.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई (इंग्रजी: Indian Institute of Technology Madras) ही चेन्नई, तमिळनाडू येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.[१] +१९५६ मध्ये, पश्चिम जर्मन सरकारने भारतात अभियांत्रिकी उच्च शिक्षण संस्था स्थापित करण्यासाठी तांत्रिक मदतीची ऑफर केली. आयआयटी मद्रास पश्चिम जर्मनी सरकारच्या तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्याने सुरू केली गेली आणि त्यावेळी प्रायोजित सर्वात मोठा शैक्षणिक प्रकल्प होता. त्यांच्या देशाबाहेरील पश्चिम जर्मन सरकार .सर्व तुकडीत संपूर्ण भारतातून १२० विद्यार्थ्यांची संख्या होती.[२] +आयआयटी मद्रासचे मुख्य प्रवेशद्वार सरदार पटेल रोडवर आहे, ज्याला आद्यर व वलाचेरी या निवासी जिल्ह्यांनी जोडलेले आहे. हा परिसर तामिळनाडूच्या राज्यपालांची अधिकृत जागा असलेल्या राजभवनाजवळ आहे. वेलचेरीमध्ये इतर प्रवेशद्वार आहेत. हा परिसर चेन्नई विमानतळापासून १० कि.मी. अंतरावर असून चेन्नई मध्य रेल्वे स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आहे. कस्तुरबा नगर हे चेन्नई एमआरटीएस मार्गावरील सर्वात जवळचे स्टेशन आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14544.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b9c1c7f6d45d0b044fe6f5fc29353f543620c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14544.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपड (संक्षिप्त IIT रोपड) हे रोपड, पंजाब, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14545.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb7e84b37495c3c9347e911d02882affd24a5779 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14545.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद (संक्षिप्त IIT हैदराबाद किंवा IITH) हे सांगारेड्डी जिल्ह्यात, तेलंगणा, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1457.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b487b835c74b2dd12f41cc6ced18dcc098dcc3f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1457.txt @@ -0,0 +1,33 @@ +५ डिसेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14576.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97ca0c231b9f44b965809e17a9a2a1e346ce2202 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14576.txt @@ -0,0 +1,5 @@ +नागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारत सरकारच्या उच्च नागरी सेवांमध्ये भरतीसाठी घेतली जाते. या सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय पोलीस सेवा यांचा समावेश होतो. याला यूपीएससी परीक्षा म्हणून संबोधले जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते: पूर्व परीक्षा ज्यामध्ये दोन वस्तुनिष्ठ-प्रकारचे पेपर असतात (सामान्य अध्ययन पेपर I आणि सामान्य अध्ययन पेपर II ज्याला सिव्हिल सर्व्हिस अॅप्टिट्यूड टेस्ट किंवा CSAT म्हणूनही ओळखले जाते) आणि पारंपारिक (निबंध) प्रकारच्या नऊ पेपरचा समावेश असलेली मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेत दोन पेपर पात्रतेसाठी आहेत आणि सात पेपरचे गुण मोजले जातात, त्यानंतर व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखत) घेतली जाते.[१] एका यशस्वी उमेदवाराला सुमारे एक वर्षाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ३२ तास परीक्षेला बसावे लागते. +नागरी सेवा परीक्षा ही ब्रिटिश काळातील इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा, तसेच मौर्य साम्राज्य आणि मुघल साम्राज्यासारख्या जुन्या भारतीय साम्राज्यांद्वारे आयोजित नागरी सेवा चाचण्यांवर आधारित आहे. ही भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. एका प्रयत्नासाठीही पूर्ण दोन वर्षे लागू शकतात - पूर्व परीक्षेच्या आधी एक वर्ष आणि पूर्व ते मुलाखतीपर्यंत एक वर्ष. सरासरी दरवर्षी ९०,००० ते १,००,००० उमेदवार अर्ज करतात आणि पूर्व परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची संख्या अंदाजे ५,५०,००० आहे.[२] पूर्वचे निकाल ऑगस्टच्या मध्यात प्रकाशित केले जातात, तर अंतिम निकाल पुढील वर्षीच्या मे महिन्यात प्रकाशित केले जातात. +पहिला टप्पा: +दुसरा टप्पा: +निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम साधारणपणे पुढील सप्टेंबरमध्ये सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14598.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e225d32f66ef12d08a3bf5ef36835c0a5fd2c66f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14598.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचा:Submarines of the Indian Navy +साचा:Submarines diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14612.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35dff2c5bb5b0d7d9fb51a25a0a85389c439c1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14612.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतीय पारपत्र (पासपोर्ट) हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेशगमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट (१९६७) नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करणास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त्या देशाने दिलेला 'व्हिसा' असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली या काही देशांत प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही. +काही देशात आपण व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा आॅन अरायव्हल’वर जाऊ शकतो. +उदा. अंटार्क्टिका, बोलिव्हिया, ब्रिटिश व्हर्जिन आइसलॅण्ड, कंबोडिया, कूक आइसलॅण्ड, फिजी, ग्रेनाडा, वानूआतू, तुर्क अ‍ॅण्ड काइकोस आइसलॅण्ड, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, मकाऊ, माइक्रोनेसिया, नेपाळ, सेंट व्हिन्सेंट अ‍ॅण्ड ग्रेनाडीन्स, मॉरिशस, सेंट किट्स अ‍ॅण्ड नेव्हिस, जॉर्डन, हॉंगकॉंग. +भारतामध्ये तीन प्रकारची पारपत्रे प्रचलित आहेत. +१) पर्सनल पासपोर्ट:- यालाच Ordinary Passport असे देखील म्हणतात. हा दिसायला गडद निळा कव्हर चा असतो. सामान्य नागरिकाला सामान्य प्रवास करण्यासाठी म्हणून दिले जाते, जसे की सुट्टीतील, अभ्यास आणि व्यवसाय ट्रिप. हा "P" पासपोर्ट आहे. P म्हणजे पर्सनल. +२) डिप्लोमॅटिक पासपोर्ट:- हा दिसायला मायऑन कव्हर चा असतो. भारतीय राजनैतिक, जारीक सदस्य, केंद्रीय कौन्सिल ऑफ मंत्री, काही उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी आणि राजनयिक कौशल्यांचे सदस्य यांना हे पासपोर्ट देण्यात येते. तसेच विनंती केल्यावर अधिकृत व्यवसायावर प्रवास करणार्याला, उच्च-रँकिंग स्टेट-लेव्हल अधिकार्यांनाही हे दिले जाऊ शकते. हा "D" पासपोर्ट आहे. D म्हणजे डिप्लोमॅटिक. +३) ऑफिशियल पासपोर्ट:- हा पांढऱ्या रंगाचे पासपोर्ट असतो. अधिकृत व्यवसायावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. हा "S" पासपोर्ट आहे. S म्हणजे सर्विस. +१९९५ मध्ये, २६ युरोपियन देशांनी एकमेकांशी विना सीमा नियंत्रणाशिवाय जाणे येण्यास करार केला होता. परंतु विमान प्रवाशांना कधी कधी ओळखण्यासाठी पासपोर्ट देखील विचारू शकतात. +परदेशात फिरायचय पण व्हिसाची कटकट वाटतेय मग या देशात फिरायला जा. कारण इथे व्हिसा लागत नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14621.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c130a5ed63b58c7184fbcd239add620c53507b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14621.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतीय पोलीस सेवा (इंडियन पोलीस सर्व्हिसेस किंवा आय.पी.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.पी.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.पी.एस. सेवा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या पोलीस खात्यांत अनेक महत्त्वाची पदे आय.पी.एस. अधिकारी सांभाळतात. +आय.पी.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात. निवड झालेल्या आय.पी.एस. अधिकाऱ्यांना हैदराबादमधील राष्ट्रीय पोलीस विद्यालय (नॅशनल पोलीस अकॅडमी) मध्ये प्रशिक्षण दिले जाते. + +खालील काही प्रमुख पदे आय.पी.एस. अधिकारी भुषवितात: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14629.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97a0d1ac3c58643309897c4edf164c57c10fef2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14629.txt @@ -0,0 +1,6 @@ +विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत. +वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.) +हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. +काम (work) हा शब्दास भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ मध्ये, इतर काही संदर्भ नसेल तेव्हा, (कलम २ क्लॉज y) अनुसार, काम म्हणजे, (i) साहित्यिक, नाट्यरचना, संगीत, किंवा कलात्मक काम; (ii) चलचित्रपट (iii) ध्वनीमुद्रण होय." + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14633.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b795bbb52ce17dd3e3a6948c426a45cf96ba2e14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14633.txt @@ -0,0 +1,20 @@ +कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच. +त्यामुळे प्रताधिकारासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. +आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते. +त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते. +चोराचे सर्व्हर्स भारतात, अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते. +भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो. +भारतीय कायद्याची अधिक माहिती येथे मिळावी - +दुवा : http://copyright.gov.in/frmFAQ.aspx +भारतीय प्रताधिकार कार्यालय + +4th Floor, Jeevan Deep Building, Parliament Street, New Delhi - 110001. +Telephone No. : +91-11-23382436, (23382549, 23382458 Extn.: 31 & 45) +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14652.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ab4f6020c40bb07fd2c21378c281b46a618beed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14652.txt @@ -0,0 +1,25 @@ +इंडियन प्रिमिअर लीग (आय.पी.एल) ही भारतातील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट विजेतेपदासाठीची साखळी स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिचा प्रारंभ केला. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे या साखळी स्पर्धेचे चेरमन आणि कमिशनर या नात्याने स्पर्धेचे पर्यवेक्षण करतात +सन २००८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा घेण्यात आली. राजस्थान रॉयल्स या संघाने आय.पी.एल.चे पहिले विजेतेपद पटकावले. +२०१२ मध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. या संघांमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले. + +(धावफलक ) +([८]) +† No longer exists. +after that 2018-2019 star sport network deal of brodcast india and globaly to Rs. 6138.1 crore. +फेब्रुवारी २० २००८ रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले. +एखादा संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत.[४३][४४] +१. वार्षिक खेळाडू लिलावातून +२. इतर संघातील भारतीय खेळाडूंना 'विकत' घेऊन. +३. कोणत्याही संघात नसलेल्या खेळाडूंना कंत्राट देऊन. +४. इतर संघांशी खेळाडूंची अदलाबदल करून. +५. असलेल्या एखाद्या खेळाडूच्या बदली इतर खेळाडू घेऊन. +प्रत्येक खेळाडूचा व्यवहार त्याच्या संमतीने हा ठरवलेल्या व्यापारी चौकटीत केला जाऊ शकतो. संघमालकला जुन्या व नवीन करारातील फरक द्यावा लागेल. जर नवीन करार हा पूर्वीच्या करारापेक्षा कमी किमतीचा असेल तर पूर्वीच्या संघमालक व खेळाडू हे फरक सोसतात.[४५] +२००९ पासून परदेशी खेळाडूंची संख्यामर्यादा १० करण्यात आली आहे. +राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराजसिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले. खेळाडूंच्या लिलावाकरिता संघाला५ दशलक्ष डॉलरचे बंधन घालण्यात आले. २२ वर्षाखालील किमान वार्षिक मानधन $२०००० निश्चित करण्यात आले, तर बाकीच्यांना $५०००० निश्चित करण्यात आले. आयकॉन खेळाडूंना त्या-त्या संघात सर्वांत महाग बोली लागलेल्या खेळाडूंपेक्षा १५% अधिक रक्कम द्यावी लागेल. +स्पर्धेचे नियम असे आहेत. here Archived 2009-04-15 at the Wayback Machine.. +इंडियन प्रीमियर लीगचे पहिले पर्व १ जून २००८ला संपले, पहिल्या पर्वात भरमसाठ भांडवली गुंतवणूक असल्याने, संघ फायद्यात असतील असे कोणालाही वाटले नव्हते. खालील सारणीत दाखवल्याप्रमाणे फायदा-तोटा आहे.[४६] +Source: Refer 16 in reference section +==हेसुद्धा पहा== in 2019 delhi teams name changed as delhi capitals. Delhi and chennai qualify in ipl 2019 season. + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14664.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58ea7562cd1507f9b0089145d3f6c1ec695364e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14664.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई (इंग्रजी: Indian Institute of Technology Madras) ही चेन्नई, तमिळनाडू येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.[१] +१९५६ मध्ये, पश्चिम जर्मन सरकारने भारतात अभियांत्रिकी उच्च शिक्षण संस्था स्थापित करण्यासाठी तांत्रिक मदतीची ऑफर केली. आयआयटी मद्रास पश्चिम जर्मनी सरकारच्या तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्याने सुरू केली गेली आणि त्यावेळी प्रायोजित सर्वात मोठा शैक्षणिक प्रकल्प होता. त्यांच्या देशाबाहेरील पश्चिम जर्मन सरकार .सर्व तुकडीत संपूर्ण भारतातून १२० विद्यार्थ्यांची संख्या होती.[२] +आयआयटी मद्रासचे मुख्य प्रवेशद्वार सरदार पटेल रोडवर आहे, ज्याला आद्यर व वलाचेरी या निवासी जिल्ह्यांनी जोडलेले आहे. हा परिसर तामिळनाडूच्या राज्यपालांची अधिकृत जागा असलेल्या राजभवनाजवळ आहे. वेलचेरीमध्ये इतर प्रवेशद्वार आहेत. हा परिसर चेन्नई विमानतळापासून १० कि.मी. अंतरावर असून चेन्नई मध्य रेल्वे स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आहे. कस्तुरबा नगर हे चेन्नई एमआरटीएस मार्गावरील सर्वात जवळचे स्टेशन आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14665.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d7f7b1a43e85b7b84d4da916be2d5c5f41acd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14665.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. +पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली. युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस "राष्टीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.  +हि संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.  + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) संस्थेची मुख्य इमारत, मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे. +संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत. +भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत +३ विद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14685.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa5da9ee7c5c01baa1ae77d10b5f41046b94dd31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14685.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय भाषा संस्था ही भारतीय संशोधन आणि शिक्षण संस्था आहे. १७ जुलै १९६९ साली कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या भाषा विभगांतर्गत येते. +या संस्थेमध्ये सात केंद्रे आहेत:[१] +भारतीय भाषा diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14702.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b0e7c8fa6393176af4e399f0ba10bb372263a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14702.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८६ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा पहिला इंग्लंड दौरा होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी ३-० ने जिंकली तर महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14714.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8da4d217ef0dc84f6e4f3c4b7ec5b4ff7db6840d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14714.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांबरोबर एक-एक कसोटी सामना भारतीय महिलांनी खेळला. +भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यू झीलंडविरुद्ध ८-११ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो अनिर्णित सुटला. भारतीय महिलांनी प्रथमच न्यू झीलंडच्या भूमीवर आणि विदेशात महिला कसोटी सामना खेळला. + + + + +भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५-१७ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो ऑस्ट्रेलिया महिलांनी १८७ धावांनी जिंकला. भारतीय महिलांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर महिला कसोटी सामना खेळला. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14723.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edce8ba3105085991047b48ff9339c1ab90cca9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14723.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघा बरोबर ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने खेळण्यासाठी गेला होता. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशीपचा भाग असेल. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14733.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2211d8ed10557983ef8fae49a6c0a328ba11c45f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14733.txt @@ -0,0 +1,10 @@ +पुरुषांच्या दौऱ्यासाठी पहा : भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९ +भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी - फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१] एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंपियनशीपसाठी खेळविण्यात येईल.[२][३] +मालिकेतल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची मिताली राज २०० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला ठरली.[४] भारतीय महिलांनी एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.[५] + + + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14747.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9031eebe56df103183a086085e0cd829581d8fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14747.txt @@ -0,0 +1,6 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +भारताचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला वुमन इन ब्लू म्हणूनही ओळखले जाते,[८] महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. +२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेट खेळाडूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. +या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14765.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aac7919bc6f48bc45631700cccd47251d31f031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14765.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय मॉन्सून जायर हा एक अविषुववृत्तीय जायर मधील समुद्री प्रवाह आहे. हा प्रवाह उत्तर अरबी समुद्रात वाहतो. +मान्सून प्रवाहाच्या अस्तित्वाची सुमारे एक हजार वर्षांपासून नौसैनिकांना जाणीव असली, तरी 1960 च्या आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहिमेपर्यंत तपशीलवार समज निर्माण झाली नाही. 1990 च्या दशकाच्या मध्यात जागतिक महासागर परिसंचरण प्रयोगाने विस्तृत क्षेत्रीय मोहिमेद्वारे या प्रवाहांचे तपशीलवार मोजमाप करण्यास परवानगी दिली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14775.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03d7b9a6482c1a47da14c2f3287af9751a6913ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14775.txt @@ -0,0 +1,3 @@ +१ मे हा दिवस भारतात रणगाडा दिन (आर्मर डे) म्हणून साजरा केला जातो. १ मे १९३८ रोजी द सिंध हॉर्स या घोडदळाच्या पहिल्या रेजिमेंटचे रणगाडा दलामध्ये रूपांतर करण्यात आले होते. तेव्हापासून भारतीय लष्करातर्फे +पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स येथे १५ सप्टेंबर १९१६ रोजी रणगाड्याचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता. तेव्हापासून रणगाडा हा लष्कराचा महत्त्वाचा घटक झाला आहे. +भारतात अहमदनगर येथे आर्मर्ड कोर सेंटर ॲन्ड स्कूल आहे. तेथे रणगाडाविषयक शिक्षण दिले जाते. ३६ आठवड्यांच्या या अभ्यासक्रमात, रणगाडा चालविणे (ड्रायव्हर), रणगाड्यावरून गोळ्यांचा भडिमार करणे (गनर) आणि देखभाल-दुरुस्ती (रिपेअिरिंग आणि मेन्टेनन्स) अशा तिहेरी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंत पुढे यानंतर २८ आठवड्यांचे प्रगत शिक्षण पूर्ण करून सैनिक आपापल्या रेजिमेंटमध्ये टॅंक क्रू म्हणून रुजू होत्तात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14776.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39bf5a449ab2ea55ed469b854369f64eb6198d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14776.txt @@ -0,0 +1,3 @@ +जवळजवळ संपूर्ण भारतभर आढळणारा धनचिडी ,धनेश किंवा राखी शिंगचोचा हा २४ इंच आकारमानाचा पक्षी आहे. म्हणजे याचा आकार साधारणपणे घरीएवढा असतो. याचा मुख्य रंग राखाडी असून चोच काळ्या-पांढऱ्या रंगाची बाकदार असते. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असते. सर्व वेळ झाडावरच घालवणारा हा पक्षी वड, पिंपळ अशा वृक्षांवर राहणे आणि त्या झाडांची फळे खाणे, मोठे किडे, पाली, सरडे, उंदीर, क्वचित प्रसंगी लहान पक्षी खाणे पसंत करतो. हा पक्षी उडत जातांना पंखांचा मोठा आवाज होत असल्याने चटकन लक्ष वेधून घेतो. +धनचिडीचा अंडी देण्याचा काळ साधारणपणे मार्च ते जून महिने असा असून तिचे घरटे झाडाच्या ढोलीत असते. घरटी मोठ्या झाडांच्या ढोलीत बांधली जातात. मादी ढोलीत बसल्यावर नर आणि मादी फक्त थोडी फट ठेवून ती ढोली आपल्या विष्टेने बंद करून घेतात. या घरट्यात मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते. नर घरट्याबाहेर राहून ढोलीतील मादीला अन्न खाऊ घालतो. मादी ढोलीत राहून अंडी उबविण्याचे काम करते. अंड्यातून पिले बाहेर आल्यावर मादी आपल्या घरट्याचे आवरण फोडून बाहेर येते. नर आणि मादी पुन्हा ती ढोली पूर्वीसारखीच बंद करून घेतात आणि आतील पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोघेही पिलांना अन्न खाऊ घालतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर पिले आपले घरटे फोडून बाहेरच्या जगात येतात. +धनचिडीच्या चोचीवर शिंगासारखे जाड आवरण असल्याने तिला शिंगचोचा असेही म्हणतात, इंग्रजीत या पक्षाला इंडियन ग्रे हॉर्नबिल असे म्हणतात (शा : Tockus birostris). diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14801.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dab2b2c3e6ffddf2b45b52a886a99819df163507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14801.txt @@ -0,0 +1,7 @@ +२०२२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक ही भारतातील १६वी राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल. राम नाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मध्ये अशी तरतूद आहे की भारताचे राष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीमुळे, कार्यालय भरण्यासाठी या निवडणुकीचे मतदान १८ जुलै २०२२ रोजी झाले आणि मतमोजणी २१ जुलै २०२२ रोजी होणार आहे. +२१ जून २०२२ रोजी, भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांची २०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकमताने यूपीए आणि इतर विरोधी पक्षांचे सामान्य उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. त्याच दिवशी एनडीएने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केली.[१] +राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा १९५२ च्या कलम (४) च्या पोटकलम (१) अन्वये, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक भारताच्या निवडणूक आयोगाने ९ जून २०२२ रोजी जाहीर केले आहे. [२] +राज्यपालांनी नामनिर्देशित केल्या असल्याने राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास पात्र नाहीत. +द्रौपदी मुर्मू +Baidaposi, ओडिशा +Patna, Bihar diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14838.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..207bc7a23b41e17b8159c4cd589aa4dda91a2ec1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14838.txt @@ -0,0 +1,4 @@ +रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे.[१] पक्षाचे नेते व पक्षाध्यक्ष टी.एम. कांबळे होते. टीएम कांबळे यांच्या निधनानंतर नंदा कांबळे ह्या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. +हा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट होता. २००४ च्या निवडणुकीनंतर त्याचे लोकसभेमध्ये अत्यल्प प्रतिनिधित्व होते आणि ते सत्तारूढ संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक होते. त्याची उपस्थिती केवळ महाराष्ट्रपुरती मर्यादित होती. +५ मे २०११ रोजी आरपी (डी) ने भाजपच्या एनडीएशी युती केली. २०१५ मध्ये ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या २६ राजकीय मित्रांपैकी एक म्हणून सूचीबद्ध होते.[२] +२८ सप्टेंबर २०१५ रोजी, आरपी (डी) महाराष्ट्रातील १६ पक्षांपैकी एक होता ज्यात २००५ मध्ये परत आलेले ऑडिट बॅलन्स शीट आणि आयटी रिटर्न कागदपत्रे सादर न केल्याबद्दल त्यांची नोंदणी रद्द केली जायची. अशा प्रकारे, त्यांनी त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्हे गमावली.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14841.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc764c98759ddf2cd345411d7177b90cae6d7ed5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14841.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतीय रुपयाचे अवमूल्यन सर्वप्रथम सप्टेंबर २० इ.स. १९४९ रोजी करण्यात आले. हे अवमूल्यन फ्क्त अमेरिकन डॉलरच्या संदर्भात होते. त्यामुळे भारतीय रुपयाची पाउंड-स्टर्लिंगमधील किंमत न बदलता फक्त डॉलरमधील किंमत बदलली. +ब्रिटिश सरकारने आणि राष्ट्रकुलातील इतर राष्ट्रांच्या सरकारांनी आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे, भारत सरकारने आपल्या रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. या सर्व देशांचा डॉलर-प्रदेशांशी असलेल्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलाच्या बाबतीत वाढती प्रतिकूलता निर्माण झाल्याने भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. +२० सप्टेंबर इ.स. १९४९ रोजी भारतीय रुपयाची अमेरिकी डॉलरमधील किंमत ३० सेंटांवरून २१ सेंटांपर्यंत कमी करण्यात आली. तसेच भारतीय रुपयाची सोन्याच्या स्वरूपातील किंमत ०.२६८६०१ ग्रॅम शुद्ध सोन्यावरून ०.१८६६२१ ग्रॅम शुद्ध सोन्यापर्यंत कमी केली गेली. रुपयाच्या या अवमूल्यनामुळे रुपयाची ब्रिटनच्या पाउंड-स्टर्लिंगबरोबर किंमत मात्र बदलण्यात आली नाही. पाउंड स्टर्लिंगच्या बाबतीत पूर्वीचाच दर म्हणजे १ रुपया = १ शिलिंग, ६ पेन्स असाच ठेवण्यात आला. +भारतीय रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारतोलाच्या बाबतीत अपेक्षित असे अनुकूल परिणाम घडून आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14860.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14860.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14863.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdb92a3185ee3f8ed95b1badf3b5612afcb0999a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14863.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय वनांचे प्रकार +भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २९% क्षेत्रफळ हे जांगळव्याप्त आहे असे निद्शनास आले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14905.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..627f6ca79678dfa28da19803d924a90225131d47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14905.txt @@ -0,0 +1,6 @@ +इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) किंवा अन्य नाव - भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी संस्था आहे. या संस्थेचा आर्थिक खर्च भारत सरकारतर्फे होतो.[१][२] +IRFA (Indian Research Fund Association)ची स्थापना १९११ साली झाली. १९४९ साली तिचे नाव बदलून ICMR असे झाले. +मुख्यालय : दिल्ली +१५ ऑगस्ट २०२० च्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर करोना रोखणारी स्वदेशी लस निर्माण व्हायलाच हवी हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा आग्रह आहे. या पूर्णपणे विज्ञानदुष्ट दावा करणारी देशाची आघाडीची केंद्रीय विज्ञान संशोधन संस्था लसनिर्मितीसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या, जोखमीच्या आणि ज्यात प्रत्येक पावलावर सावध राहणे आवश्यक असते अशा घटकाच्या निर्मितीचा मुहूर्त कसा काय काढू शकते, हा प्रश्न उरतोच. तो भीतिदायक म्हणायला हवा. +याचे कारण असे की, या संस्थेचे संचालक बलराम भार्गव यांनी देशातील प्रमुख १२ वैद्यकीय संस्थांना पत्र लिहून १५ ऑगस्टचा लसनिर्मितीचा मुहूर्त गाठणे किती आवश्यक आहे, असे दटावल्याचे उघड झाले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1491.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a04e7d32d1a99f8b3a7f42075fd4fdc9737fcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1491.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. +प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे. +युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे. + + + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14911.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4fb07b4c75c20ea21bf7a6f9c30c570f6be261e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14911.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (इंदूर) (Indian Institute of Management Indore संक्षिप्त IIM-I ) हे इंदूर, मध्य प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 1996 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14916.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..474185fc0e1eb007b8396edcf23f63cac9107578 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14916.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय व्यवस्थापन संस्था (कोलकाता) (Indian Institute of Management Calcutta संक्षिप्त IIM-C ) हे कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 1961 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14962.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f11fe88639a19b3a31f7e86a221419818833603a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14962.txt @@ -0,0 +1,7 @@ +यक्ष-भारतीय शिल्पे यांचा विचार करताना त्यामध्ये बौद्धांचे स्तूप,शैलग्रुहे, पुराणातील हिंदू देवतांची मंदिरे, जैनांची मंदिरे, मूर्ती या सर्वांचा समावेश होतो. +भारतीय शिल्पकलेची माहिती घेताना सिंधू संस्कृतीचा आढावा प्रारंभी घ्यावा लागेल. सिंधू संस्कृतीच्या कलात्मक अवशेषात वास्तुशिल्प आणि मूर्तीकला यांचा समावेश होतो. सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेली मातीची भांडी, मातीच्या मूर्ती, मुद्रिका हा सुद्धा कलेचा नमुना समजला जातो. मुद्रिकावर बैल, गेंडा, हत्ती अशी प्राण्यांची चित्रे दिसून येतात. या काळातील नगराच्या रचनेत उत्तम भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो. सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था हेही या काळाचे एक वैशिष्ट्य होय. स्नानाचे कुंडे, गोदामे, जहाज दुरुस्त करण्याची गोदी अशा वास्तू या सिंधू संस्कृतीच्या वास्तुकलेची माहिती देतात. पशुपती ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा म्हणून ओळखली जाते. ही संस्कृती नागर संस्कृती होती, त्यामुळे आर्थिक स्थैर्य आल्यानंतरचे कलेचे आविष्कार हे यामध्ये पहायला मिळतात. भारतीय शिल्पकला जाणणे आवश्यक आहे. +इ.स.पू. चौथ्या शतकातील मौर्यकालीन कला अवशेष  बिहार व उत्तर प्रदेश येथे सापडतात. पाटलीपुत्र येथील मौर्य राजधानीचे अवशेष, शैलगृहे, यक्ष मूर्ती यांचा यामध्ये समावेश होतो. पाटलीपुत्र येथील राजसभेच्या अवशेषात तळघडे आणि मंचक व त्यावरील फुलांची नक्षी, मण्यांची माळ यांचे वैशिष्ट्य आहे. +स्तूप या वास्तूप्रकाराचे स्वरूप मृतदेहाच्या दफनावर उभारलेला मातीचा ढिगारा एवढे साधे होते. याला विशेष महत्त्व मिळाले ते गौतम बुद्धामुळे. त्याचा महापरिनिर्वाणानंतर त्याच्या अनुयायांनी त्याच्या अस्थी, केस, दात अशा विविध अवशेषांवर स्तूप बांधले. सांचीचा स्तूप हे याचे जुने उदाहरण म्हणून सांगता येईल. अंड, पेटी, हर्मिका, छत्रावली, कठडा, वेदिका, प्रवेशद्वारावर तोरण हे स्तूपाचे मुख्य भाग असतात. +हीनयान पंथाच्या प्रचारक व्यक्तींना व्यापारी लोकांचा आश्रय लाभल्याने त्यांनी दिलेल्या आर्थिक दानातून डोंगरामध्ये शैलगृहे बांधण्याची परंपरा सुरू झालेली दिसते. भाजे (पुणे), कोंडाणे (कुलाबा), नाशिक, जुन्नर, कान्हेरी अशा वेगवेगळ्या धीकानी अशी शैलग्रुहे बांधण्यात आली. +मथुरा शिल्पकलेला कुशाण कला असेही नाव दिलेले आहे. यक्ष मूर्ती काहिशा स्थूल, झुकलेल्या आहेत. या शरीराने भक्कम अशाही आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14977.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28ae9f4b44f4f0d2f44591100a6580f1c6a5f5c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14977.txt @@ -0,0 +1 @@ +1954 साली तिसरी घटनादुरूस्ती करण्यात आली होती. या घटनादुरूस्ती अन्वये कलम 369 मधील तरतूदिना अनुसरून सातव्या परिशिष्टातील समावर्ती सूचितील 33 व्या विषयात बदल करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14985.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7962987200e573334cc5cb089108a0565275586f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14985.txt @@ -0,0 +1 @@ +ही घटनादुरूस्ती 1952 साली करण्यात आली. या घटना दुरूस्तीद्वारे लोकसभेतील प्रतिनिधींची पुनर्रचना करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14994.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e18c0aba6476699e1081a8bcb2f344ee91f5afc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14994.txt @@ -0,0 +1,14 @@ +जानेवारी २६ इ.स. १९५० भारतीय संविधान अमलात आल्यापासून इ.स.२०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती. +भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक (बिल) केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते; परंतु राज्य विधानसभेत मांडता येत नाही. केंद्र सरकार वा कोणीही खासदार हा प्रस्ताव मांडू शकतो. जर प्रस्ताव सरकारने मांडला तर तो सरकारी आणि जर वैयक्तिकरीत्या खासदाराने मांडल्यास ते खाजगी विधेयक असते. +भारतीय संविधानाचा कोणताही भाग एकाच पद्धतीद्वारे बदलला जाऊ शकत नाही. त्या त्या परिच्छेदाच्या महत्त्वानुसार विभिन्न पद्धतींचे अनुशीलन होते. +अनुसूची ९ समाविष्ट केली. +अनुसूची ९. +अनुसूची ७. +२५८ अ, २९० अ, २९८, ३५० अ, ३५० ब, ३७१, ३७२ अ आणि ३७८ अ कलमे समाविष्ट केले. +भाग ८ सुधारित केला.अनुसूची १,२,४ आणि ७ मध्ये सुधारणा केली. +अनुसूची १. +आणि ३१६ कलम. +कलम २२४A समाविष्ट करा. +अनुसूची ७. +अनुसूची ३. +विधानसभेत निवडुन आलेले सदस्य भाग घेतील diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14998.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53802274c300402fa3447765cb8c52bfbd7edc8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_14998.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना मूलभूत हक्क व कायदेशीर हक्काच्या संरक्षणासाठी विशेष आदेश म्हणजेच " रिट्स" जरी करण्याचा अधिकार दिला आहे.नागरिकांनी त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याची तक्रार केल्यास असा आदेश दिला जातो. भारतीय संविधानात देहोपस्थिती, परमादेश,प्रतिषेध, अधिकारपृच्छा आणि प्राकर्षण हे पाच रिट्स आहेत. +याच याद्वारे एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही ते तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस, न्यायालयात हजर करण्याचा आदेश देतात. +यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास अथवा शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचा आदेश देतात. +कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यास मज्जाव करतात. +या आदेशाद्वारे सदर अधिकार पदावर राहण्याचा आपणांस अधिकार आहे का प्रश्न न्यायालय विचारते. +या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे मागवू शकतात diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15003.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9c232d4297d30e84f8614a25d188d8b292ad4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15003.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय संस्कृती व कला निधी (INTACH-(Indian National Trust for Art and Cultural Heritage)) [१] ही राष्ट्रीय पातळीवर वारसा संवर्धन या विषयावर काम करणारी संस्था आहे. ही संस्था १९८४ साली स्थापन झाली असून INTACHच्या आज भारतभर २००हून अधिक शाखा आहेत. +INTACHची पुणे शाखा १९८६ साली सुरू झाली.[२] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15008.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9188e024fa61f36a36fecc9c2483ce5cad2e743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15008.txt @@ -0,0 +1,5 @@ +सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. +भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. + +रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15013.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac130024a59d9e67e409d6a9ce225db52dd60389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15013.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारताचा मध्यवर्ती अभियांत्रिकी विभाग आहे जो भारताचे अधिकृत सर्वेक्षक करून नकाशे तयार करतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७६७ साली भारतातील विविध प्रांतांचे सर्वेक्षक व नकाशे तयार करण्यासाठी हा विभाग स्थापित केला. हा भारत सरकारचा सर्वात जुन्या अभियांत्रिकी विभागांपैकी एक आहे. प्रथम विल्यम लॅम्बटन यांच्या व नंतर जॉर्ज एव्हरेस्टच्या नेत्रुव्त्वाखाली अखंड भारताचा त्रिकोणमितीय पद्घ्तीने सर्वेक्षण करण्याचे प्रचंड मोठे काम या भारतीय सर्वेक्षण विभागाने केले आहे. भारताचे सर्व्हेयर जनरल‎ हे या विभागाचे प्रमुख असतात. कॉलिन मॅकेन्झी हे भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल होते. +भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय देहरादून येथे आहे. सिविल इंजिनीअरिंगचे एकूण् १८ उपविभागात विविघ विषयांवर सर्वेक्षण होते. याची भारतामध्ये २३ भौगोलिक माहिती केंद्रे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15015.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d409d7267715414643f71246b7b15218967f199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15015.txt @@ -0,0 +1,6 @@ + +भारतीय सशस्त्र दलाच्या सर्व शाखांमध्ये महिला लढाऊ भूमिकेत असतात. महिलांना लढाऊ सेवा आणि पर्यवेक्षी भूमिकांमध्ये (अधिकारी म्हणून) परवानगी आहे. भारतीय हवाई दलात 13.09% (2018) आणि 8.50% (2014) महिला होत्या; भारतीय नौदलात 6% (2018) आणि 3% (2014); भारताचे सैन्यात 3.80% (2018) आणि 3% (2014). [१] [२] २०२० प्रमाणे सर्व वैद्यकीय सेवांमध्ये तीन अधिकाऱ्यांना लेफ्टनंट-जनरल किंवा समकक्ष दर्जा असतो. २०२१ मेमध्ये, 83 महिलांना प्रथमच भारताचे सैन्य दलात, लष्करी पोलिस दलात जवान म्हणून सामील करण्यात आले. [३] + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15034.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c22b718c0652190b67082b3c5efa8ca06ba50257 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15034.txt @@ -0,0 +1,108 @@ +भारतीय सेनेचा इतिहास उपलब्ध काही संदर्भांनुसार, लाखो वर्षांचा आहे. तो वेदकालिन व रामायण तसेच महाभारत यांच्याइतका जूना आहे. पुरातन कालापासून ते १९व्या शतकापर्यंत अनेकानेक राजांनी व सम्राटांनी आपले परंपरागत सैन्य तयार केले होते. भारताचे इतिहासात सत्ता, भूमी व तत्त्वांसाठी अनेक लढाया झाल्यात. त्यावेळेस परंपरागत युद्धसाधनांचा वापर करण्यावर भर होता. कोणी आक्रमण केल्यास संरक्षित रहावे म्हणून किल्ल्यांचा वापरही करण्यात येत असे. +पुरातनकाली सैन्याचे पायदळ व घोडदळ होते. तसेच लढाईत काही ठिकाणी हत्तींचाही वापर करण्यात येत असे. +तटबंदी असलेली शहरे सिंधू संस्कृतीपासून जाड आणि उंच भिंतींसह उत्खनन करण्यात आली आहेत. बाणावली हे जगातील सर्वात जुने ठिकाण आहे जिथे खंदक सापडले आहेत. या किल्ल्यांमध्ये चौकोनी आणि गोलाकार बुरुज देखील आहेत आणि त्यात उंच उंचीवर बांधलेला किल्ला आहे. मोहेंजोदडो आणि धोळाविरा यांसारखी स्थळे त्यांच्या जाड उंच भिंतींसह कांस्ययुगीन भारतीय तटबंदीची काही उत्कृष्ट उदाहरणे प्रदर्शित करतात, काही ठिकाणी जाळलेल्या विटांनी बनवलेल्या भिंतीसह पंचवीस फूट (७.५ मीटर) पर्यंत घन माती-विटांचे बांध सापडले आहेत. तळाशी न पोहोचता. देसलपार, धोलाविरा यांसारख्या स्थळांना प्रचंड दगडी तटबंदी मिळाली आहे आणि दुर्ग मोठ्या प्रमाणावर उंच उभ्या भिंतींनी मजबूत आहे आणि तटबंदी आणि प्रवेशद्वारांनी सुसज्ज आहे. +अफगाणिस्तानातील शोर्टुगाई येथे एका सैनिकाने संमिश्र धनुष्य दाखविणारा सिंधूचा शिक्का शोधून काढला होता, जो सूचित करतो की प्राचीन भारतीय निशाणमध्ये चित्रित होण्यापूर्वी सिंधू लोक त्याच्याशी परिचित होते. मोहेंजो दारोच्या आणखी एका तांब्याच्या मुद्रामध्ये एक शिंगे असलेला शिकारी संमिश्र धनुष्य धरलेला दिसतो. +सिनौलीच्या दफनभूमीतील उत्खननात २००० ते १८०० ईसापूर्व काळातील तांब्याच्या तलवारी, शिरस्त्राण आणि रथ मिळाले आहेत, जे ताम्र-कांस्य युग (३३०० ईसापूर्व-१२०० ईसापूर्व) दरम्यान या प्रदेशात वैदिक धर्माचा पालन करणारे इंडो-आर्यन योद्धा वर्गाची उपस्थिती दर्शविते. +इंडो-आर्यांच्या ऋग्वेदिक जमातींचे नेतृत्व त्यांचे राजे करत होते आणि एकमेकांशी आणि इतर जमातींशी युद्धात गुंतले होते. त्यांनी कांस्य शस्त्रे आणि ऋग्वेदात ठळकपणे वर्णन केलेल्या घोड्याने काढलेले स्पोक-व्हीलचे (आरे वाले चाक) रथ वापरले. गुरेढोरे आणि लढाया दरम्यान मिळालेल्या लूटमधील मुख्य वाटा टोळीच्या प्रमुखाकडे गेला. योद्धे क्षत्रिय वर्णाचे होते. अशा प्रकारच्या सर्वात आधीच्या लढायांची नोंद ऋग्वेदात दहा राजांची लढाई म्हणून केली आहे. +वेद आणि ऋग्वेदोत्तर (लोहयुग) वैदिक कालखंड (सु. ११००-५०० इ.स.पू.) यांच्याशी संबंधित इतर ग्रंथांमध्ये भारतातील सैन्याचे सर्वात जुने लिखित संदर्भ आहेत. युद्ध हत्तींचा सर्वात जुना वापर या कालखंडातील आहे; अनेक वैदिक संस्कृत स्तोत्रांमध्ये प्राण्यांचा उल्लेख आहे. +हिंदू धर्मातील दोन महान महाकाव्ये, रामायण आणि महाभारत, उदयोन्मुख महाजनपदांमधील संघर्षांवर केंद्रस्थानी आहेत आणि सैन्य रचना, युद्धाचे सिद्धांत आणि गूढ शस्त्रे यांचा संदर्भ देतात. ते युद्ध रथ, युद्ध हत्ती आणि अगदी पौराणिक उडन यंत्रमध्ये वापरल्या जाणाऱ्या उभ्या सैन्याची चर्चा करतात. रामायण अयोध्येच्या तटबंदीचे तपशीलवार वर्णन करते. महाभारत कुरुक्षेत्र युद्धात वापरलेल्या चक्रव्यूह सारख्या विविध सैन्य तंत्रांचे वर्णन करते. +विस्तारवादी राजा बिंबिसाराने आताच्या पश्चिम बंगालमधील अंगावर विजय मिळवला आणि मगधची राजधानी राजगृहातील सैन्य मजबूत केले. अजातशत्रूने गंगा नदी ओलांडून लिच्चावी जमातावर हल्ला करण्यासाठी मगधची नवी राजधानी पाटलीपुत्र येथे एक नवीन किल्ला बांधला. जैन ग्रंथ सांगतात की त्याने दोन नवीन शस्त्रे वापरली; गलोल आणि फिरणारे गदा असलेला आच्छादित रथ ज्याची तुलना आधुनिक रणगाड्यांशी केली आहे. +नंद राजवंशाचा उगम इ.स.पूर्व चौथ्या शतकात प्राचीन भारतातील मगध प्रदेशातून झाला. त्याच्या सर्वात मोठ्या प्रमाणावर, नंद राजवंशाने राज्य केलेले साम्राज्य पूर्वेला बंगालपासून, पश्चिमेला पंजाबपर्यंत आणि दक्षिणेकडे विंध्य पर्वतरांगापर्यंत विस्तारले होते. +ईसापूर्व ३२७ मध्ये मॅसेडॉनच्या सिकंदर तृतीय ने पंजाबमध्ये प्रवेश केला. तक्षशिलाचा राजा अंभी याने त्याचे राजनगर सिकंदरच्या स्वाधीन केले. सिकंदरने झेलमच्या लढाईत (३२६ ईसापूर्व) भारतीय पौरवांच्या राजा पोरस (भारतीय नाव: पुरुषोत्तम)विरुद्ध एक उदात्त लढाई केली. भारतीय स्रोतानुसार, राजा पोरसची विशाल गजसेना पाहुन सिकंदरचे पायदळ आणि घोडदळ सैनिक ढवळले. युद्धाच्यावेळी पोरसने सिकंदरला भला मारून त्याला जखमी केले आणि त्याची सेनेचा पराभव झाला. ग्रीक स्रोतानुसार, जिंकूनही, सिकंदरने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि सततच्या लढाईमुळे थकलेल्या आणि थकलेल्या त्याच्या सेनापतींच्या आणि सैन्याच्या दबावामुळे आपली मोहीम संपवण्याचा निर्णय घेतला. +सेल्युसिड साम्राज्याचा राजदूत म्हणून काम केलेल्या मेगास्थेनिसच्या मते, चंद्रगुप्त मौर्याने ३०,००० घोडदळ, ९,००० युद्ध हत्ती आणि ६००,००० पायदळ असलेले सैन्य तयार केले. चंद्रगुप्ताने भारतीय उपखंडाचा बराचसा भाग जिंकून, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत साम्राज्य स्थापन केले. त्यानंतर सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश जिंकण्यासाठी त्याने सेल्युकस I निकेटरच्या अंतर्गत हेलेनिस्टिक सेलुसिड साम्राज्याचा पराभव केला. त्यानंतर तो दक्षिणेकडे वळला आणि आताचा मध्य भारताचा बराचसा भाग ताब्यात घेतला. त्याचे सैन्य सहा खुर्च्यांद्वारे प्रशासित होते, सैन्याच्या चार हातांपैकी प्रत्येकी एक (पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ), नौदलासाठी एक खुर्ची आणि रसद आणि पुरवठ्यासाठी एक खुर्ची. +यावेळी पायदळ सामान्यतः बांबूपासून बनविलेले लांबधनुष्य आणि एकल-किंवा दुहेरी हाताच्या पृथुखड्गसह बहुधा खंडासारखेच होते. इतर पायदळ सैनिकांना मोठ्या प्राण्यांच्या लपविण्याच्या मनोराची ढाल आणि भाला किंवा भाला लावले जाऊ शकते. घोडदळ भाले घेऊन जात. प्राण्यांच्या गळ्यात माहूत घालून हत्तींना बसवले गेले होते, काहीवेळा कथितपणे हावडा, जो भारतीय शोध असू शकतो. यावेळेस रथ निश्चितपणे कमी झाले होते, परंतु त्यांच्या प्रतिष्ठेमुळे ते सैन्यात राहिले. +१८५ ईसापूर्व मध्ये, शेवटचा मौर्य शासक बृहद्रथ याला पुष्यमित्र शुंग याने मारले, जे मौर्य सैन्य दलाचे सेनापती होते. +युद्ध आणि संघर्ष हे शुंग कालावधीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी कलिंग, सातवाहन, इंडो-ग्रीक आणि शक्यतो पांचाळ आणि मथुरा यांच्याशी युद्ध केले होते. +शुंगा साम्राज्याच्या इंडो-ग्रीक साम्राज्याशी झालेल्या युद्धांची व्याप्ती या काळातील इतिहासात मोठी आहे. सुमारे १८० ईसापूर्व पासून बॅक्ट्रियाचा इंडो-ग्रीक शासक डेमेट्रियस I याने काबूल खोरे जिंकले आणि सिंधूच्या ट्रान्स-इंडसमध्ये प्रगती केली असे सिद्धांत मानले जाते. इतर भारतीय शासकांसोबत पाटलीपुत्रच्या मोहिमेमध्ये सामील होण्याचे किंवा त्याचे नेतृत्व करण्याचे श्रेय इंडो-ग्रीक मेनेंडर I याला दिले जाते; तथापि, मोहिमेचे नेमके स्वरूप आणि यशाबद्दल फारच कमी माहिती आहे. या युद्धांचा निव्वळ परिणाम अनिश्चित राहिला आहे. +पुष्यमित्र यांनी दोन अश्वमेध यज्ञ केल्याची नोंद आहे आणि शुंग शाही शिलालेख जालंधरपर्यंत विस्तारले आहेत. दिव्यवधनासारख्या धर्मग्रंथात असे नमूद केले आहे की त्याचा शासन पंजाबमधील सियालकोटपर्यंत विस्तारला होता. शिवाय, जर ते गमावले गेले तर, मथुरा १०० ईसापूर्व च्या आसपास शुंगांनी परत मिळवले (किंवा इतर स्थानिक राज्यकर्त्यांनी: अर्जुनयन (मथुराचे क्षेत्र) आणि यौधेयांनी त्यांच्या नाण्यांवर सैन्य विजयांचा उल्लेख केला आहे ("अर्जुनयनांचा विजय", "यौधेय"), आणि ईसापूर्व १ च्या शतकात, त्रिगर्त, औदुंबर आणि शेवटी कुनिंदांनीही स्वतःची नाणी टाकायला सुरुवात केली). वायव्य भारतातील ग्रीक आणि शुंग यांच्यातील लढाईचे वर्णन मालविकाग्निमित्रममध्ये देखील आढळते, कालिदासाच्या नाटकात सिंधू नदीवर ग्रीक घोडदळ आणि पुष्यमित्राचा नातू वसुमित्र यांच्यातील युद्धाचे वर्णन आहे, ज्यामध्ये भारतीयांनी ग्रीकांचा पराभव केला. आणि पुष्यमित्राने अश्वमेध यज्ञ यशस्वीपणे पूर्ण केला. +इंडो-ग्रीक आणि शुंगांनी ११० ईसापूर्वच्या सुमारास राजनैतिक मोहिमांमध्ये सामंजस्य केले आणि देवाणघेवाण केली असे दिसते, हेलिओडोरस स्तंभाने सूचित केले आहे, ज्यामध्ये हेलिओडोरस नावाच्या ग्रीक राजदूताला इंडो-ग्रीक राजा अँटिअलसिडासच्या दरबारातून पाठवल्याची नोंद आहे, जे मध्य भारतातील विदिशा येथील शुंग सम्राट भागभद्रचा दरबार होता. +विशेषतः धनुर्विद्या आणि युद्धकलावरील शास्त्रीय भारतीय ग्रंथ धनुर्वेद म्हणून ओळखले जातात. या शैलीतील अनेक शास्त्रे या कालावधीपासून आहेत. +पुराणांच्या काही व्याख्यांनुसार, सतवाहन कुटुंब हे आंध्र-जाती ("जमाती") चे होते आणि दक्षिणपथ (दक्षिण प्रदेश) मध्ये साम्राज्य निर्माण करणारे पहिले दख्खनी राजवंश होते. सतवाहन (ज्याला आंध्र आणि शालिवाहन देखील म्हणतात) आधुनिक तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र येथे सुमारे २०० ईसापूर्व सत्तेवर आले आणि सुमारे ४०० वर्षे सत्तेत राहिले. आजचे जवळपास संपूर्ण तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सतवाहन राजवटीत आले. त्यांची पहिली राजधानी कोटी लिंगाला, तसेच पैठण, ज्याला नंतर प्रतिष्ठान असे म्हणतात. +या राजवंशाचा संस्थापक सिमुका याने महाराष्ट्र, माळवा आणि मध्य प्रदेशचा काही भाग जिंकला. त्याचा उत्तराधिकारी आणि भाऊ कान्हा (किंवा कृष्ण) याने त्याचे राज्य पश्चिम आणि दक्षिणेकडे विस्तारले. त्याच्यानंतर सतकर्णी प्रथम, ज्याने उत्तर भारतातील शुंग राजवंशाचा पराभव केला. त्याचा उत्तराधिकारी गौतमीपुत्र सतकर्णी याने आक्रमक इंडो-सिथियन, इंडो-पार्थियन आणि इंडो-ग्रीक यांचा पराभव केला. त्याचे साम्राज्य दक्षिणेला बनवासीपर्यंत विस्तारले आणि त्यात महाराष्ट्र, कोकण, सौराष्ट्र, माळवा, पश्चिम राजस्थान आणि विदर्भ यांचा समावेश होता. पुढे सतवाहन शासकांनी यापैकी काही प्रदेश गमावले. यज्ञ श्री सतकर्णी अंतर्गत सतवाहन शक्ती थोड्या काळासाठी पुनरुज्जीवित झाली परंतु त्याच्या मृत्यूनंतर ती कमी झाली. +मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महामेघवाहन राजवंश हा कलिंगाचा एक प्राचीन शासनवंश होता. राजवंशाचा तिसरा शासक, खारबेळ, याने सामान्य युगाच्या सुरुवातीला अनेक मोहिमांमध्ये भारताचा बराचसा भाग जिंकला. खारबेळाने कळिंगण सैन्य सामर्थ्य पुन्हा स्थापित केले. खारबेळाच्या सेनापतित्व अंतर्गत, कळिंगा राज्याला तत्कालीन सिम्हाला (श्रीलंका), बर्मा (म्यानमार), सियाम (थायलंड), व्हिएतनाम, कंबोजा (कंबोडिया), बोर्नियो, बाली, समुद्र (सुमत्रा) आणि यवद्वीप (जावा) या देशांशी जोडणारे व्यापारी मार्गांसह एक मजबूत सागरी पोहोच होते. खारबेळाने मगध, अंग, सातवाहन आणि पांड्य साम्राज्याच्या दक्षिण भारतीय प्रदेशांविरुद्ध अनेक यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आणि कळिंगचा विस्तार गंगा आणि कावेरीपर्यंत केला. +खारावेलन राज्याचे एक मजबूत सागरी साम्राज्य होते आणि ते श्रीलंका, बर्मा, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, बोर्नियो, बाली, सुमात्रा आणि जावा यांना जोडणारे व्यापारी मार्ग होते. कळिंगातील वसाहतवादी श्रीलंका, बर्मा, तसेच मालदीव आणि सागरी दक्षिणपूर्व आशियामध्ये स्थायिक झाले. आजही भारतीयांना मलेशियामध्ये केलिंग म्हणूनच संबोधले जाते. +खाराबेकाविषयी माहितीचा मुख्य स्रोत म्हणजे भुवनेश्वर, ओडिशाजवळील उदयगिरी टेकड्यांमधील एका गुहेत त्याचा प्रसिद्ध सतरा ओळींचा रॉक-कट हातिगुंफा शिलालेख. शिलालेखानुसार, त्याने मगधमधील राजगृहावर हल्ला केला, अशा प्रकारे बॅक्ट्रियाचा इंडो-ग्रीक राजा डेमेट्रियस प्रथम याचा पराभव करून मथुरेला माघार घेतली. +शिव-धनुर-वेद गुप्त साम्राज्याच्या सैन्याची चर्चा करतो. पूर्वीच्या दक्षिण आशियाई साम्राज्यांच्या तुलनेत गुप्तांचं बख्तरबंद युद्ध हत्तींवर कमी अवलंबून होतं. गुप्तांच्या काळापर्यंत रथांचा वापर खूप कमी झाला होता, कारण ते ग्रीक, सिथियन आणि इतर आक्रमणकर्त्यांविरुद्ध फारसे उपयुक्त ठरले नव्हते. गुप्तांनी प्रसिद्धपणे वापरलेले घोडदळ धनुर्धारी वापरत होते आणि नाण्यांच्या पुराव्यानुसार ते सैन्याचे प्रतिष्ठेचे शाखा बनले. जड घोडदळ कवचकिराय चिलखत घातलेले आणि गदा आणि भालाने सुसज्ज होते, ज्यांनी शत्रूची रेषा तोडण्यासाठी धक्का क्रिया वापरली असती. +त्यांनी मागील कालखंडाप्रमाणेच पायदळ देखील नियुक्त केले: बांबू किंवा धातूपासून बनलेले लांब धनुष्य असलेले धनुर्धारी आणि धातूच्या डोक्यासह बांबूच्या छडीचा लांब बाण सोडला; बख्तरबंद हत्तींविरुद्ध लोखंडी बाणांचे डंडे वापरण्यात आले. ते कधी कधी अग्नी बाणही वापरत. तिरंदाजांना ढाल, भालाफेक आणि लांब तलवारीने सुसज्ज असलेल्या पायदळांनी वारंवार संरक्षण दिले. गुप्तांनीही नौदलाची देखभाल केली, ज्यामुळे त्यांना प्रादेशिक पाण्यावर नियंत्रण ठेवता आले. +समुद्रगुप्ताने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अहिच्छत्र आणि पद्मावती ही राज्ये ताब्यात घेतली. नंतर, त्याने कोटा राज्य घेतले आणि मालवास, यौधेय, अर्जुनयन, मदुरास आणि अभिरास येथील जमातींवर हल्ला केला. त्याने कुशाण साम्राज्याच्या अवशेषांनाही वश केले. ३८० मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने वीस राज्ये जिंकली होती. +इ.स.च्या चौथ्या शतकातील संस्कृत कवी कालिदासाने, चंद्रगुप्त द्वितीयने भारतातील आणि बाहेरील सुमारे एकवीस राज्ये जिंकल्याचे श्रेय दिले. पूर्व आणि पश्चिम भारतातील आपली मोहीम संपल्यानंतर, तो उत्तरेकडे निघाला, पारसिकांना वश केले, त्यानंतर अनुक्रमे पश्चिम आणि पूर्व ऑक्सस खोऱ्यात असलेल्या हुण आणि  कंबोज  जमातींना वश केले. भारतीय उपखंडातील; गुप्त साम्राज्य हे त्याच्या कारकिर्दीत जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते, ज्या काळात पश्चिमेकडील रोमन साम्राज्याचा अस्त होत होता. +स्कंदगुप्ताला वायव्येकडून इंडो-हेफ्थालाइट्स किंवा पांढरे हूणांवर आक्रमण करण्याचा सामना करावा लागला. स्कंदगुप्ताने त्याच्या वडिलांच्या कारकिर्दीत हूणांशी युद्ध केले होते आणि तो एक महान योद्धा म्हणून संपूर्ण साम्राज्यात प्रसिद्ध होता. त्याने ४५५ मध्ये हूणांचे आक्रमण चिरडून टाकले आणि त्यांना दूर ठेवण्यात यश मिळविले; तथापि, युद्धांच्या खर्चेमुळे साम्राज्याची संसाधने संपुष्टात आली आणि त्याच्या घसरणीला हातभार लागला. +सम्राट हर्ष (६०६-६४७) याने उत्तर भारत व्यापलेल्या हर्षाच्या साम्राज्यावर चाळीस वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्याच्या वडिलांनी, थानेश्‍वरचा राजा, हूणांविरुद्ध यशस्वी युद्धे करून प्रसिद्धी मिळवली होती. हर्षाने संपूर्ण भारत जिंकण्याची योजना आखली होती आणि तीस वर्षे युद्धे केली आणि त्यात यश मिळवले. ६१२ पर्यंत त्याने एक अफाट सैन्य तयार केले होते ज्याद्वारे त्याने नर्मदा नदीपर्यंत जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत जिंकला होता. ६२० मध्ये त्याने दख्खनच्या पठारावर आक्रमण केले परंतु पुलकेशीन द्वितीय ने त्याला मागे टाकले. +दक्षिण भारतात, चालुक्य आणि पल्लवांना महत्त्व प्राप्त झाले. चालुक्य शासक पुलकेशिन द्वितीयच्या विस्तारवादाची सुरुवात अलूप, गंगा आणि इतरांविरुद्ध छोट्या मोहिमांनी झाली. त्याने पल्लव राजा महेंद्रवर्मनचा पराभव केला आणि चेरा आणि पांड्यांवर विजय मिळवला. त्याचे सर्वात मोठे सैन्य यश, हर्षवर्धन (हर्ष म्हणूनही ओळखले जाते) च्या पराभवामुळे त्याचा खजिना संपुष्टात आला आणि त्याला त्याच्या विस्तारवादी मोहिमा संपवायला भाग पाडले. +पल्लव राजा नरसिंहवर्मन यांनी पुलकेशीन द्वितीयकडून महेंद्रवर्मनच्या पराभवाचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्याने आपल्या सेनापती परांजोठीच्या नेतृत्वाखालील सैन्यासह वातापीवर आक्रमण केले. त्याने चालुक्यांचा पराभव केला, ६४२ मध्ये पुलकेशीन द्वितीय मारला गेला. चालुक्य आणि पल्लव यांच्यातील संघर्ष शतकानुशतके चालू राहिला, जोपर्यंत चालुक्य राजा विक्रमादित्य याने ७४० मध्ये पल्लवांवर निर्णायक विजय मिळवला. ७५० मध्ये राष्ट्रकुटांनी चालुक्य साम्राज्याचा पाडाव केला. ९७० च्या दशकात, तैलपा द्वितीयने राष्ट्रकूटांचा पाडाव केला आणि गुजरात वगळता बहुतेक चालुक्य साम्राज्य परत मिळवले. या काळातील चालुक्यांना कल्याणी चालुक्य म्हणून ओळखले जाते, कारण कल्याणी ही त्यांची राजधानी होती. त्यांची चोळांशी अधूनमधून चकमक झाली. +चोळ हे भारतीय उपखंडातील पहिले शासक होते ज्यांनी नौदलाची देखभाल केली आणि परदेशात त्यांचे वर्चस्व वाढवण्यासाठी त्याचा वापर केला. विजयालय चोळने पल्लवांचा पराभव करून तंजावर काबीज केले. १०व्या शतकाच्या सुरुवातीला चोळ राजा परंतक प्रथम याने पांड्य राजा मारवर्मन राजसिम्हा द्वितीय याचा पराभव केला आणि श्रीलंकेवर आक्रमण केले. राष्ट्रकूट शासक कृष्ण तृतीयने सुमारे ९४९ मध्ये परांतक प्रथमचा मुलगा राजादित्य याचा पराभव करून त्याला ठार मारले. +उत्तम चोळ यांनी ९७०-८५ पर्यंत राज्य केले. शिलालेख असे सांगतात की निदान त्याच्या काळापासून चोळ योद्धे कंबरेला चिलखत घालत असत. म्हणून, एका पलटणाला नियाम-उत्तम-चोळा-तेरिंदा-अंडलकट्टलार असे म्हणतात. पलुवेट्टराईयार मारवण कंदनार यांनी उत्तम आणि त्याच्या पूर्ववर्ती सुंदर यांच्या अंतर्गत सेनापती म्हणून काम केले. +राजराजा चोळने कंडलूर युद्धात चेरांवर विजय मिळवून त्याच्या सैन्य कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने पांड्य शासक अमरा भुजंगा, विझिंजम शहर आणि श्रीलंकेचा एक भाग ताब्यात घेतला. त्याच्या कारकिर्दीच्या १४ व्या वर्षी (९९८-९९९) त्याने म्हैसूरची गंगा, बेल्लारीची नोलांब आणि पूर्व म्हैसूर, ताडीगाईपाडी, वेंगी, कूर्ग, पांड्य आणि दख्खनचे चालुक्य जिंकले. पुढील तीन वर्षांमध्ये, त्याने क्विलोन आणि उत्तरेकडील कलिंगाचे राज्य त्याचा मुलगा राजेंद्र चोळ प्रथम याच्या मदतीने ताब्यात घेतले. राजेंद्रने नंतर श्रीलंका जिंकणे पूर्ण केले, गंगा पार केली आणि कलिंग ओलांडून बंगालकडे कूच केले. त्याने जावा, मलाया आणि सुमात्रा या भागांचा ताबा घेणारी एक मोठी नौदल मोहीम पाठवली. चोळांना पश्चिमेकडील होयसलांनी आणि दक्षिणेकडून पांड्यांनी खाली आणले. +अरब विद्वान सुलेमान यांनी राष्ट्रकूट वंशाच्या सम्राटाचे ९व्या शतकातील जगातील ४ महान राजांपैकी एक म्हणून वर्णन केले आहे. ९व्या शतकाच्या मध्यात, देवपालाच्या नेतृत्वाखालील पालांनी गुर्जर-प्रतिहारांवर हल्ला केला. मिहिर भोजाच्या नेतृत्वाखाली, प्रतिहार आणि त्यांच्या मित्रांनी नारायण पालाचा पराभव केला. +भोजच्या अधिपत्याखालील गुर्जर प्रतिहार आणि कृष्ण द्वितीय च्या अधिपत्याखालील राष्ट्रकूट यांच्यात अनेक लढाया झाल्या ज्यांचे मिश्र परिणाम झाले. राष्ट्रकूट राजा इंद्र तिसऱ्याने कनौजवर हल्ला केला तेव्हा मिहिर भोजचा उत्तराधिकारी महिपाल प्रथम, पळून गेला; तो नंतर परत आला. +अल-मसुदी यांनी लिहिले की, ९१५ मध्ये, महिपालाच्या राजवटीत, प्रतिहारांचे पश्चिमेकडे मुस्लिमांशी आणि दक्षिणेकडे राष्ट्रकूटांशी युद्ध झाले होते आणि गुर्जर प्रतिहारांकडे प्रत्येकी ८०,००० पुरुषांचे चार सैन्य होते. +७१२ मध्ये, मुहम्मद बिन कासिम अल-थकाफी (अरबी: محمد بن قاسم) (c.३१ डिसेंबर ६९५-१८ जुलै ७१५) नावाच्या अरब सेनापतीने मुख्यतः सिंधू खोऱ्याच्या परिसरात (फाळणीनंतर) वसलेल्या सिंध राज्यावर हल्ला केला आणि जिंकला. आता आधुनिक पाकिस्तानमध्ये); तोपर्यंत सिंधवर राय घराण्याच्या राजा दाहिरचे राज्य होते आणि या घराण्याचे अरबांशी युद्ध झाले होते. ७१२ इ.स पूर्वी त्यांनी अनेक अरब आक्रमणांचा पराभव केला असला तरी, यावेळी स्थानिक बौद्ध लोकांच्या पाठिंब्यापासून वंचित राहिल्याने, सिंध ताब्यात घेण्यात आला आणि भारतात इस्लामिक पायाची पहिली पायरी तयार झाली. काझी इस्माईल यांनी लिहिलेल्या चच नामा (सिंधी: چچ نامو), घटनांची थोडक्यात चर्चा करते. तथापि, चालुक्य घराण्याचा दक्षिण भारतीय सम्राट विक्रमादित्य द्वितीय आणि प्रतिहारांनी भारतातील खलिफात मोहिमेदरम्यान (७३८) पूर्वेकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरबांचा पराभव केला. +भारतीय शिलालेख या आक्रमणाची पुष्टी करतात परंतु गुजरातमधील छोट्या राज्यांविरुद्ध अरबांच्या यशाची नोंद करतात. दोन ठिकाणी अरबांचा पराभवही त्यांनी नोंदवला. गुजरातमध्ये दक्षिणेकडे जाणाऱ्या दक्षिणेकडील सैन्याचा नवसारी येथे चालुक्य राजघराण्याचा दक्षिण भारतीय सम्राट विक्रमादित्य द्वितीय याने पराभव केला ज्याने आपला सेनापती पुलकेशीन यांना अरबांचा पराभव करण्यासाठी पाठवले. पूर्वेकडे गेलेले सैन्य अवंतीला पोहोचले, ज्याचा गुर्जरा प्रतिहाराचा शासक नागभट पहिला ने आक्रमकांचा पराभव केला. अरब सैन्याने भारतात कोणतेही भरीव यश मिळवले नाही आणि भारतातील खलीफा मोहिमांमध्ये (७३०) त्यांच्या सैन्याचा भारतीय राजांनी जोरदार पराभव केला. परिणामी, अरबांचा प्रदेश आधुनिक पाकिस्तानमधील सिंधपुरता मर्यादित झाला. +११व्या शतकाच्या सुरुवातीस, गझनीच्या महमूदने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमेवरील राजपूत हिंदू शाही राज्य जिंकले आणि उत्तर भारतात केलेल्या हल्ल्यांमुळे प्रतिहार राज्य कमकुवत झाले, जे आकाराने खूपच कमी झाले आणि ते चंदेल राज्याच्या ताब्यात आले. महमूदने गुजरातमधील सोमनाथ येथील मंदिरासह उत्तर भारतातील काही मंदिरांची तोडफोड केली, परंतु त्याचे कायमस्वरूपी विजय केवळ पंजाबपर्यंतच मर्यादित होते. ११व्या शतकाच्या सुरुवातीस बहुश्रुत राजा भोज, माळव्याचे परमार शासक यांचाही राजवटीचा काळ पाहिला. +दिल्ली सल्तनतने, खल्जी राजवंशाच्या अंतर्गत, मंगोल साम्राज्याची अनेक आक्रमणे परतवून लावली. अलाउद्दीन खल्जीचा सेनापती जफर खान याने १२९७ मध्ये जालंधरजवळ मंगोलांचा पराभव केला. १२९९ मध्ये जफर खानने २००,००० सैनिकांच्या मंगोल सैन्याशी लढा दिला पण या प्रक्रियेत तो मारला गेला. त्याचा शेवटचा सुलतान, इब्राहिम लोदी, १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरच्या सैन्याशी लढताना मरण पावला, सुलतानाचा अंत झाला आणि मुघल साम्राज्याच्या पायाभरणीचा मार्ग मोकळा झाला. +इब्राहिम लोदीवर बाबरच्या विजयानंतर, मेवाडचे शासक राणा संगाने बाबरचा पराभव करून दिल्ली काबीज करण्याच्या हेतूने २०,००० च्या एकत्रित राजपूत सैन्याचे नेतृत्व केले. बायनाच्या लढाईत राजपूत सैन्याने मुघल आणि अफगाणांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. मुघलांकडे श्रेष्ठ तोफखाना होता, जो राजपूत घोडदळावर विजय मिळवत होता, तरीही तोमर सेनापतीने राणा संगाचा विश्वासघात केला तेव्हाच मुघल जिंकले, परिणामी खानुआच्या लढाईत बाबरकडून त्यांचा पराभव झाला (१६ मार्च १५२७). राणा संगाचे पुत्र राणा उदयसिंग द्वितीय यांच्या कारकिर्दीत बाबरचा नातू अकबर याने मेवाडची राजधानी चितोड जिंकली. +अकबर आणि राणा प्रताप सिंग यांच्यातील हल्दीघाटीच्या लढाईत (२१ जून १५७६) ८०,००० च्या मुघल सैन्याचे नेतृत्व राजपूत, राजा मानसिंग आणि अकबराचा मुलगा सलीम करत होते. राजपूत सैन्याची संख्या २०,००० होती. राणा प्रतापने अनिच्छेने आपल्या परक्या भाऊ शक्ती सिंहच्या मदतीने माघार घेतली. त्यांचे दंतकथात्मक घोडा चेतक युद्धात मारले गेले. नंतर राणा प्रतापने भामाशाह नावाच्या एका जैन व्यापाऱ्याच्या निधीतून भिल्ल आदिवासींचे छोटेसे सैन्य संघटित केले आणि अकबराविरुद्ध गनिमी युद्ध सुरू केले आणि देवैरची लढाई जिंकली (१५८२). त्यांने मेवाडचे मोठे भाग परत घेतले पण चित्तोड परत मिळवता आले नाही. +गुजरातचा राज्यपाल मुझफ्फर शाह प्रथम याने १३९१ मध्ये मुझफ्फरीद राजघराण्याची स्थापना केली. १५०९ मध्ये पोर्तुगीजांकडून दीवची लढाई हरलेल्या महमूद प्रथम याच्या नेतृत्वाखाली त्याचा झपाट्याने विस्तार झाला आणि शिखर गाठले. +झामोरिनने शासित, कॅलिकट (मलाबार) च्या छोट्या हिंदू नायर राज्याने १४९८ मध्ये पोर्तुगीजांचे व्यापारी म्हणून स्वागत केले परंतु नंतर १६ व्या शतकात पोर्तुगालशी अनेक नौदल युद्धे केली. कॅलिकट येथील मुस्लीम नौदल प्रमुखाचे कार्यालय कुन्हाली मारकर म्हणून ओळखले जात असे. +इटालियन प्रवासी निकोलो डी कॉन्टी याने १५ व्या शतकातील भारताचा सर्वात शक्तिशाली शासक म्हणून विजयनगर साम्राज्याचा सम्राट असे लिहिले आहे. १५०९ मध्ये, बहामनी सुल्तानाने विजयनगर साम्राज्याविरुद्ध युद्ध घोषित केले. सुलतान जखमी झालेल्या युद्धात कृष्णदेवरायाने त्याच्या मोठ्या युती सैन्याचा पराभव केला. १५१० मध्ये, कृष्णदेवरायाने कोवेलाकोंडा येथे सुल्तानाविरुद्ध प्रतिआक्रमण सुरू केले; विजापूरचा युसूफ आदिल शाही या लढाईत मरण पावला. १५१२ मध्ये, कृष्णदेवरायाने रायचूर आणि गुलबर्गा ताब्यात घेतल्यानंतर, बहामनी सल्तनतचा प्रमुख बरीद-ए-मामालिक, जो बिदरला पळून गेला होता, त्याचा पराभव केला. नंतर, बिदर देखील कृष्णदेवरायाकडे पडला, ज्याने बहमनी सुलतानाला त्यांच्या शांतता कराराच्या अटींनुसार गादीवर बहाल केले. +१५१२ ते १५१४ च्या दरम्यान, कृष्णदेवरायाने आपल्या भावाविरुद्ध बंड करणाऱ्या उमत्तूरच्या पलायगरला वश केले. या मोहिमेदरम्यान, ओडिशाच्या गजपतीने विजयनगरावर हल्ला केला आणि दोन ईशान्य प्रांतांवर कब्जा केला: उदयगिरी आणि कोंडाविडू. कृष्णदेवरायाने १५१३ ते १५१८ दरम्यान या जमिनी परत मिळवल्या. +२६ जानेवारी १५६५ रोजी, अहमदनगर, बेरार, बिदर, विजापूर आणि गोलकोंडा या शेजारच्या राज्यांनी एकत्र येऊन विजयनगरचा निर्णायकपणे तालिकोटाच्या लढाईत पराभव केला. वाचलेल्या विजयनगर सैन्याने तमिळनाडूमधील वेल्लोर किल्ला आणि तिरुपतीजवळील चंद्रगिरी (आंध्र प्रदेश) येथे त्यांचे मुख्यालय पुन्हा स्थापन करण्यासाठी मोठा खजिना घेऊन पळ काढला. येथेच मद्रासमध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी फोर्ट सेंट जॉर्ज स्थापन करण्यासाठी इंग्रजाने जमीन अनुदान मागतील. +नंतर, विजयनगरचे दक्षिणेकडील तेलगू राज्यपाल, सध्याच्या तामिळनाडूमध्ये, स्वतंत्र झाले. ते जिंगी किल्ल्यातील जिंगी नायक, तंजोर नायक आणि मदुराईचे नायक बनले. +अहोम (१२२८-१८२६) हे एक राज्य आणि जमात होते जे तेराव्या शतकाच्या सुरुवातीला सध्याच्या आसाममध्ये प्रसिद्ध झाले. १३व्या शतकापासून ते १८३८ मध्ये ब्रिटिश सत्ता स्थापन होईपर्यंत त्यांनी आसामच्या बहुतांश भागावर राज्य केले. अहोमांनी त्यांच्यासोबत आदिवासी धर्म आणि त्यांची स्वतःची भाषा आणली, तथापि ते नंतर हिंदू धर्मात विलीन झाले. तेराव्या ते सतराव्या शतकापर्यंत, दिल्लीच्या मुस्लिम शासकांनी अहोमांवर आक्रमण करून त्यांना वश करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, तथापि अहोमांनी त्यांचे स्वातंत्र्य कायम राखले आणि सुमारे ६०० वर्षे स्वतःवर राज्य केले. +बारुद वापरणाऱ्या इस्लामिक राज्यांपैकी एक, मुघल साम्राज्याची सुरुवात १५२६ मध्ये इब्राहिम लोदीच्या पदच्युतीने झाली आणि १७व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १८व्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय उपखंडाचा बहुतेक भाग व्यापला. स्थानिक राज्यकर्त्यांशी संबंध जोडून, ​​पूर्वेला बंगालपासून पश्चिमेला काबूलपर्यंत, उत्तरेला काश्मीर, दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत, त्याच्या उंचीवर ४ दशलक्ष किमी२ (१.५ दशलक्ष वर्ग मील) पेक्षा जास्त क्षेत्रफळ पसरले. त्यावेळची तिची लोकसंख्या अंदाजे ११० ते १३० कोटी दरम्यान आहे. सन १५४० मध्ये, तत्कालीन मुघल सम्राट हुमायूनचा शेरशाह सूरीने पराभव केला आणि त्याला काबूलला माघार घ्यावी लागली. सूरी आणि त्यांचे सल्लागार, हिंदू सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, ज्याला हेमू देखील म्हणतात, यांनी उत्तर भारतावर १५४० ते १५५६ पर्यंत राज्य केले. हेमूने १५५६ मध्ये दिल्लीपासून थोडक्यात 'हिंदू' साम्राज्याची स्थापना केली. +साम्राज्याची "शास्त्रीय कालावधी" १५५६ मध्ये अकबरच्या राज्यारोहणाने सुरू झाली आणि १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूने संपली, तरी राजवंश आणखी १५० वर्षे चालू राहिला. या काळात, साम्राज्य केंद्रीकृत प्रशासन आणि सक्रिय संस्कृतीने चिन्हांकित केले होते. १७२५ नंतर साम्राज्याची झपाट्याने घट झाली, एकापाठोपाठच्या युद्धांमुळे कमकुवत झाले; दुष्काळ आणि स्थानिक विद्रोहांनी त्याला चालना दिली; धार्मिक असहिष्णुतात वाढ; मराठा साम्राज्याचा उदय; आणि शेवटी ब्रिटिश वसाहतवाद. शेवटचा मुघल सम्राट, बहादूर शाह द्वितीय, ज्याचा राजवट दिल्ली शहरापुरती मर्यादित होता, १८५७ च्या भारतीय बंडानंतर ब्रिटिशांनी त्याला तुरुंगात टाकले आणि निर्वासित केले. +१६७४ मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांने विजापूर सल्तनतीपासून महाराष्ट्रातील पुण्याभोवती एक स्वतंत्र मराठा प्रदेश कोरले आणि त्याबरोबरच मुघल साम्राज्याच्या पतनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणारी भारतातील सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणून मराठ्यांचा उदय झाला. शिवाजी महाराजांनी प्रभावी नागरी आणि लष्करी प्रशासन स्थापन केले. मुघल सम्राट औरंगजेब सोबत आयुष्यभर विजयी आणि गनिमी युद्धानंतर, शिवाजी महाराजांचे निधन १६८० मध्ये झाले, ज्यांने एक मोठे पण दुर्विवक्षित राज्य मागे ठेवले. यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अस्थिरतेचा काळ संपला. +सक्रिय नौदल राखणारे शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील दुसरे राजे होते. कान्होजी आंग्रे, शिवाजी महारांजाचे नातू शाहूजींच्या अंतर्गत पहिले मराठा नौदल प्रमुख, १८व्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील डच, इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापारी जहाजांच्या मराठा प्रदेशात अवैध प्रवेश नियंत्रित करत होते. १७२९ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते अपराजित राहिले. +शिवाजी महाराजांचे वंशज राज्य करत असले तरी, पेशव्याचे किंवा पंतप्रधानांचे कार्यालय हे मराठा सत्तेचे आणि संरक्षणाचे केंद्र बनले. पेशवे हे मराठा साम्राज्याचे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांने १७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या अफगाण सैन्याने केलेल्या पराभवामुळे सर्वात मोठ्या मराठा विस्ताराच्या कालावधीचे निरीक्षण केले. १७२२ पर्यंत भारताचे शेवटचे पेशवे बाजीराव द्वितीय, यांचे तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात इंग्रजांनी पराभूत झाले. मराठ्यांच्या पराभवामुळे, यापुढे कोणतीही स्थानिक शक्ती इंग्रजांसाठी धोका दर्शवत नाही. शेवटच्या अँग्लो-मराठा युद्धाच्या समाप्तीमुळे भारतावर ब्रिटिशांच्या वर्चस्वाचा काळ सुरू झाला. +मराठ्यांनी १६६० च्या सुमारास एक शक्तिशाली नौदल देखील विकसित केले, ज्याने त्याच्या शिखरावर, मुंबई ते सावंतवाडी पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रादेशिक पाण्यावर वर्चस्व गाजवले. ते ब्रिटिश, पोर्तुगीज, डच आणि सिद्दी नौदल जहाजांवर हल्ला करण्यात गुंतले होते आणि त्यांच्या नौदल महत्वाकांक्षेवर नियंत्रण ठेवत होते. १७३० च्या आसपास मराठा नौदलाचे वर्चस्व होते, १७७० च्या दशकापर्यंत ते क्षीण अवस्थेत होते आणि १८१८ पर्यंत अस्तित्वात नाहीसे झाले. +भरतपूर राज्याची स्थापना उत्तर भारतातील जाटांनी १६८० मध्ये केली. भरतपूर राज्याची निर्मिती ही दिल्ली, आग्रा आणि मथुरेच्या आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या जाटांनी शाही मुघलांविरुद्ध केलेल्या बंडांचे परिणाम होती. मथुराचे स्थानिक जाट जमीनदार गोकुळ यांनी १६६९ मध्ये अशा पहिल्या बंडाचे नेतृत्व केले. जरी जाटांचा पराभव झाला आणि गोकुळाचे मुघलद्वारे तुकडे करण्यात आले, तरीही चळवळ पूर्णपणे चिरडली गेली नाही आणि असंतोष वाढतच गेला. महाराजा सूरजमलच्या काळात, भरतपूरचे राज्य आग्रा, अलिगढ, भरतपूर, ढोलपूर, इटावा, गुडगाव, हाथरस, मैनपुरी, मथुरा, मेवात, मेरठ, रेवाडी आणि रोहटक या सध्याच्या जिल्ह्यांमध्ये विस्तारले. +राजा मार्तंड वर्मा यांनी १७२३ मध्ये वेनाडचे छोटेसे सरंजामशाही राज्य वारसाहक्काने मिळवले आणि ते दक्षिण भारतातील सर्वात शक्तिशाली राज्यांपैकी एक असलेल्या त्रावणकोरमध्ये बांधले. १७३९-४६ च्या त्रावणकोर-डच युद्धादरम्यान मार्तंड वर्मा यांनी त्रावणकोर सैन्याचे नेतृत्व केले, ज्याची पराकाष्ठा कोलाचेलच्या लढाईत झाली. त्रावणकोरने केलेल्या डचांचा पराभव हे आशियातील संघटित शक्तीचे युरोपियन लष्करी तंत्रज्ञान आणि डावपेचांवर मात करण्याचे सर्वात जुने उदाहरण मानले जाते. मार्तंड वर्माने त्यांच्या विरुद्ध डचांशी युती केलेल्या मूळ राज्यकर्त्यांच्या बहुतेक क्षुल्लक संस्थानांवर विजय मिळवले. +धर्मराजाच्या कारकिर्दीत, टिपू सुलतानने त्रावणकोरवर स्वारी केली, परंतु सेनापती राजा केशवदास यांनी त्रावणकोरची सेनेला कमी संख्या असूनही विजय मिळवून दिला. या हल्ल्यामुळे तिसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात टिपूविरुद्ध त्रावणकोर-ब्रिटिश युती झाली. त्रावणकोरचे दिवाण वेलू थम्पी दलावा यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिले पण ते हरले. १८०५ मध्ये कर्नल चार्ल्स मॅकॉले आणि दिवाण वेलू थाम्पी यांच्यात झालेल्या करारानंतर त्रावणकोर हे ब्रिटिश साम्राज्याचे जहागीर बनले. +१७८० च्या दशकात दक्षिण भारतीय म्हैसूरच्या सैन्याने प्रथम लोखंडी आणि धातू-दंडगोल क्षेपणास्त्रे विकसित केले होते. म्हैसूरवासीयांनी अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मोठ्या सैन्याविरुद्ध या लोखंडी क्षेपणास्त्रांचा यशस्वीपणे वापर केले. +महाराज रणजित सिंह हे पंजाब या सार्वभौम देशाचे आणि शीख साम्राज्याचे शीख शासक होते. त्यांचे वडील महासिंह यांनी शीख महासंघातील सुकरचकिया या मिस्लचे नेतृत्व केले. १७८० मध्ये गुजरानवाला येथे जन्मलेले, रणजीत सिंह वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या वडिलांच्या गादीवर आले. त्यांनी शीख साम्राज्यात शीख गट एकत्र केले आणि १३ एप्रिल १८०१ रोजी बैसाखीच्या अनुषंगाने "महाराज" ही पदवी घेतली. १७९९ पासून लाहोर ही त्यांची राजधानी होती. १८०२ मध्ये त्याने अमृतसर हे शीख धर्माचे पवित्र शहर जिंकले. १८२२ मध्ये रणजित सिंहने आपल्या सैन्याच्या काही भागांना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्यांदा युरोपियन भाडोत्री सैनिकांना नियुक्त केले. त्याने आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण केले, एक लष्करी शक्ती तयार केली ज्याच्या सामर्थ्याने पंजाबच्या अंतिम ब्रिटिश वसाहतीस विलंब केला. परिणाम एक शक्तिशाली आणि जोरदार सशस्त्र राज्य होते. १८३७ मधील जमरूदची लढाई रणजित सिंहसाठी एक मोठा धक्का होता: त्यांचा सेनापती हरी सिंह नलवा मारला गेला, खैबर खिंड शीख साम्राज्याच्या प्रभावाची पश्चिम सीमा म्हणून स्थापित करण्यात आली. +१८३९ मध्ये रणजितसिंगचे निधन झाले आणि त्यांच्या वारसांच्या अंतर्गत कलह आणि खराब कारभारामुळे त्यांचे साम्राज्य कोसळले. त्याच्या राज्याच्या पूर्वेला गुलाब सिंह यांनी हिमालयात शीख अधिकाराचा विस्तार चीन-शीख युद्ध (१८४१-१८४२) मध्ये किंग साम्राज्याने थांबेपर्यंत केला. पहिल्या अँग्लो-शीख युद्धानंतर (१८४५-४६), पंजाब हे स्वतंत्र राज्य होण्याचे प्रभावीपणे थांबले. ब्रिटिश साम्राज्याने दुसऱ्या अँग्लो-शीख युद्ध (१८४८-४९) नंतर शीख साम्राज्याला स्वतःला जोडले. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारखान्यांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिश भारतीय सेनाची स्थापना करण्यात आली होती. १७९३ मध्ये फ्रेंच पॉंडिचेरीच्या पतनानंतर, १७९५ मध्ये बंगाल, मद्रास आणि बॉम्बे यांच्या प्रेसीडेंसी (इंग्रज इलाखे) सैन्यात विभागले गेले. डच लोकांनी त्रावणकोरच्या लष्करी नायर संघटित बळाला प्रशिक्षण दिले. +१८५७ च्या भारतीय बंडाच्या वेळी, बंगाल तद्देशीय पायदळ आणि घोडदळच्या काही तुकड्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंड केले. तथापि, बंडखोरांना बॉम्बे आणि मद्रास सेनेच्या सदस्यांकडून अपेक्षेपेक्षा कमी पाठिंबा मिळाला. बंडखोरांनी अनेक अत्याचार केले, सर्वात कुप्रसिद्धपणे कावनपूरच्या वेढा येथे. बंडखोरांमध्ये संसाधने आणि समन्वयाच्या अभावामुळे बंड शेवटी अयशस्वी झाले. त्यांच्या बंडाच्या दडपण दरम्यान, ब्रिटिशांनी अनेक बदल केले आणि १८५८ पर्यंत बंड मोठ्या प्रमाणात मोडून काढले. +सिपाही विद्रोहानंतर, भारतातील ब्रिटिश राजवटीची पुनर्रचना ब्रिटिश राजाच्या अंतर्गत करण्यात आली, जी थेट युनायटेड किंग्डम आणि ब्रिटिश राजवटीच्या सर्वोत्कृष्टतेखालील संस्थानांच्या प्रशासित प्रदेशांनी बनलेली आहे. मुकुटाबरोबरच्या करारांच्या अटींनुसार, या रियासतांना युनायटेड किंग्डमद्वारे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये प्रतिनिधित्वाच्या बदल्यात काही स्थानिक स्वायत्तता दिली गेली. राजमध्ये सध्याचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश होता. +१८५७ नंतर, ब्रिटिश राज्यपद आणि विदेशी कारभारी यांच्या नियंत्रणाखाली पुनर्रचित ब्रिटिश भारतीय सैन्याच्या बाजूने पइलाखा सैन्य रद्द करण्यात आले. अनेक एकक बरखास्त किंवा पुनर्गठित करण्यात आल्या आणि शीख, गुरखा आणि अनियमित घोडेस्वार यांच्या नवीन तुकड्या सुरू करण्यात आल्या. बहुसंख्य मद्रास तद्देशीय पायदळ आणि घोडदळ यांनी त्यांच्या वर्ग रचना उत्तर भारतीय जमातींमध्ये बदलल्या होत्या, ज्यांना मद्रास इलाखा सैन्यचा बहुसंख्य भाग असलेल्या गडद, ​​​​छोट्या "थांबी" पेक्षा अधिक "मार्शल" मानले जाते. भारतीय शिपायांना अधिकारी किंवा तोफखाना तुकड्यांमध्ये काम करण्यास बंदी होती. शिख आणि गुरखांवर भरती अधिक लक्ष केंद्रित करते, ज्यांना ब्रिटिश एकनिष्ठ मानत होते. नवीन जाती-आधारित आणि धर्म-आधारित पलटण तयार झाल्या. +ब्रिटिश भारतीय सैन्यात भारतातील सर्व प्रमुख धार्मिक गटांचे सदस्य होते: हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम. सैन्यातील शीखांची संख्या कालांतराने हळूहळू वाढत गेली कारण ब्रिटिश सेनापतींना विश्वास वाटू लागला की ते अधिक निष्ठावान आणि युद्धाला साजेसे आहेत, ही छाप १८५७ भारतीय विद्रोहाच्या वेळी त्यांच्या वागणुकीमुळे दृढ झाली. मुघल राजवटीचे पुनरुत्थान रोखण्यासाठी शिखांनी त्यांच्या बाजूने ब्रिटिशांशी संधान साधले; मुघल साम्राज्यात शिखांचा छळ झाला होता. +शाही भारतीय वायू दलाची स्थापना १९३२ मध्ये झाली. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, तेव्हा "शाही" हा उपसर्ग काढून टाकण्यात आला. +पहिल्या विश्वयुद्धादरम्यान, सुमारे १५,००० सैनिकांच्या युद्धपूर्व वार्षिक भरतीच्या तुलनेत, ८,००,००० हून अधिक सैन्यासाठी आणि ४,००,००० हून अधिक लोकांनी गैर-लढाऊ भूमिकांसाठी स्वेच्छेने काम केले. य्प्रेसच्या पहिल्या लढाईत, युद्ध सुरू झाल्याच्या एका महिन्याच्या आत लष्कराने पश्चिम आघाडीवर कारवाई केली, जिथे व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणारा खुददाद खान पहिला भारतीय ठरला. एक वर्षाच्या अग्रभागी कर्तव्यानंतर, आजारपण आणि अपघातामुळे भारतीय लष्करी तुकडींना माघार घ्यावी लागली. मेसोपोटेमियाच्या मोहिमेत सुमारे ७,००,००० भारतीय तुर्कांशी लढले. भारतीय सैन्यरचने पूर्व आफ्रिका, इजिप्त आणि गॅलीपोली येथेही पाठवण्यात आले. +१९१५ मध्ये सिनाई आणि पॅलेस्टाईन मोहिमेच्या सुएझ कालव्याच्या संरक्षणादरम्यान, १९१६ मध्ये रोमानी येथे आणि १९१७ मध्ये जेरुसलेम येथे भारतीय सैन्य आणि शाही सेवा सैनिकाने लढा दिला. भारतीय तुकड्यांनी जॉर्डन खोऱ्यावर ताबा मिळवला आणि जर्मन वसंत आक्रमणानंतर ते मेगिद्दोच्या लढाईत आणि वाळवंट आरोहित लष्करी तुकडींच्या आगाऊ दमास्कस आणि अलेप्पो दरम्यान इजिप्शियन मोहिमेतील प्रमुख शक्ती बनले. इतर विभाग उत्तर-पश्चिम सीमेचे रक्षण करत आणि अंतर्गत सुरक्षा जबाबदाऱ्या पूर्ण करत भारतात राहिले. +युद्धादरम्यान दहा लाख भारतीय सैन्याने परदेशात सेवा बजावली. एकूण, ७४,१८७ मरण पावले, आणि आणखी ६७,००० जखमी झाले. पहिले महायुद्ध आणि अफगाण युद्धात लढताना प्राण गमावलेल्या सुमारे ९०,००० सैनिकांचे स्मरण इंडिया गेटद्वारे केले जाते. +१९३९ मध्ये, ब्रिटिश भारतीय सैन्याची संख्या सुमारे १८९,००० होती, सुमारे ३,००० ब्रिटिश अधिकारी आणि १,११५ भारतीय अधिकारी होते. दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी सैन्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला: १९४५ पर्यंत, सुमारे ३४,५०० ब्रिटिश अधिकारी आणि १५,७४० भारतीय अधिकाऱ्यांसह लष्कराची ताकद सुमारे २.५ दशलक्ष झाली. लष्कराने फ्रान्स, पूर्व आफ्रिका, उत्तर आफ्रिका, सीरिया, ट्युनिशिया, मलाया, बर्मा, ग्रीस, सिसिली आणि इटलीमधील मोहिमांमध्ये भाग घेतला. इटालियन विरुद्ध एबिसिनिया आणि उत्तर आफ्रिकेतील मोहिमांमध्ये विशेषतः महत्त्वपूर्ण योगदान आले; एल अलमाइन येथे आणि इटलीमध्ये, जर्मन विरुद्ध; आणि जपान विरुद्ध बर्मा मोहिमेमध्ये. सैन्याला अखेरीस १७९,९३५ बळी गेले: २४,३३८ ठार, ६४,३५४ जखमी, ११,७६२ बेपत्ता, आणि ७९,४८१ [युद्धाचे कैदी] ताब्यात घेतले. +युद्धादरम्यान, दक्षिणपूर्व आशियातील भारतीय राष्ट्रवादी प्रवासी आणि जपानी सैन्याने ब्रिटनपासून भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय सेना (INA) ची स्थापना केली. मनुष्यबळासाठी, ते भारतीय सैन्याच्या अंदाजे ४५,००० भारतीय सैन्यावर अवलंबून होते ज्यांना जपानी लोकांनी फेब्रुवारी १९४२ मध्ये पकडले होते. १९४३ मध्ये INA चे नेतृत्व करण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांना हवाई छत्रीच्या मदतीने उतारण्यात आले होते आणि त्यांनी INA चा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि त्यांनी मलायामधील मुख्यतः तमिळ नागरी भारतीय समुदायाचा समावेश करण्यासाठी INA चा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्यांनी अनिच्छुक जपानी लोकांकडून INA साठी लढाऊ भूमिकेची वाटाघाटी केली, जे ते बुद्धिमत्ता आणि प्रचार कार्यासाठी अधिक प्रवृत्त होते. १९४४ मध्ये, INA सैन्य तुकडींनी जपानी सैन्याच्या आराकान आणि इंफाल मैदानात ब्रिटिश स्थानांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये भाग घेतला. लष्करी माणूस नसताना बोस – किंवा "नेताजी" (आदरणीय नेता) यांना असा विश्वास होता की भारतीय सैन्याचे भारतीय सैनिक जे INA विरुद्ध तैनात असतील ते त्याच्या मानकांनुसार येतील. पण या भारतीय सैन्याने खंबीरपणे उभे राहून INA चा पराभव केला. असे असूनही, बोसने फेब्रुवारी १९४५ मध्ये INA ला इरावडीवर स्वतंत्र क्षेत्र देण्याचा आग्रह धरला. काही INA सैन्याच्या अथक प्रयत्नांनंतरही, त्यांचे क्षेत्र ओलांडले गेले आणि त्याग करणे सामान्य झाले. लष्करीदृष्ट्या, INA पूर्ण झाले. युद्धानंतर, तथापि, तीन INA कमांडरना सार्वजनिकरीत्या कोर्ट-मार्शल करण्याच्या ब्रिटिश निर्णयामुळे त्याचा राजकीय प्रभाव पडला. हा एक चुकीचा अंदाज होता, कारण भारतीय राष्ट्रवादी राजकारण्यांनी, जे आधी INA च्या विरोधात उतरले होते, त्यांनी आता INA आरोपींच्या सुटकेसाठी जनभावना वाढवल्या होते. आपली चूक लक्षात घेऊन इंग्रजांनी ते मान्य केले. अशाप्रकारे, INA हे राजचे दिवस मोजण्याचे आणखी एक चिन्ह होते. +१९४५ मध्ये युद्धाच्या शेवटी, भारतीय लष्कराच्या अधिकारी लष्करी तुकडीमध्ये भारतीय वैद्यकीय सेवा अधिकारी हिराजी करसेटजी यांचा एकमेव भारतीय मेजर-जनरल, एक IMS ब्रिगेडियर, लढाऊ शस्त्रे असलेले तीन भारतीय ब्रिगेडियर आणि २२० इतर भारतीय अधिकारी कर्नल आणि लेफ्टनंट-कर्नल यांचे तात्पुरत्या किंवा कार्यवाहक श्रेणीत समाविष्ट होते. ऑक्‍टोबर १९४५ पासून, भारतीय सशस्त्र दलात नियमित नियुक्त-पदे देणे केवळ भारतीयांसाठीच मर्यादित होते, जरी आवश्यक वाटेल तोपर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सतत दुय्यम दर्जासाठी तरतूद करण्यात आली होती. १९४६ मध्ये, उदात्त भारतीय नौदलाच्या खलाशांनी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये विद्रोह केला, ज्याचा संपूर्ण भारतावर प्रभाव पडला. १९४७ च्या सुरुवातीस, भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमध्ये १.२५ दशलक्षाहून अधिक सेवा कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर विघटन झाले. +भारतीय स्वातंत्र्याची आता निश्चितता आणि यूकेमध्ये नुकत्याच निवडलेल्या नवीन कामगार सरकारसह, सशस्त्र दलांचे भारतीयीकरण प्रगतीपथावर होते, तरी स्वातंत्र्याच्या दोन महिने आधी, जून १९४७ पर्यंत, भारतीय सैन्यात फक्त १४ भारतीय अधिकारी ब्रिगेडियरच्या पदावर सेवेत होते, सशस्त्र सेवांच्या लढाऊ शस्त्रांमध्ये भारतीय ध्वज, जनरल किंवा हवाई अधिकारी नसताना. +भारतीय प्रजासत्ताकाने पाकिस्तानशी चार युद्धे आणि चीनशी एक सीमा युद्ध लढले आहे. +याला पहिले काश्मीर युद्ध असेही म्हणतात. काश्मीर आणि जम्मू या संस्थानांचे महाराज भारतात सामील होतील अशी भीती पाकिस्तानला वाटली तेव्हा ऑक्टोबर १९४७ मध्ये युद्ध सुरू झाले. फाळणीनंतर, राज्यांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे की स्वतंत्र राहायचे हे निवडायचे राहिले. जम्मू आणि काश्मीर या संस्थानांपैकी सर्वात मोठ्या राज्यांमध्ये हिंदू महाराजा हरी सिंह यांनी राज्य केले होते. पाकिस्तानच्या सैन्याच्या पाठिंब्याने जनजमाती सैन्याने आक्रमण केले आणि संस्थानाच्या काही भागांवर कब्जा केला आणि महाराजांना भारतीय लष्करी मदत मिळविण्यासाठी संस्थानाच्या भारताच्या अधिराज्यात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. UN सुरक्षा परिषदेने २२ एप्रिल १९४८ रोजी ठराव ४७ पास केला. नियंत्रण रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजूने मोर्चे हळूहळू घट्ट होत गेले. १ जानेवारी १९४९ च्या रात्री २३:५९ वाजता औपचारिक युद्धविराम घोषित करण्यात आला. भारताने राज्याच्या सुमारे दोन तृतीयांश भागावर (काश्मीर खोरे, जम्मू आणि लडाखसह) नियंत्रण मिळवले तर पाकिस्तानने काश्मीरचा (आझाद काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान) सुमारे एक तृतीयांश भाग ताब्यात घेतला. बहुतेक तटस्थ मुल्यांकन, सहमत आहे की भारत युद्धाचा विजयी होता कारण तो काश्मीर खोरे, जम्मू आणि लडाखसह सुमारे दोन तृतीयांश काश्मीर जिंकू शकला होता. +पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर भारताने स्वतंत्र हैदराबाद राज्याकडे आपले लक्ष वळवले. भारताने जवळचे स्वतंत्र मुस्लिम राज्य आणि संभाव्य पाकिस्तानी मित्राला धोका मानले. पाच दिवसांच्या ऑपरेशनमध्ये भारताने हैदराबाद पुन्हा जिंकून घेतले. +१९६१ मध्ये भारत आणि पोर्तुगाल यांच्यात पोर्तुगीज-व्याप्त गोव्याच्या भूभागावरून तणाव वाढला, ज्यावर भारताने स्वतःसाठी दावा केला होता. पोर्तुगीज पोलिसांनी भारताशी एकीकरणासाठी शांततापूर्ण, निःशस्त्र निदर्शनास हिंसक रीतीने तोडल्यानंतर, भारत सरकारने पुन्हा जिंकण्याचा निर्णय घेतला. एकतरफा हवाई, समुद्र आणि जमिनीवरील मोहिमेमुळे पोर्तुगीज सैन्याने वेगाने आत्मसमर्पण केले. ३६ तासांत ४५१ वर्षांची पोर्तुगीज वसाहत संपुष्टात आली आणि गोवा भारताने जोडला गेला. पोर्तुगीजांचे नुकसान ३४ ठार, ५७ जखमी आणि ३,३०६ पकडले गेले. भारतीयांचे नुकसान २२ ठार आणि ५१ जखमी झाले. +भारताने १९६२ मध्ये चीनविरुद्ध एक महिनाभर चाललेले सीमा युद्ध लढले. पर्वतीय लढाईसह प्रचंड संघर्षाच्या वेळी कोणत्याही राष्ट्राने हवाई किंवा नौदल संसाधने तैनात केली नाहीत. चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर करून युद्ध संपवले आणि युद्धपूर्व स्थितीत आपले सैन्य मागे घेतले. +पराभवामुळे भारताला आपल्या सैन्यात मोठे बदल करण्यास प्रवृत्त केले. स्वरक्षा उत्पादन विभागाची स्थापना स्वदेशी संरक्षण उत्पादनात पाया तयार करण्यासाठी करण्यात आली, जी स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण असेल. १९६२ पासून या कार्यक्रमांतर्गत १६ नवीन आयुध कारखाने बांधण्यात आले आहेत. +हे युद्ध पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्राल्टरनंतर सुरू झाले, ज्याची रचना भारताच्या शासनाविरुद्ध बंडखोरी करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी करण्यात आली होती. भारताने पश्‍चिम पाकिस्तानवर पूर्ण प्रमाणात लष्करी हल्ला करून प्रत्युत्तर दिले. सतरा दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूंनी हजारो लोक मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी रणगाडा लढाईही पाहिली. सोव्हिएत संघ आणि यूएसए यांच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर आणि ताश्कंद घोषणापत्र जारी केल्यानंतर युद्धविराम घोषित केल्यानंतर दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपले. लष्करी दृष्ट्या अनिर्णित ठरले असले तरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी विजयाचा दावा केला. तथापि, बहुतेक तटस्थ मूल्यांकने सहमत आहेत की जेव्हा युद्धविराम घोषित करण्यात आला तेव्हा भारताचा पाकिस्तानवर वरचष्मा होता. युद्धादरम्यान पाकिस्तानने मिळवलेल्या प्रदेशापेक्षा जास्त प्रदेश गमावला आणि काश्मीर ताब्यात घेण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, अनेक निष्पक्ष निरीक्षकांनी हा परिणाम पाकिस्तानचा पराभव आणि भारताचा धोरणात्मक विजय म्हणून पाहिले आहे. +१९६७ चा भारत-चीन संघर्ष याला १९६७ चे चीन-भारत युद्ध म्हणूनही ओळखले जाते (१–१० ऑक्टोबर १९६७) हा सिक्कीमच्या हिमालयीन राज्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील लष्करी संघर्ष होता, जो तत्कालीन भारतीय संरक्षक राज्य होता. चीनच्या लोक मुक्ती सैन्यने १ ऑक्टोबर १९६७ रोजी सिक्कीममध्ये घुसखोरी केली, परंतु १० ऑक्टोबरपर्यंत भारतीय लष्कराने त्यांना परतवून लावले. चो ला आणि नाथू ला घटनांदरम्यान, कारवाईत ८८ भारतीयांचा मृत्यू झाला आणि १६३ जखमी झाले, तर चिनी लोकांचा मृत्यू ३४० कारवाईत झाला आणि ४५० जखमी झाले. +युद्धाच्या शेवटी भारतीय सैन्याने पराभूत झाल्यानंतर चिनी सैन्याला सिक्कीम सोडण्यास भाग पाडले. +हे युद्ध अनोखे होते कारण त्यात काश्मीरचा मुद्दा नव्हता, पण त्याऐवजी शेख मुजीब, पूर्व पाकिस्तानाचे नेते आणि याःया भुट्टो, पश्चिम पाकिस्तानाचे नेते यांचे द्वारे फार पूर्वी पाकिस्तानात बनवल्या गेलेल्या राजनैतिक संग्राम द्वारे अवक्षेपीत संकट पाकिस्तानच्या राज्य व्यवस्थेपासून बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या घोषणेचा पराकाष्ठा. ऑपरेशन सर्चलाइट आणि १९७१ बांगलादेश नरसंहारानंतर, पूर्व पाकिस्तानमधील सुमारे १० दशलक्ष बंगाली लोकांनी शेजारच्या भारतात आश्रय घेतला. चालू असलेल्या बांगलादेश मुक्ती आंदोलनात भारताने हस्तक्षेप केला. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात अग्रकय तडाख्यांनंतर केल्यानंतर, दोन्ही देशांदरम्यान पूर्ण शत्रुत्व सुरू झाले. +पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर अनेक ठिकाणी हल्ले केले, परंतु भारतीय सैन्याने यशस्वीपणे त्यांची जागा धारण केली. भारतीय सैन्याने पश्चिमेकडील पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींना त्वरीत प्रत्युत्तर दिले आणि काही प्रारंभिक नफा मिळवल्या, ज्यात सुमारे ५,७९५ चौरस मैल (१५,०१० किमी२) पाकिस्तानचा भूभाग होता (पाकिस्तानी काश्मीरमधील भारताने मिळवलेली जमीन, पाकिस्तानी पंजाब आणि सिंध क्षेत्रे पण १९७२ च्या सिमला करारात, सद्भावना म्हणून परत पाकिस्तानला भेट दिली). दोन आठवड्यांच्या तीव्र लढाईच्या आत, पूर्व पाकिस्तानमधील पाकिस्तानी सैन्याने भारतीय आणि बांगलादेशी सैन्याच्या संयुक्त हुकुमापुढे शरणागती पत्करली ज्यानंतर लोक प्रजासत्ताक बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात कोणत्याही भारत-पाकिस्तान संघर्षात सर्वाधिक जीवितहानी झाली, तसेच ९०,००० हून अधिक पाकिस्तानी लष्करी आणि नागरिकांच्या आत्मसमर्पणानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांची सर्वात मोठी संख्या आहे. एका पाकिस्तानी लेखकाच्या शब्दात, "पाकिस्तानने आपले अर्धे नौदल, एक चतुर्थांश वायुसेना आणि एक तृतीयांश सैन्य गमावले". +१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस, पाकिस्तानने भारतासोबत विवादित प्रांत असलेल्या सियाचीन हिमनदीवर पर्यटक मोहिमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या घडामोडीमुळे चिडून, एप्रिल १९८४ मध्ये भारताने यशस्वी मेघदूत कारवाई सुरू केले ज्या दरम्यान त्याने संपूर्ण सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण मिळवले. भारताने सर्व ७० किलोमीटर (४३ मैल) लांब सियाचीन हिमनदी आणि त्याच्या सर्व उपनदी हिमनद्या, तसेच हिमनदीच्या ताबडतोब पश्चिमेकडील साल्टोरो चोटीच्या तीन मुख्य खिंडींवर नियंत्रण स्थापित केले आहे, जे होते—सिया ला, बिलाफोंड ला आणि ग्योंग ला. टाइम्स मासिकानुसार, सियाचीनमधील लष्करी कारवायांमुळे भारताने १,००० चौरस मैल (३,००० किमी२) पेक्षा जास्त भूभाग मिळवला. भारत अजूनही तेथे लष्करी तळ सांभाळतो. पाकिस्तानने १९८७ आणि १९८९ मध्ये हिमनदी पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. हा संघर्ष भारताच्या विजयाने संपला. २००३ पासून युद्धविराम. +सामान्यतः कारगिल युद्ध किंवा भारतात ऑपरेशन विजय म्हणून ओळखले जाणारे, दोन्ही देशांमधील हा संघर्ष बहुतेक मर्यादित होता. १९९९ च्या सुरुवातीच्या काळात, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून घुसखोरी केली आणि मुख्यतः कारगिल जिल्ह्यातील भारतीय भूभाग ताब्यात घेतला. पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी भारताने मोठे लष्करी आणि राजनैतिक आक्रमण सुरू करून प्रत्युत्तर दिले. दोन महिन्यांच्या संघर्षानंतर, भारतीय सैन्याने घुसखोरांनी अतिक्रमण केलेल्या बहुतेक कड्यांवर हळुहळू पुन्हा ताबा मिळवला होता. अधिकृत मोजणीनुसार, अंदाजे ७५%-८०% घुसखोर क्षेत्र आणि जवळजवळ सर्व उंच जमीन भारताच्या नियंत्रणाखाली होती. लष्करी संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीतीने, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समुदायाने उर्वरित भारतीय भूभागातून सैन्य मागे घेण्यासाठी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव वाढवला. आंतरराष्‍ट्रीय अलगावच्‍या शक्‍यतेला तोंड देत, आधीच नाजूक असलेली पाकिस्तानी अर्थव्‍यवस्‍था आणखी कमकुवत झाली. माघारीनंतर पाकिस्तानी सैन्याचे मनोबल घसरले कारण उत्तरी निखळ पायदळाच्या अनेक तुकड्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला. सरकारने अनेक अधिकाऱ्यांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला, या समस्येने उत्तरेकडील भागात संताप आणि निषेध केला. पाकिस्तानने सुरुवातीला आपल्या अनेक घातपाताची कबुली दिली नाही, परंतु नवाझ शरीफ यांनी नंतर सांगितले की या कारवाईत ४,००० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि पाकिस्तानने संघर्ष गमावला. +जुलै १९९९ च्या अखेरीस, कारगिल जिल्ह्यातील संघटित शत्रुत्व थांबले आणि कारगिल युद्ध शेवटी भारतीय लष्करी आणि राजनैतिक विजयाने निर्णायक ठरले. +मार्च १९६६ मध्ये, आसाममधील मिझो बंडखोरांनी स्वातंत्र्य घोषित केले आणि सरकारी कार्यालये आणि लष्करी चौक्यांवर हल्ले केले. काही आठवड्यांनंतर हा उठाव दडपण्यात आला आणि अखेरीस मिझोरम हे भारताचे वेगळे राज्य बनवण्यात आले. +आज चोला घटना म्हणून ओळखली जाणारी चीन-भारतीय चकमक ऑक्टोबर १९६७ मध्ये घडली. पीपल्स लिबरेशन आर्मीने सिक्कीममध्ये थोडक्यात घुसखोरी केली परंतु ४८ तासांत माघार घेतली. +जून १९८४ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात अडून बसलेल्या खलिस्तान चळवळीशी संबंधित शीख फुटीरतावाद्यांवर हल्ला करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे ५००-१,५०० नागरिकांचा मृत्यू झाला आणि अकाल तख्तचे मोठे नुकसान झाले. +भारत-श्रीलंका करारानुसार तामिळ टायगर्सला निःशस्त्र करण्यासाठी भारतीय शांतता दल ने १९८७-१९९० मध्ये उत्तर आणि पूर्व श्रीलंकेत एक मोहीम राबवली. अपारंपरिक युद्धासाठी प्रशिक्षित नसलेल्या भारतीय सैन्यासाठी ही एक कठीण लढाई होती. सुमारे १,२०० कर्मचारी आणि अनेक टी-७२ रणगाडे गमावल्यानंतर, भारताने शेवटी श्रीलंका सरकारशी सल्लामसलत करून ही सैन्य मोहीम सोडली. ज्याला ऑपरेशन पवन असे नाव देण्यात आले होते त्यामध्ये भारतीय वायुसेनेने श्रीलंकेत सुमारे ७०,००० उड्डाणे केले. +नोव्हेंबर १९८८ मध्ये, मालदीव सरकारने भाडोत्री आक्रमणाविरुद्ध लष्करी मदतीसाठी भारताला आवाहन केले. ३ नोव्हेंबरच्या रात्री, भारतीय वायुसेनेने पॅरा स्पेशल फोर्सला आग्रा येथून विमानाने उड्डाण केले आणि त्यांना मालदीवमध्ये २,००० किमीपेक्षा जास्त अंतरावर न थांबता उड्डाण केले. पॅराकमांडो हुलुले येथे उतरले, हवाई क्षेत्र सुरक्षित केले आणि काही तासांत आणि रक्तपात न होता माले येथे सरकारी राजवट पुनर्संचयित केली. +बांग्लादेशी-भारत सीमा युद्ध म्हणूनही ओळखले जाते, हे संक्षिप्त युद्ध १५ एप्रिल रोजी सुरू झाले जेव्हा बांगलादेशींनी पिर्डीवाह हे विवादित गाव ताब्यात घेतले. भारत आणि बांगलादेशी सैन्याने त्यांच्या मूळ जागा घेतल्यावर सुमारे ५ दिवस ही चकमक चालली आणि युद्ध यथास्थितीमध्ये संपले. +भारताने भारतीय अंतराळ कार्यक्रमात क्षेपणास्त्र क्षमता चांगल्या प्रकारे विकसित केली आहे. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) ची स्थापना १९८३ मध्ये क्षेपणास्त्र विकास आणि उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. सध्या यात सहा प्रमुख क्षेपणास्त्र कार्यक्रमांचा समावेश आहे: +सध्या DRDO सूर्या (क्षेपणास्त्र) विकसित करत आहे, जो ICBM ची प्रगत मालिका आहे ज्याचा पल्ला १०,००० किमी पेक्षा जास्त असेल. यामुळे त्याची श्रेणी अमेरिका, रशिया आणि इस्रायलमधील प्रगत क्षेपणास्त्रांच्या बरोबरीने ठेवली जाईल. क्षेपणास्त्र संरक्षण कवच, भारतीय अश्मक्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम यशस्वी विकसित करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. +१९७४ मध्ये, भारताने १५ किलोटन पर्यंत उत्पन्न असलेल्या अण्वस्त्राची चाचणी केली. चाचणीचे सांकेतिक नाव होते स्माइलिंग बुद्ध. ११ आणि १३ मे १९९८ रोजी, भारताने एकूण पाच भूमिगत अणुचाचण्या केल्या आणि स्वतःला एक अण्वस्त्र राष्ट्र घोषित केले. +सैन्याच्या संख्येच्या बाबतीत चीननंतर भारतीय सैन्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय प्रजासत्तकाची निमलष्करी एकक ही जगातील सर्वात मोठी निमलष्करी दल आहे ज्यामध्ये दहा लाखांहून अधिक ताकद आहे. एक संभाव्य महासत्ता म्हणून स्वतःचे चित्रण करण्यास उत्सुक असलेल्या भारताने १९९० च्या उत्तरार्धात आपल्या सशस्त्र दलांमध्ये सुधारणा करण्याचा एक तीव्र टप्पा सुरू केला. पुरवठ्यासाठी इतर देशांवर अवलंबून न राहता स्वदेशी लष्करी उपकरणे विकसित करण्यावर भारताचा भर आहे. भारतीय नौदलाची बहुतेक जहाजे आणि पाणबुड्या, लष्करी चिलखती वाहने, क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा स्वदेशी आराखडीत आणि उत्पादित आहेत. +१९९७ मध्ये, भारताने रशियाच्या "सामरिक हवाई दलांसाठी संभाव्य हवाई संकुल" कार्यक्रमाच्या विकासात सहभागी होण्याचे मान्य केले. पाचव्या पिढीचे लढाऊ विमान विकसित करणे हा या कार्यक्रमाच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक होता; सु-४७ मूळ नमुनेने १९९७ मध्ये पहिले यशस्वी चाचणी उड्डाण केले. ब्राह्मोस, रशियासोबत संयुक्तपणे विकसित केलेल्या स्वनातीत नौकासमूह क्षेपणास्त्राची २००१ मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली. मानवरहित हवाई वाहने विकसित करण्यासाठी भारत इस्रायलसोबत सहकार्य करत आहे. +भारताने अलीकडेच उपकरणे खरेदी करण्याऐवजी लष्करी उपकरणांमागील तंत्रज्ञान खरेदी करण्यावर भर दिला आहे. अलीकडील उदाहरणांमध्ये रशियाकडून सुखोई सु-३० एमकेआय बहू-भूमिका लढाऊ विमाने आणि टी-९० मुख्य लढाऊ टाक्यांची खरेदी आणि फ्रान्सकडून डिझेलवर चालणाऱ्या स्कॉर्पीन पाणबुड्या यांचा समावेश होतो. २००४ मध्ये, भारताने इतर देशांकडून अमेरिकी $५.७ अब्ज किमतीची लष्करी उपकरणे खरेदी केली, ज्यामुळे ते विकसनशील जगातील आघाडीचे शस्त्र खरेदीदार बनले. +२८ एप्रिल २००० रोजी भरतपूर दारूगोळा निक्षेपाला लागलेल्या आगीत ₹३.९३ अब्ज (अमेरिकी $४९ दशलक्ष) किमतीचा दारूगोळा नष्ट झाला. पठाणकोट उप-निक्षेपामध्ये आणखी एका आगीमुळे ₹२८० दशलक्ष (अमेरिकी $३.५ दशलक्ष) किमतीच्या दारूगोळ्याचे नुकसान झाले. २४ मे २००१ रोजी, बिरधवाल उप-निक्षेपामध्ये आणखी एका आगीत ₹३.७८ अब्ज (अमेरिकी $४७ दशलक्ष) किमतीचा दारूगोळा नष्ट झाला. +युद्धाच्या काळात लष्करी वर्तनासाठी भारताचे सर्वोच्च पुरस्कार, उतरत्या क्रमाने, परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र आहेत. शांतता काळातील समतुल्य अनुक्रमे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र आहेत. नंतरचे दोन पुरस्कार पूर्वी अनुक्रमे अशोक चक्र, वर्ग २ आणि अशोक चक्र, वर्ग ३ म्हणून ओळखले जात होते. शांतता काळातील पुरस्कार अधूनमधून नागरिकांना देण्यात आले आहेत. उत्कृष्ट सेवेसाठी, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक हे पुरस्कार आहेत. + + + भारतीय लष्कर • भारतीय नौदल • भारतीय हवाई दल • भारतीय तटरक्षक +सेना इतिहास • प्रशिक्षण संस्था • विशेष दल • लष्कर हुद्दे व मानचिन्ह • हवाई दल हुद्दे व मानचिन्ह • नौदल हुद्दे व मानचिन्ह • राष्ट्रीय छात्र सेना • भारतीय शांती सेना • अर्धसैनिक दल • Strategic Forces Command • Strategic Nuclear Command • भारताची महासंहारक शस्त्रे • भारताची प्रक्षेपास्त्रे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15068.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4e3a5494c0d0400eeb0f8c89e56cf45db60d366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15068.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऋषी भारद्वाज हे हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत. दंडकारण्याजवळ त्यांचा आश्रम होता. ते आयुर्वेदनिपुण होते. +मुद्‌गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथांत दिलेल्या कथांनुसार, अंगारक किंवा मंगळ हा ऋषी भारद्वाज यांचा पुत्र आहे. +चरक संहिता नुसार त्यांनी इंद्राकडून आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले होते. ब्रम्हदेव, बृहस्पति व इंद्रा नंतर ते चौथे व्याकरण प्रवक्ता होते. त्यांनी व्याकरण, आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतिशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण, शिक्षा इत्यादी विषयांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. +ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ, विज्ञान व्यक्ता व मंत्रद्रष्टा होते. भारद्वाज ऋषी हे विमान शास्त्रामध्ये निपुण होते, त्यांनी विमानाचे प्रकार जसे प्रवासी विमान, लश्करी विमान, अंतराळ यान वर्णन केले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15084.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596fab1a3f10fc2cfd77cc23589e905700fedf9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15084.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारसवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1509.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e3fb9a24ff82ffd20b80212a212368df8bc834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1509.txt @@ -0,0 +1 @@ +प्रशांत बंब मराठी राजकारणी आहेत. हे गंगापूर मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते अपक्ष म्हणून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15100.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84ec271ffeed135d06ec63c187908836852bbd73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15100.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारोत्तोलन हा एक क्रीडाप्रकार आहे. दोन्ही टोकांना वजनदार चकत्या असलेल्या एका पाच-सहा फूट लांबीच्या मजबूत लोखंडी कांबीला डोक्याच्या वरपर्यंत उचलून धरण्याची ताकद मोजणे हा या स्पर्धेचा हेतू असतो. इंग्रजीमध्यी या क्रीडाप्रकाराला Weightlifting म्हणतात. + +अस्वरूपित मजकूर येथे भरा + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15113.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46b950c6b7af10b6cfc47f2c2d431c3ab7666af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15113.txt @@ -0,0 +1,2 @@ +भालगुडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15122.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cec124aac1ab36b8240cb5f53a01cd52f249ba6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15122.txt @@ -0,0 +1 @@ +भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे (डिसेंबर २१, १९०३ - ?) हे मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. १९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15129.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64445307ba3767c2ff2ecd9c3d1b20d2e364fa0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15129.txt @@ -0,0 +1,3 @@ +भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर (जन्म : हैदराबाद, नोव्हेंबर २५, १९२१ - मुंबई, ११ ऑगस्ट, २०१५) हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. +भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत.. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. +१ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1513.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11be480879250b2143989752ed39126ffd759510 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1513.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रशांत मोरे हे मराठी कवी आहेत. हे आंबेडकरी विचारवंत समजले जातात.[ संदर्भ हवा ] +मोरे यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून आईच्या कवितांचं संपादित पुस्तकही प्रकाशित केलं आहे. तसंच या पुस्तकाचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित होणार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15150.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4d0c1eb0ea62459c8e4cf2cf801e2fb7e90d1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15150.txt @@ -0,0 +1,8 @@ + भालावळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15152.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748f1f37a2dac0d8b77f9b94d2911a132e7a415b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15152.txt @@ -0,0 +1,17 @@ +भालीवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१५ कुटुंबे राहतात. एकूण ८८४ लोकसंख्येपैकी ४४७ पुरुष तर ४३७ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +नवसाई, भाताणे, मेढे, वडघर, कळंभोण, भातपाडा, सकवार, चिमणे, हेदवडे, खानिवडे, आंबोडे ही जवळपासची गावे आहेत.माजिवली देपिवली ग्रामपंचायतीमध्ये भालीवली,देपिवली,आणि माजिवली ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15157.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28431af5d869a9360d3afd1a117b1ae0e0a3ee4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15157.txt @@ -0,0 +1,3 @@ + भाले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +==प्रेक्षणीय स्थळे== प्रसिद्ध श्रीराम हनुमान मंदिर. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15158.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2766cde0dad2b0be171023550f5b4897b3253f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15158.txt @@ -0,0 +1 @@ +भालेकर हे एक मराठी आडनाव आहे. भालेकर हे आडनाव महाराष्ट्रात आढळते. भालेकर हे सैन्याच्या पहील्या फळीतलेे निधड्या छातीचे सैनिक असत. मराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत. मराठा भालाधाऱ्यांना भालेकर, इटेकरी किंवा विटेकरी म्‍हणत. मराठा पायदळ व घोडदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते : इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. हे आयुध साधारणपणे ४ ते ४.५ मीटर लांब असे. मुसलमान बखरकार मराठा भालेकरांना 'गनीम-इ-लाभ' (शापग्रस्त शत्रु) व 'नैझ-बाज' (पट्टीचे भालाधारी) म्हणत. लढाईत भालेकरांच्या अगदी आघाडीला लांब भाले घेतलेल्या रांगा असत त्यांचा उपयोग हल्ला करण्यास होई. रथाच्या मागे व मध्ये पायदळ भालेकरी असत. मराठा समाजातील भालेकर हे मुख्य चिंचवली ता.कणकवली जि सिंधुदुर्ग येथे राहतात. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती भालेकर आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15159.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4da38df37e3506407976cf95b3cb151c9e747a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15159.txt @@ -0,0 +1,8 @@ + भालेकर कोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15185.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e644184a8cad2c46d5d0e48460187660c67d2dfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15185.txt @@ -0,0 +1,2 @@ +भावडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15193.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50848099a35f9ea1a069d00870f4cd3ff390c6fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15193.txt @@ -0,0 +1,205 @@ +भावनगर विमानतळ (आहसंवि: BHU, आप्रविको: VABV) (गुजराती: ભાવનગર વિમાનમથક) हे भारताच्या गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेला विमानतळ आहे. याचा विस्तार २९४ एकर इतका असून येथील धावपट्टीवर एका बाजूने उतरण्यास आयएलएस सुविधा उपलब्ध आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15215.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eab172f198eb3c2f14c979268cfebf540242de99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15215.txt @@ -0,0 +1,2 @@ + भावरखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15222.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2349299cf431418f8f5388bdeb21e90d55cf56df --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15222.txt @@ -0,0 +1,2 @@ +भावार्थ (पुणे) हा मराठी साहित्याशी संबंधित एक वाचन उपक्रम आहे.[१] याच्या पुणे आणि चिपळूण अशा दोन ठिकाणी शाखा आहेत.TWJ फाऊंडेशन - द सोशल रीफॉर्म्स या सामजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. पुणे शहरात कोथरूड, कर्वे पुतळ्याजवळ हे दालन आहे. +भावार्थ हे एक पुस्तकाचे दालन आहे. येथे वाचकांना पुस्तके विकत घेता येतात तसेच या ठिकाणी बसून पुस्तके विनामूल्य वाचता येतात हे याचे वेगळेपण आहे. विविध विषयांवर आधारित सुमारे ६,००० पुस्तके येथे उपलब्ध आहेत. वाचनासाठी पोषक असे वातावरण आणि सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15240.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d4b23c4c85afb66782783d6783ede4a22a4ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15240.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे. +बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15242.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7083e2aa38da12c7096e9314d49921b9efc62336 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15242.txt @@ -0,0 +1 @@ +भाषा बाली - इंडोनेशिया येथील बाली बेटावर बोलली जाणारी स्थानीय भाषा. याशिवाय येथे बहासा इंडोनेशिया ही बोलली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15246.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461fbf35b871a6c875b944d1c6c7379c8435a201 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15246.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाषा शिक्षण - दुसरी किंवा परदेशी भाषा शिकविण्याची प्रक्रिया आणि सराव - प्रामुख्याने उपयोजित भाषाशास्त्राची एक शाखा आहे, परंतु ते एक आंतरविद्याशाखीय क्षेत्र असू शकते. भाषा शिक्षणासाठी चार मुख्य शिक्षण श्रेणी आहेत: संवादात्मक क्षमता, प्राविण्य, क्रॉस-सांस्कृतिक अनुभव आणि एकाधिक साक्षरता. + +वाढत्या जागतिकीकरणामुळे अनेक भाषांमध्ये संवाद साधू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गरज निर्माण झाली आहे. व्यापार, पर्यटन, मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, माध्यम, भाषांतर, अर्थ आणि विज्ञान अशा क्षेत्रांमध्ये सामान्य भाषा वापरल्या जातात. कोरिया (किम येओंग-सेओ, २००९), जपान (कुबोटा, १९९८) आणि चीन (किर्कपॅट्रिक आणि झिचांग, २००२) सारखे अनेक देश प्राथमिक आणि माध्यमिक शाळा स्तरावर किमान एक परदेशी भाषा शिकवण्यासाठी शिक्षण धोरणे तयार करतात. तथापि, भारत, सिंगापूर, मलेशिया, पाकिस्तान आणि फिलीपिन्स यांसारखे काही देश त्यांच्या सरकारमध्ये दुसरी अधिकृत भाषा वापरतात. सरकारी उत्तरदायित्व कार्यालय (२०१०) नुसार, चीन अलीकडे परदेशी भाषा शिकण्याला, विशेषतः इंग्रजी भाषेला खूप महत्त्व देत आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15250.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15250.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15264.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a15d42f3bb621a24e5516e76f3afba434327f20c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15264.txt @@ -0,0 +1,28 @@ +सर्जनशील भाषाशास्त्र  · उच्चारशास्त्र +पदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र) +शब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र +तौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती +ऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र +सामाजिक भाषाशास्त्र +जाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा] +गणनात्मक भाषाशास्त्र +न्याय भाषाशास्त्र +भाषा प्राप्ती +भाषा मूल्यांकन +भाषा विकास +भाषा शिक्षण +आदेशात्मक भाषाशास्त्र +भाषाशास्त्रीय मानवशास्त्र +चेतन भाषाशास्त्र +मानस भाषाशास्त्र + भाषाशैली शास्त्र +भाषाशास्त्राचा इतिहास +भाषाशास्त्रज्ञांची यादी +भाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न +भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक[१][२] पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे. +भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ.. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते. +विसाव्या शतकाआधी, " मानवशास्त्र " (Anthropology) ही संज्ञा,सन १७१६मध्ये प्रथम निश्चित झाली[३] +भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा न घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.)[४] आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते, याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशास्त्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे. त्याचे कारण म्हणजे शास्त्र या शब्दात तुम्हाला चिकित्सा करण्याची मुभा नाही. विज्ञानात ती मुभा आहे. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15273.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fcfcc2967d82057ae9d8d08b4c12b2f23005eb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15273.txt @@ -0,0 +1,22 @@ +भाषाशास्त्रीय मानवशास्त्र हा भाषा आणि संस्कृती आणि मानवी जीवशास्त्र, माहिती आणि भाषा दरम्यान संबंध यांचा अभ्यास होय. मनुष्याची उत्पत्ति व विकास यांचें भाषाशास्त्रीय दृष्टया विवरण करणाऱ्या शास्त्राला भाषाशास्त्रीय मानवशास्त्र असें म्हणतात. ही मानवशास्त्र विषयाचीच एक उपशाखा आहे. पारंपारिक भाषिक मानवजातीचा अभ्यास करणारे हे शास्त्र समाजशास्त्र व त्या अनुषंगाने लोक जीवनाचा अभ्यास करते. या अभ्यासांच्या निष्कर्षाने समाजशास्त्र विषयात अनेक बदल घडून आले आहेत. +सर्जनशील भाषाशास्त्र  · उच्चारशास्त्र +पदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र) +शब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र +तौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती +ऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र +सामाजिक भाषाशास्त्र +जाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा] +गणनात्मक भाषाशास्त्र +न्याय भाषाशास्त्र +भाषा प्राप्ती +भाषा मूल्यांकन +भाषा विकास +भाषा शिक्षण +आदेशात्मक भाषाशास्त्र +भाषाशास्त्रीय मानवशास्त्र +चेतन भाषाशास्त्र +मानस भाषाशास्त्र + भाषाशैली शास्त्र +भाषाशास्त्राचा इतिहास +भाषाशास्त्रज्ञांची यादी +भाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15279.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61d9b8ce83e8ea3f4997df79178c988ce01c6518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15279.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाष्टेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15285.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaef50bab316425aa7153f33a7af4722b8f3610f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15285.txt @@ -0,0 +1,2 @@ +भासवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15303.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41053f6ab620d4bea3c3432ec99f42d5418ea517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15303.txt @@ -0,0 +1,2 @@ +भास्कर देशमुख (२९ जानेवारी, इ.स. १९४८:मांडवगण - ) हे मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक होते. मांडवगणच्या त्यांच्याच शाळेत भास्कर देशमुख यांचे शिक्षण झाले. +भास्कर देशमुख यांवी बहुतेक पुस्तके दादर (मुंबई) येथील मनोरमा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15306.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55b59c17c8ee0583a2a23000434c74ae9a648a92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15306.txt @@ -0,0 +1,4 @@ +भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे माजी सरपंच आहेत.[२]ते सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली. +भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.[ संदर्भ हवा ] +पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ] पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. +भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15329.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ce611559233d383c4bc120261a3cfd8cd14cd2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15329.txt @@ -0,0 +1,152 @@ + +अलंकार म्हणजे कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा होय. मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत. +अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत: १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. +यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दांच्या बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत. +शब्दालंकारांच्या पाच जाती: वक्रोक्ति, अनुप्रास, यमक, श्लेष, आणि पुनरुक्तवदाभास. +ह्या प्रत्येक जातीत उपजाती आहेत. उदाहरणार्थ, वक्रोक्तीच्या तीन जाती अशा: सभंगश्लेषवक्रोक्ति, अभंगश्लेष- वक्रोक्ति, काकुवक्रोक्ति. +कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो. वेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात. +उदा० : +तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे l +कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l +एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. +उदा० : +राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण +वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात. +उदा० : +उदा० : +एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. +उदा० : +पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत 'नृसिंह पंचक स्तोत्र' हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. : +- श्रीसमर्थ रामदासस्वामी +उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वस्तूला उपमेय आणि दुसऱ्या वस्तूला उपमान म्हणतात. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत, परिस किंवा तत्सम शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. +उदा० +येथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान. +उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. +उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्‍न असतो. +उदा० +सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू. +नेले मज वाटे +माहेरची वाटे +खरेखुरे +उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ॥ +~ बालकवी +(यमक व उपमा अलंकाराचे प्रत्यय जवळ जवळ सारखे असल्याने ओळखण्याची एक क्लृप्ती : +यमक अलंकाराचे प्रत्यय शब्दाला जोडून येतात तर उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रत्यय न जोडता येतात .) +(** क्लृप्ती काही वेळेस चुकीची ठरू शकते **) +रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो. +तसेच उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. +उदा० +स्वामीची ती दृष्टी +अमृताची वृष्टी +मज होय +वाट पाहे रमा +दावि मुखचंद्रमा +सकळीकांसी +(अपन्हुती म्हणजे लपविणे/झाकणे) +अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो. +उदा० +न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल । +न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।। +स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे. +अन्य उदाहरणे :- +ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे ।। +ती हाक येई कानी मज होय शोक भारी +नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी +... कवी यशवंत +अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. +उदा० +का भाषणे मधुर तू करिशी अनेक +हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक +कोकील वर्ण बघुनि म्हणतील काक । +... कृष्णशास्त्री चिपळूणकर +देशी ताप परि जसा वरिवरि येशी नभी भास्करा | +अत्युच्ची पदि थोरही बिघडतो हा बोल आहे खरा । +... कृष्णशास्त्री चिपळूणकर +उदा० +त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. (तुरुंगात आहेत) +एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. +उदा० +(विशेष स्वरूपाचा अतिरेक) +व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो." +उदा० +अमृताहुनि गोड नाम तुझे देवा +स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे) असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे. +अन्य उदाहरणे- +पाणियाहुनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।। +रत्नमंचकी झोपतो +त्याला पाहून लाजून +चंद्र आभाळी लोपतो +अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच, पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो. +उदा० +तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे +मामांजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली +उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला +वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. +अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे. +उदा० +उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे. +उदा० +भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे +पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे +घालीन अंजन अशा मतिने तटाकी +कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी +भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला. +उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे. भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित असतो. +उदा० +कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा? +चंद्र कोणता? वदन कोणते? +शशांक मुख की मुख शशांक ते? +निवडतील निवडोत जाणते +मानी परी मन सुखद संभ्रमा +~ मानू चंद्रमा कोणता? +एखादा विषय पटवून सांगताना दाखला (उदाहरण) देणे. +उदा० +ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार +तुका म्हणे तैसा सज्जनापासून | +पाहता अवगुण | मिळेचिना || +( संत तुकाराम) +तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे l येरागबाळाचे काम नव्हे ll +अजित नाम वदो भलत्या मिसे l सकळ पातक भस्म करितसे ll +अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. +(अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे ) +उदा० +तदितर खग भेणे वेगळाले पळाले +उपवन-जल-केली जे कराया मिळाले +स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो +कठिण समय येता कोण कामास येतो? +एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन. +उदा० +गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी +म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधीन माडी +मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई +भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर जैसा गवई +(चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) +चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो. +उदा० +डोकी अलगद घरे उचलती । काळोखाच्या उशीवरूनी ।। +स्पष्टीकरण- काळोखाच्या उसवरून (निर्जीव) घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो. +अन्य उदाहरणे- +चाफा खंत करी , काही केल्या फुलेना ||[१] +पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. +कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन असते. +उदा० +कुणी कोडे माझे उकलिल का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का? +हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे +गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला +एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे. +उदा० +काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला +त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते +बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन. +उदा० +होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती +अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती +(व्याज + उक्ती=खोटे बोलणे). एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे. +उदा० +येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे +'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुसे +वाच्यालंकारांच्या एकशे पाच जाती: +उपमा, अनन्वय, उपमेयोपमा, प्रतीप, रूपक, परिणाम, उल्लेख, स्सृतिमान्, भ्रांतिमान्, ससंदेह, अपन्हुति, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ति, तुल्ययोगिता, दीपक, प्रतिवस्तूपमा, दृष्टांत, निदर्शना, व्यतिरेक, विनोक्ति, समासोक्ति, परिकर, परिकरांकुर, श्लेष, अप्रस्तुतप्रशंसा, प्रस्तुतांकुर, पर्यायोक्त, व्याजनिंदा, व्याजस्तुति, आक्षेप, विरोधाभास, विभावना, विशेषोक्ति, असंभव, असंगति, विषम, विचित्र, अधिक, अल्प, अन्योन्य, विशेष, व्याघात, कारणमाला, एकावली, माला- दीपक, यशासंख्य, पर्याय, परिवृत्ति, परिसंख्या, विकल्प, समुच्चय, समाधि, प्रत्यनीक, काव्यार्थापत्ति, काव्यलिंग, अर्थांतरन्यास, विकस्वर, प्रौढोक्ति, संभावना, मिथ्याध्य- वसिति, ललित, प्रहर्षण, विषादन, उल्लास, अवज्ञा, अनुज्ञा, लेश, मुद्रा, रत्नावली, तद्गुण, पूर्वरूप, अतद्गुण, उत्कर्ष, मीलित, सामान्य, उत्तर, चित्र, सूक्ष्म, व्याजोक्ति, विवृतोक्ति, युक्ति, लोकोक्ति, छेकोक्ति, वक्रोक्ति, स्वभावोक्ति, भाविक, अत्युक्ति, निरुक्ति, प्रतिषेध, विधि, हेतु, रसवत्, प्रेयस्, ऊर्जस्वित्, समाहित, भावोदय, भावसंधि, भावशबलता. +३९ प्रकारचे वाक्यदोष: +शब्दशास्त्रहीन, क्रमभ्रष्ट, विसंधि, पुनरुक्तिमत्, व्याकीर्ण, वाक्यसंकीर्ण, भिन्नलिंग, भिन्नवचन, न्यूनोपम, अधिकोपम, भग्नछंद, विसर्गलुप्त, अस्थानसमास , वाच्यवर्जित, समाप्तपुनरात्त, संबंधवर्जित, पतत्प्रकर्ष, अधिकपद, अष्टार्धार्धबाहु, प्रक्रमभंग, अपूर्ण, वाक्यगर्भित, यतिभ्रष्ट, अशरीर, अरीतिक, प्रतिकूलवर्ण, उपहतविसर्ग, हतवृत्त, न्यूनपद, कथितपद, अर्धांतरैकवाचकपद, अभवन्मतयोग, अनभिहितवाच्य, अस्थानपद, संकीर्ण, गर्भित, प्रसिद्धिहत, अक्रम, अमतपदार्थ. +इसवी दहाव्या शतकातल्या मम्मटाचार्य ह्या "काव्यप्रकाश"नामक संस्कृत ग्रंथाच्या लेखकाने संस्कृतभाषानिरीक्षण/संशोधन करून तो ग्रंथ रचावा ही गोष्ट त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेचे निदर्शन करते. अर्थात वरचे सगळे शब्दालंकार आणि वाच्यालंकार मराठीसकट जगातल्या कुठल्याही भाषेला लागू आहेत. सगळे वाक्यदोषही जगातल्या पुष्कळ भाषांना लागू असणार. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15332.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0242a469cc36a607b36e62bff867fb695c12d4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15332.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. भिमा शिवय्या स्वामी (१५ ऑक्टोबर, १९४३:सोनसांगवी, केज तालुका, बीड जिल्हा - ) हे वीरशैव संत साहित्याचे अभ्यासक व कादंबरीकार आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनेसांगवीतच झाले, तर हायस्कूलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी काॅलेजचे शिक्षण आधी पुण्याच्या एस.पी. कॉलेजमधून नंतर बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातून बी.एस्‌सी. केले. पुढे बहिस्थ विद्यार्थी म्हणून स्वामी औरंगाबाद विद्यापीठातून बी.ए. व एम.ए.च्या पदव्या मिळवल्या. डॉ. यू.म. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याच विद्यापीठात पीएच.डी. साठी 'लक्ष्मण महाराज : व्यक्ती आणि वाड्. मय' या विषयावर संशोधन केले. +१. https://moresangita.blogspot.com/2020/01/blog-post_25.html diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15347.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4340c570088e5834717dfe0546e8210c662bcd64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15347.txt @@ -0,0 +1,2 @@ + भिंताड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15364.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a980cc8e9d6fde3dbd6d8934c6ec5de8dfd9886 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15364.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिकुनाईकतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15367.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20c1cf755ea422136666f324802b54c3ecbd827b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15367.txt @@ -0,0 +1 @@ +भिकोबा आप्पाजी साळुंखे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. ऑगस्ट २२, इ.स. १९४२ रोजी किवळ येथे भरलेल्या एका सभेत साळुंखे व काशिनाथ तांबवेकर यांनी रेल्वेगाड्या व दूरध्वनियंत्रणा साबोटाज करण्याचे आवाहन केले [१]. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15390.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1574e3b7350c28243f3a6b4db711413341d079e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15390.txt @@ -0,0 +1 @@ +भिनमाल विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जालोर जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15423.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75bff577fc605d3110e0bedafb7f6c21dc0e2894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_15423.txt @@ -0,0 +1,8 @@ + भिलजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1547.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74c669708b765ea0b1935159cb1d595b2f3e3ae8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1547.txt @@ -0,0 +1 @@ +प्रसाद हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1600.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0beeea352732376ce59a637144a7fc0554fb756f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1600.txt @@ -0,0 +1 @@ +प्रांजल लहेनसिंग पाटील ही अंध विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिक्षेत पात्र ठरणारी पहिली महिला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1610.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8b5a1eeff18d405e8e5d90e00573d2418fcc741 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1610.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्राइस काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +प्राइस काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1612.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d88f156c36e65bd35d8e52e2e697112266c6734e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1612.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्राइसवॉटरहाउसकूपर्स हा PwC ब्रँड अंतर्गत भागीदारी म्हणून कार्यरत असलेल्या कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा ब्रँड आहे. हे जगातील दुसरे सर्वात मोठे व्यावसायिक सेवा नेटवर्क आहे [१] आणि डेलॉइट, अर्न्स्ट अँड यंग आणि केपीएमजी सोबत बिग फोर अकाउंटिंग फर्मपैकी एक मानले जाते. [२] +प्राइसवॉटरहाउसकूपर्स कंपन्या १५७ देशांमध्ये आहेत, ७४२ ठिकाणी, २,८४,००० लोक आहेत. २०१९ पर्यंत, २६% कर्मचारी अमेरिका, २६% आशिया, ३२% पश्चिम युरोप आणि ५% मध्य पूर्व आणि आफ्रिकेत आधारित होते. [३] कंपनीचा जागतिक महसूल आर्थिक वर्ष २०१९ मध्ये $४२.४ अब्ज होता, ज्यापैकी $१७.४ अब्ज त्याच्या अॅश्युरन्स सरावाने, $१०.७ अब्ज त्याच्या कर आणि कायदेशीर सरावाने आणि $१४.४ अब्ज त्याच्या सल्लागार सरावाने व्युत्पन्न झाले. [४] +कूपर्स आणि लायब्रँड आणि प्राइस वॉटरहाऊस या दोन अकाउंटिंग फर्म्समधील विलीनीकरणाद्वारे १९९८ मध्ये तिच्या अलीकडील वास्तविक स्वरूपातील फर्मची निर्मिती झाली. दोन्ही कंपन्यांचा इतिहास १९व्या शतकातील आहे. सप्टेंबर २०१० मध्ये रीब्रँडिंग प्रयत्नांचा एक भाग म्हणून ट्रेडिंग नाव प्राइसवॉटरहाउसकूपर्स (स्टाइलाइज्ड p w c ) असे लहान केले गेले. [५] +प्राइसवॉटरहाऊस कूपर्स इंटरनॅशनल लिमिटेड, लंडन, इंग्लंड येथे स्थित आहे, [६] कंपन्यांच्या जागतिक नेटवर्कसाठी समन्वय साधणारी संस्था आहे. हे जागतिक ब्रँडचे व्यवस्थापन करते आणि जोखीम, गुणवत्ता आणि धोरण यासारख्या क्षेत्रांमध्ये एक सामान्य आणि समन्वित दृष्टीकोन तयार करण्यासाठी धोरणे आणि पुढाकार विकसित करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1630.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f697f0e9ec4f4c3bbd62a48ab62eb2de9a0412e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1630.txt @@ -0,0 +1 @@ +प्रागजी डोसा (ऑक्टोबर ७, १९०७ - ऑगस्ट २०, १९९७) हे गुजराती लेखक, नाटककार होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1641.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75bea1be811b6d6fad2840f5752af87b54f6b4ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1641.txt @@ -0,0 +1 @@ +कार्थेज हे एक प्राचीन साम्राज्य होते. सर्वोच्च शिखरावर असताना आफ्रिकेचा उत्तर प्रदेश, स्पेन व सिसिली हे प्रदेश कार्थेजच्या ताब्यात होते. प्युनिकच्या तिसऱ्या युद्धात रोमन प्रजासत्ताकाकडून पराभूत झाल्यावर हे साम्राज्य लोप पावले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1662.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b702bd5b2cd764ea90dd92631aff79261e91770b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1662.txt @@ -0,0 +1 @@ +प्राजक्त देशमुख हे एक मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक व कवी आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1667.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12fff786f707429f9991a5f4fa5e1ee5a72b1980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1667.txt @@ -0,0 +1,7 @@ +८ ऑगस्ट, १९८९ (1989-08-08) (वय: ३४) +प्राजक्ता माळी (जन्म : ८ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्राजक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. +प्राजक्ता २०११ मध्ये मराठी टेलिव्हिजन स्टार प्रवाह शो "सुवासिनी" मध्ये दिसली होती.[२] ती नंतर २०१३ मध्ये झी मराठीच्या शो जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना देसाईची भूमिका करताना दिसली.[३] +2013 मध्ये केदार शिंदेच्या "खो-खो" या मराठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातही ती दिसली होती.[४] + +२०१४ मध्ये, तिने राजेश शृंगारपुरे अभिनीत मराठी चित्रपट संघर्ष मध्ये बिजलीची भूमिका केली होती. पुढे, २०१७ मध्ये ती हंपी मध्ये सोनाली कुलकर्णी सोबत गिरीजा म्हणून दिसली होती. ती सप्टेंबर २०१७ च्या पार्टी चित्रपटात सुव्रत जोशी सोबत दिसली होती.[५] +तिने २०१८ पासून सोनी मराठी साठी मराठी टेलिव्हिजन शो आणि २०२० मध्ये झी मराठी साठी मस्त महाराष्ट्र ट्रॅव्हल शो होस्ट केला.[६][७][८] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1709.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9efc560db10fc2693a11d86995995b2cf0fe3e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1709.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्राधा ऊर्फ अरिष्टा ही प्रजापतीची कन्या आणि कश्यप ऋषीची पत्नी होती. हिच्या पोटी अनेक अप्सरा जन्मल्या. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1715.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd6de87254d15f63b7f77ecf3bbf0c6ff03ab5ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1715.txt @@ -0,0 +1,6 @@ +कोणत्याही गोष्टीला प्रमाण मनीचे कि नाही यासाठीच्या वादाला प्रामाण्यवाद म्हणतात. +या मध्ये अनेक प्रकार येतात +१.बुद्धीप्रामाण्यवाद +२.अनुभवप्रमाण्यावाद +३.व्यक्तीप्रमाण्यावाद +हे काही प्रमाण्यावादाचे महत्त्वाचे प्रकार आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_173.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..175aa504e7f91749991ecd62b620629bbbe973bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_173.txt @@ -0,0 +1 @@ +पोप झोसिमस (??:मेसोराका, कॅलाब्रिया[१] - डिसेंबर २६, इ.स. ४१८) हा पाचव्या शतकातील पोप होता. हा ८ मार्च, ४१७ ते मृत्यूपर्यंत या पदावर होता.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1737.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa76731f87dbaf6403e134629a0a1b0d99ac561a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1737.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Pr) (अणुक्रमांक ५९) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1772.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191b0bdf299eba9ed117dc75002b8517da4eef04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1772.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिन्स रॉजर्स नेल्सन (जून ७, इ.स. १९५८ - २१ एप्रिल, इ.स. २०१६) हा अमेरिकन संगीतकार होता. हा अनेक वाद्ये वाजवू शकत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1792.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48b899f1d4b36f9e860f2905060b3d83819a7827 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1792.txt @@ -0,0 +1 @@ +प्रिमेरो नदी तथा सुकुइया नदी आर्जेन्टिनामधील नदी आहे. ही नदी कोर्दोबा शहरातून वाहते. तेथे नदीचे पात्र कालव्यासारखे बांधलेले आहे. तेथून पुढे ही नदी मार चिकिता या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास मिळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1797.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a04f3bb6273f1437f452bed40d6ad8bd2c7dd8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1797.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रियंका विक्रम चतुर्वेदी ( १९ नोव्हेंबर १९७९) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत, ज्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. यापूर्वी, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक होती.[१][२] +त्या तहलका,[३] डेली न्यूझ अँड अ‍ॅनालिसिस[४] आणि फर्स्टपोस्ट या स्तंभलेखकही राहिल्या आहेत .[५] दोन स्वयंसेवी संस्थांची विश्वस्त म्हणून त्या मुलांचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे काम करतात. त्या पुस्तक समीक्षा ब्लॉग देखील चालवतात जो भारतातील पुस्तकांवरील पहिल्या दहा वेबलॉगांपैकी एक आहे.[६] +साचा:Refs diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1804.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a04f3bb6273f1437f452bed40d6ad8bd2c7dd8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1804.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रियंका विक्रम चतुर्वेदी ( १९ नोव्हेंबर १९७९) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत, ज्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. यापूर्वी, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक होती.[१][२] +त्या तहलका,[३] डेली न्यूझ अँड अ‍ॅनालिसिस[४] आणि फर्स्टपोस्ट या स्तंभलेखकही राहिल्या आहेत .[५] दोन स्वयंसेवी संस्थांची विश्वस्त म्हणून त्या मुलांचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे काम करतात. त्या पुस्तक समीक्षा ब्लॉग देखील चालवतात जो भारतातील पुस्तकांवरील पहिल्या दहा वेबलॉगांपैकी एक आहे.[६] +साचा:Refs diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1827.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7a2dd0b7efc79afcad25e31de507dee3468552d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1827.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रिया झिंगन या भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. भारतीय लष्करातील २५ महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीच्या सदस्य होत्या. झिंगन ह्या चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट नंबर ०१ होत्या.[१] +प्रिया ह्या एक पोलीस अधिकारीची कन्या असल्याने सुरुवातीला भारतीय पोलीस सेवेमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु त्यास सेना प्रमुख सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांना पत्र लिहून निर्णय देण्याची परवानगी दिली.१९९२ मध्ये चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची विनंती मान्य झाली[२]. +तिने २१ सप्टेंबर १९९२ पासून इतर २४ महिलांनीही कॅडेट्ससह तिच्या ओटीएचे प्रशिक्षण सुरू केले.६ मार्च १९९३ रोजी आणि WS-00002W वर तिला लहान सेवा आयोगाची पदवी मिळाली.इन्फंट्री डिव्हिजनमध्ये सामील होण्याची त्यांची विनंती फौजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेटाळली आणि कायद्याने पदवीधर असल्याने त्यांना ऍडव्होकेट जनरल ऑफ असोसिएशनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली.[३] +न्यायाधीश ऍडव्होकेट जनरलवर दहा वर्षांची सेवा केल्यानंतर,२००२ मध्ये झिंगन ह्या एक मेजर जर्ज म्हणून त्या पदावर कार्यरत झाले.झिंगन नेहमीच महिलांमध्ये सामील होण्याचे एक सशक्त अधिवक्ता राहिले आहेत आणि लष्करप्रमुख सुष्मिता चक्रवर्ती यांच्यावरील वादग्रस्त आत्महत्यावरच समर्थन केले,ज्यामध्ये तत्कालीन उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.पट्टाभीरामन यांना लष्कराच्या महिलांबाबत असंतोष व्यक्त करण्यासाठी माफी मागणे आवश्यक होते.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1849.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0623ba66d054ecc25dd4b1064d6b02d5f043bbaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1849.txt @@ -0,0 +1 @@ +प्रियामणी ही एक भारतीय तमिळ अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1876.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1db0624d2c558ea6c7d61b23458d77e43f1b5442 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1876.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रिसिला सोल (जानेवारी १३, इ.स. १९८१:कुरितिबा, ब्राझिल - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1877.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1db0624d2c558ea6c7d61b23458d77e43f1b5442 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1877.txt @@ -0,0 +1,2 @@ + +प्रिसिला सोल (जानेवारी १३, इ.स. १९८१:कुरितिबा, ब्राझिल - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1906.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5567f8123a48467ae0915e2fc7a890b148e103f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1906.txt @@ -0,0 +1,7 @@ + +प्रिती पाटकर एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या प्रेरणा या संस्थेच्या सह-संस्थापक आणि संचालिका आहे. त्यांनी व्यावसायिक लैंगिक शोषण आणि तस्करी कारणांमुळे असुरक्षित मुलांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई, भारतातील रेड-लाइट जिल्ह्यांमध्ये अग्रगण्य कार्य केले आहे. +प्रिती पाटकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील सरकारी नोकर होते आणि तिची आई डेकेर प्रोग्राम चालवते.[१] त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई मधून सुवर्णपदक विजेती आहे जिथे त्यांनी सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[२] सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.[३] +प्रिती पाटकर ३० वर्षांहून अधिक काळ मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांचे आणि महिलांच्या संरक्षण आणि बचावासाठी काम करत आहेत.[४] १९८६ मध्ये त्यांनी प्रेरणा या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या सामाजिक कार्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कामाठीपुरा रेड लाईट एरियाला संशोधन करण्यासाठी भेटी दिल्या. तिथे त्यांना एकाच रस्त्यावर ग्राहकांची मागणी पूर्ण करणाऱ्या तीन पिढ्यांतील महिला दिसल्या.[५] +मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांचे आणि महिलांच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी तिला अनेक मार्ग-ब्रेकिंग सामाजिक हस्तक्षेपांनी मान्यता दिली आहे.[६] +लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि तस्करीला बळी पडलेल्या बालक आणि महिलांच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी भारतात सर्वात जास्त कायदेशीर हस्तक्षेप आणि रिट याचिकांचे श्रेय पाटकर यांना दिले जाते.[७] +पाटकर यांच्या नावावर ७ पुस्तके आणि अनेक संशोधन अहवाल आहेत. त्यात राष्ट्रीय महिला आयोग, युनिसेफ, युएनडीपी, युएसएआयडी/एफएचाआय द्वारे प्रकाशित केलेली आहेत. इतरांना ग्रुप डेव्हलपमेंट (फ्रान्स), कन्सर्न इंडिया फाउंडेशन, यूएसएआयडी आणि बरेच काही यांनी प्रायोजित केले आहे.[१३] प्रेरणा द्वारे, त्या २०१० पासून कामाठीपुरा रेड लाईट एरियाच्या घसरणीचे पद्धतशीरपणे मॅपिंग करत आहे.[१४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1907.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9226fac15c54e13d851b3cc4ff003efc50360a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1907.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रीती बोस (२० एप्रिल, इ.स. १९९२:सोनेपत, हरयाणा, भारत - ) ही  भारतकडून एक एकदिवसीय आणि पाच टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +बोस उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_193.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee4d49b4a1210ecd4e2cc77c7351218e86af8a7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_193.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप पायस दहावा (जून २, इ.स. १८३५:रीझ, इटली - ऑगस्ट २०, इ.स. १९१४:रोम) हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा पोप होता. +याचे मूळ नाव ज्युसेपे मेल्चियोर सार्त अथवा जोझेफ मेल्चियोर क्रावियेक असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1941.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d53a36ec5f370537064b4ad74003b76a94bceb16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1941.txt @@ -0,0 +1,11 @@ +कोणतेही प्राणी,वस्तू,सजीव,निर्जीव,इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी,स्नेह,जिव्हाळा,आदर,निर्माण होणे आणि ती गोष्ट सहवासात,जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम. +आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी,व्यक्तींशी भावनिक,मानसिक,शारीरिक,संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम होय. +प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे: +१) स्नेह - प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी याचाही अंतर्भाव त्यात होतो. +२) प्रेम - हा समान वयोगटातील व्यक्तींच्या असणाऱ्या संबंधांना दर्शवितो - ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम,भगिनीप्रेम,बंधुप्रेम,मित्रप्रेम इत्यादी. +३) आदर - हा प्रेमाचा प्रकार आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी - विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचार लक्षात घेतले जातात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणाऱ्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच! +४) ममता - हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय. +५) भक्ती - प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती - भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यालाच भक्ती असे संबोधले जाते. +६) एकरुपता- प्रेम म्हणजे दोन जीव,नाते,संबंधी,एकत्र येऊन विचाराची देवाण घेवाण करतात,त्यांच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम होय. + +प्रेम म्हणजे त्यागाची,समर्पणची भावना. प्रेम म्हटले की त्यात त्याग अग्रस्थानी असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1948.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0ccf77359203b23af0f19e280a3bf31afa93e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1948.txt @@ -0,0 +1 @@ +प्रेम या विषयावर रचलेल्या कवितांना प्रेम कविता म्हणतात. हा एक प्रभावी असा काव्य प्रकार आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1959.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d6f8307683f167b8aa061fdfb808e689d17f203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1959.txt @@ -0,0 +1,11 @@ + +प्रेम रतन धन पायो हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला. सलमान खान नायकाच्या भूमिकेमध्ये असलेला मैने प्यार किया, हम आपके हैं कौन व हम साथ साथ हैं नंतर हा चौथा बडजात्या चित्रपट आहे. सोनम कपूर सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत चमकत असून नील नितीन मुकेश, अनुपम खेर ह्यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. तिकिट खिडकीवर प्रेम रतन धन पायोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून पहिल्या ४ दिवसांमध्येच त्याने सुमारे २५० कोटींची मिळकत केली आहे. +सलमान खान - प्रेम दिलवाला, युवराज विजयसिंग, प्रीतमपुरचे राजकुमार +सोनम कपूर - राजकुमारी मैथीलीदेवी +नील नितीन मुकेश - युवराज अजयसिंग, विजयचा सावत्र भाऊ +स्वरा भास्कर - राजकुमारी चंद्रिका, विजयची सावत्र बहीण +अरमान कोहली - चिराग सिंग, प्रीतमपुर राज्याचे सी. ई. ओ. +संजय मिश्रा - चौबे जी (रामलीला टोळीचे प्रमुख) +दिपक डोबरियाल - कन्हैया / फोटोग्राफर +अनुपम खेर - दीवान साहेब / बापू +समैरा राव - समीरा diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2001.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83cc0f6596cb211052a49850783a20ad423c9ff1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2001.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रेस्बिटेरियन हा ख्रिश्चन धर्माचा एक पंथ आहे. प्रोटेस्टंट पंथाची एक उपशाखा असलेला हा पंथ ब्रिटन आणि स्कॉटलॅंडच्या आसपासच्या प्रदेशांत अंदाजे १६व्या शतकात उदयास आला. या पंथावर जॉन कॅल्व्हिन आणि त्याचा शिष्य जॉन नॉक्स यांच्या विचारांचा प्रभाव आहे परंतु हा पंथ कॅल्व्हिनिस्ट पंथापेक्षा वेगळा आहे. +या पंथाचे नाव चर्चमधील एक प्रकारच्या सत्ताव्यवस्थेचे नाव आहे. प्रेसबिटेरियन सत्ताव्यवस्थेत वरिष्ठ भक्तांच्या (एल्डर) समितीद्वारे चर्चचे कामकाज पाहिले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2063.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e04635eecaa3aeb56f9b97073d71ad557a7784b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2063.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रथिने किंवा प्रोटीन्स ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना[मराठी शब्द सुचवा] (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते. +प्रोटीन किंवा प्रोभूजिन एक जटिल भूयाति युक्त कार्बनिक पदार्थ आहे ज्याचे संगठन कार्बन, हाइड्रोजन, आक्सीजन आणि नाइट्रोजन तत्त्वांच्या अणुंनी मिळुन होताे. काही प्रोटीन मध्ये या तत्त्वांच्या व्यतिरिक्त आंशिक रूपात गंधक, जस्त, तॉंबा आणि फास्फोरस ही उपस्थित असते. हे जीवद्रव्य (प्रोटोप्लाज्म)याचे मुख्य अवयव आहे आणि शारीरिक वृद्धि व विभिन्न जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. रासायनिक संगठन अनुसार प्रोटीनला सरल प्रोटीन, संयुक्त प्रोटीन आणि व्युत्पन्न प्रोटीन नावाच्या तीन श्रेणी मध्ये वाटले आहे. सरल प्रोटीन का संगठन फक्त अमीनो अम्ल द्वारे होते. संयुक्त प्रोटीनच्या संगठन मध्ये अमीनो अम्ल बरोबर काही अन्य पदार्थांचे अणु पण संयुक्त राहातात. व्युत्पन्न प्रोटीन असे प्रोटीन आहे जे सरल किंवा संयुक्त प्रोटीनच्या विघटनाने प्राप्त होते. अमीनो अम्लच्या पॉलीमराईजेशन ने बनणाऱ्या या पदार्थांची अणु मात्रा १०,००० पेक्षा जास्त असते. प्राथमिक स्वरूप, द्वितीयक स्वरूप, तृतीयक स्वरूप आणि चतुष्क स्वरूप प्रोटीनचे चार प्रमुख स्वरूप आहेत. +प्रथिनांची कार्ये +१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे. हाडांची वाढ प्रथिनांमुळे होते. +२)संप्रेेेरके (हार्मोन्स)चे उत्पादन करणे. +३)एंझाइमचे उत्पादन करणे. +४)प्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणूूून कार्य करतात. +५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. +६) शरीराची झीज भरून काढते. +प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो. +प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडते, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2066.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4632b0953f250025a68e912457d0141df66c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2066.txt @@ -0,0 +1,16 @@ +ख्रिस्ती धर्म किंवा ख्रिश्चन धर्म (इंग्रजी भाषा:-Christianity (/krɪstʃiˈænɪti/)) हा येशूच्या जीवनावर आणि शिकवणींवर आधारित अब्राहमिक एकेश्वरवादी धर्म आहे. सुमारे २.४ अब्ज अनुयायांसह हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात व्यापक धर्म आहे, ज्यात जगातील लोकसंख्येच्या सुमारे ३१.२% आहेत.[१] त्याचे अनुयायी, ख्रिश्चन वा ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. हा धर्म १५७ देश आणि प्रदेशांमध्ये बहुसंख्य आहे. +ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, ज्याच्या मसिहा म्हणून येण्याची भविष्यवाणी हिब्रू बायबलमध्ये करण्यात आली होती (ख्रिश्चन धर्मात जुना करार म्हणतात) आणि नवीन करारामध्ये कालबद्ध आहे. +ख्रिस्ती धर्म त्याच्या पाश्चात्य आणि पूर्वेकडील शाखांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे, आणि सैद्धांतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे आणि तारणाचे स्वरूप, ecclesiology, ordination आणि Christology. विविध ख्रिश्चन संप्रदायांचे पंथ सामान्यतः येशूला देवाचा पुत्र म्हणून समान मानतात - लोगोने अवतार घेतला - ज्याने सेवा केली, दुःख सहन केले आणि वधस्तंभावर मरण पावले, परंतु मानवजातीच्या तारणासाठी मेलेल्यांतून उठला; आणि गॉस्पेल म्हणून संदर्भित, ज्याचा अर्थ "चांगली बातमी" आहे. मॅथ्यू, मार्क, ल्यूक आणि जॉनच्या चार प्रामाणिक शुभवर्तमानांमध्ये येशूच्या जीवनाचे आणि शिकवणींचे वर्णन आहे, जुन्या करारासह गॉस्पेलची आदरणीय पार्श्वभूमी आहे.[२] + +हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. जवळपास २.६ अब्ज लोक ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. पॅलेस्टाईन (सध्याचा इस्रायल देश) येथील बेथलहेम येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेथलेहम या गावी झाला. ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा वाळवंटापर्यंत पर्यंत पसरले होते. पॅलेस्टाईन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पॅलेस्टाईन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट ऑगस्टस हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली हा धर्म जगभर पसरलेला आहे येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातील केरळमध्ये आले. त्यांनी थ्रिसुर जिल्ह्यातील पलयेर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार नुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तीमान आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते. असे मानले जाते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्म सांगितले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनाच स्थळाला चर्च असे म्हणतात. +येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या २७ व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. यहुदी धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट पंथ. या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) प्रेस्बिटेरियन, कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात. आज जगभरामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या खूप मोठी आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातही ख्रिश्चन मिशनरी यांनी मोठ्या प्रमाणात या धर्माचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये केला त्यातून भारतामध्ये हा धर्म मोठ्या प्रमाणात वाढला आज भारतामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या ही विशेष आहे मानवता धर्माची शिकवण याही धर्मामध्ये दिली जाते [ संदर्भ हवा ] +ख्रिस्ती धर्मपंथ : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. रोमन कॅथोलिक २. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स,३. प्रोटेस्टंट पंथ. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो. रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात. या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे : +१. ख्रिस्ताचा जीवन वृत्तांत : येशू ख्रिस्ताच्या जीवन व कार्यासंबंधी सर्वे घटनांचे संकलन करणारे वृत्तांत (चार शुभवर्तमाने - Four Gospels) +२. धर्मसिद्धान्त : येशु ख्रिस्त ही एकमेव अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र असून त्याच्या द्वारेच मानवाला तारणप्राप्ती होऊ शकते. तो देव व मानव यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे. +३. मानवी जीवन : परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करते.[ संदर्भ हवा ] +पंथ-उपपंथ +ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा आहे, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला ख्रिस्त किंवा मसीहा म्हणतात. +ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार) मध्ये भविष्यवाणी केली होती, तोच हा येशू मसीहा आहे असा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे.[३] +२०११ च्या जनगणनेनुसार भारतात ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. ख्रिस्तीधर्मीय भारताच्या लोकसंख्येच्या २.३ टक्के आहेत. भारतात या धर्माचे आगमन संत थॉमस याच्या येण्यानंतर झाले. भारताच्या ४ राज्यांत ख्रिश्चन हे बहुसंख्याक आहेत.[४] +इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू या तिन्ही धर्माचा भारतीय उपखंडातील प्रवेश दक्षिण भारतातील केरळ प्रांतातून झाला. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रत्यक्ष शिष्यांपकी सेंट थॉमस ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने केरळच्या किनारपट्टीवरील मुझिरिस म्हणजे सध्याचे कोडुंगलूर येथे इ.स. ५२ मध्ये आला. त्याच्या तिथे येण्यापूर्वी काही ज्यू लोक आधीच त्या भागात स्थायिक झाले होते. थॉमसने त्या भागातील पालायार, कोडुंगलूरवगरे आठ ठिकाणी चर्च स्थापन करून ख्रिस्ती धर्मप्रसाराची केंद्रे सुरू केली. इ.स. ७२ मध्ये चेन्नईजवळच्या सध्याच्या सेंट थॉमस माऊंट येथे त्याची हत्या झाली. +सेंट थॉमसने ख्रिस्ती धर्माची दीक्षा (बाप्तिस्मा) दिलेल्या लोकांची संख्या वाढत गेली. सेंट थॉमस हा सीरियन ख्रिस्ती धर्मपीठाचा धर्मोपदेशक असल्यामुळे त्याने दीक्षा दिलेल्या ख्रिस्ती धर्मीयांना ‘सीरियन ख्रिश्चन्स’, ‘सेंट थॉमस ख्रिश्चन्स’ किंवा ‘नसरानी ख्रिश्चन्स’ असे संबोधण्यात येते. सीरियन ख्रिश्चन पंथीयांची संख्या अधिकतर केरळातच आढळते. सीरियन ख्रिश्चन धर्मपंथाचे हे भारतातले ख्रिश्चन या परकीय धर्माचे पहिले अनुयायी होते. पुढे मध्यपूर्वेतल्या आणि आफ्रिकन देशांमधून आलेले ख्रिश्चन लोक आणि धर्मांतर केलेले ज्यू धर्मीय यांनीही सीरियन धर्मपंथाचा स्वीकार केला. केरळातल्या या सीरियन ख्रिस्ती लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या जीवनशैलीवर तिथल्या स्थानिक हिंदू परंपरांचा पडलेला प्रभाव. हिंदूंच्या काही स्थानिक परंपरा पाळणाऱ्या या सीरियन ख्रिश्चनांचे सर्व व्यवहार मल्याळी भाषेतच चालतात. मल्याळी भाषेतच अनुवादित केलेले धर्मग्रंथ येथे वाचले जातात. या समाजातील अनेक लोकांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजाचे नाव मोठे केले आहे. भूतपूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, भारतातील उच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश अ‍ॅना चांदी, प्रसिद्ध मल्याळी कवी के. व्ही. सायमन, ख्रिस्ती धर्मोपदेशक साधू कोचुंजु उपदेशी हे सर्व सीरियन ख्रिश्चन होत.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_207.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d33c7b8c7f7338f49c35e3210de766724690e606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_207.txt @@ -0,0 +1,3 @@ +पोप पॉल तिसरा (फेब्रुवारी २९, इ.स. १४६८ - नोव्हेंबर १०, इ.स. १५४९) हा ऑक्टोबर १३, इ.स. १५३४ पासून मृत्युपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव अलेसांद्रो फार्नीसी होते. +याने मिकेलँजेलोसह अनेक कलाकारांना आश्रय दिला. कोपरनिकसने आपला सूर्यकेंद्री सिद्धांत याला समर्पित केला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2078.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b11d34427ee259e5bf14f4756604af6cc0a18ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2078.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्रतिमा गौरी बेदी (१२ ऑक्टोबर १९४८-१८ ऑगस्ट १९९८) ह्या एक ओडिसी नृत्यांगना होत्या.[१] त्या सुरुवातीला मॉडेल होत्या. त्यांनी १९९० साली, बंगलोरजवळ नृत्यग्राम, ह्या नृत्य विद्यालयाची स्थापना केली.[२] +प्रतिमा ह्यांचा जन्म दिल्लीत झाला.[३] त्या त्यांच्या चार भावंडामधील दुसऱ्या होत्या. त्यांचे वडील लक्ष्मीचंद गुप्ता हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील एका अगरवाल कुटुंबातील होते. त्यांची आई बंगाली होती. त्या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून पाठींबा न मिळाल्याने त्यांना आपले गाव सोडावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला आले. १९५३ साली, त्यांचे कुटुंब गोव्याला स्थलांतरीत झाले, आणि १९५७ मध्ये मुंबईला राहायला गेले. वयाच्या नवव्या वर्षी, प्रतिमा ह्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे कर्नाल जिल्ह्यातील एका गावी पाठवण्यात आले जिथे त्या शाळेत गेल्या. त्या परत आल्यावर, त्यांना किमीन्स हायस्कूल, पाचगणी येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून पदवी( १९६५-६७) घेतली.[४] +१९७५ च्या ऑगस्टमध्ये, वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, त्यांनी भुलाभाई मेमोरियल इन्स्टीट्यूटमध्ये दोन नृत्यांगनांचे ओडिसी नृत्य पाहिले आणि त्यांचे आयुष्य बदलले.[५] या नृत्य प्रकारात खूप वेगळे ताल, लय आणि अवघड हस्त आणि मुद्राभिनय असला तरीही त्यांना ते खूप आवडले. त्या गुरू केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे नृत्य शिकण्यास गेल्या. त्यांनी दिवसाला १२ ते १४ तास रियाज केला. त्यांच्यासाठी नृत्य ही एक जगण्याची पद्धत होती. आपली शैली अजून चांगली करण्यासाठी त्यांनी मद्रासच्या गुरू कलानिधी नारायण ह्यांच्याकडे अभिनयाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी देशभरात आपली कला सादर करायला सुरुवात केली. त्याच काळात त्यांनी जुहू, मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये स्वतःचे नृत्य विद्यालय स्थापन केले. त्याचे नाव पुढे ओडिसी डान्स सेंटर झाले. +त्यांनी 'टाईमपास' या नावाने इंग्रजीमध्ये आत्मचरित्र लिहिले आहे.[६]त्याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील ह्यांनी केला आहे.[७] +बेंगलोरजवळ नृत्याग्राम हे भारतातले पहिले मोफत नृत्य शिकवणारे गुरुकुल त्यांनी स्थापन केले.[८] येथे सात गुरुकुल आहेत आणि सात वेगवेगळ्या नृत्य शैली आणि छाऊ आणि कलारीपायटू ह्या दोन मार्शल आर्ट्स शिकवल्या जातात. नृत्यग्रामचे उद्घाटन ११ मे १९९० रोजी त्यावेळचे पंतप्रधान, व्ही. पी. सिंग ह्यांच्या हस्ते झाले. +प्रतिमा ह्यांनी निवृत्ती घेतली हिमालयात जायचे ठरवले. त्या सुरुवातीला लेहला गेल्या. त्यांनी ऋषिकेशयेथे दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या “मी स्वतःला हिमालयाकडे समर्पित करायचे ठरवले आहे. ह्या पर्वतांनी मला इथे बोलावले आहे. ते चांगल्यासाठीच असेल.” ऑगस्ट मध्ये त्या कैलास मानसरोवराच्या तीर्थ यात्रेला निघाल्या. त्याच काळात पिठोरगड जवळच्या मालपा गावात दरड कोसळली. त्या वेळी त्या बेपत्ता झाल्या. काही दिवसांत त्यांचा मृतदेह भारत-नेपाळ सीमेजवळ सापडला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2093.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80069347c685c68b4ec615fe4ea3bbd7a00cff76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2093.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर (फ्रेंच: Provence-Alpes-Côte d'Azur; ऑक्सितान: Provença-Aups-Còsta d'Azur / Prouvènço-Aup-Costo d'Azur) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व मोनॅको तर पूर्वेला इटली हे देश आहेत. +प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर हा प्रदेश खालील भूभागांचा बनला आहे. +लोकसंख्या व अर्थव्यवस्था ह्या दोन्ही बाबतीत प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचा फ्रान्समध्ये तिसरा क्रमांक लागतो (इल-दा-फ्रान्स व रोन-आल्प खालोखाल). +फ्रान्समधील खालील मोठी शहरे प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशात आहेत. +खालील सहा विभाग प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या अखत्यारीत येतात. + +खालील लीग १ फुटबॉल क्लब ह्या प्रदेशात स्थित आहेत. +आल्प्स पर्वतराजीमध्ये भूमध्य समुद्राजवळ वसलेला हा प्रदेश युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे येथे रेल्वे व महामार्गांचे जाळे आहे. टीजीव्ही ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2101.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd40910d9e70d6412e5e9919bb62a2d649c27a7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2101.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2159.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ec4e3dada9bccf5370e7ee487629853dc4e214a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2159.txt @@ -0,0 +1,44 @@ + +प्लूटो (चिन्ह: [१] आणि [२]) हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटु ग्रह आहे. तसेच प्लूटो सूर्याला प्रदक्षीणा मारणारी आकाराने नववी सर्वात मोठी आणि वस्तुमानाने (एरिस नंतर) दहावी सर्वात मोठी वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो.[३] प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे. +कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतीयांश). याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो. +प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते +२०१५ सालच्या जुलै महिन्यात प्लूटोजवळून गेलेल्या NASAच्या न्यू होरायझन्स् (New Horizons) संशोधन यानाच्या निरीक्षणांवरून प्लूटोला पुन्हा एकदा ग्रहाच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. +.[४] प्लूटोला अजून दोन छोटे उपग्रह आहेत - निक्स व हायड्रा - ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[५] +प्लूटोचा शोध १९३० साली लागला व तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. पण २०व्या शतकाच्या शेवटीशेवटी तसेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकतीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे.[६] ऑगस्ट २४, २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण एरिस व सेरेससोबत बटु ग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.[७] या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला.[८][९] मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लूटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे.[१०] +१८४० च्या दशकामध्ये उर्बैन ली व्हेरियेने न्यूटोनियन गतिशास्त्राच्या (Newtonian mechanics) सहाय्याने युरेनसच्या कक्षेतील उतारचढावांचा अभ्यास करून नेपच्यूनच्या जागेचे भाकित केले होते.[११] नेपच्यूनच्या नंतरच्या निरिक्षणानंतर शास्त्रज्ञांनी असा तर्क केला की युरेनसची कक्षा नेपच्यूनशिवाय अजून एका ग्रहामुळे बदलत आहे. १९०६ मध्ये पर्सिव्हाल लॉवेलने फ्लॅगस्टाफ, अ‍ॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व संभाव्य नववा ग्रह हुडकण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला. या ग्रहाला त्याने प्लॅनेट एक्स असे नाव दिले होते.[१२] १९०९ पर्यंत लॉवेल व विल्यम हेन्री पिकरींग यांनी या ग्रहासाठी अनेक संभाव्य जागा सूचित केल्या.[१३] लॉवेलच्या १९१६मधील मृत्यूपर्यंत हा शोध चालू होता पण हाती काही यश आले नव्हते. पण लॉवेलला माहित नव्हते की त्याच्या नकळत मार्च १९ १९१५ला वेधशाळेने प्लूटोचे दोन अंधुक छायाचित्र घेतले होते.[१३][१४] +यानंतर १० वर्ष हा शोध थांबला होता. याला कारण होते पर्सिव्हाल लॉवेलची बायको, कॉन्स्टंस लॉवेलने, लॉवेलचा वेधशाळेतील हिस्सा हस्तगत करण्यासाठी दाखल केलेला खटला.[१५] १९२९ मध्ये वेधशाळेचे संचालक व्हेस्टो मेलव्हिन स्लिफर यांनी प्लॅनेट एक्सला हुडकण्याची जबाबदारी २३ वर्षाच्या कॅन्सास येथून आलेल्या क्लाईड टॉमबॉघकडे सुपूर्द केली.[१५] टॉमबॉघचे काम होते, दोन आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या दोन छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का ते पाहणे. ब्लिंक सेपरेटर नावाचे यंत्र वापरून तो दोन चित्रांमध्ये जलदगत्या मागे-पुढे जाऊ शकत असे. यामुळे जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर त्याच्या हालचालीचा आभास (illusion) निर्माण होत असे. जवळपास एका वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी १८, १९३० रोजी टॉमबॉघला जानेवारी २३ व जानेवारी २९च्या चित्रांमध्ये संभाव्य हाललेली वस्तू सापडली. जानेवारी २१ला काढलेल्या कमी दर्जाच्या अजून एका छायाचित्राने ही हालचाल सिद्ध केली.[१६] हे पडताळण्यासाठी वेधशाळेने अजून काही छायाचित्र काढली व त्यानंतर शोधाची बातमी हार्वर्ड कॉलेज वेधशाळेला मार्च १३, १९३० तारखेला पाठविली.[१३] +या नवीन वस्तूला नाव देण्याचे अधिकार लॉवेल वेधशाळेकडे होते. टॉमबॉघने स्लिफरला इतर कोणी करण्याच्या आधी लवकरात लवकर हे नामकरण करावे अशी विनंती केली.[१२] सर्व जगातून नावासाठी प्रस्ताव आले. कॉन्स्टंस लॉवेलने आधी झ्यूस, नंतर लॉवेल, आणि शेवटी स्वतःचे नाव मांडले. हे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.[१७] +प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने (नंतरची व्हेनेशिया फेअर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले.[१८] व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रूची होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या (Underworld) देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकाऱ्यांना तारेने पाठवून दिले.[१९] +या नवीन वस्तूला मार्च २४, इ.स. १९३० रोजी औपचारिकरित्या नाव देण्यात आले.[२०] लॉवेल वेधशाळेचा प्रत्येक सदस्यांचे तीन प्रस्तावित नावांवर मत घेण्यात आले. ही तीन नावे होती - "मिनर्वा" (जे आधीच एका लघुग्रहाला देण्यात आले होते), "क्रोनस" (हे नाव त्याकाळातील काहीशा अलोकप्रिय असलेल्या थॉमस जेफरसन जॅक्सन सी या खगोलशास्त्रज्ञाने सुचविले असल्यामुळे त्याबद्दल लोकमत थोडे वाईट होते) व प्लूटो. प्लूटोला सर्व मते मिळाली.[२१] नावाची घोषणा मे १, १९३० रोजी करण्यात आली.[१८] या घोषणेनंतर मॅडन यांनी व्हेनेशियाला पाच पाऊंड बक्षिस म्हनून दिले.[१८] +प्लूटो (Pluto) हे नाव पार्सिवाल लॉवेल यांच्या नावाच्या अद्याक्षराने सुरू होते. तसेच त्याची अद्याक्षराची आकृती (monogram) P-L हे प्लूटोच्या खगोलशास्त्रीय चिन्हात आहे. +().[२२] +प्लूटोचे फलज्योतिष चिन्ह() हे नेपच्यूनच्या चिन्हा ()सारखेच आहे, फक्त त्यात मध्यभागी वर्तूळ आहे तर नेपच्यूनच्या चिन्हात मध्यभागी त्रिशूळ आहे. +होउई नोजिरी यांच्या १९३०मधील सूचनेनुसार चायनीज, जापनीज व कोरियन भाषांमध्ये या नावाचे भाषांतर पाताळभूमीचा राजा तारा (冥王星),[२३][२४] असे केले जाते.[२५] अनेक अयुरोपियन भाषा प्लूटो हेच नाव त्यांच्या लिपितून लिहितात (transliteration).परंतु काही भारतीय भाषा पाताळदेव यम हे नाव वापरतात. व्हिएतनामीज भाषेमध्येपण यमाचे नाव (Diêm Vương) प्लूटोचे नाव म्हणून वापरतात.[२३] +प्लूटोचे पृथ्वीपासून असलेले दीर्घ अंतर त्याचा तपशीलवार अभ्यास करणे कठीण बनविते.प्लूटोची अनेक गुपिते २०१५ पर्यंत अज्ञातच राहतील, जेव्हा न्यू होरायझन्स प्लूटोजवळ पोहोचेल.[२६] +प्लूटोच्या वर्णपटीय पृथक्करणातून असे आढळून आले आहे की प्लूटो हा ९८% नायट्रोजन बर्फ व थोड्या प्रमाणात मिथेन व कार्बन मोनॉक्साईड यांच्यापासून बनला आहे.[२७][२८] दीर्घ अंतर व सद्ध्याच्या दूर्बीण तंत्रज्ञानाच्या मर्यादा यामुळे प्लूटोच्या पृष्ठभागाच्या तपशीलांचे छायाचित्र घेणे अशक्य आहे. तसेच हबल दूर्बिणितून मिळालेली चित्रे पूर्ण तपशील दाखवत नाहीत.[२९] +सुरुवातीला प्लूटोला लॉवेलचा "प्लॅनेट एक्स" समजून शास्त्रज्ञांनी त्याच्या नेपच्यून व युरेनसवरील प्रभावावरून त्याचे वस्तुमान काढले. १९५५ मध्ये प्लूटोचे वस्तुमान जवळपास पृथ्वीच्या वस्तुमानाइतके आहे असा हिशेब करण्यात आला होता. अधिक काळजीपूर्वक गणनेनंतर ते मंगळाच्या वस्तुमानाइतके आहे असे मांडण्यात आले.[३०] पण १९७६ मध्ये हवाई विद्यापीठाचे डेल कृशॅंक, कार्ल पिल्चर व डेव्हिड मॉरिसन यांनी प्लूटोच्या अल्बेडोचे (albedo)[मराठी शब्द सुचवा] (वस्तूचे सूर्याचा प्रकाश परावर्तित करण्याचे प्रमाण) पहिल्यांदाच मोजमाप केले. व हे त्यांना मिथेनच्या बर्फाइतके आढळले. यावरून असे स्पष्ट झाले की प्लूटो त्याच्या आकाराच्या मानाने खूप प्रकाशमान आहे व त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १% पेक्षा जास्त असणे शक्य नाही.[३०][३१] +खारॉन शोध लागल्यावर केपलरचा तिसऱ्या नियमाचे न्यूटननी केलेल्या सूत्रीकरणाचा उपयोग करून प्लूटो-खारॉन जोडीचे वस्तुमान काढण्यात आले. जेव्हा खारॉनच्या गुरुत्वाकर्षणाचा प्लूटोवरील परिणाम मोजण्यात आला तेव्हा प्लूटोचे वस्तुमान १.३१×१०२२ किलोग्रामवर आले, जे पृथ्वीच्या ०.२४% आहे.[३२] खारॉन-प्लूटोच्या ग्रहण व संक्रमणांदरम्यान केलेल्या निरिक्षणांवरून प्लूटोचा व्यास २३९० कि.मी. असावा असा निकष मांडण्यात आला आहे.[३३] अडाप्टिव प्रकाशशास्त्राच्या(adaptive optics)[मराठी शब्द सुचवा] शोधानंतर खगोलशास्त्रज्ञांना प्लूटोचा आकार अचूकपणे मोजणे शक्य झाले आहे.[३४] +प्लूटो हा सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा तर लहान व हलका आहेच पण यासोबत तो ७ नैसर्गिक उपग्रहांपेक्षाही छोटा आहे. हे सात उपग्रह म्हणजे गनिमिड, टायटन, कॅलिस्टो, आयो, पृथ्वीचा चंद्र, युरोपा, आणि ट्रायटन. प्लूटोचे वस्तुमान चंद्राच्या ०.२ पट आहे. लघुग्रहांच्या पट्ट्यातील सर्वांत मोठ्या सेरेसपेक्षा प्लूटोचा व्यास दुप्पट तर वस्तुमान १२ पट आहे. पण प्लूटो एरिसपेक्षा लहान आहे, ज्याचा शोध २००५ मध्ये लागला. +प्लूटोचे वातावरण नायट्रोजन, मिथेन व कार्बन मोनॉक्साईड यांच्या पातळ आवरणाने बनले आहे. हे आवरण त्याच्या पृष्ठभागावरील बर्फापासून बनले आहे.[३५] जसा प्लूटो सूर्यापासून दूर जातो, तसे त्याचे वातावरण गोठत जाते व त्याच्या पृष्ठभागवर पडते. आणि जसा प्लूटो सूर्याजवळ येत जातो तसे प्लूटोच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व बर्फाचे वायूंमध्ये रूपांतरण होते. हे रूपांतरण प्रति-हरितगृह परिणामासारखे (anti-greenhouse effect)[मराठी शब्द सुचवा] काम करते व प्लूटोचा पृष्ठभाग थंड करते. ज्याप्रमाणे घामामुळे शरिराचे तापमान कमी होते. सब्लिमिटर ऍरे (Submillimeter Array) वापरून अलिकडेच शास्त्रज्ञांनी प्लूटोचे तापमान ४३ केल्व्हिन आहे असा शोध लावला आहे, जे अपेक्षेपेक्षा १० केल्व्हिन ने कमी आहे.[३६] +जेव्हा एखादा वातावरण नसलेला ग्रह एखाद्या दूरवरच्या ताऱ्याला झाकतो (याला ऑकल्टेशन (occultation)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात), तेव्हा तो तारा एकाएकी दृष्टिआड होतो. याविरूद्ध जेव्हा वातावरण असलेला ग्रह एखाद्या ताऱ्याला झाकतो तेव्हा तो तारा हळुह्ळू अंधुक होत जात नजरेआड जातो. त्याच्या अंधुक होण्याच्या वेगावरून त्या ग्रहाच्या वातावरणाबाबत माहिती मिळू शकते. १९८५च्या प्लूटोच्या एका ऑकल्टेशन (occultation)च्या अभ्यासातून प्लूटोला वातावरण आहे हे सिद्ध झाले होते. हा शोध १९८८ मधील अजून एका ऑकल्टेशनवरून अधिक दृढ झाला.[३७] ताऱ्याच्या अंधुक होण्याच्या वेगावरून प्लूटोचा वातवरणीय दाब ०.१५ पास्कल इतका निश्चित करण्यात आला होता, जो पृथ्वीच्या जवळपास १/७,००,००० पट आहे.[३८] +२००२ मध्ये अजून एक ऑकल्टेशन पॅरिस वेधशाळेच्या ब्रुनो सिकार्डी यांच्या नेतृत्वाखालील गटाने,[३९] तसेच एम.आय.टी.च्या जेम्स एल. इलियट[४०] व विल्यम कॉलेजच्या जे पासाचॉफ [४१] यांनी बघितले व अभ्यासले. यावरून वातावरणीय दाब ०.३ पास्कल असावा असा अंदाज करण्यात आला. हे थोडे अनपेक्षित होते कारण प्लूटो सूर्यापासून १९८८ पेक्षा आता जास्त दूर होता व यामुळे वातावरणातील वायू थंड होऊन ते अधिक विरळ होणे अपेक्षित होते. याचे एक स्पष्टीकरण असे देण्यात येते की, १९८७ मध्ये प्लूटोचा दक्षिण ध्रूव १२० वर्षांनंतर सावलीतून बाहेर आला होता. यामुळे बराच नायट्रोजन वातावरणात उत्सर्जित झाला असावा, जो थंड होण्यास बरीच दशके लागतील.[४२] अजून एक ऑकल्टेशन एम.आय.टी.-विल्यम कॉलेजचा संयुक्त गट (ज्यामध्ये जेम्स एलिएट व जे पासाचॉफ होते) व साउथवेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटच्या लेसली यंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने जून १२, २००६ मध्ये ऑस्ट्रेलियामधून बघितले.[४३] +प्लूटोची कक्षा इतर ग्रहांपेक्षा बरीच वेगळी आहे. इतर ग्रहांच्या क़क्षा जवळपास वर्तुळाकार असून त्या एकाच इलिप्टिक प्रतलामध्ये आहेत. मात्र प्लूटोची कक्षा लंबवर्तुळाकार असून ती या प्रमाण प्रतलापासून बरीच कललेली आहे (१७° पेक्षा जास्त) . ही उत्केंद्रता (eccentricity) प्लूटोला काही काळ सूर्यापासून नेपच्यूनपेक्षाही जास्त जवळ आणते.प्लूटो फेब्रुवारी ७, १९७९ पासून फेब्रुवारी ११, १९९९ पर्यंत सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जास्त जवळ होता. याआधी अशी स्थिती केवळ चौदा दिवसांसाठी जुलै ११, १७३५ ते सप्टेंबर १५, १७४९ पर्यंत होती. त्याही आधी अशी स्थिती एप्रिल ३०, १४८३ पासून जुलै २३, १५०३ (जवळपास २० वर्षे) टिकली होती. +प्लूटोचा जन्म व मूळ यांनी खगोलशास्त्रज्ञांना नेहमीच बुचकळ्यात टाकले आहे. १९५०च्या दशकात असा सुचविण्यात आले होते की प्लूटो हा आधी नेपच्यूनचा उपग्रह होता पण त्याला नेपच्यूनच्या आत्ताचा सर्वांत मोठा उपग्रह ट्रायटनने त्याच्या कक्षेतून उडवून लावले. ही . हे मत आता पूर्णपणे अमान्य आहे कारण, प्लूटो कधीच नेपच्यूनच्या जवळ येत नाही.[४४] +१९९२च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकित करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी वस्तू म्हणून वर्गीकृत करतात.[३] कायपरच्या पट्ट्यातील इतर वस्तूंप्रमाणे प्लूटो व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[४५] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेवटी तयार होईल.[४६] +जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी ट्रायटनचे, जो प्लूटोपेक्षा थोडा मोठा आहे, अनेक गुणधर्म (वातावरण तसेच भूरचना याबाबतीतील) प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवतीच्या कक्षेत अडकला.[४७] एरिस हासुद्धा प्लूटोपेक्षा मोठा आहे, पण तो विखुरलेली चकती या वर्गात गणला जातो. (खाली पहा) +प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : खारॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्स व हायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[४८] +प्लूटो-खारॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वांत मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्त्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते.[४९] यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष खारॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[५०] +या जोडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्लूटो व खारॉन हे एकमेकांना नेहमी स्वतःची एकच बाजू दाखवतात. याचा अर्थ असा की प्लूटोवर खारॉनकडील बाजूवर उभ्या असलेल्या व्यक्तीला खारॉनची एकच बाजू दिसेल आणि जर ती व्यक्ती दुसऱ्या बाजूला गेली तर तिला खारॉन कधीच दिसणार नाही. हेच खारॉनवरच्या व्यक्तीलाही लागू होते.[५१] +हबल दुर्बिणीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना मे १५, इ.स. २००५ रोजी प्लूटोच्या आणखी दोन उपग्रहांचा शोध लागला. त्यांना अनुक्रमे "एस/२००५ पी १" व "एस/२००५ पी २" ही तात्पुरती नावे देण्यात आली. आय.ए.यू. ने जून २१, २००६ रोजी त्यांना निक्स (तुलनेने जवळचा, पी १) आणि हायड्रा (तुलनेने दूरचा, पी २) ही नावे दिली.[५२] हे दोन छोटे उपग्रह खारॉनच्या जवळपास दोन आणि तीन पट अंतरावरून वर्तुळाकार कक्षेत खारॉनच्याच कक्षीय प्रतलावरून (Orbital plane) प्लूटोभोवती फिरतात.[५३] +प्लूटोचा लहान आकार व पृथ्वीपासूनचे दीर्घ अंतर यामुळे प्लूटो हे अंतरिक्षयानांसाठी एक आव्हान ठरले आहे. व्हॉयेजर १ प्लूटोपर्यंत पोहोचू शकले असते पण शेवटी शनीचा उपग्रह टायटन याच्याजवळून त्याला नेण्याचे ठरविण्यात आले व यामुळे ते यान प्लूटोजवळून जाऊ शकले नाही. व्हॉयेजर २च्या मार्गाला तर प्लूटोजवळून जाणे शक्यच नव्हते.[५४] प्लूटोजवळून जाण्याचा एकही गंभीर प्रयत्न २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत केला गेला नव्हता. ऑगस्ट १९९२ मध्ये जे.पी.एल.मधले शास्त्रज्ञ रॉबर्ट स्टाएहल यांनी क्लाईड टॉमबॉघला दूरध्वनी करून प्लूटोला भेटण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. या घटनेचे स्मरण करतांना टॉमबॉघ म्हणाले होते, मी त्यांना सांगितले, तुम्ही खुशाल जाऊ शकता, पण एका लांब व थंड प्रवासासाठी तयार रहा.[५५] या शुभारंभानंतरपण नासाने २००० मध्ये खर्च व प्रक्षेपकातील विलंबाचे कारण देऊन प्लूटो कायपर एक्सप्रेस हे यान रद्द केले.[५६] +तीव्र राजनैतिक भांडणानंतर अम्रेरिकेच्या सरकारने न्यू होरायझन्स या प्लूटोला जाणाऱ्या नवीन अंतरिक्ष मोहिमेला निधी देण्याचे मंजूर केले.[५७] न्यू होरायझन्स जानेवारी १९, २००६ रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. दिवंगत क्लाईड टॉमबॉघ (जे १९९७ मध्ये मरण पावले) यांच्या काही अस्थी या यानावर ठेवल्या गेल्या आहेत, याची पुष्टी मोहिमेचे प्रमुख असलेले एस. ॲलन स्टर्न यांनी केली आहे.[५८] +२००७च्या सुरुवातीला या यानाने आपल्या मार्गक्रमणासाठी गुरूच्या गुरुवत्वाकर्षणाचा उपयोग करून घेतला. जुलै १४, २०१५ रोजी हे यान प्लूटोच्या सर्वाधिक जवळ असेल. प्लूटोची शास्त्रोक्त निरिक्षणे याच्या पाच महिने आधीपासून चालू होतील व पुढे कमीत कमी एक महिना चालू राहतील. न्यू होरायझन्स ने सप्टेंबर २००६ मध्ये प्लूटोची लॉंग रेंज रिकनायसन्स इमेजर (Long Range Reconnaissance Imager (LORRI)) वापरून पहिली छायाचित्रे घेतली.[५९] ही चित्रे जवळपास ४२० कोटी किलोमीटर अंतरावरून काढली गेली आहेत व यामुळे यानाची दूरवरच्या वस्तूंचा वेध घेण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. याचा उपयोग यानाला प्लूटो व कायपरच्या पट्ट्यातील इतर खगोलीय वस्तूंजवळ जाण्यासाठी होईल. रिमोट सेंन्सिंग[मराठी शब्द सुचवा] तंत्रज्ञानाचा उपयोग करून न्यू होरायझन्स प्लूटो व त्याचा उपग्रह खारॉन यांची भूरचना (geology) व स्वरूप अभ्यासण्याचा, त्यांच्या पृष्ठभागाची संरचना मानचित्रित करण्याचा तसेच प्लूटोचे उदासीन (neutral)[मराठी शब्द सुचवा] वातावरण व मुक्तिवेग अभ्यासण्याचा प्रयत्न करेल. न्यू होरायझन्स प्लूटो व खारॉनच्या पृष्ठभागाची छायाचित्रेपण घेईल. +निक्स व हायड्रा यांच्या शोधामुळे यानासमोर अशी अनेक आव्हाने उभी ठाकण्याची शक्यता आहे ज्यांचा आधी विचार करण्यात आला नव्हता. कायपर पट्ट्यातील वस्तूंमध्ये होणाऱ्या टकरी तसेच त्यांचा कमी असलेला मुक्तिवेग यामुळे निर्माण झालेला अंतराळातील कचरा एकप्रकारचे धुळीचे कडे बनवू शकतो. जर यानाला अशा कड्यातून जावे लागले तर त्याला हानी होण्याची शक्यता वाढते व यामुळे ते यान निकामीपण होऊ शकते.[६०] +प्लूटोचा ग्रह म्हणून असलेला दर्जा १९९२ पासून विवादात आला जेव्हा कायपर पट्ट्यातील पहिली खगोलीय वस्तू (१५७६०) १९९२ QB१ शोधली गेली. तेव्हापासून अनेक शोधांनी हा वाद वाढवतच नेला आहे. +प्लूटो हा पायोनियर पाटीवर ग्रह म्हणून दाखवण्यात आला आहे. ही कोरलेली पाटी पायोनियर १० व पायोनियर ११ या १९७१ साली अवकाशात सोडलेल्या अंतराळ यानांना जोडली गेली होती. परग्रहावरील एखाद्या जीवसृष्टीला जर ही याने भविष्यात कधी भेटली तर त्यांना पृथ्वीबद्दल माहिती देण्यासाठी ही पाटी या यानांना जोडण्यात आली होती. या पाटीवर सूर्यमालेचे नऊ ग्रह दाखवणारे चित्र आहे.[६१] +तसेच १९७० च्या दशकातच अंतराळात सोडलेल्या व्हॉयेजर १ व व्हॉयेजर २ या अंतराळयानांवर असलेल्या व्हॉयेजर सुवर्ण तबकडी या फोनोग्राफ तबकडीवरपण प्लूटोचे चित्र होते व ते चित्र प्लूटो हा नववा ग्रह आहे असे दर्शवित होते.[६२] डिस्नीच्या ऍनिमेशनपटांमधील प्लूटो या पात्राला प्लूटोच्या गौरवार्थच ते नाव देण्यात आले होते.[६३] तसेच १९४१मध्ये नवीन बनविलेल्या एका रासायनिक मूलतत्त्वाला ग्लेन टी. सीबॉर्ग यांनी प्लूटोनियम हे नाव दिले.[६४] +कायपर पट्ट्याचा शोध व प्लूटोचा त्याच्याशी असलेला संबंध यामुळे अनेकजण प्लूटोला कायपर पट्ट्यातील इतरांपेक्षा वेगळे गणले जावे वा नाही असा प्रश्न मांडू लागले. २००२ मध्ये कायपर पट्ट्यातील ५०००० क्वावारचा शोध लागला. याचा व्यास सुमारे १२८० कि.मी. आहे जो प्लूटोच्या जवळपास अर्धा आहे.[६५] २००४ मध्ये १८०० कि.मी व्यास असलेला ९०३७७ सेडनाचा शोध लागला.[६६] सेरेसच्या शोधानंतर त्याला ग्रहाचा दर्जा द्यावा असे काहींचे मत होते, पण वर नमूद केलेल्या तसेच इतर लघुग्रहांचा शोध लागल्यामुळे त्याला ग्रह दर्जा देण्याचे रद्द करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर प्लूटोलासुद्धा क्युपर पट्ट्यातील वस्तू म्हणून वर्गिकृत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. +जुलै २९, २००५ रोजी एरिस या नेपच्यून पलीकडील खगोलीय वस्तूचा शोध लागला. हा प्लूटोपेक्षा थोडा मोठा आहे.[६७] ट्रायटनच्या १८४६ मधल्या शोधानंतर एरिस हा सूर्यमालेत सापडलेली सर्वांत मोठी खगोलीय वस्तू होती. त्याच्या शोधकांनी व वार्ताहारानी त्याला दहावा ग्रह असे संबोधले पण यावर औपचारिक एकमत नव्हते.[६८] इतर काही जणांचे म्हणणे होते की एरिसचा शोधामुळे आता प्लूटोला लघु ग्रह म्हणून गणण्यात यावे.[६९] +प्लूटोला वेगळे ठरविणारे शेवटचे घटक होते, त्याचा चंद्र खारॉन व त्याच्याभोवतीचे वातावरण. पण हेपण बहुदा चूक आहे कारण अनेक नेपच्यून पलीकडील खगोलीय वस्तूंना उपग्रह आहेत तसेच एरिसच्या वर्णपटावरून असे प्रतित होते की एरिसचा पृष्ठभाग हा प्लूटोसारखाच असावा.[७०] एरिसचा एक उपग्रहपण आहे, डिस्नोमिया नावाचा, ज्याचा शोध सप्टेंबर २००५ मध्ये लागला. +२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे. +प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही. त्याचे वस्तूमान त्याच्या कक्षेतील इतर वस्तूंच्या केवळ ०.०७ पट आहे. (पृथ्वीचे वस्तुमान पृथ्वीच्या कक्षेतील वस्तूंच्या १७ दशलक्ष पट आहे.)[७३][७४] आय.ए.यू.ने पुढे ठरविले की प्लूटोला बटु ग्रह या नवीन तयार केलेल्या वर्गात टाकले जावे तसेच तो नेपच्यून पलीकडील वस्तू या वर्गातील प्लूटॉईड या उपवर्गाचा मूळ नमुना (prototype)सुद्धा मानण्यात यावा. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2164.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80283669d1186ac4afd1d33550722138b59423e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2164.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : खारॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्स व हायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[१] +प्लूटो-खारॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वात मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते.[२] यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष खारॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[३] +निक्स हा प्ल्युटोचा उपग्रह आहे +हायड्रा हा प्लुटोचा उपग्रह आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_218.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65d638b1bb37202dd2ef86ca42090b782d034fa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_218.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेनेडिक्ट हे रोमन कॅथोलिकांच्या सर्वोच्च धर्मगुरू अथवा पोपचे अभिषिक्त नाव आहे. बेनेडिक्ट नाव असलेले पंधरा पोप, दोन प्रतिपोप आणि एक दोन्हीत मोडणारा असे सतरा धर्मगुरू होऊन गेले. +पोप: +बेनेडिक्ट नावाचे प्रतिपोप: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2210.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2210.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2230.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37517a17bb5f55876b3212ffe4da6777c865e467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2230.txt @@ -0,0 +1,5 @@ +फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे. +अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि शोषणाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे.या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ साठे सांगतात ,"ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे - जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही. हा ‘फकिरा’ही माझा होता. जे पाहिले, अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे."फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते.उदाहरणार्थ -गावात दुष्काळ पडतो. भूकेने माणसं मरायला लागतात. तेव्हा धान्य मागण्यासाठी फकीरा विष्णूपंतांच्या वाड्यावर जातो.तेव्हा +विष्णूपंत कुलकर्णी म्हणतात ,”कोण कोणाचा धनी नाही. पंत बोलून गेले. माझ्याभोवती आक्रोश सुरू झाला आहे. मी संकटात आहे. परंतु माझे स्पष्ट मत हे आहे की, तुम्ही जगलंच पाहीजे. मरणापेक्षा आज जगणं खूप महत्त्वाच आहे.” यावरून विष्णूपंत कुलकर्णी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो ....माझ्याभोवती आक्रोश आहे. मी संकटात आहे .हा त्यांचा प्रामाणिकपणा. +एवढे दुष्काळाचे सावट असतानाही माणसं जगली पाहिजेत. हे माणसा बद्दलचे अपार प्रेम ,आपल्या लक्षात येते.  संवेदनशील पणा आणि करुणा या मूल्यांचा आविष्कार होतो.विष्णूपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी असलेली संवेदनशीलता लोकांविषयीचा जिव्हाळा ,प्रेम, सहानुभूती, मानवतावादी दृष्टीकोण फकीरा विषयीची करुण, त्याच्या पराक्रमाची ,स्वाभिमानाची आणि संघटित पणाची जाणीव ,निर्भयपणे विष्णूपंत कुलकर्णी  करून देतात.. +फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते.उदाहरणार्थ -गावात दुष्काळ पडतो. भूकेने माणसं मरायला लागतात. तेव्हा धान्य मागण्यासाठी फकीरा -विष्णूपंतांच्या वाड्यावर जातो. तेव्हा विष्णूपंत कुलकर्णी म्हणतात ,”कोण कोणाचा धनी नाही. पंत बोलून गेले.माझ्याभोवती आक्रोश सुरू झाला आहे. मी संकटात आहे. परंतु माझे स्पष्ट मत हे आहे की, तुम्ही जगलंच पाहीजे. मरणापेक्षा आज जगणं खूप महत्त्वाच आहे." यावरून विष्णूपंत कुलकर्णी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो ....माझ्याभोवती आक्रोश आहे. मी संकटात आहे .हा त्यांचा प्रामाणिकपणा. एवढे दुष्काळाचे सावट असतानाही माणसं जगली पाहिजेत. हे माणसा बद्दलचे अपार प्रेम ,आपल्या लक्षात येते. .लसंवेदनशीलपणा आणि करुणा या मूल्यांचा आविष्कार होतो. विष्णूपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी असलेली संवेदनशीलता लोकांविषयीचा जिव्हाळा ,प्रेम, सहानुभूती, मानवतावादी दृष्टीकोण फकीरा विषयीची करुणा, त्याच्या पराक्रमाची ,स्वाभिमानाची आणि संघटित पणाची जाणीव ,निर्भयपणे विष्णूपंत कुलकर्णी  करून देतात.प्रामाणिकपणा ,न्यायवादी भूमिका, सार्वजनिक हित, लोकांविषयी अपार प्रेम, विष्णूपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते .फकीरा स्वतःहून माळावर जाऊन अटक होतो.त्याच्या कुटुंबातील आई ,पत्नी, आजी-आजोबाची सुटका करून देतो. प्रांत साहेब ही तलवार कुठे मिळाली आहे असे फकिराला विचारतो..तेव्हा ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजी महाराजांनी दिली, फकीरा गंभीर होऊन म्हणाला.... की ही घेऊन माझा बाप लढला आणि मी हिला तुमच्याशी घेऊन लढलो या संवादातून फकिराचा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आपल्या लक्षात येतो.छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदरभाव, वडिलांच्या पराक्रमाबद्दलचा अभिमान इथून व्यक्त होतो..नैतिकतेच्या दृष्टीने अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी खूप महत्त्वाची वाटते.फकिरा' कादंबरीतून अण्णा भाऊ साठे यांनी परिवर्तनवादी नायक उभा केला. या नायकाने महाराष्ट्रातील कष्टकरी समाजाच्या पिढ्यांना जगण्याचे धडे शिकवले. मराठी साहित्यात अजरामर झालेला नायक वंचितांचा प्रेरणास्रोत आहे.दुष्काळात मरणारी माणसं वाचवणारा, महिलांची अब्रू वाचवणारा, छळछावणीतून दुर्बलांची मुक्तता करणारा आणि खजिना लुटून गोरगरिबांना वाटणारा फकिरा हा नायक म्हणून महान ठरतो.ओघ‌वती भाषा, वास्तवाचे भान आणि जनसामान्यांचा नायक उभा करणारी 'फकिरा' कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे.कादंबरीच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. भारतीय भाषांसह झेक, पोलिश, रशियन, इंग्रजी, जर्मन भाषेतही 'फकिरा' अनुवादित झाली आहे. समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी कादंबरी म्हणून 'फकिरा'चे स्थान वरचे आहे.'फकिरा' ही केवळ मनोरंजक कादंबरी नसून तिच्यात इतिहास आणि तत्त्वज्ञान आहे. वंचित समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते.मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य फकिरा या कादंबरीतून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते.. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली.त्यांच्या लेखनाचा मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. फकिरा कादंबरी याचे एक उत्तम उदाहरण आहे.नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे.फकिरा ही कादंबरी सर्वाथाने वेगळेपण जपणारी कादंबरी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_224.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..633ddf7e9b60408d7b2c201d312db2e88d2518d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_224.txt @@ -0,0 +1 @@ +पोप बेनेडिक्ट नववा (१०१२:रोम, इटली - १०५६:रोम, इटली) हा ऑक्टोबर, १०३२ ते १०४८ दरम्यान तीनवेळा पोपपदी होता. एकाधिक वेळा पोपपदावर बसलेला आणि पोपचे पद विकणारा हा एकमेव व्यक्ती होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2285.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6793de8ce496908d06d719a9f06a4c58be4538dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2285.txt @@ -0,0 +1,7 @@ +फणसाड अभयारण्य हे महाराष्ट्रामधील अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात १९८६ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ. कि. मी. आहे. +हे फणसाड अभयारण्य मुरुड अणि रोह तालुक्यांत येते. काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव वळास्ते, सर्वा, सुपेगाव आदी ३८ गावांनी ते वेढले आहे. हे अभयारण्य समुद्रकिनाऱ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २५ फेब्रुवारी १९८६ रोजी या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. +फणसाडमध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे ७०० प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे प्राणी आणि ९०हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे आहेत. अभयारण्यात चिखलगाण, धरणगाण फणसाडगाण आदी ३० पाणस्थळे आहेत. अभयारण्याच्या जवळच अलिबाग-मुरुड रोडवरील बोर्ली येथून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेला फणसाड धबधबा आहे. +नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पती आहेत. गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.या वेलीची लांबी १०० मीटरहून अधिक असते. वेलींच्या शेंगांमधील गर येथील शेकरूंना खूप आवडतो. +महराष्ट्र राज्य शासनाने राज्य फुलपाखराचा मान दिलेले ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संखेत दिसते. महाराष्ट्राचे आणखी एक मानचिन्ह असलेले शेकरू येथे आहेत. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळिंदर आदी प्राणीही आहेत. बिबट्याचे हमखास दर्श येथे घडते. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप या अभयारण्यात आहेत. धनेश पक्षी हा या अभयारण्यात हमखास दिसतो. +सुपेगाव वनविभागाचे व्हाईट हाऊस तंबू रहाण्यासाठी मिळतात. शिवाय खासगी निवास व्यवस्थाही आहे. बचत गटाच्या महिलांच्या हातचे जेवण येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2293.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd71a6e49a08d0f0227f465de4792a695b2abbac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2293.txt @@ -0,0 +1,8 @@ + फणसोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2300.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b1932d74ebfef48dd6d5f1a0304c400652bd0aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2300.txt @@ -0,0 +1,2 @@ +फतेखान हा विजापूरच्या आदिलशाहीतील सरदार होता. +इ.स. १६४८ मध्ये अदिलशहाने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्याचा हुकूम दिला होता. त्यानुसार फतेखानाने पुरंदराजवळील बेलसर या गावी छावणी टाकली होती. शिवाजी महाराजांनी बाजी पासलकर यांना सांगून फतेखानाच्या छावणीवर हल्ला करविला. त्यामुळे फतेखानाने चिडून पुरंदरावर हल्ला केला. पुरंदरावर झालेल्या लढाईत त्याचा पराभव झाला व त्यास विजापुरास पळ काढावा लागला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2308.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45224788cd2cb4a36f418ab2bafcc6d24b81f93d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2308.txt @@ -0,0 +1,2 @@ +फतेहगढ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर फरुखाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2315.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c96f2280f78ed31a8a1adab080f49b046bafd74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2315.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख फतेहपूर जिल्ह्याविषयी आहे. फतेहपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +फतेहपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र फतेहपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2320.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56abf5b87fc0d8bf776ff656c468949d00d45afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2320.txt @@ -0,0 +1 @@ +फतेहपूर सिक्री हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2338.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81db705441bd59fb22688a2c0fe0d3e6310c497b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2338.txt @@ -0,0 +1,2 @@ +फत्तेपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2342.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56abf5b87fc0d8bf776ff656c468949d00d45afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2342.txt @@ -0,0 +1 @@ +फतेहपूर सिक्री हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2356.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..188c4d0abec05e9ee64c7fb5a75c6444c4c0f3d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2356.txt @@ -0,0 +1 @@ +फन्नीता माया (१५ जून, २००४:थायलंड - ) ही  थायलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. फन्नीताला २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी थायलंडच्या संघार घेतले होते परंतु तिने विश्वचषक स्पर्धेमध्ये एकही सामना खेळला नाही. त्यानंतर २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत तिची निवड करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2381.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f69472fd469536973260f4e2c890c01b4558e4b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2381.txt @@ -0,0 +1,8 @@ +९ डिसेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +फरवीझ महारूफ + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2387.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee83e73306b381ae48d14271c23bdb204610cc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2387.txt @@ -0,0 +1,4 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +फरहान बेहार्डीन (९ ऑक्टोबर, इ.स. १९८३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2398.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e852f527c3bca4d927d92f43ccfbcf336c53c7f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2398.txt @@ -0,0 +1,8 @@ +फराह खान (जन्म : मुंबई, ९ जानेवारी १९६५) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व मुख्यत: नृत्यदिग्दर्शक आहे. तिने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये शाहरूख खानपासून ते शाकिरापर्यंत अनेक अभिनेत्यांना नृत्यामध्ये प्रशिक्षित केले आहे. तिने ४ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. २०१२ सालच्या शिरीन फरहाद की तो निकल पडी ह्या चित्रपटामध्ये तिची नायिकेची भूमिका होती. +फराह खान हिचे वडील कामरान खान स्टंटमन होते. चित्रपटांतील मारपिटीची दृश्ये ते आयोजित करत. मागाहून ते चित्रपट निर्माते झाले. फराहच्या आईचे नाव मेनका. ती पटकथा लिहिते. [[अभिनेत्री हनी इराणीची ती बहीण लागते. फराहचा भाऊ साजिद हा प्रसिद्ध विनोदी अभिनेता, अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. (साजिद खानवर मीटूचे आरोप झाले होते.) फरहान अख्तर आणि जोया अख्तर या फराह खानच्या +आते किंवा मामेबहिणी आहेत. +मुंबईच्या सेंट झेव्हियर्स काॅलेजातून फराह खानने सोशालाॅजीत पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. मायकल जॅक्सनकडे पाहून त्यांनी नृत्यामध्ये कारकीर्द करायचा नक्की केले. +सरोज खान हिने 'जो जीता वही सिकंदर' हा चित्रपट सोडल्यावर त्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी फराह खानला मिळाली, तिचे तिने सोने केले. त्यानंतर तिला चित्रपटांवर चित्रपट मिळू लागले. +दूरचित्रवाणीवरही तिने नवोदितांना नृत्याचे धडे दिले. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2401.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7fa03e08a6e48536b5c52c360593019c254256 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2401.txt @@ -0,0 +1,2 @@ +फराहबक्ष महाल हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे असलेला महाल आहे. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी ही अष्टकोनी वास्तू आहे. अहमदनगरच्या निजामशाहीतील राजा मुर्तझा निजामशाह याने या महालाचे बांधकाम इ.स. १५७६ ते इ.स. १५८३ या काळात करवून घेतले. घुमट, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे. मध्यभागी तसेच चारही बाजूला कारंजी असून त्यासाठी त्याकाळी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते. +भारत सरकारने फराहबक्ष महालाला दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2413.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9575641079b25e685ce460db47ed50e4acde1945 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2413.txt @@ -0,0 +1 @@ +फरिहा तृष्ना (:ढाका, बांगलादेश - ) ही  बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2438.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61212a26ee376bfe2eab4b158f2636bc3b6a6400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2438.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडी मर्क्युरी तथा फारोख बलसारा (५ सप्टेंबर, १९४६ - २४ नोव्हेंबर, १९९१) हा ब्रिटिश संगीतकार होता. हा क्वीन या संगीतसमूहाचा मुख्य गायक होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2446.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80e26de742ef5e67c35732c8debbcca7043acea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2446.txt @@ -0,0 +1,9 @@ + + + +फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली चिपळूणकर, लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. +एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. +फर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. +फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. +फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे. +फर्ग्युसन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी होळकर राज घराण्याने त्यांचा वाडा दान केला होता आणि आर्थिक मदत सुद्धा केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2448.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80e26de742ef5e67c35732c8debbcca7043acea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2448.txt @@ -0,0 +1,9 @@ + + + +फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली चिपळूणकर, लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. +एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. +फर्ग्युसनचे माजी प्राचार्य कै. डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. +फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. +फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे. अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे. +फर्ग्युसन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी होळकर राज घराण्याने त्यांचा वाडा दान केला होता आणि आर्थिक मदत सुद्धा केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2469.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d114829e766f87fadd808f82b6dcab7383b381d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2469.txt @@ -0,0 +1 @@ +फर्डिनांड पोर्शे हा एक ऑस्ट्रियन-जर्मन वाहन अभियंता व सन्माननीय अभियांत्रिकीचा डॉक्टर होता. त्याने पोर्शे ही कंपनी स्थापन केली. तो फोक्सवॅगन बीटलच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2475.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a11b8565b8816ee8c67ee31ef2d45a84877a20f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2475.txt @@ -0,0 +1 @@ +फर्डिनांड सहावा (२३ सप्टेंबर, इ.स. १७१३ - १० ऑगस्ट, इ.स. १७५९) हा स्पेनचा राजा होता. फिलिप पाचव्याचा चौथा मुलगा असलेला फर्डिनांड ९ जुलै, इ.स. १७४६ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2479.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2479.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2487.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c628d9b71f32ec04deb2ca762944c29289860a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2487.txt @@ -0,0 +1,2 @@ +फर्नांडो अँटोनियो नोगुएरा पेसोआ (१३ जून १८८८ - ३० नोव्हेंबर १९३५) हे पोर्तुगीज कवी, लेखक, साहित्यिक समीक्षक, अनुवादक, प्रकाशक आणि तत्त्वज्ञ होते, ज्याचे वर्णन २० व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण साहित्यिक व्यक्तींपैकी एक आणि पोर्तुगीज भाषेतील महान कवींपैकी एक म्हणून केले जाते. त्यांनी इंग्रजी आणि फ्रेंचमधूनही लेखन आणि भाषांतर केले. +पेसोआ हे एक विपुल लेखक होते आणि केवळ त्याच्या स्वतः च्या नावाखालीच नाही, कारण त्याने अंदाजे पंच्याहत्तर इतर लेखक तयार केले, त्यापैकी तीन वेगळे आहेत, अल्बर्टो कैरो, अल्वारो डी कॅम्पोस आणि रिकार्डो रेस. त्यांनी त्यांना छद्मनावे म्हटले नाही कारण त्यांना असे वाटले की यामुळे त्यांचे खरे स्वतंत्र बौद्धिक जीवन पकडले जात नाही आणि त्याऐवजी त्यांना भिन्ननाम म्हटले. या काल्पनिक आकृत्या काहीवेळा अलोकप्रिय किंवा अत्यंत दृश्ये ठेवतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_249.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48075828c9bf21084f063782ac933092fbf48eb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_249.txt @@ -0,0 +1,10 @@ +पोप युजीन तिसरा (??:पिसा, इटली - जुलै ८, इ.स. ११५३) हा इ.स. ११४५ ते इ.स. ११५३ दरम्यान पोप होता. याचे मूळ नाव बेर्नार्दो दा पिसा असे होते. + + + +बेर्नार्दोचा जन्म इटलीतील पिसा शहरात गोडियस नावाच्या माणसाच्या घरी जन्मला, याशिवाय अधिक माहिती उपलब्ध नाही.[१] १६व्या शतकानंतर त्याचे आडनाव पागानेली दि मॉंतेमान्यो असल्याचे सांगितले गेले परंतु यास पुरावे नाहीत तसेच युजीन गरीब घरातून आला असे म्हणल्याने पानानेली घराण्यात त्याचा जन्म झाला असल्याबद्दल शंका आहे.[२] ११०६ साली हा पिसाच्या कॅथेड्रलमध्ये छोटा अधिकारी असल्याची नोंद आहे तर १११५मध्ये याला सबडीकनपदी बढती मिळाल्याचे पुरावे आहेत.[३] ११३-३८ दरम्यान हा पिसाच्या आर्चडायोसिसचा व्हाइलडोमिनस होता.[४] मे ११३४ आणि फेब्रुवारी ११३७ च्या दरम्यान कधीतरी पोप इनोसंट तिसऱ्याने याला पादरी केले.[५] ११३८मध्ये बेर्नार्दो दि क्लेरव्हॉने प्रभावित होउन युजीन क्लेरव्हॉच्या मठातील सिस्टेर्सियन ऑर्डरमध्ये दाखल झाला. A year later he returned to Italy as leader of the Cistercian community in Scandriglia. In Autumn 1140, Pope Innocent II named him abbot of the monastery of S. Anastasio alle Tre Fontane outside Rome.[६] Some chronicles indicate that he was also elevated to the College of Cardinals,[७] but these testimonies probably resulted from a confusion because Bernardo is not attested as cardinal in any document and from the letter of Bernard of Clairvaux addressed to the cardinals shortly after his election clearly appears that he was not a cardinal.[८] +Bernardo was elected pope in February 1145 and took the name Eugene III. He owed his elevation partly to the fact that noone was eager to accept an office the duties of which were at the time so difficult and dangerous, but chiefly to his being the friend and pupil of Bernard of Clairvaux, the most influential ecclesiastic of the Western Church and a strong assertor of the pope's temporal authority. The choice did not have the approval of Bernard, however, who remonstrated against the election on account of the "innocence and simplicity" of Eugene III. But after the choice was made, he took advantage of the qualities in Eugene III which he objected to, so as to virtually rule in his name. +During nearly the whole of his pontificate, Eugene III was unable to reside in Rome. Hardly had he left the city to be consecrated in the monastery of Farfa (about 40 km north of Rome), when the citizens, under the influence of Arnold of Brescia, the great opponent of the Pope's temporal power, established the old Roman constitution, the Commune of Rome and elected Giordano Pierleoni to be Patrician. Eugene III appealed for help to Tivoli, Italy, to other cities at feud with Rome, and to King Roger II of Sicily (who sent his general Robert of Selby), and with their aid was successful in making such conditions with the Roman citizens as enabled him for a time to hold the semblance of authority in his capital. But as he would not agree to a treacherous compact against Tivoli, he was compelled to leave the city in March 1146. He stayed for some time at Viterbo, and then at Siena, but went ultimately to France. +On hearing of the fall of Edessa to the Turks, he had, in December 1145, addressed the bull Quantum praedecessores to Louis VII of France, calling on him to take part in another crusade. At a great diet held at Speyer in 1146, Holy Roman Emperor Conrad III and many of his nobles were also incited to dedicate themselves to the crusade by the eloquence of Bernard. +Eugene held synods in northern युरोप at Paris, Rheims, and Trier in 1147 and 1149 that were devoted to the reform of clerical life. He also considered and approved the works of Hildegard of Bingen. In 1149, Eugene III returned to Italy and took up his residence at Viterbo. He fled to Prince Ptolemy's fortress in Tusculum on 8 April and remained there, where he met the returning Crusader king Louis VII of France and his wife Eleanor of Aquitaine. He stayed there until 7 November. In 1150, through the aid of the King of Sicily, he was again able to enter Rome, but the jealousy of the republicans soon compelled him to retire. +The Emperor Frederick I Barbarossa had promised to aid him against his revolted subjects, but the death of Eugene III at Tivoli, on 8 July 1153, prevented the fulfillment of the engagement. Though the citizens of Rome were jealous of the efforts of Eugene III to assert his temporal authority, they were always ready to recognize him as their spiritual lord. Besides that, they deeply reverenced his personal character. Accordingly he was buried in the Vatican with every mark of respect, and his tomb soon acquired an extraordinary fame for miraculous cures. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_251.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd79c52b5f8f91b8e470e0a1ef05d914b678b006 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_251.txt @@ -0,0 +1,2 @@ +युजीन चौथा (इ.स. १३८३:व्हेनिस, इटली - २३ फेब्रुवारी, इ.स. १४४७:रोम, इटली) हा पंधराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव गॅब्रिएल कॉन्दुल्मेर होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2517.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6399b09fde476d29cdb4873157b1c3c859f9b1a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2517.txt @@ -0,0 +1 @@ +फर्नी लिओन ब्लेड तथा फर्नी शेव्हिल (२० ऑगस्ट, १९१०:सिडनी, ऑस्ट्रेलिया - २८ सप्टेंबर, १९८८:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2524.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e57a8c81ada94ccdac6e539231eeca273639f676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2524.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा तथा फर्मी राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागोजवळील बटाव्हिया शहरात असलेली भौतिकशास्त्रातील संशोधन करणारी प्रयोगशाळा आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2534.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce6d402c6a1924f5b31526262d926b58bc77325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2534.txt @@ -0,0 +1 @@ +फर्स्ट अमंग ईक्वल्स ही १९८४मध्ये प्रकाशित झालेली जेफ्री आर्चर लिखित कादंबरी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2543.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8da04d1ff5dbc1c22189cc70596eaad53391483 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2543.txt @@ -0,0 +1,6 @@ +फऱ्या हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग 'क्लोस्टिडियम शोव्हिया' या विषाणूंमुळे होतो. +भारताच्या ग्रामीण भागात यास घावरे, घाट्या, एकटांग्या या स्थानिक नावांनीदेखील ओळखले जाते. +कुरणात चरणारी जनावरे,तसेच पाणथळी व दलदलीच्या जमिनीत चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते.याचे जंतूंनी प्राण्याच्या शरीरात प्रवेश केल्यावर काही काळ ते सुप्तावस्थेत राहतात.त्यांच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्याबरोबर ते आपला प्रभाव दाखवितात. +रोगी जनावरास ताप येणे,जनावराचे मांसल भागावर विशेषतः फऱ्यावर(), मानेवर किंवा पाठीवर सूज येते.सूजेच्या ठिकाणी दाबल्यावर चरचर असा आवाज येतो.सुजलेला भाग काळा दिसतो. जनावर हळूहळू काळवंडते. त्याच्या शारीरिक क्रिया मंद होतात व नंतर मृत्यू ओढवतो. +प्रतिजैविक औषधांचा पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्याने वापर. +साधारणतः पावसाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सबब, पावसाळ्यापूर्वी याची प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2553.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e4a1d757f2dc5e8142d93fd676833a030d4098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2553.txt @@ -0,0 +1,14 @@ +फलकनुमा पॅलेस हॉटेल भारतामध्ये आंध्र प्रदेशामधील हैदराबाद येथील हॉटेल आहे. +या हॉटेलची मालकी निझामाकडे आहे.[१] चारमिनारपासून ५ कि.मी. अंतरावर ३२ एकर जागेवर हे हॉटेल बांधलेले आहे. हैदराबादचे प्रंतप्रधान नवाब विकार-उल-उमरा, पाचव्या निजामाचे काका आणि जावई - नवाब मिर महबूब अली खान बहादूर यांनी हे हॉटेल बांधलेले आहे .[२] उर्दू मध्ये ‘फलकनुमा’ म्हणजे ‘आकाशासारखे स्वच्छ’ किंवा ‘आकाशाचा आरसा’.[ संदर्भ हवा ] +एका इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञाने या राजमहालाचा आराखडा तयार केला. सर विकार यांनी ३ मार्च, १८८४ रोजी बांधकामाला सुरुवात केली. हा राजमहाल पूर्ण बांधण्यास ९ वर्षाचा कालावधी लागला. डिसेंबर १९८९ मध्ये सर विकार राजमहालाच्या गोल बंगला आणि जनाना महाल येथे रहाण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी तेथून मर्दाना येथे चालू असलेल्या कामावर देखरेख करण्यास सुरुवात केली. ९३,९७१ चौ. मीटर जागेवार इटालियन संगमरवराच्या सहाय्याने हे काम पूर्ण केले गेले. +दोन नांगी असलेल्या विंचूच्या आकारानुसार याचे बांधकाम केलेले आहे. प्रदर्शनीय भागामध्ये मुख्य इमारत असून खादयगृह , गोल बंगला , जनाना महाल आणि इतर कक्ष दक्षिणेस बांधलेल्या आहेत. नवाब हा चोखंदळ प्रवासी असल्याचे या बांधकामावरून लक्षात येते. +फलकनुमा राजमहाल बघताना इटालियन आणि ट्रुडोन वास्तूशास्त्राचा संगम झालेला दिसतो. काचेच्या खिडकयांच्या सहाय्याने येथील कक्षामध्ये रंगबिरेंगी प्रकाशाची रचना केलेली आहे. +सर विकार यांचे खाजगी निवासस्थान म्हणून या राजमहालाचा प्रथम वापर होत होता. १८९७-१८९८ च्या जवळपास याचे हस्तांतरण हैद्राबादच्या ६ व्या निजामाकडे करण्यात आले. +या राजमहाल बांधण्यावर अतिशय खर्च झाला असून सर विकार उल यांना सुद्धा बांधकाम करतांना कर्जाने रक्कम घ्यावी लागली होती. त्यावेळी त्याची हुशार बायको, विकार उल उमरा यांनी मेहबूब अली पाशा सहावा निजाम याला हा राजमहाल बघण्यास आमंत्रित करण्याची एक युक्ती सुचवली. सहाव्या निजामाला हा राजमहाल अतिशय आवडला व त्याने या राजमहालासाठी झालेला सर्व खर्च सर विकार उल यांना देउुन त्याच्या बदल्यात या राजमहालाचा मालकी हक्क मिळविला.तेव्हापासून या राजमहालाचा ताबा सहाव्या निजामाकडे आला व या महालाचे रूपांतर अभ्यागतांच्या निवासस्थानामध्ये करण्यात आले. +निजामाची सत्ता संपल्यानंतर १९५० च्या सुमाराम येथे शांतता पसरली. भारताचे राष्ट्रपती, डॉ. राजेन्द्र प्रसाद हे १९५१ मध्ये आलेले शेवटचे अभ्यागत ठरले. त्यानंतर ब-याच कालावधीसाठी हा राजमहाल बंद होता. २००० मध्ये निजामाचे सुपूत्र मुक्करम जाह बहादूर शाहीद यांनी हा राजमहाल ताज हॉटेलच्या मालकाला टाटा समूहाला भाडे करार तत्त्वावर दिला. त्यानुसार नप्फयातील ५० टक्के हिस्सा किंवा किमान रु. २५ लक्ष यापैकी जी जास्त असलेली रक्कम दरमहा निजामाला देण्याचे ठरले. +या राजमहालाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी पुनर्रचना करण्याची जबाबदारी ७ व्या निजामाच्या पत्नीकडे, महाराणी आसरा जहॉं हिच्याकडे सोपविण्यात आली. +पनर्रचना करताना फलाकनुमा राजमहालाचे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. निजामकाळातील वास्तुशास्त्र, बराक पद्धती, फ्रेंच कलाकुसर, कलात्मक सौंदर्य, आणि पॅलेसमधील इतर नक्षीकाम पुन्हा नव्याने उभारणे हे अतिशय मेहनतीचे आणि किचकट काम होते. +या राजमहालातील चौकशी कक्षाच्या छपरावर ओल्या गिलाव्यावर चित्रे काढण्याची कला केलेली असून त्याला सोन्याचा मुलामा देउुन सजवलेले आहे. +या राजमहालाला कोरीव नक्षीकाम केलेले २२० कक्ष असून २२ विशाल सभागृह आहेत. निझामाच्या ताब्यातील बहुमोल संपत्तीचा खजिना या महालामध्ये आहे. जगामध्ये कुठेही न आढळणारी अशी दुर्मिळ चित्रे, पुतळे, फर्निचर , हस्तलिखिते आणि वेगवेगळी पुस्तके यांचा संग्रह या महालामध्ये आहे..[३] +याशिवाय बिलियर्ड रुम, भारतामधील दुर्मिळ कुराणांचा संग्रह असलेले संग्रहालय, भारतामधील सर्वांत मोठे इलेक्ट्रीकल स्विचबोर्ड इ.वैशिष्टये या राजमहालाची आहेत.[४] +२००० मध्ये ताज हॉटेलने या राजमहालाची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली.[५] नोव्हेंबर २०१० मध्ये ते सर्वांसाठी खुले झाले.[६] १०१ जणांना एकाच वेळी बसता येईल असा जगात सर्वांत मोठा डायनिंग हॉल, दरबार हॉल, उत्कृष्ट प्रतीच्या लाकडावर केलेले कोरीव काम, संगमरवरी जमीन, सुबक फर्निचर इ. वैशिष्टये या हॉटेलची आहेत.[७] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2554.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11ff2dd6044f0fb93066dba83baba35b47ac3799 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2554.txt @@ -0,0 +1,5 @@ +फलकमाला हा प्राचीन भारतीय दागिना आहे.फलकमाला पूर्वी फलकहार म्हणत असे. हा स्त्रिया गळ्यात घालत असत. +तीन किंवा पाच पदरी. चपट्या आकाराच्या रत्नांचा केलेला हार म्हणजे फलकमाला. ही रत्ने फलकहारात सारख्या अंतरावर बसवलेली असत.[१] +भारतीय हारांतला हा प्राचीन नमुना आहे. मौर्य, आंध्र, शुंग या काळातील शिल्पांत हा पाहायला मिळतो. +मोत्यांचा आकार व संख्या यावरून बहुतेक हाराना नावे दिलेली दिसतात. काही हारांची नावे मध्याभागी असलेल्या मोत्यांवरून दिली जात, उदा शीर्षक, उपशीर्षक, प्रकंडक, अवघटक, तरलप्रतिबंध, इत्यादी. +काही नावे हारातील पदरांच्या संख्येवरून आहेत. विजयच्छंद म्हणजे पाचशे पदरी हार. मंदर म्हणजे पाच पदरी होय. फलकहार मंदरमध्ये येतो.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2568.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..975e76d4fde1502b0fd400fd4fe7894aed52cf27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2568.txt @@ -0,0 +1 @@ +फलाफल (मराठी लेखनभेद: फेलाफिल, फेलॅफिल ; अरबी: فلافل ; रोमन लिपी: Falafel ;) हा मध्यपूर्वेत प्रचलित असलेला, भरड वाटलेल्या छोल्यांचे गोळे किंवा थाप्या तळून बनवला जाणारा खाद्यपदार्थ आहे. काही वेळा छोल्यांऐवजी यासाठी फावा शेंगांच्या दाण्यांचे पीठ वापरले जाते. फलाफल सहसा पिट्यामधोमध किंवा लाफा रोट्यांमधोमध दाबून किंवा गुंडाळून खाल्ले जातात. फलाफलांवर मुरवलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सलाड व ताहीनीपासून बनवलेले सॉसदेखील खाल्ले जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2576.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1399328a864ca9c31005b08f10e4d9bd41139e38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2576.txt @@ -0,0 +1 @@ +फलौदी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून जोधपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2661.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab54f5a96532c842b2df12f9752da1f3f26a2d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2661.txt @@ -0,0 +1 @@ +फातुमा ओमारी किबासू (जन्म ११ नोव्हेंबर १९८९) ही एक टांझानियन क्रिकेट खेळाडू आहे जी टांझानिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळते आणि राष्ट्रीय संघाची माजी कर्णधार म्हणूनही काम केले आहे.[१] ती टांझानियासाठी महिला टी२०आ मध्ये ८५५ धावांसह सर्वकालीन आघाडीची धावा करणारी खेळाडू आहे.[२] आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक झळकावणारी ती एकमेव टांझानियन महिला आहे. महिला टी२०आ मध्ये शतक झळकावणारी ती एकमेव टांझानियन महिला आणि टी२०आ क्रिकेटमध्ये एकाधिक शतके झळकावणारी एकमेव टांझानियन महिला आहे. महिला टी२०आ मध्ये टांझानियासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा सध्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2662.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ba41de667e8bb9f76224965ff9e6a2f3b5e2094 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2662.txt @@ -0,0 +1,2 @@ +अधिकृतपणे जवाहरलाल नेहरू मैदान म्हणून ओळखले जाणारे फातोर्डा मैदान, हे गोव्यातील मडगाव स्थित एक विविध खेळांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी वापरण्यात आले आहे. गोव्यामधील हे एकमेव आंतरराष्ट्रीय मैदान असून याची प्रेक्षक क्षमता २७,३०० इतकी आहे. मैदानाची स्थापाना १९८९ मध्ये झाली असून, त्याचे मालकी हक्क गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे आहेत. +क्रिकेटचा विचार करता ह्या मैदानावर १९८९ पासून अवघे ६ क्रिकेट सामने झाले असून, त्यामध्ये भारतीय संघाचे ३ सामने झाले आहेत. ह्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2669.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2669.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2698.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b3c1a1330e65373ceb7058884ae763b99ddbd59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2698.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फायनान्शियल एक्सप्रेस हे भारतातील अर्थविषयक दैनिक वृत्तपत्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2715.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..838bdf48a60714e1267336e745182359ce64f453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2715.txt @@ -0,0 +1,8 @@ +फायरबर्ड आणि राजकुमारी वासिलिसा (रशियन: Жар-птица и царевна Василиса) ही एक रशियन परीकथा आहे. जी अलेक्झांडर अफानास्येव्ह यांनी नरोडने रस्स्की स्काझकी येथे संग्रहित केलेली आहे. ही पौराणिक फायरबर्डबद्दल लिहिलेल्या अनेक कथांपैकी एक आहे. +हे आर्ने-थॉम्पसन मधील प्रकार ५३१ आहे. या प्रकारच्या इतर कथांमध्ये फर्डिनांड द फेथफुल आणि फर्डिनांड द अनफेथफुल, कॉर्वेटो, किंग फॉर्च्युनाटस गोल्डन विग आणि द मर्मेड अँड द बॉय यांचा समावेश आहे.[१] दुसरा, साहित्यिक प्रकार म्हणजे मॅडम डी'ऑलनॉयचीला बेले ऑक्स चेव्हक्स डी'ओर, किंवा द स्टोरी ऑफ प्रिटी गोल्डीलॉक्स.[२] +एका शाही शिकाऱ्याला फायरबर्डचे एक पंख पडलेले दिसते. त्याचा घोडा त्याला ते पंख न उचलण्याचा सल्ला देतो. परंतु तो सल्ला झुगारून त्याने तो पंख उचलला. तो पंख पाहून राजाने त्याला पक्षी आणण्याची मागणी केली. शिकारी त्याच्या घोड्याकडे मदत मागायला गेला. घोड्याने त्याला शेतात मका शेतात पसरवण्यास सांगितले. त्याने तसे केले आणि फायरबर्ड पक्षी तो मका खायला आला आणि पकडला गेला. शिकाऱ्याने पक्षाला राजाकडे आणले. राजाने त्याला सांगितले की त्याने राजकुमारी वासिलिसाला त्याची वधू म्हणून आणले पाहिजे. घोड्याने त्याला प्रवासासाठी खाण्यापिण्याची आणि सोन्याचा टॉप असलेला तंबू मागितला. ते घेऊन ते एका तलावाकडे निघाले जिथे राजकुमारी चांदीच्या होडीत सोनेरी ओअर्ससह रोइंग करत होती. त्याने मंडप उभारला आणि जेवणाची व्यवस्था केली. राजकन्येने येऊन खाल्ले, विदेशी दारू पिऊन ती मद्यधुंद होऊन झोपली. तो तिला घेऊन गेला. +राजकुमारी वासिलिसाने तिच्या लग्नाच्या गाउनशिवाय लग्न करण्यास नकार दिला. तो गाऊन समुद्राच्या तळात ठेवलेला होता. राजाने त्यासाठी शिकाऱ्याला परत पाठवले. तो घोड्यावर स्वार होऊन समुद्राकडे गेला. जिथे घोड्याला एक मोठा खेकडा (किंवा लॉबस्टर) सापडला आणि त्याला चिरडण्याची धमकी दिली. खेकड्याने घोड्याला ते सोडण्यास सांगितले आणि सर्व खेकड्यांना लग्नाचा गाउन आणण्यासाठी मदतीला बोलावले. +राजकुमारी वासिलिसाने राजाने शिकाऱ्याला उकळत्या पाण्यात स्नान करण्याचा आदेश दिला. ते झाल्याशिवाय लग्न करण्यास नकार दिला. शिकारी त्याच्या घोड्याकडे गेला. ज्याने त्याचे शरीर मोहक केले. उकळत्या पाण्यात आंघोळ करून तो देखणा झाला. राजा त्याच पाण्यात आंघोळीला गेला आणि मेला. लोकांनी त्याऐवजी शिकाऱ्याला राजा म्हणून मान्य आणि त्याने राजकन्येशी लग्न केले. +द फायर-बर्ड, द हॉर्स ऑफ पॉवर आणि प्रिन्सेस व्हॅसिलिसा या शीर्षकासह आर्थर रॅन्समने या कथेचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले.[३] +अलेक्झांडर अफानास्येव यांनी "Жар-птица и Василиса-царевна" ("द बर्ड-ऑफ-फायर आणि त्सारेव्हना वासिलिसा") या बॅनरखाली रशियन लोककथांच्या मूळ संकलनात (१६९-१७० क्रमांकाच्या) दोन रूपे गोळा केली.[४] +O Ptáku Ohniváku ao Mořské Panne ("द फायर-बर्ड अँड द मेडेन ऑफ द सी") या नावाने लेखक बोझेना नेमकोव्हा यांनी स्लोव्हेनियामधून एक प्रकार गोळा केला आणि प्रकाशित केला.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2734.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e61e731fc0bc07d9f5d62cfadd5c370aea39313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2734.txt @@ -0,0 +1 @@ +फारुक अनवर शाह महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये धुळे शहर मतदारसंघातून एआयएमएमतर्फे निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2735.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b633cfef9f892fc66f36930d1c6d5621447a930c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2735.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. फारुख अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; २१ ऑक्टोबर १९३७) हे भारत देशातील राजकारणी व विद्यमान केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आहेत. काश्मीरी वंशाचे असलेले अब्दुल्ला आजवर तीन वेळा जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2740.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b633cfef9f892fc66f36930d1c6d5621447a930c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2740.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. फारुख अब्दुल्ला (उर्दू: عمر عبدالله; २१ ऑक्टोबर १९३७) हे भारत देशातील राजकारणी व विद्यमान केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्री आहेत. काश्मीरी वंशाचे असलेले अब्दुल्ला आजवर तीन वेळा जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2744.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37f1f68b0a31f0788a28a1d738d346463eff3507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2744.txt @@ -0,0 +1 @@ +सरदार फारूक अहमद खान लेघारी (मे २९, इ.स. १९४० - ) हा नोव्हेंबर १४, इ.स. १९९३ ते डिसेंबर २, इ.स. १९९७ पर्यंत पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2757.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b3f672fb45e558d3eaa0f5725192c130f3bebd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2757.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 46°52′38″N 96°47′22″W / 46.87722°N 96.78944°W / 46.87722; -96.78944 + +फार्गो (इंग्लिश: Fargo) हे अमेरिका देशातील नॉर्थ डकोटा राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिनेसोटा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2765.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57500b51166014a48774bf4edd21ff900d023469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2765.txt @@ -0,0 +1 @@ +मानवी शरीराचा औषधावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास फार्माकोकायनेटिक्समध्ये केला जातो. याउलट फार्माकोडायनामिक्स या शास्त्रात औषधांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2766.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57500b51166014a48774bf4edd21ff900d023469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2766.txt @@ -0,0 +1 @@ +मानवी शरीराचा औषधावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास फार्माकोकायनेटिक्समध्ये केला जातो. याउलट फार्माकोडायनामिक्स या शास्त्रात औषधांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2771.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c637543984e87b385d77f3fd3c4895605889a131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2771.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रहसन किंवा फार्स हा नाटकाचा तसेच चित्रपटाचा एक विशिष्ट प्रकार आहे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे प्रहसन हा दहा रूपकांपैकी (नाट्यप्रकारांपैकी) एक प्रकार आहे. भरताने प्रहसनाचे दोन भेद सांगितले आहेत. शुद्ध आणि संकीर्ण. आणखी एक वैकृत नावाचा संकीर्ण प्रहसनाचा उपप्रकार आहे. प्रहसनात यथोचित 'वीथ्यंगे' उपयोजावीत, त्यात मुख व निर्वहण हे दोन 'संधि' असावेत आणि आवश्यकतेनुसार एक वा दोन अंक असावेत, असे भरताने म्हटले आहे. प्रहसनांत कैशिकी आणि आरभटी वृत्तींना थारा असू नये असे नाट्यशास्त्र व इतर सहग्रंथ म्हणतात. +प्रहसनाचे दोन्ही प्रकार हास्यरसप्रधान असतात. शुद्ध प्रहसनात पात्रे अनेक असली तरी हास्यकारण वागणूक बहुधा एकाचीच असते. संकीर्ण प्रहसनात वेश्य, चेट, विट, धूर्त, हिजडे आणि छिनाल स्त्रिया असू शकतात, तर शुद्ध प्रहसनात तपस्वी, साधू भिक्षू वगैरे.असतात. +शुद्ध प्रहसनाची उदाहरणे : शशि-विलास, सागरकौमुदी, कंदर्पकेलि वगैरे. भगवज्जुका, सैरंधिका आणि लटकमेलक ही संकीर्ण प्रहसनाची भरताने सांगितली उदाहरणे आहेत. +फार्स या इंग्रजी नाट्यप्रकावरून मराठीत आलेला प्रहसन हा आधुनिक प्रकार भरतप्रणीत प्रहसनापेक्षा वेगळा आहे. अतिशयोक्त, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांना मनसोक्त हसवणे हा या प्रहसनांचा उद्देश. यांत पात्रांचा गोंधळ आणि धिंगाणा प्रहसनभर चालू असतो. या प्रकारच्या मराठी प्रहसनांची उदाहरणे : +वगैरे वगैरे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2778.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37bdc4cc9675d673ba41e1df88603e93cc2ee572 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2778.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला शबरीची बोर असे सुद्धा म्हणतात. ह्याची चव थोडी जांभळसारखी असते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2780.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..327e529ff34471bb5e5254681004cbf4ec99b9e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2780.txt @@ -0,0 +1,2 @@ +फालोदे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_279.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7f27a6890f8ca26f5f828a211ad915c358faed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_279.txt @@ -0,0 +1,4 @@ +सर्जियस दुसरा (??? - जानेवारी २७, इ.स. ८४७) हा इ.स. ८४४ ते मृत्युपर्यंत पोप होता. +ग्रेगोरी चौथ्याच्या मृत्युनंतर रोममधील जनतेनी आर्चडीकन जॉनला पोप निवडले पण उच्चवर्गातील लोकांनी सर्जियसची निवड केली. त्यानंतरच्या झटापटीत जॉनला पकडण्यात आले व सर्जियसने त्याचा मृत्युदंड माफ केला. +सर्जियस पोप झाला परंतु त्याला पवित्र रोमन सम्राट लोथारची मान्यता नव्हती. लोथारने आपल्या मुलाला सैन्य घेउन सर्जियसला पदच्युत करण्यासाठी पाठवले. सर्जियसने संधि करून पोपपदाच्या बदल्यात लोथारला लॉम्बार्डीचा राजा घोषित केला. +पुढे सर्जियसच्या पोपकालात साराकन सैन्याने रोम वर हल्ला करून लुटुन नेले. याकाळात रोममध्ये भ्रष्टाचार व लाचखोरी अनिर्बंध चालु होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2813.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5872ee7eb31643cd3db7a7b2615af4b49f22609 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2813.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाल्गुन शुद्ध पंचमी ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2817.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cb67db15b2abb9ae5ca1a44af6f17c0d9455323 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2817.txt @@ -0,0 +1 @@ +फाल्गुनी राय (जून ७, इ.स. १९४५ - मे ३१, इ.स. १९८१) हे बंगाली भाषेतील एक कवी व लेखक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2823.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f85a4483e27a26413fadeb7dcf59f267bee6a75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2823.txt @@ -0,0 +1,2 @@ + फाळणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2828.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc5e96154ce42fead5eabe2190639903461ef5a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2828.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2830.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b2144cfcf8505d8bdbd859abfa854db960df7b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2830.txt @@ -0,0 +1,2 @@ +फाळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2856.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de32a1bc1585812de52ed8256396dc7eec4e53f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2856.txt @@ -0,0 +1 @@ +फिंच पक्षी हे मध्ये मध्यम आकाराचे काहीसे पारदर्शक पिसे असणारे असतात आणि फ्रिंजिलिडी कुलात मोडतात. या पक्षांची चोच छोटी, मजबूत व शंकूसारखी टोकदार असते. ही चोच वेगवेगळ्या फळांच्या बिया खाण्यासाठी उपयोगी ठरते. ते विविध अधिवासांचे क्षेत्र व्यापतात आणि स्थलांतर करीत नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय प्रदेश वगळता त्यांचे जगभरात अस्तित्व आहे. या फ्रिंजिलिडी कुलात सिपिन्स, कॅनेरीज, रेडपॉल्स, सेरीन्स, ग्रीन्सीक आणि युफोनिअस जाती मोडतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2868.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8cf43e6e9b7bd54c857d57c23abb65c0b5fb7b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2868.txt @@ -0,0 +1 @@ +फिजी राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये फिजी देशाचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ १९व्या शतकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून[४] १९६५पासून आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2879.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60d2da8442a4e0d4dd28e8916b23dee202c9e91d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2879.txt @@ -0,0 +1,10 @@ +व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. व्हायोलिनलाच फिडल म्हणतात. भारतात या वाद्याला बेला हे नाव आहे.. +चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते. +भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरून गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता. +आजच्या व्हायोलिन वाद्याशी मिळते-जुळते पहिले चित्र ९ व्या शतकात आढळते. तेराव्या शतकात युरोपमध्ये प्रचारात आलेले 'व्हिएसे' हे वाद्य व्हायोलिन वाद्याच्या आजच्या स्वरूपाचे जनक मानले जाते. कारण पुढील दोनशे ते अडीचशे वर्षांच्या कालखंडात अनेक प्रकारचे आकार घेत, १७ व्या शतकात आजचे व्हायोलिन युरोपात नावारूपाला आले. +युरोपपासून भारतापर्यंतचा प्रवास करण्यास व्हायोलिनला फारसा काळ लागला नाही. पाश्चात्त्य लोकांमुळेच त्याचा आपल्या देशात प्रसार आणि प्रचार झाला. या वाद्याचा भारतीय संगीतात पहिला प्रवेश दक्षिण भारतातील संगीतामधून झाला. त्यानंतर कर्नाटक संगीतातील वासूस्वामी दीक्षितार, मुत्तुस्वामींचे शिष्य वडिवेसू यांनी त्याचा वापर केला. आज दक्षिण भारतातील कोणताही संगीत प्रकार व्हायोलिनच्या साथसंगतीशिवाय सादर होऊ शकत नाही. महाराष्ट्रात व्हायोलिनला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे श्रेय कै. पंडित गजाननबुवा जोशी यांना जाते. त्यानंतर पंडित व्ही.जी. जोग, प्रभाकर जोग, श्रीमती डॉ. एम. राजम, एम. एस. गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन इत्यादी श्रेष्ठ व्हायोलिन वादकांनी आपआपल्या वादनांची खास शैल्या निर्माण केल्या आहेत. +सारंगी, व्हायोलिन, सनई, बासरी ही वाद्ये गायकी अंगाने वाजविली जातात. गायक गळ्याने गातो, तर वादक बोटाने गातो. गायकाच्या कंठाला (गळ्याला) जे शक्य नाही ते बऱ्याचवेळा वादकाच्या बोटाला शक्य असते. म्हणूनच गायनशैली व वादनशैली यात फरक पडतो. आज व्हायोलिन वादनाच्या मैफलीची एक खास शैली बनू पाहत आहे. रागांची शास्त्रशुद्ध मांडणी, ताल-लय यांचा क्रमबद्ध विकास, याबरोबरच गजकामाच्या कसरती, फिगरिंग बोर्डचा अवांतर वापर, तबल्याबरोबरचे सवाल-जवाब, भन्नाट लयीत पोहोचणारा 'झाल्या'सारखा प्रकार, या सर्व आतषबाजींकडे व्हायोलिनवादनाची मैफल झुकू लागली आहे. भारतातील श्रेष्ठ वादक-कलाकार पंडित व्ही. जी. जोग, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पंडित सामता प्रसाद या त्रिकुटाने व्हायोलिन-सनई-तबला या वाद्यांच्या जुगलबंदीने अफाट लोकप्रियता मिळवली होती. +व्हायोलिनचा जो एक मोकळा, दमदार, घुमदार आवाज आहे, तो त्याच्या लाकडी 'बॉडी'मुळे. त्या बॉडीलाच 'ध्वनिपेटिका' असे म्हणतात. हे लाकूड विशिष्ट प्रकारचे असते. आपल्याकडे जसे तंबोऱ्याचे भोपळे पंढरपूर, मिरज या भागातच होतात, तसे व्हायोलिनचे लाकूड युरोपातील विशिष्ट प्रदेशात उपलब्ध होते. म्हणूनच इटालियन व जर्मन बनावटीची व्हायोलिने जगात सर्वोत्तम मानली जातात. या विशिष्ट लाकडापासून बनविलेली व्हायोलिनची ध्वनिपेटिका, त्याचा विशिष्ट आकार, धातूच्या तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त झाला आहे. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनिपेटिकेला कडेने खुंट्यांची सोय केली जाते. त्या वेळेस ध्वनिपेटिकेचे लाकूड दाबले जाते व त्यातून बद्ध व दबलेला आवाज येतो. +हे वाद्य जितके मधुर वाजते, तितकेच सुंदर दिसते. याचा नाजूक, आकर्षक, कमनीय आकार व बदामी तुळतुळीत रंग प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो. केवळ चार तारा सुरांत लावल्या की, मनात योजाल ते संगीत साकार करता येते. या वाद्याला कोठी (बॉडी), त्याला लागून असलेली लांब दांडी आणि गज असे तीन भाग आहेत. कोठीला चार तारा असतात. धातूच्या या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी-जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वरांची उंची अवलंबून असते. तारेची लांबी व तिची कोठ्यापासूनची उंची यांचे प्रमाण व्यस्त असते. तार जितकी लांब तितका स्वर ढाला, खर्जातला असतो. तार जितकी आखूड तितका स्वर उंच असतो. लांबीला समान असणाऱ्या व्हायोलिनच्या तारांचा स्वर त्यांच्या जाडीवर अवलंबून असतो. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2946.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3081d9ba0e3a5cde8b1d67de62e50c2048877e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2946.txt @@ -0,0 +1 @@ +फिनिशिया हे भू-मध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील एक प्राचीन राष्ट्र होते. हे सध्याच्या लेबेनॉन व सिरीया आणि इस्रायेलच्या काही भागात परसलेले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2966.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e084940c199bac53b8d52d9a2a38d58634ff2254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2966.txt @@ -0,0 +1,6 @@ +This article lists the performances of each of the 78 national teams which have made at least one appearance in the FIFA World Cup finals. +प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत एक तरी राष्ट्रीय फुटबॉल संघाने प्रथमतः स्पर्धेत भाग घेतलेला आहे. +गुणांकन फिफाच्या मानांकनानुसार.[७] The rankings, apart from the top four positions (top two in १९३०), are not a result of direct competition between the teams; instead, teams eliminated in the same round are ranked by their full results in the tournament. In recent tournaments, FIFA has used the rankings for seedings for the final tournament draw.[८] +For each tournament, the flag of the host country and the number of teams in each finals tournament (in brackets) are shown. +Does not include पात्रता for the upcoming tournament in 2010. As of 2007, the only team qualified is  दक्षिण आफ्रिका, as hosts, which will be their third appearance. +A summary of the number of teams for each confederation that reached the corresponding rounds in each tournament. Notes about peculiarities in some editions: diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2991.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97e6c82865cb8f5bdbb842f38365f22fed95470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_2991.txt @@ -0,0 +1,8 @@ +फिरांगोजी नरसाळा हे तूर्तास भूपाळगड चे किल्लेदार होते. फिरंगोजि नरसाळा यांच्या नंतर, "दौलतराव गायकवाड" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान साथीदार होते.स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी पासून दौलतराव गायकवाड हे शिवरायांचे फक्त साथीदार नसून ,त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते दौलतराव यांची अत्या शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंच्या (संभाजीराजे शहाजीराजे भोसले) पत्नी होत्या.त्यानंतर दौलतराव गायकवाड यांची मोठी बहीण शिवरायांच्या पत्नी होत्या (सकवरबई गायकवाड).मिर्झाराजे जयसिंग यांच्या तहा नंतर भूपाळगडची किल्लेदारी दौलतराव गायकवाड यांच्या कडे देण्यात आली व त्यांनी ती चोखपणे पार पाडली. +फिरंगोजी नरसाळे यांचा जन्म पराक्रमी कुलीन क्षत्रिय मराठा परिवारात झाला. शहाजीराजांच्या निष्ठावंतांपैकी एक असणारे फिरंगोजी नरसाळा. जेव्हा शहाजीराजांना कर्नाटकात जाण्याचे हुकूम आले त्यावेळेस महाराष्ट्रातील वडिलोपार्जित जहागिरीची सोय लावण्यासाठी त्यांनी खास मर्जीतली, विश्वासू माणसं निवडली. चाकण परगण्यासाठी त्यांनी फिरंगोजी नरसाळा यांची निवड केली. +आदिलशहा आणि मुघल यांच्यात तह झाल्याने चाकण परगणा आदिलशहाच्या ताब्यात गेला. चाकण फिरंगोजीच्या देखरेखीखाली असल्याने फिरंगोजींनाही बादशहाच्या चाकरीत जावे लागले. इ.स. १६४७ साली शिवाजी राजेंनी चाकणवर विजय मिळवत ताबा मिळवला आणि फिरंगोजींनी स्वराज्याची सेवा स्विकारली. +औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानाने ७७ हजार घोडेस्वार व ३० हजार पायदळ एवढी विशाल सेना.असंख्य हत्ती,तोफा व दारूगोळा घेऊन स्वराज्यावर आक्रमण केले. +फिरंगोजी नरसाळे यांच्या ताब्यात असलेल्या चाकण चा किल्ला संग्रामदूर्ग या किल्ल्यावर त्याने आक्रमण केले फिरंगोजी नरसाळे यांनी शाहिस्तेखानाशी निकराने झुंज दिली व किल्ला लढत ठेवला, +पण अखेर दुर्भाग्याने १५ ऑगस्ट १६६० रोजी त्यांचा पराभव झाला व किल्ले संग्रामदूर्ग त्यांना शाहिस्तेखानाला द्यावा लागला. +तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळेंना भूपाळगड चे किल्लेदार बनवले. +संभाजी महाराज व दिलेरखानाने भूपाळगडावर केलेल्या आक्रमणाच्या प्रसंगामूळे फिरंगोजी नरसाळे इतिहासात विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या काही मतभेदांमुळे १३ डिसेंबर इ.सन.१६७८ मध्ये संभाजी महाराज दिलेरखानास जाऊन मिळाले. तेव्हा संभाजी महाराज व दिलेरखान यांनी स्वराज्यावर प्रथम आक्रमण म्हणून १७ एप्रिल १६७९ रोजी फिरंगोजी नरसाळे यांच्या ताब्यात असलेल्या भूपाळगडावर आक्रमण केले, परंतु युवराजांवर शस्त्र हल्ला करण्यास फिरंगोजी नरसाळे धजावले नाहीत व काही दिवसांतच भूपाळगड दिलेरखानाच्या ताब्यात दिला. यात दिलेरखानाने ७०० मावळे कैद केले व त्यांचा एक-एक हात कापून सोडून दिले. या प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज फिरंगोजींवर चांगलेच संतापले यानंतर फिरंगोजी नरसाळेंचे वर्णन इतिहासात कुठेच पहायला मिळत नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_300.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a984cebd00736a2eccd869f90c5455520f00d7c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_300.txt @@ -0,0 +1 @@ +पोप सेव्हेरिनस (इटालियन: सेव्हेरिनो) (?? - ऑगस्ट २, इ.स. ६४०) हा मे २८, ६४०पासून जेमतेम २ महिने पोपपदावर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3000.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c307806df46fa5e3bbe7e06f3a95882966af346f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3000.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 43°47′N 11°15′E / 43.783°N 11.250°E / 43.783; 11.250 + +फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स (इटालियन: Firenze, उच्चार ) ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे. +ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतः मध्ययुग व रानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते.[२][३] रानिसां दरम्यानच्या फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती. +येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. +फ्लोरेन्स इटली व युरोपमधील अनेक शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. फिरेंझे सांता मरिया नोव्हेल्ला रेल्वे स्थानक शहरातील सगळ्यात मोठे स्थानक असून याशिवाय फिरेंझे रिफ्रेदी आणि फिरेंझे काम्पो दि मार्ती रेल्वे स्थानक ही इतर मोठी स्थानके आहेत. +फिरेंझे अमेरिगो व्हेस्पुची विमानतळ येथून जगभरातील अनेक शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. +जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3003.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..952999c14deb07acca249b48f3adbff3a020f865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3003.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिरोज जहांगीर गांधी ( सप्टेंबर १२, १९२० - सप्टेंबर ८, १९६०) हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी आणि एक प्रखर भ्रष्टाचारविरोधक होते. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड व लखनौतील नवजीवन या दैनिकांचे प्रकाशक होते. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला. +फिरोज गांधी हे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती आणि संजय आणि राजीव गांधी यांचे पिता होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3033.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2591ce335132ed2c4f13fbd7e41454de8ad988ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3033.txt @@ -0,0 +1 @@ +फिरोझाबाद हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_305.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96ef713bc151bff724cba099769205132fdabda4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_305.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप स्टीवन नववा (इ.स. १०२० - मार्च २९, इ.स. १०५८:फ्लोरेन्स, इटली) हा अकराव्या शतकातील पोप होता. +काही गणनांनुसार याला पोप स्टीवन दहावा समजतात. याचे मूळ नाव फ्रेडरिक दि लोरें असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3102.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e59b7e4b1a32ac7300f8ce34f32675c7f25916ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3102.txt @@ -0,0 +1 @@ +तिसरा फिलिप (स्पॅनिश: Felipe III; १४ एप्रिल १५७८, माद्रिद - ३१ मार्च १६२१, माद्रिद) हा सप्टेंबर १५९८ ते मार्च १६२१ सालांदरम्यान स्पेन व पोर्तुगालचा राजा होता. स्पॅनिश साम्राज्याच्या सर्वोत्तम काळादरम्यान राज्यपदावर असलेल्या फिलिपने स्पेनला तीस वर्षांच्या युद्धामध्ये ढकलले. त्याची अनेक धोरणे चुकीची मानली जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3104.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa91bfc5e65a2f25498c64ac2c3feba4f58a4fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3104.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिप दि मोर्ने (नोव्हेंबर ५, इ.स. १५४९ - नोव्हेंबर ११, इ.स. १६२३) हा फ्रेंच लेखक होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3113.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390d2f349265be2414470b541e729cf0562a222b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3113.txt @@ -0,0 +1 @@ +स्पेनचा पाचवा फिलिप (स्पॅनिश:फेलिपे ५; फ्रेंच: फिलिप दि फ्रांस[१]) (डिसेंबर १९, इ.स. १६८३ - जुलै ९, इ.स. १७४६) हा नोव्हेंबर १, इ.स. १७०० पासून जानेवारी १५, इ.स. १७२४ पर्यंत स्पेनचा राजा होता. याने आपल्या मुलगा पहिला लुई याच्या नावे सत्ता सोडली. सप्टेंबर ६, १७२४ रोजी लुईच्या मृत्युपश्चात फिलिप स्वतःच्या मृत्यू पर्यंत सत्तेवर राहिला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3139.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17cd8f9574fb77ca51822d0fa36cfa9942f4cb43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3139.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिलिप जोएल ह्यूज , लेखनभेद - फिल ह्युजेस - (जन्म : ३० नोव्हेंबर १९८८, मॅक्सव्हिल, न्यू साउथ वेल्स - २७ नोव्हेंबर २०१४, सिडनी) हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू होता. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या ह्यूजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळताना २६ कसोटी सामन्यांमध्ये १,५३५ धावा तर २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८२६ धावा काढल्या होत्या. +२५ नोव्हेंबर २०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम वर्गीय क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ह्यूजला एक उसळी घेणारा चेडू मानेवर लागला. ह्या दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. +मैदानावर चेंडू लागून जखमी किंवा मृत झालेल्या अन्य खेळाडूंसाठी पहा सयाजीराव धनवडे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3160.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f46e11b2c03df56e73bc81d6259a96f9d658afc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3160.txt @@ -0,0 +1,20 @@ +República de Filipinas +("देव, जनता, निसर्ग व देशासाठी") +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +फिलिपाईन्स (फिलिपिनो : Pilipinas; स्पॅनिश: Filipinas; इंग्लिश : Philippines;) हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेला फिलिपाईन्स हा लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे. उत्तरेला ते तैवान बेटापासून लुझोन सामुद्रधुनीने वेगळे झाले आहे ; पश्चिमेला दक्षिण चीन समुद्र आहे , ज्याला वेस्टर्न फिलीपीन समुद्र देखील म्हणतात व्हिएतनाम; नैऋत्येस, बोर्नियो बेट ; दक्षिणेला, सेलेबेस समुद्र त्याला इतर इंडोनेशियन बेटांपासून वेगळे करतो आणि पूर्वेला तो फिलीपीन समुद्राला लागून आहे. हा देश नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे आणि जगातील सर्वात जैवविविध क्षेत्रांपैकी एक आहे . हा जगातील 12 वा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे . प्रागैतिहासिक काळात, नेग्रिटॉस हे द्वीपसमूहातील काही सुरुवातीचे रहिवासी होते, त्यानंतर ऑस्ट्रोनेशियन लोकांच्या एकापाठोपाठ लाटा आल्या ज्यांनी मलेशिया , भारत परंपरा आणि हिंदू चालीरीती आणल्या, तर व्यापाराने काही चीनी सांस्कृतिक पैलूंचा परिचय दिला. पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलनच्या आगमनाने स्पॅनिश प्रभाव आणि त्यानंतरच्या क्रूर शासनाच्या युगाची सुरुवात झाली. तीन शतकांच्या स्पॅनिश आक्रमणाने हिस्पॅनो-आशियाई संस्कृती लादली गेली. १९व्या शतकाच्या अखेरीस, फिलीपीन क्रांती झाली, युनायटेड स्टेट्सने पाठिंबा दिला होता. फिलीपीन प्रजासत्ताक आणि युनायटेड स्टेट्स अमेरिकेने फिलिपाईन-अमेरिकन युद्धाला सुरुवात केली जी 1903 मध्ये अमेरिकेच्या विजयाने संपली. अशा प्रकारे, युनायटेड स्टेट्सने प्रबळ शक्ती म्हणून स्पेनची जागा घेतली. +अमेरिकन लोकांनी दुसरे महायुद्ध संपेपर्यंत बेटांवर सार्वभौमत्व राखले. +अलीकडे पर्यंत, फिलीपीन द्वीपसमूहात सापडलेले सर्वात जुने मानवी अवशेष टॅबोन मॅनचे मानले जात होते- 22,000 ते 24,000 वर्षे जुने होते. पुढील शतकांच्या कालावधीत, सागरी लोक आणि इतर आशियाई देशांसोबतच्या व्यापाराने बौद्ध आणि हिंदू धर्माचा प्रभाव आणला. इतिहासात हे एक शक्तिशाली मलय थॅलासोक्रॅटिक श्रीविजया हिंदू साम्राज्याचा भाग होते. +फिलीपिन्स हे राष्ट्रपतींच्या शासन प्रणालीसह एक घटनात्मक प्रजासत्ताक आहे, ज्याचे व्यवस्थापन एकात्मक राज्य म्हणून केले जाते. राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आणि सरकारचे प्रमुख तसेच सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ म्हणून काम करतात . तो सहा वर्षांच्या एका कालावधीसाठी मतांनी निवडला जातो, ज्या दरम्यान ते स्वतःच्या मंत्रिमंडळाची निवड करतात आणि अध्यक्ष बनवतात. +ब्राह्मोस सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रांच्या विक्रीसाठी भारताने फिलिपिन्स नौदलासोबत $375 दशलक्ष किमतीचा संरक्षण करार केला आहे. या विक्रीच्या करारावर फिलीपिन्सचे संरक्षण सचिव डेल्फीन लोरेन्झाना आणि भारताचे राजदूत शंभू कुमारन यांनी आज मनिला येथे स्वाक्षरी केली. +संरक्षण उपकरणांचा निर्यातदार बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये हा करार महत्त्वाचा टप्पा आहे. भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम ब्रह्मोस एरोस्पेस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची निर्मिती करते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून डागता येते. + ब्रुनेई + मलेशिया + म्यानमार + फिलिपाईन्स + कंबोडिया + सिंगापूर + थायलंड + इंडोनेशिया + लाओस + व्हिएतनाम diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3164.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59e1d49e89beef851c89d0c718cf69fcd8bce5e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3164.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिपिन्स फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये फिलिपिन्सचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3181.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dcae3eab977a1939180fe8b92fbd1c289de43db --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3181.txt @@ -0,0 +1,3 @@ +फिलिपाईन समुद्र हा पश्चिम प्रशांत महासागराचा भाग असलेला समुद्र आहे. हा समुद्र साधारण तैवान आणि फिलिपिन्स द्वीपसमूहाच्या पश्चिमेस, जपानच्या रायुकु बेटांच्या दक्षिणेस, मेरियाना बेटांच्या पूर्वेस आणि पालाउच्या उत्तरेस आहे. हा प्रदेश अंदाजे ५० लाख किमी२ विस्ताराचा आहे. +या समुद्रात चिनी, जपानी, पॉलिनेशियनांसह अनेक प्रदेशांचे खलाशी हजारो वर्षे सफरी करीत आले आहेत. फर्डिनांड मॅगेलन हा १९२१मध्ये या प्रदेशात पोहोचणारा पहिला युरोपीय होता. त्याने या समुद्रास मार फिलिपिनास असे नाव दिले. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९-२० जून, १९४४ रोजी या समुद्राच्या पूर्व भागात दोस्त राष्ट्रे व जपानी आरमारांच्या फिलिपाईन समुद्राची लढाई लढली गेली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3193.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9c52ee907ff8d06d7f31a0be373ecb8f16c3e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3193.txt @@ -0,0 +1 @@ +फिलिस फिल ब्लॅक्लर (१३ जून, १९१९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - २५ मे, १९७५:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९६६ दरम्यान १२ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3211.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08e3ce7010985ba3249f74822598c3de606730d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3211.txt @@ -0,0 +1 @@ +फिलोतास (ग्रीक: Φιλώτας ; रोमन लिपी: Philotas ;) (जन्मकाळ अज्ञात - इ.स.पू. ३३० अंदाजे) हा महान अलेक्झांडराचा प्रमुख सेनापती असलेल्या पार्मेनियन याचा पुत्र होता. याला अलेक्झांडराच्या खुनाचा कट केल्याबद्दल देहांताची शिक्षा देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3236.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4191966a1a19b8f74c04128598ded3b08b6080ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3236.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3246.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ea8d272ef60bf6da6f91861d65b86ae62fa352e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3246.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_325.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5db6c15eb2f27bf5387bfbc0f2322c451218d4d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_325.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोफळवाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3268.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9dd57ebd6448953443a8b8488b0687a4209d220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3268.txt @@ -0,0 +1,9 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायिकेला दिला जाणारा पुरस्कार आहे. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी पुरस्कार सोहळ्याची स्थापना १९५४ मध्ये झाली असली तरी, सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली होती. हा पुरस्कार सुरुवातीला १९६७ पर्यंत पुरुष आणि महिला गायकांसाठी समान दिला जात असे. पुढील वर्षी (१९६८ पासून) ही श्रेणी विभागली गेली आणि तेव्हापासून दोन पुरस्कार देणे सुरू झाले व पुरुष गायकांसाठी आणि महिला गायकांसाठी स्वतंत्रपणे दिले गेले. +१९५९ मध्ये लता मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला होता मधुमती चित्रपटातील "आजा रे परदेसी" या गाण्यासाठी. पुढे मंगेशकरांना अजून तीन वेळा पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत वेगळ्या श्रेण्या होण्याआधी फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे. पठाण या चित्रपटातील "बेशरम रंग" या गाण्यासाठी २०२४ मध्ये शिल्पा राव यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजवर आशा भोसले व अलका याज्ञिक ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे. +१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. हा पुरस्कार अनेक वेळा एकाच गाण्यातील दोन गायिकेंना दिला गेला आहे तसाच अनेक वेळा भिन्न गाण्यांसाठी विभागून देखील दिला गेला आहे. +फिल्मफेअर पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये झाली. १९५६ मध्ये चोरी चोरी चित्रपटासाठी शंकर जयकिशन या जोडीला सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणार होता. कार्यक्रमात जयकिशन यांनी लता मंगेशकरांना ह्या चित्रपटातील प्रसिद्ध गीत "रसीक बलमा" गाण्याची विनंती केली. पण मंगेशकरांना ते गाण्यास नकार दिला व सांगितले की हे गाणे गाण्यासाठी त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही आहे व त्यामुळे त्या गाणार नाही. द टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक जे.सी. जैन यांनीही मंगेशकरांना गाण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला आणि उदाहरण दिले की ऑस्कर पुरस्कारांमध्येही गायकांसाठी अशी श्रेणी नसते. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये क्वचितच गाणी असतात, असे मत मंगेशकर यांनी मांडले; आणि समारंभात गाण्यास नकार दिला.[१] सर्वोत्तम पार्श्वगायकाची श्रेणी १९५९ मध्ये सुरू करण्यात आली व मंगेशकरांना पहिला पुरस्कार मिळाला. १९६७ पर्यंत, वेगळ्या श्रेण्या होण्याआधी, फक्त मंगेशकरांना पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहे ज्यात त्यांनी १९५९, १९६३ आणी १९६६ मध्ये पुरस्कार जिंकले. १९६८ पासून वेगवेगळ्या श्रेण्या झाल्यावर पहिला पुरस्कार आशा भोसलेयांनी पटकावला तो दस लाख चित्रपटातील "गरीबों की सुनो" या गाण्यासाठी. +१८ एप्रिल १९७१ रोजी, मंगेशकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला पत्र लिहून त्यांना सर्वोत्तम महिला गायक श्रेणीसाठी कोणतेही पुरस्कार न देण्याची विनंती केली. तिने नमूद केले की "हा पुरस्कार अश्या काही महिला गायकांना देण्यात यावा ज्यांना माझ्या पेक्षा जास्त प्रोत्साहनाची गरज आहे." त्या वर्षी (१९७१ मध्ये) जरी त्यांना नामांकन मिळाले असले तरी पुरस्कार शारदा अय्यंगार यांना मिळाला.[२] +दोन गायिकांना आजवर हा पुरस्कार सर्वाधिक असा सात वेळा मिळाला आहे: आशा भोसले (१९६८, १९६९, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७९) व अलका याज्ञिक (१९८९, १९९४, १९९८, २०००, २००१, २००२, २००५) ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ७ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. त्यांच्या खालोखाल श्रेया घोषालने हा पुरस्कार सहा वेळा जिंकला आहे (२००३, २००४, २००८, २००९, २०१६, २०१९). लागोपाठ असे चार वेळा पुरस्कार मिळवण्यास आशा भोसलेयांना यश मिळाले आहे (१९७२ ते १९७५). +याज्ञिक यांना सर्वाधिक वेळा (३७ वेळा) नामांकन मिळाले आहे पण फक्त सात वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल घोषाल यांना २९ वेळा नामांकन मिळून सहा पुरस्कार मिळाले आहे. भोसले (१९७५) आणि याज्ञिक (१९९४) ह्या दोघींना एकाच वर्षी असे चार नामांकन मिळून विक्रम नोंदवला आहे. भोसलेंना प्राण जाये पर वचन ना जाये चित्रपटातील "चैन से हम को कभी" या गाण्यासाठी[३][४] तर याज्ञिकांना खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे" या गाण्यासाठी इला अरुण यांच्यासोबत हा पुरस्कार मिळाला. +१९९४ मध्ये अलका याज्ञिक व इला अरुण यांनी खलनायक चित्रपटातील "चोली के पीछे" या गाण्यासाठी पुरस्कार सामायिक केला.[५][६] २००३ मध्ये असेच देवदास चित्रपटातील "डोला रे डोला" या गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी पुरस्कार सामायिक केला. २०१२ मध्ये देखिल ७ खून माफ चित्रपटातील "डार्लिंग" या गाण्यासाठी उषा उथुप आणि रेखा भारद्वाज यांनी पुरस्कार सामायिक केला. +पुढे २०१० व २०११ मध्ये वेगवेगळ्या गाण्यांसाठी गायिकेंनी पुरस्कार सामायिक केला आहे: २०१० मध्ये कविता सेठ यांनी वेक अप सिड चित्रपटातील "इकतारा" गाण्यासाठी आणि रेखा भारद्वाज यांनी दिल्ली ६ चित्रपटातील "गेंडा फूल" गाण्यासाठी; आणि २०११ मध्ये ममता शर्मा यांनी दबंग चित्रपटातील "मुन्नी बदनाम हुई" गाण्यासाठी आणि सुनिधी चौहान यांनी तीस मार खान चित्रपटातील "शीला की जवानी" गाण्यासाठी. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3278.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df0fc24c107915baeccac0484bb96407a610d4e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3278.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्मफेर लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, ज्याला सुरुवातीला राज कपूर अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट असे नाव देण्यात आले, हे फिल्मफेअर मासिकाने हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेअर पुरस्कारांचा एक भाग म्हणून दिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3287.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d370077e9997464e1382c7fa0957a8c3a990b2d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3287.txt @@ -0,0 +1,9 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी फिल्मफेअर पुरस्कार १९५४ मध्ये सुरू झाले असले तरी, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीची श्रेणी पुढील वर्षी १९५५ मध्ये सुरू झाली. +अभिनेत्री उषाकिरण यांना फनी मजुमदार दिग्दर्शीत बादबान चित्रपटातील मच्छीमार मुलगी मोहनीयाच्या भुमिकेसाठी पहिला पुरस्कार देण्यात आला. ह्या वर्षी दुसरे कोणतेही नामांकन नव्हते.[१] रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये शबाना आझमी यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझमींना या आधी २०१७ मध्ये देखील हा पुरस्कार मिळाला होता.[२] देवदास कादंबरीतील चंद्रमुखीच्या भुमिकेसाठी तीन वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे: वैजयंतीमाला (१९५७), माधुरी दीक्षित (२००३) आणि कल्की केकला (२०१०). +१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. अजून २०२४ पर्यंत हा पुरस्कार कधीही विभागून दिला गेला नाही. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे. +पाच अभिनेत्रींना हा पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे: निरूपा रॉय (१९५६, १९६२, १९६५), फरीदा जलाल (१९७२, १९९२, १९९६), जया बच्चन (२००१, २००२, २००४), सुप्रिया पाठक (१९८२, १९८३, २०१४) व राणी मुखर्जी (१९९९, २००५, २०१२). तसेच नऊ अभिनेत्रींनी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे: शशिकला (१९६३, १९६४), सिमी गरेवाल (१९६७, १९६९), राखी गुलजार (१९७४, १९९०), रोहिणी हट्टंगडी (१९८४, १९९१), अरुणा इराणी (१९८५, १९९३), कोंकणा सेन शर्मा (२००७, २००८) आणि शबाना आझमी (२०१७, २०२४). +अरुणा इराणीला सर्वात जास्त वेळा (१०) नामांकन मिळाले आहे पण फक्त दोन वेळा (१९८५, १९९३) पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल शशिकला आणि राखी गुलजार यांना ८ नामांकन आहे; बिंदू, फरीदा जलाल व राणी मुखर्जी यांना ७ नामांकन आहेत. १९७० च्या दशकात बिंदू यांना ७ वेळा नामांकन मिळाले असले तरी एकही वेळा हा पुरस्कार प्रदान केला गेला नाही. +शशिकला यांच्या नावावर १९६३ ते १९६७ दरम्यान सर्वाधिक लागोपाठ असे ६ नामांकनांचा विक्रम आहे; ज्यात १९६७ मध्ये त्या दोनदा नामांकित झाल्या होत्या. एकाच वर्षात सर्वाधिक नामांकन मिळवण्याचा विक्रम अकरा अभिनेत्रींच्या नावावर आहे. कालक्रमानुसार, शुभा खोटे (१९६२), शशिकला (१९६७), नूतन (१९७४), बिंदू (१९७५), स्मिता पाटील (१९८४), सुश्मिता सेन (२०००), राणी मुखर्जी (२००५), कोंकणा सेन शर्मा (२००८), सीमा भार्गव पाहवा (२०१८), शिबा चड्ढा (२०२३) आणि शबाना आझमी (२०२४). +एकाच चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी दोन वेगवेगळ्या अभिनेत्रींना नामांकन मिळाल्याचे अनेकदा घडले आहे. १९६१ मध्ये नंदा आणि ललिता पवार या दोघींना आंचल मधील आपल्या भूमिकांसाठी नामांकन मिळाले होते. १९६४ मध्ये अमीता आणि निम्मी यांच्या मेरे मेहबूब साठी; तसेच १९७९ मध्ये आशा पारेख आणि नूतन यांना मैं तुलसी तेरे आंगन की साठी नामांकन मिळाले. नंतर १९८३ मध्ये किरण वैराळे आणि वहिदा रेहमान यांना नमकीन साठी नामांकन मिळाले. त्याचप्रमाणे १९९५ मध्ये हम आपके हैं कौन..! साठी रीमा लागू आणि रेणुका शहाणे यांना नामांकन देण्यात आली. १९९७ मध्ये हेलन आणि सीमा बिस्वास यांच्या खामोशी: द म्युझिकल साठी; २००२ मध्ये करीना कपूर आणि जया बच्चन यांच्या कभी खुशी कभी गम साठी; २००५ मध्ये राणी मुखर्जी आणि दिव्या दत्ता यांच्या वीर-झारा साठी; २००७ मध्ये किरण खेर आणि प्रीती झिंटा यांच्या कभी अलविदा ना कहना साठी; २०१६ मध्ये अनुष्का शर्मा व शेफाली शाह यांच्या दिल धडकने दो साठी आणि सोबत प्रियांका चोप्रा व तन्वी आझमी यांच्या बाजीराव मस्तानी साठी पण; २०१९ मध्ये शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांच्या वीरे दी वेडिंग साठी; २०२१ मध्ये मानवी गाग्रू आणि नीना गुप्ता यांच्या शुभ मंगल ज्यादा सावधान साठी; २०२३ मध्ये शीबा चड्ढा आणि शेफाली शाह यांना डॉक्टर जी साठी; आणि २०२४ मध्ये शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासाठी रॉकी और रानी की प्रेम कहानी साठी नामांकन देण्यात आली. +या श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. रत्‍ना पाठक आणि सुप्रिया पाठक या आणखी बहिणी आहेत ज्यांना पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे; पण रत्ना पाठक यांनी कधी हा पुरस्कार जिंकला नाही. या प्रकारात उषाकिरण यांनी पहिला पुरस्कार पटकावला; पण त्यांची मुलगी तन्वी आझमी ५ वेळा नामांकित झाली आहे कधीही पुरस्कार न मिळवता. शर्मिला टागोर आणि सोहा अली खान हे आणखी एक आई-मुलगी जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. +वैजयंतीमाला अश्या पहिल्या अभिनेत्री होती ज्यांना सर्वोत्तम अभिनेत्री आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हे दोन्ही पुरस्कार मिळाले. १९५७ मध्ये देवदास मधील चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार नाकारणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांच्या नंतर १९७९ मध्ये रीना रॉय यांनी देखील त्यांच्या अपनापन चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार नाकारला. दोघांनीही त्यांच्या भूमिका प्रमुख होत्या व सहाय्यक नसल्याचा कारण देत पुरस्कार नाकारले.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3309.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a898c74ddbffba21e7f990e39554a8d32bee2ec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3309.txt @@ -0,0 +1 @@ +फिल्लौर हे पंजाबच्या जलंधर जिल्ह्यातील शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,२२८ होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3316.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ed9ff9704682d772739951b2346ed22790d4d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3316.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिशहोक तथा फिशहूक (आफ्रिकान्स: Vishoek) हे दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे एक उपनगर आहे. हे उपनगर केप टाउनच्या पूर्व भागात समुद्रकिनाऱ्यावर असून येथे व्यावसायिक तसेच अव्यावसायिक मासेमारीचे उद्योग आहेत. येथे प्राचीन मानवी वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत. +१८८३मध्ये एडमंड रॉबर्ट्सने तत्कालीन गावाचे वर्णन देवमासे मारण्याच्या उद्योग असलेले गरीब वस्तीचे गाव असे केले होते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3319.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a23b31c087b4b603b5d5796d21ebcd39720d6bb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3319.txt @@ -0,0 +1,2 @@ +फिश्त ऑलिंपिक मैदान रशियाच्या सोत्शी शहरातील मैदान आहे. सोत्शी ऑलिंपिक पार्कमध्ये असलेले हे मैदान २०१४ हिवाळी ऑलिंपिकसाठी बांधले गेले. या स्पर्धेचे उद्घाटन आणि समाप्ती सोहळे येथे पार पडले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४०,००० आहे. +सुरुवातीस या मैदानाला छत होते. २०१६मध्ये हे छत काढून येथे फुटबॉल मैदान करण्यात आले. २०१७ फिफा कॉन्फेडरेशन चषक आणि २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामने येथे खेळले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3367.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..053b3f1ed34c3e3338868eb93201487a16afaff8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3367.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 33°35′00″N 130°24′24″E / 33.58333°N 130.40667°E / 33.58333; 130.40667 + +फुकुओका (जपानी: 福岡市) ही जपान देशाच्या फुकुओका प्रांताची राजधानी व क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. सुमारे २५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले फुकुओका शहर जपानमधील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. २०१० मधील एका परिक्षणानुसार फुकुओका हे जगातील १४वे सर्वोत्तम निवासयोग्य शहर मानले गेले आहे. +जपानमधील शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेमार्गावरील फुकुओका हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथे ओसाकाकडे धावणारा सॅन्यो शिनकान्सेन तसेच कागोशिमाकडे धावणारा क्युशू शिनकान्सेन हे दोन प्रमुख मार्ग जुळतात. येथील फुकुओका विमानतळ क्युशू बेटावरील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3378.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b881555e1b6f83634d0181e0edf992c977f508e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3378.txt @@ -0,0 +1,3 @@ +फुकुशिमा (अन्य लेखनभेद: फुकुशिमा-शी ; जपानी: 福島市 ; रोमन लिपी: Fukushima ;) हे तोहोकू प्रदेशातील फुकुशिमा विभागाचे राजधानीचे शहर आहे. हे तोक्योच्या उत्तरेस ३०० कि.मी., तर सेंदाईच्या दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स. २००३ सालातील सांख्यिकीनुसार ७४६.४३ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २,९०,८६६ होती, तर लोकसंख्येची घनता ३८९.६८ होती. +फुकुशिमा भागातच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प आहे. इ.स. २०११ साली भूकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी हानी केली. +त्यातच येथील अणुभट्टीचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3387.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12cdfa875a6d5bce547336f7d7d02f38c14de7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3387.txt @@ -0,0 +1 @@ +फुकेट प्रांत थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांतांपैकी एक आहे. यामध्ये फुकेट बेट, (देशातील सर्वात मोठे बेट) आणि त्याच्या किनाऱ्यावरील आणखी ३२ लहान बेट आहेत. फुकेट थायलंडच्या पश्चिम किनापट्टीवर अंदमान समुद्रात आहे. फुकेट शहर या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3389.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12cdfa875a6d5bce547336f7d7d02f38c14de7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3389.txt @@ -0,0 +1 @@ +फुकेट प्रांत थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांतांपैकी एक आहे. यामध्ये फुकेट बेट, (देशातील सर्वात मोठे बेट) आणि त्याच्या किनाऱ्यावरील आणखी ३२ लहान बेट आहेत. फुकेट थायलंडच्या पश्चिम किनापट्टीवर अंदमान समुद्रात आहे. फुकेट शहर या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3395.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dde41c3b92a88e529db709fd024bc4495eebf8a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3395.txt @@ -0,0 +1,4 @@ +फुगडी हे महाराष्ट्र आणि गोव्यातील एक लोकनृत्य आहे, जे कोकणातील महिला गणेश चतुर्थी आणि व्रत या हिंदू धार्मिक सणांमध्ये किंवा धालोसारख्या इतर नृत्यांच्या शेवटी केले जाते.[१][२] +काही ऐतिहासिक तथ्यांनुसार, ही नृत्यशैली काही प्राचीन गोव्यातील परंपरांमधून तयार केली गेली असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त हे नृत्य मुख्यतः हिंदूंच्या "भाद्रपद" महिन्यात केले जाते. या महिन्यात स्त्रिया त्यांच्या दैनंदिन दिनचर्येच्या कंटाळ्यापासून मुक्त होण्यासाठी विश्रांती घेतात. शिवाय हे लोकनृत्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या वेळी देखील केले जाते.फुगडी गीतातून स्त्रिया आपल्या मनातील भावना मांडत असतात.[१] +फुगडी हा एक कला प्रकार आहे, जो महाराष्ट्र आणि गोव्याच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेत दिसून येतो.[३] फुगडी विविध धार्मिक आणि सामाजिक प्रसंगी केली जाते. फुगडी ही साधारणपणे भाद्रपद महिन्यात केली जाते, जेव्हा स्त्रियांना त्यांच्या सामान्य, नीरस दिनचर्येतून तात्पुरती विश्रांती घेण्याची संधी मिळते. धनगर महिलांमध्ये फुगडीची एक विशिष्ट शैली आढळते. कलशी फुगडी या प्रकारात व्रताच्या वेळी देवी महालक्ष्मीसमोर फुगडी केली जाते.[३] +फुगडी करताना स्त्रिया विविध प्रकारची रचना करताना गातात आणि नृत्य करतात. या रचना वर्तुळात किंवा पंक्तींमध्ये केल्या जातात. बहुतेकदा खेड्यातील स्त्रिया वर्तुळात फुगडी करतात आणि जंगलातल्या स्त्रिया रांगा तयार करतात. नृत्याची सुरुवात हिंदू देवतांना आवाहन करून होते. सुरुवातीस गती मंद असते, परंतु लवकरच ती वेगवान गती गाठते आणि कळस गाठते. यासाठी कोणतेही तालवाद्य वापरले जात नाही. जास्तीत जास्त वेगाने, नर्तक "फू" सारख्या आवाजात तोंडातून हवा फुंकून ताल जुळवतात. त्यामुळेच याला फुगडी हे नाव पडले. नृत्यासोबत कोणतेही वाद्य वा वाद्यसंगीत सापडत नाही, परंतु खास फुगडीवरची गाणी असंख्य आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3407.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3be59d02539324af818741c643b04d72061bc43c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3407.txt @@ -0,0 +1 @@ +फुजी टेलिव्हिजन नेटवर्क इं. तथा फुजी टीव्ही (जपानी:株式会社フジテレビジョン; काबुशिकि गैशा फुजी तेरेबिजोन) ही जपानी दूरचित्रवाणी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय टोक्यो शहराच्या मिनातो उपनगरात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3424.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7811dc2693ce0befd63236a5464211eefa7f172f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3424.txt @@ -0,0 +1,5 @@ +१९९४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये १७ जून ते १७ जुलै १९९४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १४७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेमधील एकूण प्रेक्षकसंख्या सुमारे ३६ लाख तर प्रति सामना प्रेक्षकसंख्या ६९ हजार होती जो विश्वचषकाच्या इतिहासामध्ये विक्रमी आकडा आहे. +पसाडेना येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ब्राझीलने इटलीला पेनल्टी शूटआउटमध्ये ३–२ असे पराभूत करून आपले चौथे अजिंक्यपद मिळवले. +ह्या विश्वचषक स्पर्धेत २४ संघांचा समावेश केला गेला. +ह्या स्पर्धेसाठी अमेरिकेमधील ९ शहरे निवडली गेली. प्रत्येक शहरामध्ये एका स्टेडियममध्ये सामने खेळवले गेले. ही सर्व स्टेडियम अमेरिकन फुटबॉलच्या नॅशनल फुटबॉल लीगमध्ये अथवा विद्यापीठ खेळणाऱ्या संघांच्या मालकीची होती. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3426.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b07036b35c77984dff4092e36e50056acbd84cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3426.txt @@ -0,0 +1,7 @@ +फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील 48 देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे 48 संघ निवडले जातात. +२०२२ विश्वचषक जिंकणारा आर्जेन्टिना हा सद्य विजेता देश आहे. +आजवर खेळवण्यात आलेल्या २० विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझीलने ५, इटली व जर्मनीने ४, आर्जेन्टिनाने ३, फ्रान्स व उरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड,स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे. +पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१८ मध्ये रशिया व २०२२ साली कतार हे देश करतील. +इ.स. १९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९४२ व इ.स. १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. +दर विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी सुमारे २०० राष्ट्रीय संघांमधून ३२ संघांची निवड केली जाते. ह्यासाठी फिफाने विश्वचषक पात्रता फेरी निर्माण केली आहे. यजमान देशाला आपोआप पात्रता मिळते परंतु उर्वरित ३१ जागांसाठी सर्व उत्सुक संघांना ही फेरी पार करावी लागते. फिफाच्या सदस्य खंडीय संघटनांमधून प्रत्येक विश्वचषकासाठी ठराविक संख्येचे संघ पात्र ठरू शकतात. २०१४ फिफा विश्वचषकासाठी खालील संख्या वापरात आणली जाईल. +पात्रता फेरीमधून निवड झालेल्या ३२ संघांचे प्रत्येकी ४ असे ८ गट केले जातात. प्रत्येक संघ आपापल्या गटामधील इतर तीन संघांसोबत साखळी पद्धतीने सामने खेळतो. विजय मिळवल्यास ३, बरोबरीत सुटल्यास १ तर पराभव झाल्यास ० असे गूण दिले जातात. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटामधील अव्वल क्रमांकाचे दोन अशा एकूण १६ संघांना बाद फेरीमध्ये प्रवेश मिळतो. बाद फेरीमध्ये निर्धारित वेळेमध्ये जर सामना गोल-बरोबरीमध्ये राहिला तर अतिरिक्त वेळ व पेनल्टी शूटआउट ह्या पद्धती वापरून सामन्याचा निकाल लावला जातो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3437.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2284c653095d90dcd52f1ab2eab94db7cc0aedae --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3437.txt @@ -0,0 +1,4 @@ + +फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा एक उपप्रकार आहे. हा रोग फुफ्फुसातील अनियंत्रितपणे वाढलेल्या हानिकारक पेशींमुळे होतो. +छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले. +[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3451.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bbfdb17a8c81961f386f50ec5cc3be2c23bb140 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3451.txt @@ -0,0 +1,8 @@ + फुरूस गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3493.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4cda644bffcf3c7c0d78a95126c0c5e233b491c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3493.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फुलवा खामकर[१][२] (जन्म १७ सप्टेंबर १९७४) एक भारतीय नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यांगना आहे, जी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करते.[३] ती १९९७ मध्ये भारतातील पहिला डान्स रिॲलिटी शो बूगी वूगी, सीझन १ ची विजेती आहे आणि २०१३ मध्ये डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स[४][५] मधील ५ फायनलिस्टमध्ये होती. तिने हॅपी न्यू इयर (२०१४), जुली २ (२०१६), [६] नटरंग (२०१०), कुणी मुलगी देता का मुलगी? (२०१२), आणि मितवा (२०१५) यांसारख्या हिंदी आणि मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.तिने झी मराठीचा डान्स रिॲलिटी शो एका पेक्षा एक (सीझन १) देखील जिंकला आणि त्याच दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनसाठी ती परीक्षक होती. तिला नटरंगमधील अप्सरा आली या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी झी गौरव पुरस्कार २०१० मिळाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3509.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a0901ea39661532a2ca28c38dc3b4c9454cc22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3509.txt @@ -0,0 +1,14 @@ +श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा, या श्रीअरविंद आश्रमात त्यांना भेटायला येणाऱ्या साधकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून फुलांचा उपयोग करत असत. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी फुलांचे आध्यात्मिक अर्थ सांगायला सुरुवात केली होती. अशा रीतीने फुलांची जणू काही एक भाषाच तयार झाली आणि या भाषेच्या माध्यमातून श्रीमाताजी साधकांशी संवाद साधत असत. त्यांनी फुलांना आध्यात्मिक भावसूचक, गुणसूचक नावे दिली होती. +दिलेला प्रतिसाद +to the Supramental Light +Deep orange +purple Amaranth +in a Body upon Earth +(Lavender pink) +(Carmine red) +(Bright red) +(Small White) +सघन स्थैर्य +http://www.blossomlikeaflower.com/ +https://motherandsriaurobindo.in/The-Mother/spiritual-significance-of-flowers/ +Flowers and their spiritual significance, ISBN - 9788170600282 diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3512.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e02692fb5e576bc84534e3f08055c1dc209436b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3512.txt @@ -0,0 +1 @@ +फुलाला सुगंध मातीचा ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. हिची कथा समीर गरूड यांनी लिहिली आहे. हर्षद अतकरी, समृद्धी केळकर, अदिती देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_352.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eac769d8d72d61a4d356f701738ddb8914b4893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_352.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोरगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3524.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62bcb760c78fe7000cf44da5714b1f7cb6d6c64e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3524.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रातील अनेक संस्था फुले साहित्य संमेलन किंवा तत्सम नावाची फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन किंवा फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन अशी संमेलने भरवतात. असेच एक संमेलन ’अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन’ अशा नावाने भरते. २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी या नावाचे सातवे संमेलन पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील खानवडी या महात्मा फुले यांच्या जन्मगावी भरले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सय्यद जब्बार पटेल होते. या संमेलनाची संकल्पना व संयोजन दशरथ यादव यांचीच असून पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटक प्राचार्य शिवाजराव भोसले होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी विठ्ठल वाघ, उपस्थित होते. साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, प्रा. मा.म. देशमुख, प्रा. रतनलाल सोनग्रा, बबन पोतदार, श्रीमंत कोकाटे, म.भा. चव्हाण, प्रा गंगाधर बनबरे, डॉ जयप्रकाश घुमटकर, रावसाहेब पवार, डॉ स्वाती शिंदे, हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत. हे संमेलन दरवर्षी २८ नोव्हेंबरच्या सुमारास घेतले जाते. +या सातव्या संमेलनात फुले यांचा केवळ जयजयकार न करता त्यांच्या विचारांचा अभ्यास व्हावा असे विचार उद्‌घाटक भाई वैद्य यांनी बोलून दाखविले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3544.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9e18680177138a9ef11ffe5bd0438424a4ed7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3544.txt @@ -0,0 +1,3 @@ +फौआद मिर्झा (६ मार्च, १९९२:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा एक भारतीय घोडेस्वार आहे ज्याने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा दोन्हीमध्ये रौप्य पदके जिंकली. १९८२ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीतील वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. मिर्झा २०२० च्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आणि इम्तियाज अनीस (२०००) नंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय घोडेस्वार झाला.[१] +मिर्झा यांचा जन्म बेंगळुरू येथे झाला होता. [२]त्यांचे वडील डॉ हस्नीन मिर्झा हे भारतातील अव्वल पशुवैद्यकांपैकी एक आहेत +फौआद मिर्झाने जकार्ता येथे आशियाई क्रीडा 2018 मध्ये इक्वेस्ट्रियन जंपिंग फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले.[३] 2019 मध्ये मिर्झाला अर्जुन पुरस्कार मिळाला.[४] ऑक्टोबर 2019 मध्ये त्याने पोलंडमधील स्ट्रझेगोम येथे आयोजित कार्यक्रमात सुवर्ण जिंकले. 7 जानेवारी2020 रोजी मिर्झा दक्षिण पूर्व आशिया, ओशिनिया गटात प्रथम स्थान मिळवून 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो गेल्या 20 वर्षातील पहिला भारतीय अश्वारूढ बनला. तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3547.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dcedbd0cf0b58e9b292e58db30338bedbd41c00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3547.txt @@ -0,0 +1,5 @@ +फूच्यान (देवनागरी लेखनभेद: फूज्यान; चिनी: 福建省 ; फीनयीन: Fújiàn ;) हा चीन देशाच्या आग्नेय किनाऱ्यावरील प्रांत आहे. फूच्यान प्रांताच्या उत्तरेस च-च्यांग, पश्चिमेस च्यांग्शी, दक्षिणेस क्वांगतोंग हे प्रांत आहेत. याच्या पूर्वेस ताइवान सामुद्रधुनी असून त्यापलीकडे ताइवान बेट आहे. हान चिनी वंशीयांचे बाहुल्य असलेला हा प्रांत चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकातील सर्वाधिक भाषिक व सांस्कृतिक वैविध्य असलेला प्रांत आहे. २०२० साली फूच्यान प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.१५ कोटी इतकी होती. फूचौ ही फूच्यानची राजधानी व सर्वात मोठे शहर असून च्यामेन, क्वानचौ ही इतर मोठी शहरे आहेत. +फूच्यानाचा बहुतेक भाग चीनच्या जनता-प्रजासत्ताकाशी संलग्न असला, तरीही किन्मन व मात्सू हे द्वीपसमूह चीनच्या प्रजासत्ताकाशी (ताइवानाशी) संलग्न आहेत. थोडक्यात भूराजकीयदृष्ट्या 'ची.ज.प्र. फूच्यान' व 'ची.प्र. फूच्यान' असे दोन भिन्न प्रांत आहेत. + +फूच्यान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3576.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..749270e956fe2d148f36de0df0a19da6e9b6b8cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3576.txt @@ -0,0 +1,4 @@ +फॅट मॅन हा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानच्या नागासाकी शहरावर टाकलेल्या परमाणुबॉम्बला दिलेले नाव होते. +ऑगस्ट ९, इ.स. १९४५ रोजी बॉक्सकार नावाच्या बी-२९ विमानाने हा टाकल्यावर नागासाकी शहर नष्ट झाले. +याआधी ऑगस्ट ६ रोजी एनोला गे नावाच्या बी-२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकून ते शहर नष्ट केले होते. +युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण ओकिनावाच्या लढाईनंतर त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3609.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8604f0b89331567041b402a0fc3c263381f1610d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3609.txt @@ -0,0 +1,3 @@ +फॅयेट काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फॅयेट काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3610.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6c64a905314e7a3b9a633d10d804455c182813a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3610.txt @@ -0,0 +1,3 @@ +फॅयेट काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फॅयेट काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3635.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54e45dffcaa78c35c429e86669faa47e094184cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3635.txt @@ -0,0 +1,3 @@ +फेंट्रेस काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फेंट्रेस काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3676.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5298456972d4c46f4b6239dbc3f35aefd7f7fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3676.txt @@ -0,0 +1 @@ +फेडरेशन स्क्वेर [१] मेलबर्न येथील एक मध्यवर्ती चौक. या इमारतीचे स्थापत्य अतिशय वेगळे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या सार्वजनिक प्रसंगी येथे लोक जमतात. शहराची दिवाळी ही येथेच साजरी केली जाते. तसेच नववर्षाची आतषबाजी ही येथून साजरी होते. हे स्थळ यारा नदीच्या काठावर आहे. ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर मुव्हिंग इमेजेस या संस्थेचे कार्यालय येथे आहे. येथे सिनेमे दाखवणारे २ गृह आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3686.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3e8eb4cdf00bcf135a0670cdd595ee2c40d596d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3686.txt @@ -0,0 +1 @@ +फेदेरिको मार्शेट्टी (७ फेब्रुवारी, १९८३ - ) हा  इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3696.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..064dc56a5a1508406d280178467372431a0940ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3696.txt @@ -0,0 +1 @@ +लुईझ फेदेरिको फ्रांको गोमेझ (स्पॅनिश: Luis Federico Franco Gómez; २४ जुलै १९६२ - ) हा दक्षिण अमेरिकेमधील पेराग्वे देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3727.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4f69a1d2b41169d5d045a9804da9c78b3b7331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3727.txt @@ -0,0 +1,3 @@ +फेब्रुवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५३ वा किंवा लीप वर्षात ५३ वा दिवस असतो. + +फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - (फेब्रुवारी महिना) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_374.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5355a49624b10f4b1246f5f1ee64e6a7d8535195 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_374.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 18°32′0″N 72°20′0″W / 18.53333°N 72.33333°W / 18.53333; -72.33333 + +पोर्ट-औ-प्रिन्स (Port-au-Prince) ही हैती ह्या कॅरिबियन मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +गोनाव्हेचा अखातावर वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनाऱ्यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात. +जानेवारी १२, २०१० रोजी घडलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हे शहर जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या ह्या भूकंपामुळे पोर्ट-औ-प्रिन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3746.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49399afdeb90d356e57a807a4e2ae7bbc8bb1771 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3746.txt @@ -0,0 +1 @@ +फेमिना मिस इंडिया साउथ ही दक्षिण भारतातील (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा) राज्यांसाठी २००८ मध्ये स्थापन झालेली सौंदर्य स्पर्धा आहे. प्रत्येक दक्षिण भारतीय राज्यातील अंतिम विजेत्यांची घोषणा मिस साउथ इंडियाच्या अंतिम सोहळ्यात केली जाते. फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पाच राज्यांतील प्रत्येक विजेते त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3795.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..996f86a90271598fd8936c13833041037bd9e04a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3795.txt @@ -0,0 +1,10 @@ +फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हि एक आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालविणारी कॅनेडियन कंपनी आहे.[१] सध्या फेअरमोंटच्या पुढे दिलेल्या देशांत २२ मालमत्ता आहेत: कॅनडा, युनायटेड स्टेट्स, अझरबैजान, बार्बाडोस, बर्मुडा, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, इजिप्त, जर्मनी, इंडोनेशिया, केन्या, मेक्सिको, मोनॅको, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर, साउथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, तुर्की, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंग्डम, भारत.[२] +कॅनडा मध्ये फेअरमोंट त्यांच्या ऐतिहासिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे: विक्टोरिया येथील द एम्प्रेस, वॅनकूवर येथील द हॉटेल वॅनकूवर,  कॅल्गरी येथील द पल्लीसेर, एडमंटन येथील हॉटेल मॅकडोनाल्ड, ओटावा येथील शॅट्यु लौरीर, टोरांटो येथील रॉयल यॉर्क, अल्बर्टा येथील बॅंफ स्प्रिंग्स, क्युबेक येथील शॅट्यु फ्रॅंटेनाच, मॉंट्रियल येथील क्वीन एलिझाबेथ हॉटेल. यांपैकी बहुतांश हॉटेल्स ही कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे आणि कॅनेडियन नॅशनल रेल्वे यांनी १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली होती. +फेअरमोंटच्या हॉटेल्समध्ये आणखी इतर काही लक्षणीय हॉटेल्सचा समावेश आहे जसे कि न्यू यॉर्क येथील द प्लाझा, लंडन येथील द स्वोय हॉटेल, शांघाय येथील द पीस हॉटेल, मक्का येथील मक्का क्लॉक रॉयल टॉवर हॉटेल, आणि नुकतेच बनविलेले लॉस ॲंजेल्स येथील सेंचुरी प्लाझा हॉटेल.[३] +फेअरमोंट हे नाव धारण करणारे पहिले हॉटेल सान फ्रांसिस्को येथे होते. बांधकाम पूर्णत्वास येत असतांना १९०६मध्ये झालेल्या भूकंपात याची इमारत पडली नाही पण त्यानंतर लागलेल्या आगींमुळे झालेले नुकसान जुलिया मॉर्गन या स्थापत्यशास्रीच्या नेतृत्वाखाली पुनर्विकसित करण्यात आले आणि हॉटेल १९०६ मध्ये खुले करण्यात आले. त्यानंतर १९४५मध्ये ते हॉटेल बेन्जामिन स्विग यांच्याकडून अधिग्रहित करण्यात आले. +१९६० पासून फेअरमोंट ने अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये लक्जरी हॉटेल्सची छोटी शृंखला सुरू करायला सुरुवात केली. ज्यावेळी १९९९मध्ये कॅनेडियन पॅसिफिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ने फेअरमोंटला विकत घेतले त्यावेळी युनायटेड स्टेट्स मध्ये त्यांच्या मालकीच्या ७ मालमत्ता होत्या: +याव्यतिरिक्त १९७०मध्ये काही काळासाठी फिलाडेल्फिया मधील बेल्लेवुइ स्ट्रॅटफोर्ड हॉटेल हे द फेअरमोंट, फिलाडेल्फिया या नावाखाली चालविण्यात आले होते. +१९९९मध्ये फेअरमोंट विकत घेतल्यानंतर कॅनेडियन पॅसिफिक लिमिटेड २००१ साली विविध विभागांचे बाजारमूल्य वाढविण्यासाठी घेतलेल्या निर्णयानंतर ५ कंपन्यांमध्ये विभाजित झाली. जुन्या कॅनेडियन पॅसिफिक हॉटेल्स विभागाने तुलनेने लहान असलेल्या फेअरमोंट शृंखलेचे नाव धारण केले आणि त्यांनी आपल्या नव्या कंपनीचा नवीन जागतिक दृष्टीकोन दाखविला.[४] +२००४ साली फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसोर्ट्स ने त्यांच्या मालमत्ता चालविणाऱ्या कंपनीचे पूर्ण नियंत्रण घेण्यासाठी त्यांना ७० मिलियन अमेरिकन डॉलर्सची किंमत प्रदान केली.[५] त्यांनी फेअरमोंट मॅनेजमेन्ट कंपनी या अमेरिकेत असलेल्या मारिट्झ वोल्फफ आणि कं. यांच्या मालकीच्या कंपनीतील १६.५% हिश्यासाठी ७० मिलियन अमेरिकन डॉलर्स देऊन व्यवहार पूर्ण केला. +ऑक्टोबर २००५मध्ये फेअरमोंटने त्यांचा एका दिवसातील न्यूनतम कमाईचा $३५.५३चा आकडा गाठला जो त्याच्या ऑगस्ट २००१ मधील पहिल्याच दिवशीच्या कमाईपेक्षा ३७ सेंट्स ने कमी होता. २००६ च्या सुरुवातीला कंपनीचे एक गुंतवणूकदार कार्ल इकन यांनी सुरू केलेल्या एका वादग्रस्त लिलाव युद्धात ते हरल्यानंतर, फेअरमोंट, कॉलोनी कॅपिटल आणि सौदी अरेबिया येथील किंग्डम हॉटेल्स इंटरनॅशनल यांना $३.९ बिलियनला विकण्यात आली. या खरेदीमुळे फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसोर्ट्स, किंग्डमच्या रॅफल्स हॉटेल्स आणि रिसोर्ट्स आणि स्वीसोटेल यांच्यासोबत विलीन करण्यात येऊन फेअरमोंट रॅफल्स हॉटेल्स इंटरनॅशनल ही कंपनी स्थापन करण्यात आली. पण चारही शृंखला त्यांच्याच नावाखाली चालविण्यात आल्या. +डिसेंबर २०१५मध्ये, ऍकोर ने फेअरमोंट हॉटेल्स आणि रिसोर्ट्स, रॅफल्स आणि स्वीसोटेल यांचा एकत्रितपणे $२.९ बिलियनला सौदा केला.[६] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3829.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4982fe10d3b942b131e248a94253054df192dfdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3829.txt @@ -0,0 +1 @@ +फेर्नान्दो देला रुआ (१५ सप्टेंबर, इ.स. १९३७ - ९ जुलै, २०१९) हा आर्जेन्टिनाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होता. हा १० डिसेंबर, १९९९ ते २१ डिसेंबर, २००१ दरम्यान सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3872.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9dee4ed700474cd179738a042f78c5e53060f0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3872.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +फेसेस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, चौदावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील चौदावा भाग आहे. +पाहुणे_कलकार = तारिक एर्गिन (लेफ्टनंट अयाला)ब्रायन मार्किन्सन (डर्स्ट/सुलान)रॉब लाबेल (तलाक्सियान)बार्टन टिनॅप (सुरक्षाकर्मी #१) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3885.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2275672bcac78ec422bafa334d2c91df572001f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3885.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फैझ अहमद फैझ (उर्दू : فیض احمد فیض, १९११-८४) एक पाकिस्तानी कवी होते. त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी आणि रूमानी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व गझल लिहिल्या. तसेच उर्दू शायरीमध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना घडवल्या. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते. फैझ वर बरेच वेळी कम्युनिस्ट (साम्यवादी) असल्याचे आणि इस्लामपासून वेगळे राहण्याचे आरोप लावले जायचे पण त्यांच्या रचनांमध्ये गैरइस्लामी रंग सापडत नाही. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती. त्यांनी लिहिलेल्या काही ओळी आता भारत-पाकिस्तानच्या सर्वसामान्य बोली भाषेचा हिस्सा बनल्या आहेत, उदा. 'और भी ग़म हैं ज़माने में मुहब्बत के सिवा' (अर्थ : समाजात प्रेमाव्यतिरिक्त इरतही दुःख आहेत.) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3892.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fd78d85381e93af969656a23c2543940836e04c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3892.txt @@ -0,0 +1 @@ +अयोध्या हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3909.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59e1128ea9bce0eb673f5f53034806cf9736ac2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3909.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 31°24′56″N 73°5′36″E / 31.41556°N 73.09333°E / 31.41556; 73.09333 + +फैसलाबाद (उर्दू, पंजाबी: فیصل آباد ;) हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर कराची व लाहोर या शहरांपाठोपाठ पाकिस्तानातील तिसरे मोठे शहर आहे. फैसलाबाद पूर्वी ल्यालपूर नावाने ओळखले जात असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3921.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72e4dc9c7fa05b544de1d3f654e655818cb0dae7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3921.txt @@ -0,0 +1,60 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +फॉकलंड द्वीपसमूह (स्पॅनिश:इस्लास माल्विनास)[१] दक्षिण अटलांटिक महासागरातील आर्जेन्टिनाजवळचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह सध्या युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखाली आहे. हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेपासून ४८० किमी अंटार्क्टिकापासून १,२०० किमी वर आहे.[२] पूर्व फॉकलंड बेटावरील पोर्ट स्टॅन्ली हे शहर येथील राजधानी आहे. +या द्वीपसमूहाच्या मालकीहक्कावरून युनायटेड किंग्डम व आर्जेन्टीनात युद्ध झाले होते. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3937.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c605e7ab90ee1aae4968bdd1e8750e84282cd13f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3937.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फॉरेस्ट गम्प हा याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९९४ साली प्रथम प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3938.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c605e7ab90ee1aae4968bdd1e8750e84282cd13f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3938.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फॉरेस्ट गम्प हा याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९९४ साली प्रथम प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3941.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5df7de33e98ca15407344aee2dc4e3023f64823c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3941.txt @@ -0,0 +1,2 @@ +तैवान (इंग्लिश: Taiwan; हिंदी: तायवान) हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक अर्थात तैवान ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तैवान हे नाव वापरले जाते. तैवानचे जुने नाव 'फॉर्मोसा' असे होते. +एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3962.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b8814d83db8c35c18090156d4145d2249857a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3962.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फॉल्स सिटीचे अनेक उपयोग आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_398.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b64ada6ec7bbe64dc865891497095562ebbf4d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_398.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 45°31′12″N 122°40′55″W / 45.52000°N 122.68194°W / 45.52000; -122.68194 + +पोर्टलंड हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील २९वे मोठे शहर आहे. पोर्टलंड हे अमेरिकेतील सर्वात हरित तर जगातील दुसरे सर्वात हरित शहर म्हणुन ओळखले जाते. +पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3997.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62fc6d0f61f854bc16cd28093b61d52e18c3db2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_3997.txt @@ -0,0 +1 @@ +फोटियोस अपोस्टोलेलिस तथा फोटिस कॉंटोग्लू (ग्रीक:Φώτιος Αποστολέλης तथा Φώτιος Αποστολέλης; ८ नोव्हेंबर, इ.स. १८९५:ऐवाली, ग्रीस - १३ जुलै, इ.स. १९६५:अथेन्स, ग्रीस) हा ग्रीक लेखक आणि चित्रकार होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6e166d21b40107375ac65a492951c8f20a8dbd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4.txt @@ -0,0 +1 @@ +पोटा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_400.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e4ee64c5583642e128878bd166ba02fa67e0df6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_400.txt @@ -0,0 +1,4 @@ +पोर्टलँड गुलाब महोत्सव हा अमेरिकेच्या पोर्टलँड शहरात आयोजित होणारा वार्षिक उत्सव आहे. जून महिन्यात होणाऱ्या या उत्सवाचे आयोजन पोर्टलँड गुलाब महोत्सव असोसिएशन ही स्वयंसेवी ना-नफा संस्था करते. यात तीन स्वतंत्र परेडचा समावेश असतो. [१] +१८८८ मध्ये जॉर्जियाना पिटॉक आणि मित्रांनी स्थापन केलेल्या पोर्टलँड रोज सोसायटीची सुरुवात पिटॉकच्या बागेत घरामागील गुलाब शोने झाली. वार्षिक निधी उभारणी कार्यक्रमाने दरवर्षी अधिक गर्दी केली. १९०४ पर्यंत, रोझ सोसायटी त्याच्या वार्षिक रोझ शोचे आयोजन करत होती, तसेच परेड आणि तमाशासह अतिरिक्त उत्सवांचे आयोजन करत होते. १९०५ मध्ये, पोर्टलँडचे महापौर हॅरी लेन यांना लुईस आणि क्लार्क प्रदर्शनातील त्यांच्या उत्साहपूर्ण भाषणासाठी लक्षात ठेवले जाते, त्यांनी मोठ्या जनसमुदायाला सांगितले की पोर्टलँडला "गुलाबांचा उत्सव" आवश्यक आहे. १९०६ मध्ये पोर्टलँड येथे पहिला रोझ फेस्टिव्हल आणि फ्लॉवर परेड आयोजित करण्यात आली होती. पिटॉक आणि शेजाऱ्यांनी परेडसाठी फ्लोट्स, वॅगन, लोक आणि घोडे सजवण्यासाठी त्यांच्या बागांमधून गुलाबांचे योगदान दिले. १९०७ मध्ये, पोर्टलँडने पहिला अधिकृत पोर्टलँड रोझ फेस्टिव्हल आयोजित केला. +ग्रँड फ्लोरल परेड हा उत्सवाचा केंद्रबिंदू आहे आणि युनायटेड स्टेट्समधील रोझेस परेडच्या स्पर्धेनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्व-फुलांची परेड आहे . ५,००,००० पेक्षा जास्त प्रेक्षक मार्गावर रांगेत उभे आहेत, ज्यामुळे ही फ्लॉवर परेड ओरेगॉनमधील सर्वात मोठी एक दिवसीय प्रेक्षक कार्यक्रम बनते. १९०७ मध्ये पहिल्या परेडला रोझ कार्निव्हल असे संबोधले गेले, परंतु कालांतराने ते रोझ फेस्टिव्हल परेड आणि नंतर ग्रँड फ्लोरल परेड म्हणून ओळखले जाऊ लागले. १९०७ च्या उत्सवामध्ये प्रकाशित फ्लोट्ससह "इलेक्ट्रिक परेड" देखील समाविष्ट होती; हे मेरीखाना परेडमध्ये विकसित झाले परंतु दोन-हंगामी निलंबनानंतर १९७६ मध्ये स्टारलाईट परेड असे नामकरण करण्यात आले. +१९३० पासून परिसरातील प्रत्येक शाळेतील हायस्कूल वरिष्ठांच्या कोर्टातून राणीची निवड करण्यात आली आहे. [१] [२] दरबारातील सदस्यांना राजकन्या म्हणतात. १९९७ पासून सुरू झालेल्या थोड्या काळासाठी त्यांना अधिकृतपणे "राजदूत" असे संबोधण्यात आले, [३] परंतु जानेवारी २००७ मध्ये "राजकन्या" हा शब्द पुन्हा स्थापित करण्यात आला. १४ सदस्यांच्या "रॉयल्टी" ला महाविद्यालयीन शिष्यवृत्ती दिली जाते. २००९ पासून, रोझ फेस्टिव्हल फाउंडेशनने पोर्टलँड शहराच्या हद्दीबाहेरील शाळेतील एखाद्यासाठी कोर्टवर एक जागा उघडली. [४] प्रिन्सेससाठी ड्रायव्हर आहेत, जे प्रत्येक हायस्कूलमधून निवडले जातात. पहिला आफ्रिकन अमेरिकन ड्रायव्हर (एस्कॉर्ट) १९५४ मध्ये बेन्सन हायस्कूलमधील सॅम व्हिटनी होता. लहान मुलांवर केंद्रित असलेला ज्युनियर रोझ फेस्टिव्हल, शहराच्या पूर्वेकडील, १९२१ मध्ये अनधिकृतपणे सुरू झाला आणि त्यात स्वतःची परेड आणि कनिष्ठ न्यायालयाचा समावेश होता. १९३६ मध्ये हा रोझ फेस्टिव्हलचा अधिकृत भाग बनला. [१] महोत्सवाची वार्षिक ज्युनियर परेड शहरातील हॉलीवूड जिल्ह्यात होते. ज्युनियर परेड जवळपास १०,००० मुलांचा समावेश असलेल्या इव्हेंटमध्ये वाढली आहे, ज्यामुळे ती मुलांसाठी जगातील सर्वात मोठी परेड बनली आहे. [५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4028.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4678a517fb318d4fb16124bdb36abe9b223b832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4028.txt @@ -0,0 +1,12 @@ +दुचाकी गाड्यांमध्ये असणारे पेट्रोलवर चालणारे इंजिन. या दुचाकी गाड्यात पेट्रोलमध्ये वंगण (ऑईल) मिसळावे लागत नाही. यामुळे प्रदुषण काहीसे नियंत्रणात राहते. व जागतिक तापमान वाढही मर्यादीत स्वरूपात होते. पेट्रोलचे प्रमाण टू स्ट्रोक इंजिनच्या प्रमाणात बरेच कमी लागते. आज जगातील बहुतेक वाहने ही ४ स्ट्रोक इंजिनवर चालत आहेत. या इंजिनचे कार्य ४ स्ट्रोक मध्ये चालते. हे चार स्ट्रोक खालीलप्रमाणे + + + +Starting position, intake stroke, and compression stroke. + + + +Ignition of fuel, power stroke, and exhaust stroke. + +भारतात या प्रकारचे इंजिन रॉयल एन्फिल्ड या कंपनीच्या बुलेट नावाच्या दुचाकी गाडीत वापरलेले होते. या आधी ट्राय्म्फ नावाच्या गाडीतही साधारणपणे अशाच प्रकारचे इंजिन वापरले गेले होते. मात्र या कंपनीचे भारतातील कार्य बंद पडले. मात्र बुलेट या गाडीच्या इंजिनात अनेक वर्षे कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. हे इंजिन ३५० सी.सी. आणि ५०० सी. सी. अश्या दोन प्रकारात उपलब्ध होते. +हिरो होंडा या कंपनीने ने इ.स. १९८९ साली सी.डी १०० ही भारतातील पहिली १०० सी सीची छोटे फोर स्ट्रोक इंजिनाची रचना असलेली दुचाकी भारतात आणली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4050.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d52afd1838e7c62c63fbb7ba4b96938623ab4d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4050.txt @@ -0,0 +1,2 @@ +फोर्ट नेसेसिटी हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील एक स्थळ आहे. फियेट काउंटीमध्ये असलेल्या या ठिकाणी ३ जुलै, १७५४ रोजी ब्रिटिश सैन्य आणि फ्रेंच व स्थानिक अमेरिकन टोळ्यांमध्ये युद्ध झाले होते. यात ब्रिटिशांचा पराभव होउन त्यावेळी ब्रिटिशांचा सेनापती असलेल्या जॉर्ज वॉशिंग्टनने लुइ कुलोन डि व्हिलियर्सच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंचांना हा किल्ला सुपूर्त केला. +फोर्ट नेसेसिटी हा किल्ला नसून लाकडी फळकुटांनी वेढलेली इमारत आहे. ही जागा आता राष्ट्रीय स्मारक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4057.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4f2cf657e3f19cdf646d30fabb344cd6aa0c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4057.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 26°8′9″N 80°8′31″W / 26.13583°N 80.14194°W / 26.13583; -80.14194 + +फोर्ट लॉडरडेल (इंग्लिश: Fort Lauderdale) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. दक्षिण फ्लोरिडामध्ये मायामीच्या ३७ किमी उत्तरेला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या फोर्ट लॉडरडेल शहरामध्ये १.६५ लाख लोक रहातात. ५५,६४,६३५ इतकी लोकसंख्या असलेल्या दक्षिण फ्लोरिडा महानगर क्षेत्रामध्ये फोर्ट लॉडरडेल हे एक प्रमुख शहर आहे. +फोर्ट लॉडरडेल हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याला दरवर्षी अंदाजे १ कोटी पर्यटक भेट देतात. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4065.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af007ce7f5b8ca84afa12b10cd077d4c77272891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4065.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 32°45′26.49″N 97°19′59.45″W / 32.7573583°N 97.3331806°W / 32.7573583; -97.3331806 + +फोर्ट वर्थ हे अमेरिका देशातील १७वे मोठे व टेक्सास राज्यातील ५वे मोठे शहर आहे. डॅलस या जुळ्या शहराबरोबर हे महानगर जगातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4067.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af007ce7f5b8ca84afa12b10cd077d4c77272891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4067.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 32°45′26.49″N 97°19′59.45″W / 32.7573583°N 97.3331806°W / 32.7573583; -97.3331806 + +फोर्ट वर्थ हे अमेरिका देशातील १७वे मोठे व टेक्सास राज्यातील ५वे मोठे शहर आहे. डॅलस या जुळ्या शहराबरोबर हे महानगर जगातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4079.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6e8c2b5daa8d7919dc0037377908c804adcc122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4079.txt @@ -0,0 +1 @@ +फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९०३ मध्ये फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी (टोयोटा, जनरल मोटर्स व फोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या) आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4088.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccecfb00bc49dd50f184727ce0d44eaec4187e72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4088.txt @@ -0,0 +1,3 @@ +फोर्ब्स इंडिया ही फोर्ब्सची भारतीय आवृत्ती आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मालकीची मीडिया समूह नेटवर्क १८ द्वारे व्यवस्थापित केली जाते.[१][२] +२००८ मध्ये स्थापन झाल्यापासून, फोर्ब्स इंडियाने ५०,००० प्रतींचा प्रसार केला आहे आणि टॉपलाइनमध्ये ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.[३] हे मासिक पाक्षिक प्रकाशित केले जाते.[४] +फोर्ब्स इंडिया इतर मासिके देखील प्रकाशित करते:[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4100.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f8083c60047e8934019da9aaf01b4cb8d54786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4100.txt @@ -0,0 +1,3 @@ +फोर्स मोटर्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपनी आहे. पुण्यात मुख्यालय असलेली ही कंपनी १९५८ पासून २००५ पर्यंत, कंपनी बजाज टेम्पो मोटर्स म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी बचराज ट्रेडिंग लिमिटेड आणि जर्मनीच्या टेम्पो यांच्यातील संयुक्त उपक्रम होता. [१] ही कंपनी भारतात टेम्पो, मॅटाडोर, मिनीडोर आणि ट्रॅव्हलर सारख्या ब्रँडसाठी ओळखली जाते. गेल्या पाच दशकांमध्ये या कंपनीने डाइमलर, ZF, बॉश, फोक्सवागन सारख्या जागतिक उत्पादकांशी भागीदारी केली आहे. +फोर्स मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्हॅन बनवणारी कंपनी आहे. [२] कंपनी आपल्या वाहनांचे प्रत्येक भाग आपणच तयार करते. कंपनीच्या विक्रेत्यांचे जाळे पूर्ण भारतात आहे. याशिवाय ही कंपनी आफ्रिका, लॅटिन अमेरिका, सार्क आणि आसियान देश, आखाती आणि जर्मनीमधील विविध देशांमध्ये निर्यात करते. [३] +फॉर्च्युन इंडिया ५०० कंपन्यांच्या २०२च्या यादीत फोर्स मोटर्स ३५९व्या क्रमांकावर आहे. [४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4107.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461cd092a321fff4959f8cb4b1cf2073a354d632 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4107.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 23°1′17″N 113°7′18″E / 23.02139°N 113.12167°E / 23.02139; 113.12167 + +फोषान (देवनागरी लेखनभेद : फोशान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदी खोऱ्याच्या पश्चिम भागात क्वांगचौच्या वायव्येस वसले असून ते क्वांगतोंग-षेंचेन महानगर क्षेत्राचा भाग मानले जाते. २०२० साली फोषान शहराची लोकसंख्या सुमारे ९५ लाख होती. फोषान येथे पारंपारिक मँडेरिन भाषेसोबत कॅंटोनीज भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. + विकिव्हॉयेज वरील फोषान पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4122.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c01b9c086ce5f934d344c01d60ca71f6dfd306fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4122.txt @@ -0,0 +1,15 @@ +फ्युचर ग्रुप हा एक भारतीय समूह आहे, ज्याची स्थापना किशोर बियाणी यांनी केली आहे [१] आणि मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे. बिग बाजार आणि फूड बझार सारख्या लोकप्रिय सुपरमार्केट चेन, ब्रँड फॅक्टरी, सेंट्रल इत्यादी सारख्या जीवनशैली स्टोअर्ससह, भारतीय रिटेल आणि फॅशन क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळवण्यासाठी कंपनी ओळखली जाते. एकात्मिक खाद्यपदार्थ आणि FMCG उत्पादन क्षेत्रातही समूहाची लक्षणीय उपस्थिती आहे. फ्यूचर रिटेल लिमिटेड आणि फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड, फ्यूचर ग्रुपच्या दोन ऑपरेटिंग कंपन्या, मालमत्तेबाबत बीएसईमध्ये सूचीबद्ध केलेल्या टॉप रिटेल कंपन्यांमध्ये आहेत, [२] आणि भारताच्या राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये बाजार भांडवलीकरणासाठी . [३] +फ्युचर ग्रुप हा एक कॉर्पोरेट समूह आहे आणि त्याचे जवळजवळ सर्व व्यवसाय लक्ष्यित क्षेत्रांवर आधारित विविध ऑपरेटिंग कंपन्यांद्वारे व्यवस्थापित केले जातात. [Primary १] उदाहरणार्थ, किरकोळ सुपरमार्केट/हायपरमार्केट चेन बिग बझार, FBB, फूड बझार, फूड हॉल, होमटाऊन इ. त्याच्या रिटेल विभाग, फ्यूचर रिटेल लिमिटेड, [४] द्वारे चालवले जातात, तर तिचे फॅशन आणि कपड्यांची दुकाने ब्रँड फॅक्टरी, सेंट्रल आणि प्लॅनेट. फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड या त्याच्या आणखी एका उपकंपनीद्वारे खेळ चालवले जातात. [५] मुख्य शहरांमध्ये आणि ऑनलाइन होमटाउन स्टोअरद्वारे फर्निचरची किरकोळ विक्री केली जाते. या अनेक फॅशन आऊटलेट्स आणि सुपरमार्केट्ससह, समूह आपल्या फॅशन आणि स्पोर्ट्स ब्रँड्स जसे इंडिगो नेशन, स्पॅल्डिंग, लोम्बार्ड, बेअर, आणि FMCG सारख्या टेस्टी ट्रीट, फ्रेश अँड प्युअर, क्लीन मेट, एकता, प्रीमियम हार्वेस्ट, सच, यांचा प्रचार करतो. इ. [Primary १] त्याच्याकडे कंपनीच्या गटातील अंतर्गत आर्थिक बाबी आणि सल्लामसलत करण्यासाठी विशेषतः ऑपरेटिंग कंपन्या आहेत. [६] +मे २०१२ मध्ये, फ्यूचर ग्रुपने रु. ८,००० कोटीचे कर्ज कमी करण्यासाठी आदित्य बिर्ला समूहाला आपल्या फॅशन चेन पँटालून्सचे ५०.१% स्टेक विकण्याची घोषणा केली. [७] असे करण्यासाठी, Pantaloons फॅशन विभाग पॅंटालून रिटेल इंडिया लिमिटेड मधून काढून टाकण्यात आला; नंतरचे नंतर दुसऱ्या उपकंपनीमध्ये विलीन करण्यात आले—फ्यूचर व्हॅल्यू रिटेल लिमिटेड—आणि नंतर तिचे नाव फ्यूचर रिटेल लिमिटेड असे ठेवले गेले. [८] +२१ नोव्हेंबर २०१४ रोजी, Future Consumer Enterprises Limited ने Actis Capital आणि इतर प्रवर्तकांकडून ९८% विकत घेतले. त्यासह, निलगिरी ही फ्यूचर कंझ्युमर एंटरप्रायझेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. +ऑगस्ट २०१९ मध्ये, Amazon ने Future Coupons मधील ४९% हिस्सा विकत घेतला आणि तीन वर्षांनंतर कंपनीतील प्रवर्तकांच्या होल्डिंगपैकी सर्व किंवा काही भाग विकत घेण्याच्या पर्यायापुढे अप्रत्यक्षपणे फ्यूचर रिटेलमध्ये ३.५% अल्पसंख्याक स्टेक मिळवला. [९] +ऑगस्ट २०२० मध्ये, अशी घोषणा करण्यात आली की रिलायन्स रिटेलने फ्युचर ग्रुपसोबत नंतरचे किरकोळ आणि घाऊक व्यवसाय आणि त्याचे लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग व्यवसाय $३.४ अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्यासाठी करार केला आहे. [१०] या ताब्यात घेण्यास भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली आहे. +त्यानंतर, सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राने दिलेल्या EAच्या अंमलबजावणीसाठी Amazon ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, ऑक्टोबर २०२० मध्ये रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रुपमधील विलीनीकरण थांबवण्यात आले. ऑगस्ट २०२१ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विलीनीकरण रोखण्यासाठी Amazonची विनंती मान्य केली. [११] डिसेंबर २०२१ मध्ये, CCI ने Amazonच्या फ्युचर कूपनमधील अल्पसंख्याक स्टेक खरेदीसाठी दिलेली मान्यता मागे घेतली, असे नमूद करून की Amazon ने फ्यूचर ग्रुप कंपनीमधील गुंतवणुकीच्या उद्देशाबाबत नियामकाची दिशाभूल केली होती. [१२] +विक्रम चोप्रा, [१] मेहुल अग्रवाल आणि वैभव अग्रवाल यांनी मार्च २०१२ मध्ये फर्निचर, डेकोर आणि गृहोपयोगी वस्तूंचे ऑनलाइन रिटेलर म्हणून FabFurnish लाँच केले होते. [२] कंपनीचे मुख्यालय गुडगाव, एनसीआर येथे होते. +वैभव अग्रवाल यांनी २०१४ च्या सुरुवातीला कंपनी सोडली. जुलै २०१५ मध्ये, ब्रँडने आशिष गर्ग आणि अंकिता डबास यांना नवीन सह-संस्थापक म्हणून सादर करून आपल्या शीर्ष व्यवस्थापनाची धोरणात्मक पुनर्रचना घोषित केली. एप्रिल २०१६ मध्ये, FabFurnish ही फ्युचर ग्रुप कंपनी बनली. [३][४] १३ एप्रिल २०१७ रोजी, टाईम्स ऑफ इंडियाने अहवाल दिला की फ्युचर ग्रुपने FabFurnish बंद करण्याची शक्यता आहे. [५] +जनरली ही एक इटालियन विमा कंपनी आहे, ज्याचा फ्युचर ग्रुपसोबत फ्यूचर जनरल इन्शुरन्स या ब्रँड नावाखाली संयुक्त उपक्रमाद्वारे भारतात व्यवसाय आहे. फ्युचर जनरली भारतामध्ये दोन प्राथमिक कायदेशीर संस्था असलेल्या जनरल इंडिया लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कार्यरत आहे. (लाइफ इन्शुरन्स) आणि Generali India Insurance Co. Ltd. (नॉन-लाइफ इन्शुरन्स).. २०१३ पासून, फ्युचर जनरली ने लार्सन अँड टुब्रो लिमिटेड मध्ये एक सामान्य विमा कंपनी स्थापन करण्यासाठी संभाव्य विलीनीकरणाची चर्चा केली परंतु एक वर्षानंतर, २२ एप्रिल रोजी, फ्यूचर ग्रुपने विलीनीकरणातून माघार घेतली ज्यामुळे चर्चा अकाली बंद झाली. . [६] +स्टेपल्स इंक., युनायटेड स्टेट्स-आधारित ऑफिस सप्लाय रिटेलर, फ्यूचर ग्रुपसह संयुक्त उपक्रमांतर्गत भारतातील नऊ शहरांमध्ये उपस्थिती आहे. [प्राथमिक 2][7] एप्रिल २०१३ पर्यंत, फ्युचर ग्रुपचा भागीदारीमध्ये ६०% हिस्सा आहे. [८] +स्केचर्सने २०१२ मध्ये फ्युचर ग्रुपसह संयुक्त उपक्रमाद्वारे भारतात प्रवेश केला. Skechers ने फेब्रुवारी २०१९ मध्ये ४९% स्टेक खरेदी करून फ्युचर ग्रुपसोबतचा संयुक्त उपक्रम संपवला. [९] +फ्रेंच फॅशन सेलिओने २००८ मध्ये फ्यूचर ग्रुपच्या तत्कालीन रिटेल हँड, पँटालून्स रिटेल इंडिया लिमिटेड (आता फ्यूचर रिटेल लिमिटेड) सह ५०:५० संयुक्त उपक्रमाद्वारे भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. [१०] नोव्हेंबर २०१३ मध्ये, सेलिओने संयुक्त उपक्रमातील आपला हिस्सा ६५% पर्यंत वाढवला. [११] +C&J क्लार्क इंटरनॅशनल लि . यूके-आधारित पादत्राणे आणि अॅक्सेसरीज किरकोळ विक्रेता आहे. फ्युचर ग्रुपने 'क्लार्क फ्यूचर फूटवेअर लिमिटेड' स्थापन करण्यासाठी ५०:५० संयुक्त उपक्रम (JV) मध्ये प्रवेश केला आहे. JV ने १९ एप्रिल २०११ रोजी कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे आपले पहिले (१,६०० चौ. फूट) स्टँड-अलोन स्टोअर सुरू केले. ब्रँड या श्रेणीतील प्रीमियम सेगमेंटचा हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. [१२] +चुका उधृत करा: "Primary" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4128.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..338f8f751dce62d2358924e914ab62fb0e66c9d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4128.txt @@ -0,0 +1,7 @@ +फ्युनिक्युलर हा एक प्रकारचा केबल रेल्वे प्रणाली आहे जो घातलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूने एक तीव्र उतार बिंदूंना जोडतो. या प्रणालीचे वैशिष्ट्य दोन प्रतिसंतुलित कॅरेज (कार किंवा ट्रेन देखील म्हणतात) द्वारे कायमस्वरूपी वाहतूक केबलच्या विरुद्ध टोकांना जोडलेले असते, जे ट्रॅकच्या वरच्या टोकाला असलेल्या पुलीवर वळवले जाते. [१] [२] अशा कॉन्फिगरेशनचा परिणाम असा आहे की दोन कॅरेज समकालिकपणे हलतात: जसे एक चढते, दुसरे समान वेगाने खाली येते. हे वैशिष्ट्य फ्युनिक्युलरला झुकलेल्या लिफ्टपासून वेगळे करते, ज्यात एकच कार आहे जी चढावर नेली जाते. [१] [२] [३] +फ्युनिक्युलरमध्ये, दोन्ही कार कायमस्वरूपी एकाच केबलच्या विरुद्ध टोकाशी जोडलेल्या असतात, ज्याला हॉल रोप म्हणून ओळखले जाते; ही रस्सी ओळीच्या वरच्या टोकाला असलेल्या पुलीच्या प्रणालीतून धावते. जर रेल्वे ट्रॅक पूर्णपणे सरळ नसेल, तर केबलला शेव - अनपॉवर पुली वापरून ट्रॅकच्या बाजूने मार्गदर्शन केले जाते जे केबलला दिशा बदलू देते. एक कार हाऊल दोरीच्या एका टोकाने वर खेचली जात असताना, दुसरी कार दुसऱ्या टोकाला उतारावरून खाली उतरते. दोन गाड्यांचे वजन प्रतिसंतुलित असल्याने (प्रवाशांचे वजन वगळता), त्यांना हलविण्यासाठी कोणत्याही उचल शक्तीची आवश्यकता नाही; इंजिनला फक्त केबल स्वतः आणि जादा प्रवासी उचलावे लागतात आणि कारच्या चाकांच्या आणि पुलींच्या घर्षणामुळे गमावलेली ऊर्जा पुरवावी लागते. [१] [४] +प्रवाशांच्या सोयीसाठी, फ्युनिक्युलर कॅरेज अनेकदा (जरी नेहमी नसतात) अशा प्रकारे बांधल्या जातात की प्रवासी डेकचा मजला क्षैतिज असतो, आणि उतार असलेल्या ट्रॅकला समांतर असणे आवश्यक नसते. +काही इन्स्टॉलेशन्समध्ये, गाड्या दुसऱ्या केबलला - तळाशी असलेल्या टॉवरोपला - जोडलेल्या असतात - जी कलेच्या तळाशी असलेल्या पुलीमधून चालते. या डिझाईन्समध्ये, दोऱ्यांमध्ये ढिलाई टाळण्यासाठी पुलीपैकी एक टेंशनिंग व्हील म्हणून डिझाइन केलेली असणे आवश्यक आहे. अशा स्थापनेचा एक फायदा म्हणजे दोरीचे वजन कॅरेज दरम्यान संतुलित आहे; त्यामुळे, केबल स्वतः उचलण्यासाठी इंजिनला यापुढे कोणतीही शक्ती वापरण्याची आवश्यकता नाही. हा सराव 6% पेक्षा कमी उतार असलेल्या फ्युनिक्युलरवर वापरला जातो, कॅरेजऐवजी स्लेजचा वापर करून फ्युनिक्युलर किंवा इतर कोणत्याही बाबतीत जेथे हे सुनिश्चित केले जात नाही की उतरणारी कार नेहमी स्टेशनच्या वरच्या बाजूला असलेल्या पुलीमधून केबल काढू शकते. कल [५] हे अशा प्रणालींमध्ये देखील वापरले जाते जेथे इंजिन रूम ट्रॅकच्या खालच्या टोकाला असते (जसे की ग्रेट ऑर्मे ट्रामवेचा वरचा अर्धा भाग) - अशा प्रणालींमध्ये, झुकावच्या वरच्या भागातून जाणारी केबल अजूनही आवश्यक असते. कॅरेजेसना झोका खाली येण्यापासून प्रतिबंधित करा. [६] +बऱ्याच आधुनिक फ्युनिक्युलरमध्ये, दोनपैकी एकही गाडी स्वतःच्या इंजिनने सुसज्ज नाही. त्याऐवजी, इंजिन रूममध्ये (सामान्यत: ट्रॅकच्या वरच्या टोकाला) इलेक्ट्रिक मोटरद्वारे प्रणोदन प्रदान केले जाते; मोटार वेग कमी करणाऱ्या गिअरबॉक्सद्वारे मोठ्या पुलीशी जोडलेली असते – एक ड्राईव्ह बुलव्हील – जी नंतर घर्षण वापरून हौल दोरीच्या हालचाली नियंत्रित करते. काही सुरुवातीच्या फ्युनिक्युलरला तशाच प्रकारे चालविले जात होते, परंतु वाफेचे इंजिन किंवा इतर प्रकारच्या मोटर वापरून. बुलव्हीलमध्ये दोन खोबणी असतात: पहिल्या अर्ध्या भोवती फिरल्यानंतर केबल सहायक पुलीद्वारे परत येते. या व्यवस्थेमध्ये केबल आणि खोबणीमधील संपर्क क्षेत्राच्या दुप्पट असण्याचा आणि खालच्या दिशेने जाणारी केबल त्याच विमानात वरच्या दिशेने फिरणारी केबल परत करण्याचा फायदा आहे. बुलव्हील ग्रूव्ह्ज आणि केबल यांच्यातील घर्षण वाढवण्यासाठी आधुनिक इंस्टॉलेशन्स उच्च घर्षण लाइनर देखील वापरतात. [४] [७] [८] +आणीबाणी आणि सेवेच्या उद्देशांसाठी इंजिन रूममध्ये ब्रेकचे दोन संच वापरले जातात: इमर्जन्सी ब्रेक थेट बुलव्हीलला पकडतो आणि सर्व्हिस ब्रेक गियरच्या हाय स्पीड शाफ्टवर बसवले जातात. आणीबाणीच्या परिस्थितीत कार स्प्रिंग-अप्लाईड, हायड्रॉलिकली उघडलेल्या रेल्वे ब्रेकसह सुसज्ज आहेत. [८] +प्रथम फ्युनिक्युलर कॅलिपर ब्रेक्स जे रेल्वेच्या मुकुटाच्या प्रत्येक बाजूला पकडतात त्यांचा शोध स्विस उद्योजक फ्रांझ जोसेफ बुचर आणि जोसेफ ड्युरर यांनी लावला होता आणि स्टॅन्सेरहॉर्न Stanserhorn funicular लागू केला होता., १८९३ मध्ये उघडले. [९] [१०] वेग नियंत्रण किंवा आपत्कालीन ब्रेकिंगसाठी काही फ्युनिक्युलरवर एबीटी रॅक आणि पिनियन प्रणाली देखील वापरली गेली. [१] [४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4140.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e2263e82709b5353aed2e9b512bff757f291a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4140.txt @@ -0,0 +1 @@ +रशियाचा तिसरा फियोदोर, तिसरा फ्योदोर तथा फ्योदोर तिसरा अलेक्सेयेविच (९ जून, १६६१ - ७ मे, १६८२) हा १६७६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4145.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7be054665103077ce352eaf1b66a43310845a960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4145.txt @@ -0,0 +1,26 @@ +फ्रँक विल्चेक हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4162.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e7fc88aecdbcb2849d3be7a10b686ed2d9df0f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4162.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रँक जॅक फ्लेचर (२९ एप्रिल, १८८५:मार्शलटाउन, आयोवा, अमेरिका - २५ एप्रिल, १९७३:बेथेस्डा, मेरीलँड, अमेरिका) हे अमेरिकेचे दर्यासारंग होते. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राची लढाई आणि मिडवेची लढाई या दोन महत्त्वाच्या आरमारी लढायांमध्ये फ्लेचरने अमेरिकन आरमाराचे सेनापती होते. +फ्लेचर हे लेफ्टनंट असताना बेराक्रुथच्या लढाईत दाखविलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना मेडल ऑफ ऑनर हा अमेरिकन सैन्याचे सर्वोच्च पदक देण्यात आला होता. याच लढाईत त्यांचे काका अ‍ॅडमिरल फ्रँक फ्रायडे फ्लेचर यांनाही हे पदक देण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4179.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88b132c8d926fa05f740bea72c3ac4648712fe46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4179.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रँको फ्रँक सुबुगा (२८ ऑगस्ट, १९८०:कंपाला, युगांडा - ) हा  युगांडाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4186.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daf22d46468a19133bd431c46b6e2305a8c1fc0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4186.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांसिस थॉमस फ्रँक मान (३ मार्च, १८८८:इंग्लंड - ६ ऑक्टोबर, १९६४:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२२ ते १९२३ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4192.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f12b3329a5cf491521d95d5250e1601a950a8bf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4192.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रॅंक मिचेल (ऑगस्ट १३, इ.स. १८७२:मार्केट वेटन, यॉर्कशायर, इंग्लंड - ऑक्टोबर ११, इ.स. १९३५:ब्लॅकहीथ, लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4194.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fdd7d1487638734b97f862a148a24e1961c2316 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4194.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांसिस लिओनार्ड ह्यू फ्रँक मूनी (२६ मे, १९२१:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ८ मार्च, २००४:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४९ ते १९५४ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4197.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4197.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4211.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6920d269cfde5153a053a2829f8b6397193010e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4211.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रँक अँडरसन लोसन (१ जुलै, १९२५:यॉर्कशायर, इंग्लंड - ८ सप्टेंबर, १९८४:यॉर्कशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ ते १९५५ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4231.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68845919ebc054caff35a6fb79c25888d375268d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4231.txt @@ -0,0 +1,55 @@ +गुणक: 38°11′50″N 84°51′47″W / 38.19722°N 84.86306°W / 38.19722; -84.86306 + +फ्रॅंकफोर्ट ही अमेरिका देशाच्या केंटकी राज्याची राजधानी आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात केंटकी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली केवळ २७ हजार लोकसंख्या असणारे फ्रॅंकफोर्ट अमेरिकेमधील पाचवे सर्वात लहान राजधानीचे शहर आहे. + + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4250.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0fde2b76794ae7a19ee480a88b755fddf68c798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4250.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रँकलिन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मलोन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,५५५ इतकी होती.[२] +फ्रँकलिन काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या स्थापकांपैकी एक बेंजामिन फ्रँकलिनचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4253.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4021fd0f3208200523074a23cc41563cadd14a0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4253.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रँकलिन काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +फ्रँकलिन काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4263.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0fde2b76794ae7a19ee480a88b755fddf68c798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4263.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रँकलिन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मलोन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,५५५ इतकी होती.[२] +फ्रँकलिन काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या स्थापकांपैकी एक बेंजामिन फ्रँकलिनचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4273.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebbae7a2e2013c5369f00a5956d3c18041b4d17c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4273.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्रँकलिन सलिया अहंगामा (१९५९:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4304.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffc1cb587f73971fd4fbddaddbecc826ae3cd4a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4304.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फ्रांचेस्का स्कियाव्होनी (इटालियन: Francesca Schiavone) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी (२०१० फ्रेंच ओपन) ती आजवरची एकमेव इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4306.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d350a11e068da7de20c6978f905f3833e0e57076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4306.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांत्स पीटर शुबर्ट (३१ जानेवारी, इ.स. - १९ नोव्हेंबर, इ.स. १८२८) एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. आपल्या अल्पायु जीवनात शुबर्टने विपुल रचना केल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4321.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6ff6ad913f704aabd496f89683a93a32b0e4eff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4321.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांत्स बेकेनबाउअर जन्म ( ११ सप्टेंबर १९४५ ) हे प्रसिद्ध जर्मन फुटबॉलपटु आहे. यांना जर्मनीत मानाने 'डेअर कैजर' (सम्राट) असे म्हणतात.१९७४ च्या जर्मनीचे फुटबॉल विश्वकरंडक विजेत्या संघाचे नेतृत्वा बेकेनबाउअर यांनी केले. तसेच १९९० च्या देखील विश्वविजेत्या संघाचे ते प्रशिक्षक होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4325.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..737d5757c5cc0cfb66e9d9073add31d9bf9d83dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4325.txt @@ -0,0 +1,13 @@ +फ्रान्स हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे. +इतर युरोपियन देशांप्रमाणे सामंतशाहीचा उदय,विकास झाला.राजावरही सामंतशाहीचा प्रभाव होता. मध्ययुगाच्या शेवटी धर्मसुधारणा(प्रबोधनाच्या) चळवळीच्यावेळी सामंतशाहीचा अंत झाला. +या काळाच्या सुरुवातीला इ.स.१७८९ ते १७९९ या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली.फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. राजा चौदाव्या लुईने जनप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन काही सुधारणा केल्या.त्याच्यानंतर चौदाव्या लुईचा पणतू असणाऱ्या पंधराव्या लुईला गादीवर बसवण्यात आले.त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे लष्करी व राजकीय महत्त्व कमी झाले.सोळाव्या लुईच्या वेळी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होत गेली.फ्रेंच जनतेचे त्यावेळेचे मुख्य अन्न असणारा ब्रेडच महाग झाला होता.त्याविषयी दाद मागण्यास प्रजा गेली असता फ्रान्सच्या राणीने "ब्रेड महाग झाला असेल तर केक खा" असे उत्तर दिल्यामुळे जनता संतप्त झाली. १४ जुलै इ.स. १७८९ रोजी पॅरिसच्या बॅस्तिये किल्ल्यावर हल्ला करून जनतेने फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात केली.तिसऱ्या इस्टेटीकडून म्हणजे जनप्रतिनिधींकडून टेनिस कोर्टावर शपथ घेण्यात आली.सोळाव्या लुईचा गिलोटीनवर म्हणजेच सुळावर शिरच्छेद करण्यात आला व त्याच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्यात आले.तीन वर्षांच्या काळात फ्रान्सवरील अनियंत्रित राजसत्ता जाऊन त्याठिकाणी लोकशाही आली.पुढील काही वर्षं राजकीय अस्थिरता राहिली.या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन सेनापती नेपोलियन बोनापार्टने सत्ता हस्तगत केली व तो फ्रान्सचा सम्राट बनला.इ.स.१८२१ मध्ये विषप्रयोगामुळे त्याचा म्रुत्यू झाला.व्होल्टेअर ,रुसो अशा विचारवंतांच्या प्रेरणेमुळे फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली होती. +फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत. +फ्रान्सच्या आधिपत्याखालील फ्रेंच गयानाची सीमा ब्राझिल व सुरिनामशी लागून आहे तर सेंट मार्टिनला लागून नेदरलँड्स ॲंटिल्स आहे. +फ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत. कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२ कॅंटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कॅंटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4329.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8db34e47f938d5e5e27fff4b7aace2c463522eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4329.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रान्स महिला क्रिकेट संघाने ५ ते ७ मे २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रिया दौरा केला. फ्रान्स महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4339.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb0f8cdc45b2a1a1228c57c7f70c9461c9e9a351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4339.txt @@ -0,0 +1 @@ +आठवा शार्ल (मराठी लेखनभेद: आठवा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VIII de France, शार्ल ०८ द फ्रॉंस) (३० जून, इ.स. १४७० - ७ एप्रिल, इ.स. १४९८) हा इ.स. १४९८ ते इ.स. १५१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4343.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3b5f501709c2d464679d76b8c693fb5ad074544 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4343.txt @@ -0,0 +1 @@ +चौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्रॉंस) (१८/१९ जून, इ.स. १२९४ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4356.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fee12d9bed26945ede46618dec4216c7b9babab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4356.txt @@ -0,0 +1 @@ +पंधरावा लुई (१५ फेब्रुवारी १७१० - १० मे १७७४) हा इ.स. १७१५ ते इ.स. १७७४ दरम्यान फ्रान्स व नाबाराचा राजा होता. चौदाव्या लुईचा पणतू असलेल्या पंधराव्या लुईला वयाच्या पाचव्या वर्षी राज्यावर बसवण्यात आले. लुईची कारकीर्द फ्रान्ससाठी वाईट समजली जाते. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे राजकीय व लष्करी महत्त्व कमी झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4362.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154bc3192bc10ddbeb9bc3d322a7f867423dccfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4362.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्हालव्हाचा फिलिप सहावा (इ.स. १२९३ - ऑगस्ट २२, इ.स. १३५०) हा फ्रान्सचा राजा होता. +हा फ्रान्सच्या व्हालव्हा वंशाचा पहिला राजा होता. त्याचे वडील व्हालव्हाचा चार्ल्स तिसरा म्हणजे फ्रान्सच्याच फिलिप तिसरा याचा तिसरा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4371.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2adca1d4d47a5e6c3730c22de025575c87fa5ca0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4371.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +फ्रान्सचे दक्षिणी व अंटार्क्टिक भूभाग हा फ्रान्स देशाचा दक्षिण हिंदी महासागरात व अंटार्क्टिका खंडावर असलेला प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4427.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9acc3d20a6dd2bffee2ccfda88b93d61968311d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4427.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रांसिस्को फ्रांको (स्पॅनिश: Francisco Franco y Bahamonde) हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला. +गृहयुद्धामध्ये नाझी जर्मनी व इटलीने फ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रांकोने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांना मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे शीत युद्ध काळात अमेरिकेने फ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते. +फ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_443.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..359e1a99dc3d06908645d08ba8e74735e990824a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_443.txt @@ -0,0 +1,3 @@ +मनुएल दुसरा (मार्च १९, इ.स. १८८९:लिस्बन - जुलै २, इ.स. १९३२:लंडन, इंग्लंड) हा इ.स. १९०८ ते इ.स. १९१० पर्यंत पोर्तुगालचा राजा होता. +याचे पूर्ण नाव मनुएल मरिया फिलिपे कार्लोस अमेलियो लुइस मिगेल रफायेल गॅब्रियेल गॉॅंझागा फ्रांसिस्को दे असिस युजेनियो दे सॅक्से-कोबुर्गो-गोथा इ ब्रागांसा असे होते. +याला आठवणीतील राजा (द मिस्ड किंग) किंवा देशभक्त राजा (द पॅट्रियट) या नावानेही ओळखत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4455.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2ff1eaa3e63e0499be55adadf7dc501aedb9a8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4455.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांस्वा-आंद्रे दानिकन फिलिदोर (फ्रेंच: François-André Danican Philidor) हा एक फ्रेंच बुद्धिबळपटू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4471.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b958dbb22d6d3009609dd4aedee2eae2351ce536 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4471.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तरॉं (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4474.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b958dbb22d6d3009609dd4aedee2eae2351ce536 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4474.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तरॉं (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4475.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b958dbb22d6d3009609dd4aedee2eae2351ce536 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4475.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तरॉं (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_448.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f454a1c268d0f7e42c19c240a53c593e6314a179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_448.txt @@ -0,0 +1 @@ +पेद्रो पहिला (८ एप्रिल, इ.स. १३२० - १८ जानेवारी, इ.स. १३६७) हा इ.स. १३५७ पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालच्या राजेपदी होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4486.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4009d428d59c2fc292b262c855f8bb0c50728f62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4486.txt @@ -0,0 +1,26 @@ +फ्रांझ एमिल मेल्डे (११ मार्च, इ.स. १८३२:ग्रॉसेनलुडर, जर्मनी - १७ मार्च, इ.स. १९०१:मारबर्ग, जर्मनी) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4501.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..985a2d253036569efc025e1c9016e71d6bd56f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4501.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रान्स फुटबॉल संघ हा फ्रान्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॅरिसमधील स्ताद दा फ्रान्समधून खेळतो. फ्रान्सने आजवर १२ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून १९९८ साली अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये फ्रान्सने सुवर्ण तर १९०० पॅरिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4503.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11d23f97095bcd07c5604fdfe9fcc74d4285dbe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4503.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांस महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात फ्रांसचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4513.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..676c30ab0ead9b2ebc369eb9435a04005a1c407f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4513.txt @@ -0,0 +1 @@ +चौदावा लुई (५ सप्टेंबर १६३८ - १ सप्टेंबर १७१५) हा इ.स. १६४३ ते इ.स. १७१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. वयाच्या चौथ्या वर्षी राजा बनलेला चौदावा लुई हा युरोपाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारा (७२ वर्षे ११० दिवस) राजा आहे. त्याच्या कारकिर्दीत फ्रान्स ही जगामधील एक महासत्ता बनली. इ.स. १७१५ साली चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर त्याचा पाच वर्षीय पणतू लुई १५ ह्यास राजा बनवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4518.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51bddc102cfc56f9304a3e8005b4244294b9493d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4518.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहावा लुई (४ ऑक्टोबर, १२८९:पॅरिस, फ्रांस - ५ जून, १३१६:व्हिन्सेनेस, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा पहिला लुई म्हणून नव्हारेचा राजाही होता. +याने आपल्या राज्यातील वेठबिगारी कामगारांना आपले स्वातंत्र्य विकत घेण्याची मुभा दिली तसेच ज्यू धर्मीयांना फ्रांसमध्ये राहण्याची परवानगी दिली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4521.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55d1ac387d0eff8958350a51743efefeb6b91811 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4521.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रान्सचा ध्वज निळ्या, पांढऱ्या व लाल ह्या तीन रंगांच्या उभ्या पट्ट्यांपासून बनला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4549.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4549.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4555.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9c547dfe067162eaf77a8c508e4421550ea13b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4555.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रान्सिस न्यूटन सौझा (१२ एप्रिल, १९२४ - २८ मार्च, २००२) हे एक भारतीय चित्रकार होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता, एस. एच. रझा या चित्रकारांसहित बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होते. २००८ मध्ये त्यांच्या बर्थ या चित्राने क्रिस्टीस येथे २५ लाख अमेरिकन डॉलर मिळवले व परत २०१५ मध्ये ४० लाख डॉलर मिळवले. २००८ मध्ये हे चित्र टीना अंबानी यांनी घेतले होते. हे चित्र त्यांनी १९५५ मध्ये बनवले होते. मॅन अन्ड वुमन लाफिंग आणि स्टिल लाइफ विथ ब्रेड अँड फिश ही त्यांची अन्य प्रसिद्ध चित्रे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4594.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e58eb0c0d5a708a924a1d0cbcbaa785d2cfbcbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4594.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रासत अली मुघल (३१ जुलै, १९४९:पंजाब, पाकिस्तान - हयात) हा  पूर्व आफ्रिकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4596.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f967149f24eec8463f65dbfd4b36374f6bbe8491 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4596.txt @@ -0,0 +1,2 @@ +एफ.एम. हे फ्रीक्वेंसी मॉड्युलेशन (Frequency modulation)चे लघुरूप आहे. या मध्ये तरंगलांबी किंवा तरंगउंची न बदलता वारंवारिता बदल करून संदेशाचे प्रसारण केले जाते. +याचा वापर रेडिओमध्ये करण्याचा शोध एड्विन आर्मस्ट्रॉंग याने १९१४ मद्ये लावला. याद्वारे बाह्य वातावरणातील आवाज संदेशातुन वगळले जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_460.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1dc9fdd279a75bf42dae75cb06227afcde8f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_460.txt @@ -0,0 +1,11 @@ + +१९९८-९९ • +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4618.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54abff8aad4a6940f935f8b70c6653d03d8ce406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4618.txt @@ -0,0 +1 @@ +फ्री सॉफ्टवेर फाउंडेशन (इंग्रजी: Free Software Foundation) ही रिचर्ड स्टॉलमन यांनी 4 ओक्टोबर 1985 रोजी, 501(c)(३)ना नफा संस्था कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मिक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरण करण्याची संपादित करण्याची आणि मूळ किंवा संपादित केलेली प्रणाली व्यावसायिक फायद्यासाठी वापनण्याची सर्वव्यापी परवानगी. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_463.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1dc9fdd279a75bf42dae75cb06227afcde8f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_463.txt @@ -0,0 +1,11 @@ + +१९९८-९९ • +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_464.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1dc9fdd279a75bf42dae75cb06227afcde8f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_464.txt @@ -0,0 +1,11 @@ + +१९९८-९९ • +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4654.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..711cf2636028bcfc76e297d00d35cae60db3d1a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4654.txt @@ -0,0 +1 @@ +गॉटलॉब फ्रेजी (जर्मन: Friedrich Ludwig Gottlob Frege; ८ नोव्हेंबर १८४८ - २६ जुलै १९२५) हा एक जर्मन गणितज्ञ व तत्त्ववेत्ता होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4664.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46fd0add01d538200de71d6909ba83649f1aa877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4664.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रीबॉर्न काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आल्बर्ट ली येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८९५ इतकी होती.[२] +फ्रीबॉर्न काउंटी आल्बर्टी ली नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना २० फेब्रुवारी, १८५५ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4665.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46fd0add01d538200de71d6909ba83649f1aa877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4665.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्रीबॉर्न काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आल्बर्ट ली येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८९५ इतकी होती.[२] +फ्रीबॉर्न काउंटी आल्बर्टी ली नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना २० फेब्रुवारी, १८५५ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4671.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3629bad03e96f9461788f03c61e60472aade827f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4671.txt @@ -0,0 +1,3 @@ + +फ्रीमाँट काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4693.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4693.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_47.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_47.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f08f63b224f46e848e5edf78d79ce510dc4a8c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_47.txt @@ -0,0 +1 @@ +पोप अगापेटस पहिला (?:रोम - एप्रिल २२, इ.स. ५३६) हा सहाव्या शतकातील पोप होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_471.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1dc9fdd279a75bf42dae75cb06227afcde8f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_471.txt @@ -0,0 +1,11 @@ + +१९९८-९९ • +१९९९-०० • +२०००-०१ • +२००१-०२ • +२००२-०३ • +२००३-०४ • +२००४-०५ • +२००५-०६ • +२००६-०७ • +२००७-०८ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4735.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f220864747825ca18067b5f0910ba0ccd4ab05e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4735.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ((फ्रेंच: La Troisième République) हे इ.स. १८७० ते १९४० सालामधील व दुसरे फ्रेंच साम्राज्य आणि विशी फ्रान्स ह्यांच्या मधल्या काळातील फ्रान्स देशाचे सरकार होते. +१८७० साली फ्रांको-जर्मन युद्धामध्ये तिसऱ्या नेपोलियनच्या पराभवानंतर दुसऱ्या फ्रेंच साम्राज्याचा अस्त झाला व तिसऱ्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९४० साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने फ्रान्सवर केलेल्या लष्करी आक्रमणनंतर हे प्रजासत्ताक संपुष्टात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4738.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1018fff68b1c07c05573a1889973df7cb4550155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4738.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेंच फ्रॅंक हे फ्रान्सचे अधिकृत चलन होते. आता फ्रान्समध्ये युरोपीय संघाप्रमाणे युरो हे चलन ग्राह्य आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4771.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c46b9eb7d2f1796f4298c242457d68c6e2f28d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4771.txt @@ -0,0 +1 @@ +विल्फ्रेड फ्रेडरिक फ्रँक फ्रेड प्राइस (२५ एप्रिल, १९०२:वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - १३ जानेवारी, १९६९:ग्रेटर लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३८ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4772.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4772.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4774.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..320d3b15dbbc55b4f59a53d76913703c445dd952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4774.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेड बॅरॅट (१२ एप्रिल, १८९४:नॉटिंगहॅम, इंग्लंड - २९ जानेवारी, १९४७:नॉटिंगहॅम, इंग्लंड) हे  इंग्लंडकडून १९२९ ते १९३० दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4787.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04b7c65fa09184fb5da8f5d56381eaddbb8804d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4787.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेड हॉयल (इंग्रजी: Fred Hoyle, २५ जून, इ.स. १९१५ – २० ऑगस्ट, इ.स. २००१) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. जयंत नारळीकर यांनी डॉक्टरेट घेताना यांचेच मार्गदर्शन घेतले होते. त्यांचा हॉयल -नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4799.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c52ce46480c01a4d85217528ff57db4365f4fabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4799.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक क्राइस्ट फ्रेड ट्रम्प (११ ऑक्टोबर, इ.स. १९०५:वूडहेवन, क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका - २५ जून, इ.स. १९९९:न्यू हाइड पार्क, न्यू यॉर्क) हा अमेरिकन उद्योगपती होता. याच्या कंपनीने न्यू यॉर्क शहरात २७,०००पेक्षा जास्त सदनिका बांधल्या तसेच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आरमारी वसाहतींमध्ये अनेक इमारती बांधल्या. फ्रेड ट्रम्पच्या मुलांपैकी डोनाल्ड ट्रम्पने फ्रेडचा धंदा सांभाळला तर मेरीॲन ट्रम्प बॅरी ही न्यायाधीश आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4820.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2c8c85775a9ec9b7c814dcc2ef7d9bae8b8833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4820.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर ६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4822.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4d4a09018ef6710639945470df00fa7ec5c118 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4822.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले. +लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले. +इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली. +१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलवर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले. +तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती. +भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांना भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची मोठी ओढ आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4846.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..143107f32e1f3399a0dd7ee66aaf3071a78201cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4846.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रीडरीश एंजेल्स (नोव्हेंबर २८, इ.स. १८२० - ऑगस्ट ५, इ.स. १८९५) हा जर्मन समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होता. याला कार्ल मार्क्सच्या बरोबरीने मार्क्सवादाचा जनक मानले जाते. याने १८४५मध्ये इंग्लंडमधील कष्टकऱ्यांची स्थिती हा ग्रंथ लिहिला तर १८४८ मध्ये याने कार्ल मार्क्स बरोबर संयुक्तपणे समाजवादाचा जाहिरनामा ही प्रसिद्ध पुस्तिका १८४८ साली प्रकाशित केली. त्यानंतर एंजेल्सने मार्क्सला दास कापिताल हा ग्रंथ लिहिण्यास आर्थिक मदत केली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4856.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4856.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4863.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f97dd98342a3e01321425bfa734007c37268dfd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4863.txt @@ -0,0 +1,5 @@ +फ्रेंड्स ही एक अमेरिकेतील दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आहे. डेव्हीड् क्रेन् आणि मार्टा कॉफमन् हे या मालिकेचे निर्माते आहेत. ही मालिका सर्वप्रथम सप्टेंबर २२, १९९४ वर्षी नॅशनल ब्रॉडकास्टिंग चॅनल वाहिनीवर झळकली. न्यू यॉर्क शहरातील मधील मॅनहॅटन भागामध्ये एकत्र राहणारे मित्र आणि एकत्रित राहणीमानाशी निगडीत खर्चांसंबंधांतील त्यांच्या तडजोडी यावर ही मालिका आधारित आहे. ब्राईट / काउफमन / क्रेन निर्मितिसंस्थेने वॉर्नर ब्रदर्स कंपनीबरोबर ही मालिका सहनिर्मित केली. प्रारंभी क्रेन, काउफमन आणि केविन ब्राईट हे कार्यकारी निर्माते होते. नंतरच्या भागांमध्ये ऍडम चेस, माईकेल कर्टिस, ग्रेग मॅलिन्स, स्कॉट सिल्वेरी, शाना गोल्डबर्ग-मीहान, अँड्रिव्ह रेईच आणि टेड कोहेन यांनी देखील निर्मितीची सूत्रे सांभाळली. +या मालिकेत १० सिझन तर २३६ भाग आहेत. ही मालिका दर गुरुवारी प्रक्षेपित होत होते. +मालिकेची सुरुवातीची समीक्षणे समिसळित होती; पहिल्या सीझनमध्ये १०० पैकी ६५ मेटाक्रिटिक स्कोअर आहे, २४ प्रतिदर्श आढाव्यांवर आधारित, "सर्वसाधारणपणे अनुकूल समीक्षणे" दर्शवितात. द प्लेन डीलरच्या टॉम फेरनने लिहिले की हँग आउटवर मालिका "अस्पष्टपणे आणि कमी यशस्वीपणे ट्रेड झाली. सेनफेल्डची शैली", तर ह्यूस्टन क्रॉनिकलच्या अॅन हॉजेसने याला "नवीन सेनफेल्ड व्हॅनाबे, पण ते सेनफेल्डसारखे मज्जेशीर कधीच होणार नाही." लॉस एंजेलस डेली न्यूजमध्ये, रे रिचमंडने या मालिकेचे नाव दिले. "नवीन सीझनच्या चमचमीत विनोदांपैकी एक", आणि लॉस एंजेलस टाइम्सने याला "नवीन हंगामातील सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका" म्हटले होते. +१२ नोव्हेंबर २०१९ ला, हॉलीवूड रिपोर्टरने घोषणा केली की वॉर्नर ब्रदर्स टीव्ही एच बी ओ मॅक्स साठी फ्रेंड्स रीयुनिअन विकसित करत आहे ज्यामध्ये संपूर्ण कलाकार आणि निर्माते परत येतील. २१ फेब्रुवारी २०२० ला, एचबीओ ने खात्री केली की अनस्क्रिप्टेड रीयुनिअन विशेष, तात्पुरते नाव "द वन व्हेअर दे गॉट बॅक टूगेदर", त्याच वर्षी मे महिन्यात मालिकेच्या २३६ मूळ भागांसह रिलीज होणार आहे. १८ मार्च, २०२० ला, २३ आणि २४ मार्च ला फ्रेंड्स रंगमंचावर चित्रित करण्यात येणारा विशेष, कोविड साथीच्या रोगामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये, मॅथ्यू पेरीने ट्वीट केले की मार्च २०२१ मध्ये पुनर्भेट चित्रीकरण चालू होणार आहे. १३ मे २०२१ ला फ्रेंड्स: द रीयुनिअनची अधिकृत घोषणा करणारा झळक ट्रेलर रिलीज करण्यात आला ज्याला "द वन व्हेअर दे गेट बॅक टुगेदर" असेही म्हटले जाते. २७ मे २०२१ ला एच बी ओ मॅक्स आणि भारतात झी५ वर रियुनिअन विशेष रिलीझ झाला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4872.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bafa9e9cdf8d1b250bb8af4819a5e1b006a87fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4872.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेया ग्रेस केम्प (जन्म २१ एप्रिल २००५) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ससेक्स, सदर्न वायपर्स आणि सदर्न ब्रेव्हसाठी खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे, ती डावखुरी मध्यम गोलंदाज आणि डावखुरी फलंदाज म्हणून खेळते.[१][२] तिने जुलै २०२२ मध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २०२२ सीझनच्या शेवटी, केम्पला पीसीए महिला यंग प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4873.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bafa9e9cdf8d1b250bb8af4819a5e1b006a87fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4873.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेया ग्रेस केम्प (जन्म २१ एप्रिल २००५) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ससेक्स, सदर्न वायपर्स आणि सदर्न ब्रेव्हसाठी खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे, ती डावखुरी मध्यम गोलंदाज आणि डावखुरी फलंदाज म्हणून खेळते.[१][२] तिने जुलै २०२२ मध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २०२२ सीझनच्या शेवटी, केम्पला पीसीए महिला यंग प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4875.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38d694399f527d0bad0313b6ae49155a9029bd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4875.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रेया रुथ डेव्हीस (२७ ऑक्टोबर, १९९५:चिचेस्टर, ससेक्स, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4882.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4882.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4887.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24fbe1c281b106bf2f5088f29d0a1e5fc72161f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4887.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +फ्रॉम रशिया विथ लव्ह हा १९६३ साली प्रदर्शित झालेला बाँडपट होता. त्या चित्रपटामध्ये जेम्स बाँडची भूमिका [[शॉन कॉनरी]ने] केली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4892.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa3698b4dd85fa57e0591bcfb293334f93ed8963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4892.txt @@ -0,0 +1,11 @@ +ख्रिस बक +ख्रिस बक +जेनिफर ली +क्रिस्टोफ बेक (स्कोअर) +रॉबर्ट लोपेझ (गाणी) + + +फ्रोझन हा एक संगणक-अ‍ॅनिमेटेड संगीत कल्पनारम्य चित्रपट आहे.[१] वॉल्ट डिझ्नी अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित हा चित्रपट वॉल्ट डिझनी पिक्चर्सने २०१३ मध्ये प्रदर्शित केला. हा ५३वा डिझ्नी अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट असून हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या "द स्नो क्वीन" या परीकथेवरून हा चित्रपट प्रेरित आहे. +या चित्रपटात एका राजकुमारीचे चित्रण केले आहे जी आईसमन व त्याचा एक रेनडियर आणि स्नोमॅन सोबत तिच्या बहिणीला शोधण्यासाठी प्रवासाला निघते. त्या राजकुमारीच्या बर्फाळ जादूई शक्तींनी अनवधानाने त्यांचे राज्य अनंतकाळच्या हिवाळ्यात अडकवलेले असते. +फ्रोझनने ८६ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार आणि इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिस कमाईत $1.280 अब्ज कमाई करून, एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक यश मिळवले. टॉय स्टोरी 3ला मागे टाकत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट बनला आणि 2019 मध्‍ये द लायन किंग मागे टाकेपर्यंत त्याचे स्थान कायम राखले. हा आतापर्यंतचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा आणि 2013 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. जानेवारी 2015 पर्यंत, हा चित्रपट युनायटेड स्टेट्समध्‍ये सर्वाधिक विकली जाणारी ब्लू-रे डिस्क बनली. +चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर 2015 मध्ये अ‍ॅनिमेटेड लघुपट, 2017 मध्ये अ‍ॅनिमेटेड फीचर आणि २०१९ मध्ये फीचर-लांबीचा चित्रपटाचा दुसरा भाग, फ्रोझन II तयार केला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4893.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b70af59deaae028eb0f783ed1a50348735eef450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4893.txt @@ -0,0 +1 @@ +लिग्नीची लढाई ही सातव्या संघाच्या युद्धामध्ये पहिले फ्रेंच साम्राज्य व संयुक्त राजतंत्र यांत लढली गेलेली एक लढाई होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4897.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a901b899d38c38ecef6e0205c7d7dfdde11e065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4897.txt @@ -0,0 +1,7 @@ +विशाल आर्य +बबिता आशिवाल + + +फ्लाइट हा एक हिंदी भाषेमधील चित्रपट आहे जो सूरज जोशी दिग्दर्शित आहे आणि बबिता आशिवाल, मोहित चड्ढा आणि सूरज जोशी यांनी लिहिले आहे. मूव्हीची शैली अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी भारतात प्रदर्शित झाला.[१] +रणवीर मल्होत्राबद्दल हा चित्रपट आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींपासून बचाव करण्यासाठी त्याला विमानात प्राणघातक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. +फ्लाइट आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4911.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..310bd05400a1e4f8d0e772ec764f77562f3beb30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4911.txt @@ -0,0 +1,2 @@ + +फ्लाव्हिया पेनेटा (इटालियन: Flavia Pennetta) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ८व्या स्थानावर आहे. तिने जिसेला डुल्कोसोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. २०१५ साली तिने यू.एस. ओपन स्पर्धेतील एकेरीचे अजिंक्यपद देखील मिळवले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4917.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5901c6657864ca34cd9df585b753ad2dcd0f6398 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4917.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लाव्हियस प्लॅसिडियस व्हेलेन्टिनियानस तथा व्हॅलेन्टिनियन तिसरा (जुलै २, इ.स. ४१९ - मार्च १६, इ.स. ४५५) हा इ.स. ४२५ ते इ.स. ४५५ पर्यंत रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4928.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25488344ab6ea0606d8697118e114c1403933706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4928.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्लॅगलर काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4930.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e3f4a85a2f79e2c44fb4fa5903d2b554ad59ea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4930.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लॅगस्टाफ (लोकसंख्या: ६०,२२२) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक शहर आहे. +गुणक: 35°11′57″N 111°37′52″W / 35.19917°N 111.63111°W / 35.19917; -111.63111 diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4933.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e16977c7148aa672c3daf54654f08e55880042e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4933.txt @@ -0,0 +1,4 @@ +तीन मूर्ती भवन (किंवा तीन मूर्ती हाऊस; पूर्वी फ्लॅगस्टाफ हाऊस म्हणून ओळखले जात होते) ही भारतातील एक ब्रिटिशकालीन इमारत आहे. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नवी दिल्ली येथील निवासस्थान म्हणून हे भवन बांधले होते. २७ मे १९६४ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत नेहरू १६ वर्षे येथे राहिले. ब्रिटिश राजवटीत कॅनॉट प्लेस आणि जनपथवरील पूर्व आणि पश्चिम न्यायालयांचे ब्रिटिश रचनाकार रॉबर्ट टोर रसेल यांनी भवनाची रचना केली होती. ब्रिटिश इंडियन आर्मीच्या कमांडर-इन-चीफचे निवासस्थान म्हणून नवी दिल्ली या भारताच्या नवीन शाही राजधानीचा भाग म्हणून १९३० मध्ये किशोर मूर्ती भवन बांधले गेले. +नंतर इंदिरा गांधींनी या निवासस्थानाचे रूपांतर संग्रहालयात केले. आज, तीन मूर्तीमध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) यासह विविध संस्था आहेत, ज्या भारतीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत चालतात आणि करण सिंग हे कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच प्रधानमंत्री संग्रहालय हे नव्याने बांधलेले स्मारक आहे जे भारताच्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी असलेल्या संग्रहालय आहे. +या इमारतीमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये स्थापन झालेल्या 'जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड'ची कार्यालये देखील आहेत. किशोर मूर्ती भवनमध्ये इंग्लंड, नेपाळ, सोमालिया, चीन इत्यादींसह विविध राष्ट्रांतील अनेक स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. प्रत्येक स्मृती चिन्ह प्रत्येक राष्ट्राच्या उल्लेखनीय संसाधनाचे प्रतिनिधित्व करते. हे फाऊंडेशन १९६८ मध्ये स्थापित 'जवाहरलाल नेहरू मेमोरियल फेलोशिप' देखील प्रदान करते. +इमारतीमध्ये 'सेंटर फॉर कंटेम्पररी स्टडीज' आणि १९८४ मध्ये उघडलेली नेहरू तारांगण देखील आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_494.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3e1131235b566bb13bb2de6d9dd7639634e7711 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_494.txt @@ -0,0 +1,29 @@ +गणित, सिग्नल प्रोसेसिंग आणि कंट्रोल थिअरीमध्ये, ध्रुव-शून्य प्लॉट हे कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये तर्कसंगत हस्तांतरण फंक्शनचे ग्राफिकल प्रतिनिधित्व आहे जे सिस्टमचे विशिष्ट गुणधर्म व्यक्त करण्यास मदत करते जसे की: +ध्रुव-शून्य प्लॉट ध्रुवांच्या जटिल समतल भागामध्ये स्थान दर्शवितो आणि डायनॅमिक सिस्टमच्या हस्तांतरण कार्याचे शून्य, जसे की कंट्रोलर, कम्पेन्सेटर, सेन्सर, इक्वलाइझर, फिल्टर किंवा संप्रेषण चॅनेल. नियमानुसार, सिस्टीमचे ध्रुव प्लॉटमध्ये एक्स द्वारे दर्शवले जातात तर शून्य वर्तुळ किंवा ओ द्वारे सूचित केले जातात. +ध्रुव-शून्य प्लॉट एकतर सतत-वेळ (सी.टी) किंवा स्वतंत्र-टाइम (डी.टी) प्रणाली दर्शवू शकतो. सीटी प्रणालीसाठी, ज्या विमानात ध्रुव आणि शून्य दिसतात ते लॅपेस ट्रान्सफॉर्मचे विमान आहे. या संदर्भात, पॅरामीटर एस जटिल कोनीय वारंवारता दर्शविते, जे सी.टी हस्तांतरण कार्याचे डोमेन आहे. डी.टी प्रणालीसाठी, विमान हे झेड विमान आहे, जेथे झेड हे Z-ट्रान्सफॉर्मच्या डोमेनचे प्रतिनिधित्व करते. +सर्वसाधारणपणे, सतत-वेळ एलटीआय सिस्टमसाठी तर्कसंगत हस्तांतरण फंक्शनचे स्वरूप आहे: +जिठे +एकतर एम किंवा एन किंवा दोन्ही शून्य असू शकतात, परंतु वास्तविक प्रणालींमध्ये, हे असेच असावे + + + +M +≤ +N + + +{\displaystyle M\leq N} + + ; अन्यथा नफा उच्च फ्रिक्वेन्सीवर अमर्यादित असेल. +दिलेल्या सी.टी हस्तांतरण फंक्शनसाठी अभिसरण क्षेत्र (आर.ओ.सी) हा अर्ध-विमान किंवा अनुलंब पट्टी आहे, यापैकी कोणतेही ध्रुव नसतात. सर्वसाधारणपणे, आरओसी अद्वितीय नाही आणि कोणत्याही परिस्थितीत विशिष्ट आरओसी ही प्रणाली कार्यकारण किंवा विरोधी कार्यावर अवलंबून असते. +आर.ओ सी हे सहसा काल्पनिक अक्ष समाविष्ट करण्यासाठी निवडले जाते कारण बहुतेक व्यावहारिक प्रणालींमध्ये BIBO स्थिरता असणे महत्वाचे आहे. +या प्रणालीमध्ये कोणतेही (सीमित) शून्य आणि दोन ध्रुव नाहीत: +आणि +ध्रुव-शून्य प्लॉट असेल: +लक्षात घ्या की हे दोन ध्रुव जटिल संयुग्म आहेत, जी प्रणालीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विभेदक समीकरणामध्ये वास्तविक-मूल्यांकित गुणांक असण्यासाठी आवश्यक आणि पुरेशी स्थिती आहे. + +ग्राफिंग कॅल्क्युलेटर (ग्राफिक्स कॅल्क्युलेटर किंवा ग्राफिक डिस्प्ले कॅल्क्युलेटर देखील) हा एक हँडहेल्ड संगणक आहे जो आलेख प्लॉट करण्यास, एकाचवेळी समीकरणे सोडविण्यास आणि व्हेरिएबल्ससह इतर कार्ये करण्यास सक्षम आहे. सर्वाधिक लोकप्रिय आलेख कॅल्क्युलेटर प्रोग्राम करण्यायोग्य कॅल्क्युलेटर आहेत, जे वापरकर्त्याला विशेषतः वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा शैक्षणिक अनुप्रयोगांसाठी सानुकूलित प्रोग्राम तयार करण्यास अनुमती देतात. त्यांच्याकडे मोठ्या स्क्रीन आहेत ज्या मजकूर आणि गणनाच्या अनेक ओळी प्रदर्शित करतात. + +लक्षात घ्या की हे दोन ध्रुव जटिल संयुग्म आहेत, जी प्रणालीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विभेदक समीकरणामध्ये वास्तविक-मूल्यांकित गुणांक असण्यासाठी आवश्यक आणि पुरेशी स्थिती आहे. + +लक्षात घ्या की हे दोन ध्रुव जटिल संयुग्म आहेत, जी प्रणालीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विभेदक समीकरणामध्ये वास्तविक-मूल्यांकित गुणांक असण्यासाठी आवश्यक आणि पुरेशी स्थिती आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4948.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d777ff25f3f976c11daf4f362b15fc2044bb070b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4948.txt @@ -0,0 +1,22 @@ +रोहित (शास्त्रीय नाव : Phoenicopterus Phoenicoparrus, फिनिकोप्टेरस फिनिकोपारस; इंग्लिश: Flamingo, फ्लेमिंगो ;) हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडात व दोन प्रजाती आशिया खंडात आढळतात. +जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात रोहित पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. मोठे मोठे हजारोंच्या संख्येने यांचे थवे आढळून येतात. भारतातही हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो. +रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर करतात. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात. तेथे पाणी व ऊन्ह पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते, त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर असे म्हणतात. आफ्रिकेत पण व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये रोहित पक्ष्याची अशीच मोठी वसतिस्थाने आहेत. +पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत. तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात. +काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे राहित पक्ष्याच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. गुलाबी रंग हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही खास असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. +बऱ्याच स्रोतांनुसार रोहित पक्ष्याच्या सहा जाती आढळून येतात, आणि त्यांना सामान्यतः एकाच कुळात ठेवले जाते. पैकी अँडियन आणि जेम्सचा रोहित ह्या दोन जातींना बहुधा फिनिकोप्टेरस ह्या कुळाऐवजी फिनिकोपारसमध्ये ठेवले जाते. +रोहित पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे छोटे मासे, किडे, पाणवनस्पती व शेवाळे हे होय. +स्थिती आणि संवर्धन +लोकसंख्येनुसार फिनिकॉप्टेरिफार्मची यादी : बंदिवासात : +सन १९५८मध्ये स्वित्झर्लंडमधील प्राणिसंग्रहालयात चिलीचा फ्लेमिंगो हा युरोपियन प्राणिसंग्रहांलयातील पहिला फ्लेमिंगो होता. बेसलमध्ये ३८३८हून जास्त फ्लेमिंगो झाले आहेत, ते जगातील इतर प्राणिसंग्रहालयात वितरित केले गेले आहेत. +जगातील सर्वात वडील मानल्या जाणाऱ्या किमान ६८ वर्षे वयाच्या फ्लेमिंगो ग्रेटरचे ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड प्राणिसंग्रहालयात जानेवारी २०११मध्ये निधन झाले. +वर्तणूक आणि पर्यावरणशास्त्र +अमेरिकन फ्लेमिंगो आणि संतती : पक्ष्याच्या आर्कुएट (वक्र) चोचीच्या चमच्यासारख्या तळाने चांगले स्कूपिंग(खरवडणे) करता येते. +फ्लॅमिन्गोज ब्राईन हे कोळंबी आणि निळे-हिरवे शेवाळ, कीटकांच्या अळ्या, लहान कीटक, मोलस्क आणि क्रस्टेसीन्स यांना फिल्टर करतात. त्यांच्या चोची, खाण्यासाठीच्या पदार्थांपासून विशेषतः चिखल आणि गाळ वेगळी करण्यासाठी अनन्यसाधारणपणे वापरल्या जातात. खाद्यपदार्थांच्या फिल्टरिंगला लॅमेले नावाच्या केसाळ संरचनेद्वारे मदत केली जाते. या मोठ्या आकारमानाच्या असतात आणि उग्र पृष्ठभागावरील जिभेसारख्या असतात. फ्लेमिंगोचा गुलाबी किंवा लालसर रंग कॅरोटिनाॅइड्समधून त्यांच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्लँक्टॉनच्या आहारात येतो. अमेरिकन फ्लेमिंगो उजळ लाल रंगाचे आहेत, कारण त्यांच्या आहारात बीटा कॅरोटीन असते. या रंगद्रव्याची थोडीशी मात्रा घेतल्यामुळे फ्लेमिंगो फिकट गुलाबी रंगाचे होतात. यकृत एंजाइमांद्वारे या कॅरोटिनाॅइड्स रंगद्रव्यांमध्ये मोडतात. याचा स्रोत प्रजातीनुसार बदलू शकतो आणि त्याचा परिणाम रंग संपृक्ततेवर होतो. फ्लेमिंगोंचा एकमात्र आहार निळ्या-हिरव्या एकपेशीय वनस्पती हा आहे. रोहित पक्ष्याने जास्त गडद निळ्या-हिरव्या रंगंतल्या शैवाल पचवलेल्या प्राण्यांना खाऊन दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. +लाईफसायकल +चिली फ्लेमिंगो आपल्या पिल्लाला आहार देत आहे. नाकुरू लेक येथे फ्लेमिंगोंची वसाहत आहे. +फ्लेमिगोचा मादी पक्ष्याशी मिलाप बहुधा घरटे बांधण्याच्या दरम्यान होतो. हे जोडपे कधीकधी दुसऱ्या फ्लेमिंगो जोडीने त्यांच्या वापरासाठी घरटे बांधण्याचा प्रयत्न करीत अडथळा आणते. फ्लेमिंगो आक्रमकपणे त्यांच्या घरट्यांच्या जागेचे रक्षण करतात. नर आणि मादी दोघेही घरटे बांधण्यास आणि घरटे व अंडी संरक्षित करण्यास हातभार लावतात. समलैंगिक जोड्यांची नोंद झाली आहे. +अंडी उबवल्यानंतर केवळ पालकांचेच संगोपन असते. नर व मादी दोघेही आपल्या पिल्लांना एक प्रकारचे दूध देतात. हे दूध पक्ष्याच्या गळ्यापाशी (cropमध्ये) असलेल्या संपूर्ण अस्तर असलेल्या ग्रंथींमध्ये तयार होते. तेथेच हार्मोन्स तयार होतात. ही हार्मोन्स प्रोलॅक्टिनचे उत्पादन करतात. पक्ष्याच्या रक्तात या दुधातली चरबी, प्रथिने आणि लाल-पांढऱ्या रक्त पेशी असतात. (कबूतर आणि कबूतर — कोलंबिडी हेदेखील गळ्याखाली असलेल्या पिशवीच्या (cropच्या) अस्तर असलेल्या ग्रंथींमध्ये दूध तयार करतात. परंतु या दुधात फ्लेमिंगोने बनवलेल्या दुधापेक्षा कमी चरबी असून आणि प्रोटीनमात्र जास्त असतात.) +पिल्लांच्या जन्मांनंतर पहिले सहा दिवस, प्रौढ आणि पिल्ले घरट्यांच्या ठिकाणी राहतात. जन्मून सुमारे ७-१२ दिवस झाल्यावर पिल्ले त्यांच्या घरट्यांमधून बाहेर पडू लागतात आणि सभोवतालचा परिसर शोधतात. दोन आठवडे वयाची पिल्ले एखाद्या गटात एकत्र होतात, त्यांना "मायक्रोक्रॅच" म्हणतात. त्यानंतर त्यांचे पालक त्यांना एकटे सोडून जातात. थोड्या वेळाने, हजारो पिल्ले असलेले मायक्रोक्रॅच हे "क्रॅच"मध्ये विलीन होतात. क्रॅचमध्ये न राहणारी पिल्ले भक्षकांसाठी असुरक्षित असतात. + +साचा:रोहित (पक्षी) +साचा:पक्षी diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4951.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7bc12f9b353e051a842102b732af85353f5058f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4951.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लॉइड काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4954.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e78198e46d3be0d040bd10fcc9ac129b25d5baa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4954.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लॉइड काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4982.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bca29badbc139adc104877ccf0377ed9bafcadf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_4982.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लोरीन हे वायुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. त्याची रासायनिक  संज्ञा F असून त्याचा अणुक्रमांक ९ आहे. फ्लोरीन हॅलोजन गटात मोडते. तो स्वतःच्याच icd8दुसऱ्या अणूशी रासायनिक संयोग करून F2 रेणू बनवतो. F2 हा अतिसंवेदनशील, विषारी व पिवळसर तपकिरी रंगाचा वायू असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5007.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad7f76f26f4c665e24d4a21ba90e2db163468345 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5007.txt @@ -0,0 +1 @@ +बहुजन समाज पक्ष (मराठी नामभेद: बहुजन समाज पार्टी ; लघुरूप: ब.स.प.) हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जागा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5036.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f8638d9bd6df96d3619a1cff2facd6a8fd6895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5036.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुणक: 13°45′8″N 100°29′38″E / 13.75222°N 100.49389°E / 13.75222; 100.49389 + +बँकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे थाई भाषेतील गिनेस बुकने शिक्कामोर्तब केलेले नाव ‘Krung thep' (किंवा फक्त "क्रुंग थेप") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बँकॉक हे थायलंडमधले सर्वाधिक दाट वस्तीचे व १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बँकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या. +सयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिकरीत्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बँकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. बँकॉक हे थायलंडचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळणवळण या अनेक क्षेत्रांत इंडोचीन देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे. +थाई लोक बँकॉक हे नाव फक्त परकीय लोकांसमोर उच्चारतात. एरवी ते या शहराला क्रुंग थेप किंवा क्रुंग थेप महानखोन म्हणतात. बँकॉकचा शब्दशः अर्थ Village of Plums असा आहे. बँकॉकमध्येच नव्हे तर संपूर्ण थायलंडमध्ये उत्तम प्रतीची फळफळावळ मिळते. बँकॉकला स्वर्णफूम किंवा सुवर्णभूमी ही दोन नावेही आहेत. बँकॉकच्या विमानतळाचे नाव स्वर्णभूमी असे आहे. +बँकॉक हे थायलंडच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे, आणि देशाच्या गुंतवणूक आणि विकासाचे हृदय देखील आहे. २०१० मध्ये शहराचा जीडीपी ३.१४२ ट्रिलियन बात म्हणजे ९८.३४ बिलियन दक्षलक्ष युएस डॉलर्स इतका होता, जो की देशाच्या जीडीपी मधील २९.१% इतका भाग होता. बँकॉकची अर्थव्यवस्था आशियातील शहरांमधील अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर आहे. +बँकॉक येथे थायलंड मधील अनेक व्यावसायिक बँकांचे मुख्य कार्यालय आहे,अनेक आर्थिक कंपनीचे मुख्य कार्यालय तसेच अनेक मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील इथे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली प्रादेशिक कार्यालय बँकॉक येथे स्थापित करतात, कारण इथले कमी भाव आणि आशियाई उद्योग क्षेत्रात याची सशक्त कामगिरी +बँकॉक हे जगातील एक मुख्य पर पर्यटन स्थळ आहे, मास्टर काढणे बँकॉकला सर्वात वरचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याच्या जगातील पर्यटन शहरांच्या यादीत २०१८ मध्ये ठेवले आहे. बँकॉक लंडनच्या ही वरचे स्थान मिळवले आहे, 2017 मध्ये एका रात्रीत २० दक्षलक्ष पेक्षा जास्त अभ्यागतांनी हजेरी लावली, असेच २०१६ च्या अखेरीस देखील घडले होते.युरो मीटर नेत्यांच्या मुख्य प्रेक्षणीय शहर यांचा यादीत बँकॉकला चौथे स्थान २०१६ मध्ये दिली,तसेच ट्रॅव्हल आणि लीझर या पत्रिकेने देखील जगातील पर्यटक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट शहर असे २०१० ते २०१३ पर्यंत नोंदविले आहे. थायलंडला येण्याचे मुख्य द्वार बँकॉकचा हे आणि म्हणूनच बँकॉक अंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मुख्य केंद्र आहे. इथे देशातील पर्यटक देखील बघायला मिळतात, पर्यटन विभागाने २०१० मध्ये २६,८६१,०९५ स्वदेशी पर्यटक तर ११,३६१,८०८ आंतरराषट्रीय पर्यटकांची नोंद आहे.या पर्यटकांनी ४९.९% शहरातील हॉटेलमधील खोल्यांमध्ये वास्तव्य केले. +येथील विविध प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे, मनमोहक दृश्य आणि शहरी जीवन विविध पर्यटकांना आकर्षित करते. शाही महाल आणि मंदिर तसेच संग्रहालय हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रस असणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. खरेदी आणि खाण्यासाठी इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तसेच हे शहर इथल्या रात्रीच्या मौजमजेच्या जीवनासाठी देखील प्रचलित आहे. +ग्रैंड पैलेस, बुद्धिस्ट मंदिरे जसे वत फ्रा काईयु, वत फो,आणि वत अरून हे इथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळे. उंच पाळणा (जायंट स्विंग) आणि ईरावन मंदिर हे थाई संस्कृतीवर हिंदू संस्कृतीची छाप दर्शवते. विमानमेक हवेली जी दुसित महालात वसलेली आहे, ती जगातील सगळ्यात मोठी सागवानी लाकडापासून तयार केलेली इमारत आहे, तसेच जिम थोमसन हाऊस हा पारंपारिक थाई वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. +बँकॉक राष्ट्रीय संग्रहालय आणि रॉयल बार्ज राष्ट्रीय संग्रहालय हे देखील येथे आहे.चा ओ फ्राया आणि थोनबुरी नहर यामध्ये बोटींची सफारी शहराच्या पारंपारिक दृश्यांचा आस्वाद घेण्याची संधी देते. सीआम आणि रचा प्रासोंग येथे घरीदारीचे मुख्य केंद्र आहे, हे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये देखील फार प्रचलित आहे. तसेच चातूचाक मार्केट आठवड्याच्या शेवटाला भरतो इथे तलिंगचान बाजार जो एक तरंगता बाजार आहे, याओ वारात हे त्यांच्या खरेदारी व विविध पक्वान्ने जे येथे मिळतात यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच खाण्याच्या गाड्या संपूर्ण शहरात बघायला मिळतील. खाओ सान रोड ही जागा पर्यटकांमध्ये त्याच्या कमी किमतीमुळे प्रचलित आहे. +बँकॉक येथील संस्कृती थायलंडची संपत्ती आणि आधुनिकता याची छवी दर्शविते.या शहरात अनेक वर्षांपासून पश्चिमी लोकांची रहदारी व तिथल्या वस्तूं आत्मसात केलेल्या आहेत. हे मध्यमवर्गीयांच्या जीवनात जास्त बघण्यात येते. इथले सर्वव्यापी विक्रेते रस्त्यावर खाण्याच्या पदार्थांत पासून कपडे आणि दागिने पर्यंत सर्व विकतात, ही इथली एक विशिष्ट गोष्ट आहे. असा अंदाज आहे की या शहरात जवळपास १००,००० रस्त्यावरील विक्रेते आहेत. बीएमए ने या विक्रेत्यांना २८७ जागांवर व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे परंतु बाकीच्या ४०७ ठिकाणांवर जो व्यापार होतो तो बेकायदेशीर प्रकारचा आहे जरीही हे लोक फरसबंदी जागा आणि पदपथांवर विक्री करतात तरीसुद्धा यामुळे इथल्या रहदारीला आणि पदयात्रीना अडथळा होतो पण या विक्रेत्यांवर शहरातले लोक त्यांच्या जेवणासाठी अवलंबून आहे आणि म्हणूनच बीएमएला त्यांना हटवण्यात यश आलेले नाही. +२०१५ मध्ये बी एम ए ने राष्ट्रीय शांती परिषदेच्या मदतीने या विक्रेत्यांना हकलवून लावण्यास सुरुवात केली जवळपासच्या बऱ्याच प्रचलित बाजारांना यामुळे धक्का बसला जसे स्लोंग थोम, सफान लेक आणि पक स्लोंग तलात (फुलांचा बाजार) जवळजवळ १५,००० विक्रेत्यांना हकलवून लावण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_505.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9a263dea628a7f9c53fdf93b5c3050e5f3bb8c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_505.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्तानिस्लॉस पहिला (ऑक्टोबर २०, इ.स. १६७७:ल्वोव - फेब्रुवारी २३, इ.स. १७६६) हा सप्टेंबर २४, इ.स. १७०५ ते इ.स. १७०९ व सप्टेंबर इ.स. १७३३ ते जानेवारी २६, इ.स. १७३६ या कालात पोलंडचा राजा होता. +रफाल लेझिझिन्स्कि व ऍन कॅथरिन याब्लोनोव्स्काच्या या मुलाला राजा होण्यासाठी राजकीय आधार नव्हता परंतु एक छोटे सैन्य व लाच देण्यासाठी भरपूर पैसे, याच्या बळावर त्याने स्वतःला राजा ठरवून घेतले. स्वीडनच्या चार्ल्स बाराव्याने त्याला मान्यता दिल्यावर स्तानिस्लॉसचे स्थान बळकट झाले. +पदच्युत झालेल्या ऑगस्ट दुसऱ्याने १७०९मध्ये स्तानिस्लॉसला पदच्युत केले. १७०९ ते इ.स. १७२५पर्यंत स्तानिस्लॉस लॉरेन प्रांतात राहिला. १७२५ ते १७३३ पर्यंत तो आपल्या मुलीकडे (जी फ्रांसच्या लुई पंधराव्याची राणी झाली होती) राहिला. १७३३मध्ये ऑगस्ट दुसऱ्याचा मृत्यु झाल्यावर आपल्या जावयाची (पंधराव्या लुईची) मान्यता मिळवुन गुप्तवेशात तो वॉर्सोला पोचला. तेथे त्याला पुन्हा एकदा राजा घोषित करण्यात आले. हे पाहून रशियाने आपले सैन्य पाठवले. एक वर्षाच्या युद्धानंतर जानेवारी २६, १७३६ला स्तानिस्लॉसने पोलंडच्या राज्यपदाला अखेरचा रामराम ठोकला. जसा आला तसा गुप्तवेशात त्याने पुन्हा फ्रांसला पळ काढला. +तेथे ९० वर्षे वयाचा असताना त्याचा अंत झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5050.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e4603f7ff42dc438127ac9df1e59afb7849b278 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5050.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीड जिल्ह्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनूर या गावी सन १८७७ साली बंकटस्वामी महाराज यांचा रजपूत समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहान असताना त्यांनी गाई सांभाळल्या. इगतपुरी येथे लक्ष्मण वाणी यांच्या दुकानावर काही दिवस काम केले. तेथेच लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची भेट झाली व ते हरी भजनात रमू लागले. एकदा वै. विष्णूबुवा जोग महाराज यांनी स्वामींचे भजन ऐकले. स्वामींचा आवाज व चाली अतिशय गोड होत्या. जोग महाराज यांनी स्वामींना आळंदीला येण्याचा आग्रह केला. स्वामींनीही लगेच होकार दिला व त्यांच्या सोबत आळंदीचा मार्ग धरला. आळंदीला येऊन त्यांनी भंडारा डोंगरावर व भामचंद्र डोंगरावर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा या ग्रंथांची पारायणे केली. त्याच वेळी वै. विष्णूबुवा जोग महाराज यांनी आळंदीत पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती म. गुरव व बंकट स्वामी महाराज हे सर्व लोक त्या संस्थेचे प्रमुख खांब होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून वारकरी संप्रदायाचे भरीव कार्य केले. बंकटस्वामींनी अनेक शिष्य घडविले त्यात संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा, श्रीकृष्ण महाराज लोहिया, माणिक बाबा, नारायण बाबा घोडके, बन्सी महाराज नेवासेकर, बाबूलाल महाराज पाडळीकर, रामकृष्णभाऊ येडशीकर, माधव महाराज सुकाळे(गुरुजी) यांच्यासह अनेक गुणवान कीर्तनकार घडविले. +बंकट स्वामी दररोज विठ्ठल रखुमाई मंदिरात देवाचा काकडा म्हणत असे, त्यांचा काकडा ऐकण्यासाठी सर्व भक्त, संतजण उपस्थिती लावत.भक्तजण म्हणतात देव सुद्धा काकडा चालू असताना आनंदाने नाचत असे.... diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5082.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c247ba1955f535831dc6b3853b0bfe0ba98f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5082.txt @@ -0,0 +1 @@ +बंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5132.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47fb7feeb443b49327deb9e5045e0ccf8ae3ad58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5132.txt @@ -0,0 +1,2 @@ +बंजरमसिन हे इंडोनेशियाच्या दक्षिण कालीमंतान प्रांतातील एक शहर आहे. हे शहर बारितो आणि मार्तापुरा नद्यांच्या संगमाजवळ त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे. हे शहर बंजर संस्कृतीचे केंद्र आहे. पूर्वी बंजरमसिन बंजार सल्तनतची राजधानी होते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२५,४८१ इतकी होती [३] र २०२० च्या जनगणनेत ती ६,५७,६६३ इतकी झाली होती[४] [२] बंजरमसिन महानगरात सुमारे २ कोटी लोक राहतात. [५] [६] +१५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत ही दक्षिण कालीमंतान राजधानी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5134.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf8fc0953c148827098a834245df2c0e15320b1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5134.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 44°46′0″N 17°11′0″E / 44.76667°N 17.18333°E / 44.76667; 17.18333 + +बंजा लुका हे बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाच्या स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या भागातील सर्वात मोठे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5138.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9575fe875d3f23adc1657a573267a46392280c50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5138.txt @@ -0,0 +1,27 @@ +बंजारा साहित्य (Banjara Literature ) भारतीय वाड:मयीन चळवळीतील एक समृद्ध साहित्य आहे. बंजारा साहित्य हे देवनागरी लिपीतून आज मोठ्याप्रमाणात पहायला मिळते. आजवर अधिकतेने लोकसाहित्य, मौखिक साहित्याच्या स्वरुपाने बंजारा साहित्य जतन केल्याचे दिसून येते. ज्या प्रमाणे मराठी साहित्य , दलित साहित्य , ग्रामीण साहित्य , आदिवासी साहित्य , स्त्रीवादी साहित्य , श्रमीक साहित्य म्हणून पाहिले जाते , त्याचप्रमाणे बंजारा साहित्य म्हणून बघितले जाते.‌ बंजारा साहित्याला स्वतः ची स्वतंत्र बंजारा भाषा , वैभवशाली संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. 'बंजारा साहित्याचा अस्तित्व त्यांच्या जीवनमूल्यात आणि तत्वज्ञानात आहे.' अखिल भारतीय स्तरावर बंजारा साहित्य संमेलन होतांना दिसून येते. ' थोर समाजसुधारक तथा आद्य इतिहासकार बळीरामजी पाटील ते आजच्या नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक , गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार एकनाथराव पवार ' हा बंजारा साहित्य, संस्कृतीला समृद्ध करणारा मौलिक कालखंड मानला जातो. +•लडी •भजन •लेंगी •आरदास •ढावलो •कलापथक •केणावट •साक्तर •हवेली •वांजळा •नक्ता •साखी •रणोळी, रणेरी (युद्ध प्रसंगी लढायावर जाण्यापूर्वी पत्नी,आई किंवा ज्येष्ठांनी म्हटलेले स्फुर्ती गीत. +बंजारा साहित्याचा इतिहास हा प्राचीन काळापासून आहे. साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधाचा विचार बंजारा साहित्याच्या बाबतीत ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर करता येईल. बंजारा संस्कृती ही विमुक्त , स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी प्राचीन संस्कृती जरी असेल तरी , खऱ्याअर्थाने बंजारा साहित्याला १८९८ नंतरच कलाटणी मिळाली. १८९८ ते १९४८ हा या साहित्यनिर्मितीच्या पूर्वतयारीचा काळ आहे. 'प्राचीन बंजारा वाडःमयीन इतिहास' , 'मध्ययुगीन बंजारा वाडःमयीन इतिहास' , 'आधुनिक बंजारा वाडःमयीन इतिहास' साधारणतः असे कालखंड बंजारा साहित्याचे कालखंड म्हणता येईल. सन १८९८-१९४८ , १९४८-१९७३ , १९७३-१९९८, १९९८-२०२४ या १२५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात बंजारा साहित्य विस्तारला. यानुसार '२०२४-२५' हे वर्ष आधुनिक बंजारा वाडःमयाचा शतकोत्तर रौप्यवर्ष' ठरतो. प्राचीन साहित्य आणि मध्ययुगीन साहित्याच्या कालखंडात लोकसाहित्याची भूमिका अग्रगण्य राहिली. बंजारा साहित्य संस्कृतीचा इतिहास मौखिक लोकसाहित्याच्या रुपाने आजही जीवंत आहे. ज्यात लडी , केणावट , लेंगी, भजन, साक्तर , आरदास, ढावलो , हवेली , रणेरी, साकी , कलापथक(नाट्य) हे साहित्य प्रकार दिसून येते. या माध्यमातून बंजारा भाषा , साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन होत आले. पाश्चिमात्य देशांमधील क्रांतीमुळे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अनेक विचारप्रवाह उदयाला आले. भारतीय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देखील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात स्थित्यंतरे झालीत. याच काळात बळीराम पाटील , फुलसिंग नाईक, हरीसिंह सदा पवार आणि अन्य काही आधुनिकतावादी समाजसुधारकांनी समाजसुधारणेची चळवळ राबविण्यास सुरुवात केली. पुढे महानायक वसंतराव नाईक सारख्या प्रख्यात राजनितीज्ञ , समाजसुधारक आणि क्रांतदर्शी व्यक्तिमत्त्वाच्या उदयाने बंजारा समाजजीवनात क्रांतिकारी बदल घडून आले. तथापि जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक (माजी राज्यपाल, मुख्यमंत्री) यांना पत्रकारिता आणि साहित्यक्षेत्रात फार रस होता. या विविध बाबींचा प्रभाव एकूणच बंजारा साहित्य संस्कृतीवर पडल्याचे दिसून येते. + +या काळात पारंपरिक रुढी ग्रस्त जीवनाची कालबाह्यता लक्षात आल्यानंतर समाजात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. त्यातून वैचारिक साहित्याची निर्मिती होऊ लागली. बंजारा साहित्यात स्वच्छंदवाद , सौंदर्यवाद , इहवाद ,बोधवाद ,रंजनवाद , जीवनवाद ,अभिजाततावाद , आधुनिकवाद अशा विविध तत्वविचारांचा ओळख होण्यास सुरुवात झाली. +बंजारा साहित्य हे आजघडीला मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, गुजराती, राजस्थानी, बंजारा अशा विविध भाषांमधून दिसून येत आहे. मोतीराज राठोड, वीरा राठोड , रमेश नायक (2024) यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्कार पर्यत मजल गाठली. तर वाशीम येथील विजय जाधव यांच्या कथासंग्रहास राज्य वाडःमयीन पुरस्कार देखील मिळाले. उल्लेखनीय बाब म्हणजे एकनाथ पवार यांंच्या एकूणच सामाजिक आणि वाडःमयीन क्षेत्रातील कार्याचा उल्लेख राज्याच्या विधानपरिषदेतही झाला. विधीमंडळात उल्लेखित होणारे एकनाथ पवार हे पहिले बंजारा साहित्यिक व अभ्यासक ठरले. 'बंजारा भाषागौरव गीत' सुद्धा एकनाथ पवार यांनी रचले.[१] तर सोमलाल नायक खेतावत हे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले पहिले बंजारा साहित्यिक ठरले. राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांच्या हस्ते खेतावत यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. जयराम सिताराम पवार यांनी बंजाराचा प्राचीन इतिहास समर्पकपणे पुढे आणले. तर प्रा. अशोकराव पवार यांनी 'स्वर्णिम बंजारा' या शीर्षकाखाली बंजाराचा प्राचीन इतिहास पुढे आणण्याचे प्रयत्न केले. भिमणीपुत्र मोहन नाईक यांनी बंजारा भाषेचे सौंदर्य आपल्या लेखणीतून रेखाटली आहे. महानायक वसंतराव नाईक यांची सुपूत्री अरुंधती ऊर्फ वर्षा यांनी 'घुंगुरवाळा' तर उमा नाईक यांनी 'सिटी ऑफ मांडवी' ही साहित्य निर्मिती करून बंजारा साहित्यात योगदान दिले. बंजारेत्तर अनेक विद्वानांनी आणि इतिहासकारांनी बंजारा साहित्य आणि संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. ज्यात जगप्रसिद्ध शायर नजीर अकबराबादी यासह आचार्य श्रीराम शर्मा, पंडीत गौरीशंकर ओझा, श्रीराम लागू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. +श्रमिक साहित्य, दलित साहित्य, मराठी साहित्य, विद्रोही साहित्य, आदिम साहित्य या संपूर्ण वाडःमयीन वर्तुळात आता बंजारा साहित्य देखील नामोल्लेखित होवो पावत आहे. लेखणीबरोबरच लढा अर्थात 'सशक्त लिहिणारे आणि संविधानिक लढणारे' ही दोन्ही भूमिका पेलणाऱ्या साहित्य नायकाची आज बंजारा साहित्याला खरी गरज आहे. 'आत्माराम राठोड ते एकनाथ पवार' हा परिवर्तनवादी बंजारा साहित्य चळवळीचा एक सर्जनशील वारसा नव्या पिढीसाठी प्रेरक ठरला आहे.[२] +काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वास्तव्यास असणाऱ्या वैभवशाली संस्कृतीच्या बंजारासाठी सिंधी आणि गुजराती अकादमीच्या धर्तीवर बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती व कलांचे संवर्धन व्हावे. इतर भाषिकांच्या साहित्य अकादमी प्रमाणेच बंजाराचा समृद्ध वारसा अबाधित रहावे.तसेच बंजारा भाषेतून साहित्य निर्मितीला चालना मिळावी यासाठी साहित्य संस्कृती अभ्यासक तथा साहित्यिक एकनाथ पवार यांनी गोर बंजारा अकादमीची संकल्पना सर्वप्रथम सन २०१५ मध्ये पोहरागड भक्तीधाम येथे मांडली. मान्यवरांच्या उपस्थितीत पवारांनी बंजारा अकादमीची गरज व प्रारूप देखील मांडले होते.[३] या सभेत प्रसिद्ध प्रबोधनकार प्रेमदास महाराज वनोलीकर, महंत जितेंद्र महाराज , जि.प. उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, ॲड.पंडीत राठोड, ज्येष्ठ साहित्यिक पंजाब चव्हाण पुसद, कवी रतन आडे ,बंजारा पुकारचे संपादक अवी चव्हाण आदिंची उपस्थिती होती. यातून पुढे शासन स्तरावर बंजारा अकादमी स्थापन करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला. सन २०१८ मध्ये नगारा वास्तूसंग्राहालय भूमीपूजन सोहळा प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा अकादमीची घोषणा केली. अकादमीसाठी मंत्री संजय राठोड , माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि साहित्यिक एकनाथ पवार यांचे सातत्याने पाठपुरावा होते. परिणामी राज्य शासनाने बंजारा साहित्य संस्कृती व कलाच्या संवर्धनासाठी गोर बंजारा अकादमी स्थापन करण्याचा १६ मार्च २०२४ रोजी घेतलेला निर्णय बंजारासाठी ऐतिहासिक ठरला. साहित्यिक -भाषिक आदान - प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने शासनाने महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी बरोबरच महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी निर्णय घेतला. गोर बंजारा साहित्य अकादमीची संकल्पना, पायाभरणी, पाठपुरावा आणि प्रसार असे चौफेर पातळीवर योगदान दिल्याने प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार हे गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार मानले जातात.[४] +•गोरवाणी •बंजारा पुकार •बंजारा दर्पण •तांडा वार्ता +बळीराम पाटील नायक• आत्माराम कनिराम राठोड •पद्मश्री सोमलाल नायक खेतावत •जयराम सिताराम पवार • सुरेश कापडिया • डा.वी.रामकोटी पंवार • डा.इंदलसिंह जाधव • भिमणीपुत्र मोहन नाईक • प्रा.अशोकराव पवार • एकनाथ पवार नायक • महेशचंद्र बंजारा • राजूसिंग बाणोत • रमेश आर्या • जयपाल सिंह राठौड • हरिभाऊ राठोड • हरलाल सिंह पवार नायक• इंदरसिंह बालजोत •यशवंत जाधव •विजया चांदावत •मोतीराज राठोड , वीरा राठोड •पजाबराव चव्हाण •रमेश नायक • विजय जाधव •प्रा.प्रकाश राठोड •सुभाष राठोड, •गणपत राठोड •प्रा.दिनेश राठोड • रतन बाणोत • जुन्या नव्या काळातील अशा अनेक साहित्यिक व लेखकांचा बंजारा भाषा, साहित्यामध्ये उल्लेख केला जातो. थोर समाजसुधारक आणि आद्य इतिहासकार बळीरामजी पाटील ते आजच्या नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक आणि विचारवंत एकनाथराव पवार हा बंजारा साहित्याचा कालखंड बंजारा साहित्य संस्कृतीला समृद्ध करणारा मौलिक कालखंड मानला जातो. +बंजारा वाडःमयीन परंपरा फार काळापासून चालत आलेली आहे. परंतु बंजारा साहित्य हे संधी , समीक्षा आणि राजाश्रय अभावी आजवर उपेक्षित राहिले. इतर साहित्य क्षेत्राप्रमाणे बंजारा साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास व्यापकपणे आजवर झालेले नाही. बंजारा साहित्यातील वेगळेपण जपणे गरजेचे आहे. बंजारा साहित्यातील प्रतिमा आणि आदीबंधाचा अन्वयार्थ नव्याने शोधणे गरजेचे आहे. +बंजारा नवसाहित्यात सर्जनशीलतेचा सजगपणे विचार होतांना दिसून येते. नव्या पिढीतील प्रज्ञावंताच्या लेखनीत लिओ टॉलस्टॉय , रुसो , वर्डस्वर्थ , टी.एस. एलियट , आल्बेर काम्यू , डेल कार्नेगी , हेरॉल्ड लास्की , थॉमस पेण यासह गुरू नानकदेव , संत सेवालाल , संत कबीर , महात्मा गांधी , , महानायक वसंतराव नाईक यसारख्या थोर तत्वचिंतकांचा, महात्म्यांचा प्रभाव झळकतांना दिसून येतो. बंजारा साहित्य कृतीची समीक्षा ही सैद्धांतिक , उपयोजित आणि संकिर्ण अशा विविध पातळीवर अपेक्षित आहे. +• गोर बंजारा क्षत्रियोका इतिहास - बळीराम पाटील-नायक +•बंजारा समाज और संस्कृति - आचार्य श्रीराम शर्मा +• तांडा - आत्माराम कनिराम राठोड (डॅनियल राणा) +•गोर राजपूत के अनमोल रतन - इंदरसिंह बालजोत +•बंजारो का सांस्कृतिक इतिहास - डॉ जयपाल सिंह राठोड +•लोहगड जगातील सर्वात मोठा किल्ला - जयराम पवार +•शहिद ए आझम लखीशाह बंजारा - अशोकराव पवार +•दी हिस्टोरी ऑफ ग्लोबल बंजारा - एकनाथ पवार नायक +•बंजारा साहित्य एवं संस्कृति - इंदलसिंह जाधव +•लमाण बंजारा आणि वंजारी - हरिभाऊ राठोड , +•सेनं सायी वेस - विरा राठोड , +• राजा भोज :परमारो की गोरवंशीय विरासत - जयराम पवार , +•अस्वस्थ तांडा - विजय जाधव , +•याडी - पंजाब चव्हाण , +• बंजारा समाज : गोरबोली आणि मौखिक वाड्.मय - डॉ. सुभाष राठोड diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5169.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dceca96555884155659735a36ab97b338daca2c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5169.txt @@ -0,0 +1,3 @@ +नदी किंवा सागर यांच्या किनऱ्यावर नौका किंवा जहाजे थांबण्यासाठी असणारी जागा म्हणजे बंदर होय. +नौकांचे प्रवाह व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी किनाऱ्यालगत विकसित केलेल्या जागेसही बंदर म्हणतात. +भारतातील सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम . diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5194.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c509f2d83556324aa8d9e3eadaa7e45a10eb0b05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5194.txt @@ -0,0 +1,2 @@ +बन्दिनी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_52.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_52.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89f5f57ed3db66426eebe47528222baf65bdbef3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_52.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप अनास्तासियस पहिला (??-इ.स. ४०१) हा चौथ्या शतकाच्या शेवटी पोप होता. +याच्या बद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5234.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0002290714c9f5d3ce31a340e185207a62ce66da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5234.txt @@ -0,0 +1 @@ +बकटन कॅसल हा मॅंचेस्टरमधील स्टॅलीब्रिज येथील कररब्रुक जवळ आहे. तो मध्ययुगीन काळापासून तिथे आहे. हा परिसर २.८ मीटर रुंदीच्या (९ फूट) जाडीची भिंत आणि सहा मीटर (२० फूट) खोल खड्ड्यांनी वेढलेला होता. उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील बकटन हा सर्वात जुना दगडाने बांधलेला महल आहे. तो अजूनही टिकल्याचे कारण दफन झाल्यामुळे हेच आहे. बहुदा तो बांधण्यात आला आणि १२ व्या शतकात पाडण्यात आला होता. या बद्दलची माहिती १३६० पासून आहे, त्या आधी तो उपेक्षित राहिला. पुरातत्त्वीय तपासणीदरम्यान सापडलेल्या काही शोधांमुळे असे दिसते की बकटन कॅसल कधी पूर्ण बांधलाच नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5241.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abd515b880245bb208c985dc75f3a578cad4f681 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5241.txt @@ -0,0 +1,8 @@ + बकाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5269.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6788f568446b3b12d2991a62b811626f126dfa25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5269.txt @@ -0,0 +1 @@ +बखरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5273.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb42564d408bc81708009ba14a3b48f860bbb7e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5273.txt @@ -0,0 +1,5 @@ +बख्त बुलंद शहा राजगोंड घराण्याचे सर्वांत महान शासक होते. चांदा आणि मंडला हे शेजारील राज्ये त्यांनी आपल्या राज्यात समाविष्ट केले आणि नागपूर, बालाघाट, शिवनी आणि भंडारा या भागांमध्ये त्याने आपल्या राज्याचे विस्तार केले. खेरलाचे राजपूत राज्य सुद्धा त्यांनी आपल्या राज्यात समाविष्ट केले. सध्याचे छिंदवाडा आणि बैतूल जिल्हेही त्यांच्या नियंत्रणात होते. त्याने पाउनी, डोंगरताल, सिवनी आणि कटंगी जिंकण्यासाठी सुद्धा युद्ध केले. +नागपूर शहराचा संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना ओळखले जाते. बख्त बुलंद शहा याने पूर्वी राजापूर बरसा किंवा बारास्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारा लहान गावांना एकत्र करून नागपूर शहराची स्थापना केली.१७०२ मध्ये बरीच शहरे व खेड्यांची स्थापना झाली. सर्व लहान गावे नागपूर शहरात विलीन झाली. आपल्या राज्याला योग्य आकार दिल्यानंतर त्यांनी लोकांना स्थायिक होण्यास उद्युक्त केले आणि त्यामुळे व्यापारात सुलभता आली. त्यांचे राज्य महान सुधारांच्या युगाचे प्रतीक आहेत. शेती, व्यापार आणि या क्षेत्राच्या वाणिज्यात बऱ्यापैकी प्रगती झाली. नागपूर किल्ल्यात त्यांनी मस्जिदीची बांधणी केली ज्याने नागपुरात इस्लाम धर्म आणि संस्कृतीची सुरुवात केली. +बख्त बुलंद हा मुघल बादशहा औरंगजेब यांच्या सेवेत जाऊन, इस्लामचा स्वीकार करीत मोगल दरबारात देवगडचा राजा म्हणून अधिकृतपणे ओळखले गेले. मराठ्यांविरूद्ध मोगल युद्धाच्या वेळी बख्त बुलंद शहा नंतर मोगलांविरूद्ध उठाव केले आणि त्यांच्या प्रदेशाचा काही भाग हिसकावून घेतल्याचे कळले आहे. [१] +बख्त बुलंद शाह देवगड-नागपूर राज्याचा एक राजपुत्र होता. देवगडचे पुढचे राजा चांद सुलतान होते . त्याने डोंगराखालील देशात मुख्यतः वास्तव्य केले. त्याने नागपूर येथे आपली राजधानी निश्चित केली. १७३९ in मध्ये चांद सुलतानच्या मृत्यूवर बख्त बुलंदचा अवैध मुलगा वली शाह यांनी सिंहासनावर कब्जा केला आणि चांद सुलतानच्या विधवेने, स्वतःची मुले अकबर शह आणि बुरहान शाह साठी, वऱ्हाडमधील मराठा नेते रघुजी भोसले यांची मदत मागितली. वाली शाहला ठार मारण्यात आले आणि योग्य वारस सिंहासनावर ठेवले. १७४३ नंतर, मराठा राज्यकर्ते सत्तेवर आली, त्यांनी १७५१ पर्यंत देवगड, चंदा आणि छत्तीसगड प्रांत जिंकलेल्या राघोजी भोसलेपासून या भागात राज्याची सुरुवात केली. [२] +१८०३ मध्ये दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी राघोजी द्वितीय ब्रिटिशांविरूद्ध पेशव्यामध्ये सामील झाले, परंतु ब्रिटिशांना विजय प्राप्त झाले. १८१६ मध्ये दुसऱ्या राघोजींच्या मृत्यू नंतर, त्यांचा मुलगा पारसाजी यांची सत्ता भ्रष्ट करून त्यांची दुसऱ्या माधोजी द्वारे हत्या करण्यात आली. त्याच वर्षी त्यांनी इंग्रजांशी तह केला होता, तरीही१८१७ मध्ये इंग्रजांविरूद्ध तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या काळात मुधोजी पेशव्यात सामील झाले, पण सध्याच्या नागपूर शहरातील सीताबर्डी येथे त्यांचा पराभव झाला. या युद्धाने भोसलेंच्या पडझडीचा पाया रचला आणि नागपूर शहराचा इंग्रजांच्या ताब्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ही भयंकर लढाई महत्त्वपूर्ण ठरली. मुधोजींना सिंहासनावर तात्पुरती जीर्णोद्धार करून हद्दपार करण्यात आले आणि त्यानंतर इंग्रजांनी दुसऱ्या राघोजीचे नातू तिसरे राघोजी यांना गादीवर बसवले. तिसऱ्या राघोजींच्या शासनकाळात (जे १८४० पर्यंत चालले होते), हा प्रदेश ब्रिटिश रहिवासी होता. १८५३ मध्ये तिसरे राघोजी वारस न सोडता मेल्याने इंग्रजांनी नागपूर ताब्यात घेतले. [३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5314.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f88386fcb1e176a06980e3829fd2718dd4642cc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5314.txt @@ -0,0 +1 @@ +राजा बजरंग बहादुर सिंह (इंग्लिश: Raja Bajrang Bahdur Singh, १९०५; मृत्यु: १९७०) हे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते जानेवारी १, १९५५ ते ऑगस्ट १६, १९६३ या काळात हिमाचल प्रदेश राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर होते.[१]. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5321.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011d1df02681c819719fd90fe298369eeac87b6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5321.txt @@ -0,0 +1 @@ +बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही बजाज व अलायन्स एस. इ या जर्मनीतील कंपनीची संयुक्त कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5376.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..843b24a1c222817eb82d549c0f745b91d1d20c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5376.txt @@ -0,0 +1 @@ +बटावलागे यशोदा अवंतिका मेंडिस (१५ सप्टेंबर, इ.स. १९८६:बालापिटिया, श्रीलंका - ) ही  श्रीलंकाकडून २९ एकदिवसीय आणि ३९ टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5442.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26ef30b3c6ce7a33678365c09cdd1fc407bbd424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5442.txt @@ -0,0 +1,9 @@ +बदक हा एक उभयचर पक्ष्यांचा वर्ग आहे. हे पक्षी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी संचार करू शकतात.बदक हा पक्षी ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे. या उपकुलात सुमारे १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. बदक हा पाणपक्षी आहे. काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्र-किनाऱ्यावर होते. +बदक हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते; पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असते; ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची रंगव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो;पण काहींचा काळा किंवा तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते; काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात. +बदक हा पक्षी दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. इंडोनेशिया, तैवान व आग्नेय आशियातील काही देशांमध्ये बदकांची संख्या बरीच आहे. अमेरिकेतील ६० टक्के बदके लॉंग आयलंड या भागामध्ये आहेत. बहुसंख्य बदके पूर्व व दक्षिण भारतामध्ये आहेत. १९६६ च्या पशुधन गणनेनुसार भारतातील बदकांची संख्या ९९ लाखाच्या आसपास होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ५३ लाख ३० हजारांच्या आसपास होती व त्यानंतर आसाम, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ बिहार व ओरिसा या राज्यांच्या क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बदकांची संख्या ४२,८०० होती. +पाळीव बदकांच्या १८ जाती आणि ३४ प्रकार असून ते सर्व दक्षिण अमेरिकेतील मस्कोव्ही व उत्तर गोलार्धातील मॅलार्ड या रानटी बदकांच्या दोन जातींपासून उत्पन्न झाले आहेत. पाळीव जातींमध्ये ‌तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसून येतात; शिवाय त्यांचे वजनही रानटी जातींपेक्षा तिप्पट असू शकते. बहुसंख्य जाती मॅलार्ड या जातीपासून निघालेल्या आहेत. +कॅंबेल जातीमधील खाकी कॅंबेल ही बदकाची जात अंड्याविषयी प्रसिद्ध असून तिच्यापासून सरासरीने वर्षाला ३६५ अंडी मिळालेली आहेत. कोंबड्यांची सरासरी क्वचितच ३०० अंड्यांपेक्षा अधिक असते. अंड्यांच्या बाबतीत खाकी कॅंबेलनंतर व्हाइट कॅंबेल, डार्क कॅंबेल व इंडियन (देशी) रनर या जातींचा क्रमांक लागतो. मस्कोव्ही, पेकिन व आयलेसबरी बया बदकांच्या जाती मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिका व युरोपातील देशांमध्ये पहिल्या दोन जाती पाळल्या जातात, तर इंग्लंडमधिल लोक आयलेसबरी बदके पसंत करतात. या देशांमध्ये मांसोत्पादक बदकाच्या पिलांचे उत्पादन करणे हा एक संघटित व्यवसाय आहे. आयलेसबरी बदकांचे मांस पांढरे तर पेकिनचे पिवळे असते. +भारतामध्ये बदकांच्या पुढील जाती आहेत : इंडियन रनर, सिल्हेट मेटा व व्हाइट ब्रेस्टेड नागेश्वरी. इंडियन रनर बदके पांढऱ्या रंगाची असतात, तर सिल्हेट मेटा बदके तपकिरी रंगाची असून त्यांच्या पंखांची टोके काळी असतात व चोच पिवळी असते. नागेश्वरी जातीच्या बदकांचे शरीर काळ्या रंगाचे असते; पण छाती व गळा पांढरा असतो. +बदकांच्या अनेक जाती आहेत. +कोंबड्याप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात. +साधारणपणे दमट हवामानामध्ये हा व्यवसाय केला जातो. समुद्र किनाऱ्यालगत किंवा ज्या भागात भाताचे पीक जास्त होते अशा भरपूर पाऊस पडणाऱ्या भागामध्ये बदक पालन चांगले करता येते. म्हणजे कोकण हा भाग बदक पालनासाठी अनुकूल आहे. बदकाच्या पालनात कोंबडी पालनापेक्षा काही जास्त फायदे आहेत. बदकांना कोंबडीपेक्षा कमी खाद्य लागते. बदकाचे पालन पिंजऱ्यात न करता साचलेल्या किंवा साचवलेल्या पाण्यात केले जात असल्यामुळे त्यांना पाण्यातच बरेचसे खाद्य सापडते. कोंबडीपेक्षा बदकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि बदकांची अंडी देण्याची क्षमताही जास्त असते. बदकाची मादी कोंबडीपेक्षा वर्षाला ४० ते ५० जास्त अंडी देतात, शिवाय बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा १५ ते २० ग्रॅम जास्त वजनदार असते आणि त्यामध्ये कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषक द्रव्ये असतात. बदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5454.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4ecd216dfd2a9b5584a934fcc68658575730292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5454.txt @@ -0,0 +1,2 @@ +बदरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5530.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddf6c9fda872d16cf7bac6b922668b8eba36d7c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5530.txt @@ -0,0 +1,7 @@ +वाराणसी जंक्शन हे भारताच्या उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या बहुतेक सर्व गाड्या येथे थांबतात. +भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यातील हे एक भारतीय रेल्वेचे केंद्र आहे व हे वाराणशी कँण्टोंनमेंट रेल्वे स्थानक या नावाने प्रसिद्ध आहे. या स्टेशन मध्ये ९ फ्लॅट फॉर्म आणि १३ ट्रक्स आहेत. या स्टेशनचे जवळच प्रिपेड ऑटो कम टॅक्सी स्टँड आहे. येथे पार्किंग व्यवस्था आहे. या स्टेशनचा कोड BSB आहे.[१] +उत्तर पूर्व रेल्वेच्या वाराणसी विभागाचे मुख्यालय येथेच आहे. +भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागातील लखनऊ विभागाकडे या स्टेशनचे कांही भागाचे व्यवस्थापन नियंत्रण आहे आणि उत्तर पूर्व विभागाचे वाराणशी विभागाकडे कांही भागाचे व्यवस्थापन नियंत्रण आहे. पूर्वीच्या रेल्वे मंत्री मा. ममता बॅनर्जी यांनी या रेल्वे स्थानकची जागतिक विकसनशील नियोजन (डेवलपमेंट प्रोजेक्ट) मध्ये समावेश केला.[२] +डिसेंबर १८६२ मध्ये हावडा स्टेशन ते बनारस ही पहिली रेल्वे लाइन अस्तीत्वात आली होती.[३] ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीच्या जॉर्ज टर्नबुल या मुख्य अभियंत्यांनी ही रेल्वे लाइन मार्गे (व्हाया) बांदेल,बरद्वान,राजमहल,आणि पाटणा असी ५४१ कि.मी.रेल्वे लाइन नियोजित केली आणि तयार केली. हा मार्ग गंगाकाठचा सपाट प्रदेश, त्यात कांही टेकड्या समविष्ट आहेत कारण त्यानंतर जुनी रेल्वे इंजिन उपलब्ध होतात. रेल्वे स्थानक गंगा नदीचे पूर्व तीरावर बांधलेले होते. +सन १८७२ मध्ये औद्ध आणि रोहिलखंड रेल्वे कंपनी ने बनारस ते लखनऊ ही रेल्वे लाइन चालू केली.सन १८८७ मध्ये बनारस येथे गंगा नदीवर डुफ्फेरिण ब्रिज बांधला त्यामुळे मुघलसराई पर्यन्त ट्रेन ये जा करू लागल्या. सन १९७५-७७ या काळात कमलापती त्रिपाठी रेल्वे मंत्री होते तेव्हा सध्याच्या रेल्वे स्थानकची इमारत बांधलेली आहे. सन १९९८ मध्ये नितीश कुमार रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी कँण्टांनमेंट बाजू उपयोगात आणली. सन २००८ मध्ये बाकी भागाचा विकास केला. +वाराणशी कँण्टांनमेंट रेल्वे स्थानक मध्ये ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टम सह आधुनिक रूट इंटर्लॉक सिस्टम सुविधा आहे.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5547.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8a75d6b2fa11ec1983aabff08d63372a0c7a235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5547.txt @@ -0,0 +1,3 @@ +३३° २५′ १२″ N, ७५° १२′ ००″ E +बानिहाल (उर्दू:بانہال) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील डोडा जिल्ह्यातील एक लहान नगर आहे. हे नगर राष्ट्रीय महामार्ग १ ए वर स्थित आहे. +काश्मीरी भाषेत बनिहालचा अर्थ हिमवादळ असा होतो.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5548.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb3ccf9aa67f69d7e92b1b94228900c17410e4bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5548.txt @@ -0,0 +1 @@ +लेनॉक्स स्टीवन बनी बटलर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - सप्टेंबर १, इ.स. २००९:अँटिगा) हा  वेस्ट इंडीजकडून १९५५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5558.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5a707a5ede2522212db569a7b114cdda884ed1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5558.txt @@ -0,0 +1,2 @@ +बन्नी म्हैस, ज्याला "कच्छी" किंवा "कुंडी म्हैस" म्हणून सुद्धा ओळखले जाते, ही भारतीय म्हशीची एक जाती आहे, जी प्रामुख्याने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आढळते. सरासरी बन्नी म्हैस दररोज सुमारे 12 ते 18 लीटर दूध देतात. बनी म्हशीची बाकी सामान्य जातींपेक्षा वेगळा अनुवांशिक बनावट आहे, जेणेकरून त्या दुधाची उत्पादन क्षमता वाढविण्यास आणि रोगास प्रतिरोधक बनविण्यास परवानगी देतो. मालधरींच्या उदरनिर्वाहाचे हे मुख्य स्रोत देखील बनले आहे आणि मुंबईसारख्या इतर भागात हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढत आहे. +पाण्याची कमतरता, वारंवार दुष्काळ, कमी आर्द्रता आणि उच्च तापमान यासारख्या हवामानातील परिस्थितीत टिकून राहण्यासाठी बनी म्हशी चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यास अनुकूल आहे. बन्नी म्हशी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या गवत आणि इतर चारा खाऊन देखील कठोर हवामान स्थितीत स्वतःला जुलवून घेतात. त्यांना सकाळी त्यांच्या विशिष्ट वस्त्यांमध्ये परत जाण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते. नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅनिमल जेनेटिक रिसर्च (एनबीएजीआर)[१], करनाल आणि सरदारकृष्णनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ (एसडीएयू) यांनी केलेल्या अध्ययनानुसार, बन्नी म्हस ही एक विशिष्ट जात आहे याची पुष्टी झाली आहे. बन्नी म्हशी ह्या उच्च दूध उत्पादनासाठी त्यांची अनुवांशिक क्षमता जबाबदार असल्याच सांगितल जात, तसेच ह्यांच्या सरासरी वार्षिक दुधाचे उत्पादन 6000 लिटर आणि दैनंदिन दुधाचे उत्पादन 18-19 लिटर होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5564.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eeecbbd78ebd1fc7be9bb059ab901aff0014ab4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5564.txt @@ -0,0 +1,4 @@ +बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लहिरी (जन्म - इ.स. १९५३) हे हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध संगीतकार आहेत. डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. इ.स. १९८०च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. +काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड आहे. +संगीतकार म्हणून +पार्श्वगायक म्हणून diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5573.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf399ce6ca213e275820e7aa2d6235d22ed7d07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5573.txt @@ -0,0 +1,2 @@ +बफेलो अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील छोटे शहर आहे. जॉन्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,५८५ होती. +शेती आणि पर्यटन या गावातील मुख्य व्यवसाय असून २०१० च्या दशकात येथून जवळ सापडलेल्या मिथेन वायूच्या साठ्यांमुळे त्याच्याशी निगडीत व्यवसायही सुरू झालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5612.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f47a594b10057cc434611d6081f5c282ebbd65da --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5612.txt @@ -0,0 +1 @@ +बमान्कडा हा धबधबा रत्‍नागिरी शहरातील संगमेश्वर तालुक्यातील माखजन ह्या ठिकाणापासून ६-७ किलोमीटर अंतरावर धामापूर गावातील धनावडे वाडीजवळ स्थित आहे. हा धबधबा ज्या ठिकाणी स्थित आहे, ती वाट शोधणे आणि तिथपर्यंत पोहोचणे खूप अवघड आहेच पण ह्याचा अनुभव अतिशय मनोरंजक आहे. रत्‍नागिरी शहरापासून धामापुर गावापर्यंत १:३० तासावर आहे आणि त्या पुढे १ किलोमीटर चढाई आहे. पूर्वार्ध वाटेत काही अडचण नसून ती लवकर पार होऊ शकते. पण जसं आपण धबधब्याजवळ जातो तसतशी ती वाट खूपकिचकट होत जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5619.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99c4d728e7065b3c7fa20577ec0ea09013f83eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5619.txt @@ -0,0 +1 @@ +बरकंदाज किंवा मस्केटीयर हे १६व्या ते १८ व्या शतकातील युरोपातील व अमेरिकेतील बंदूकधारी पायदळ सैनिक होते. असे सैनिक मराठा व पेशवा सैन्यातही होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5658.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e48c7f7b7c84cc39ccebc8796b002b66161b0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5658.txt @@ -0,0 +1,147 @@ +बराहा ची रूपांतरण पद्धत(transliteration scheme) वापरून मराठी अथवा देवनागरी शब्द लिहिणे स्वतःचे नाव इंग्रजीत लिहावे एवढे सोपे आहे. "मेरा भारत महान" हे merA bhArat mahAn असे लिहीता येते.यात देवनागरी लिपीतील मराठी, हिंदी, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी इत्यादी भाषासुद्धा वापरता येतात. भाषांतराचे नियम खाली सोदाहरण दाखवले आहेत. +अ= a, आ = A,aa, इ = i, ई = I,ee, उ = u, ऊ = U,oo, ऋ = Ru, ॠ = RU, ऌ = ~Lu, ॡ = ~LU, ऍ = ~e, ऎ(short 'e') = E, ए = e, ऐ = ai, ऑ = ~o, ऒ (short 'o ') = O, ओ = o, औ = au,ou + +ँ = ~M +ं = M +ः = H +क = k, ख = K,kh, ग = g, घ = G,gh, ङ = ~g +च = c,ch, छ = C,Ch, ज = j, झ = J,jh, ञ = ~j +ट = T, ठ = Th, ड = D, ढ = Dh, ण = N +त = t, थ = th,द = d, ध = dh, न = n, ऩ = nx +प = p, फ = P,ph, ब = b, भ = B,bh, म = m +य = y, र = r,ऱ = rx, ल = l, व = v,w, श = S,sh, +ष = Sh, स = s, ह = h,~h, ळ = L, ऴ = Lx, क्ष = kSh, ज्ञ = j~j +ऽ= & (अवग्रह) +ॐ= oum +़ = x (नुकता) +ऩ = न + x +Zero Width Joiner = ^ +न्‍न = न + ^ +Zero Width Non Joiner =^^ +न्‌न = न + ^^ +हिंदी भाषा, फ़ारसी, उर्दू भाषांमध्ये अक्षरांखाली बऱ्याचदा टिंबाची खूण असते. त्याकरिता संबंधित व्यंजनानंतर x अक्षर खालील उदाहराणांत दाखवल्याप्रमाणे टंकावे. फ़ारसी, उर्दू मधून घेतल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये नुक्ता-टिंबांचा उपयोग होतो. +क़ = kx ----> हक़ीक़त = hakxIkxat +ख़ = Kx/khx ----> ख़ुश = Kxush/khxush +ग़ = gx ---->पैग़ाम = paigxAm +ज़ = z,jx ---->बज़ार = bazAr(bajxAr) +ड़ = Dx ---->खिलाड़ी= KilADxI +ढ़ = Dhx ---->सीढ़ी = sIDhxI +फ़ = f,Px ---> काफ़ी = kAfI(kAPxI) +य़ = Y,yx +ऱ = rx +ऴ = Lx +ही इंग्रजी चिन्हे देवनागरीत जशीच्या तशीच येतात: [ ] { } ( ) - + * / = | ; : . , " ? ! % \ ~ _ +` ' characters are converted to single smart quotes(` ') characters. We can get double smart quotes(`` ) by using them twice. + +'~' चिन्ह वापरुन इतर अक्षरे खालिल प्रमाणे बनतात. + +~~ = ~ +~@ = @ +~# = # +~$ = $ +~& = & +~^ = ^ +~g = ङ +~j = ञ +j~j= ज्ञ +~h = ह +~e = ऍ +~o = ऑ +~M =ँ +आपण 'अ‍ॅपल' हा शब्द उच्चारानुसार बरहमधे टाईप करु शकत नाही. You have to write 'ऍपल' as in Hindi. Therefore this Unicode is not completely correct for Marathi. (ही मर्यादा बरहा ८.० व आधीच्या आवृत्त्यांसाठी होती परंतु बरह ९.० व पुढील आवृत्त्यांमधे आपण अ‍ॅपल हा शब्द असा लिहू शकतो: ~apal) +ka kA ki kI ku kU kRu kRU klRu klRU k~e ke kE kai k~o ko kO kau kaM kaH +क का कि की कु कू कृ कॄ क्लृ क्लॄ कॅ के कॆ कै कॉ को कॊ कौ कं कः +bhAShAsu mukhyA madhurA divyA gIrvANabhAratI. +भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती. +व्यंजनानंतर स्वरचिन्ह टंकले नाही तर ते व्यंजन पुढच्या व्यंजनाला जोडले जाते. ‍क्‌ सारख्या (पाय मोडक्या)‌हलन्त अक्षरासाठी k नंतर ^^ टंकित करा. शब्दातील शेवटचे अक्षर अकारान्त असेल तर व्यंजनचिन्हानंतर a टंकायची गरज नाही. +रूपांतरण पद्धती मराठी आणि हिंदी भाषांकरिता सारखीच आहे. शब्दातील शेवटच्या व्यंजन-अक्षराकरिता हिंदी व मराठी रूपांतरण पद्धतीमध्ये एक 'अ' अक्षर आपोआप गृहीत धरले जाते. पण,संस्कृत transilteraion,मध्ये शब्दातील शेवटच्या +व्यंजन-क्षराकरिता 'अ'(a) प्रत्येक वेळी टंकित करणे आवश्यक आहे. नाहीतर , संस्कृतमध्ये शब्दातील शेवटचे व्यंजन 'हलंत' टंकिले जाईल.मराठी / हिंदी आणि संस्कृतरूपांतरण(Transliteration) पद्धतीमध्ये फक्त एवढाच एक फरक आहे. +k,c,T,t,p --> क्‌ , च्‌ ,ट्‌ , प्‌ +k,c,T,t,p --> ka,ca,Ta,ta,pa --> क,च,ट,प +उदाहरण : +nyAy - न्याय + +'ह' व्यंजन दोन पद्धतीने लिहिता येते; 'h', '~h'. जर तुम्हाला `ह' ह्या व्यंजनाआधी 'k', 'g', 't', 'd', इत्यादी व्यंजने वापरावयाची झाल्यास 'h'ऐवजी '~h' वापरावे. + +उदाहरण: +bakkiMghAm = बक्किंघाम +bakkiMg~hAm = बक्किंग्हाम +When 'rx' (ÄU) consonant comes in a consonant conjunct, it forms Marathi half-ra (eyelash form). + +१) +ry =र्य +karaNAryA = करणार्या ; garv =गर्व +२) +yr=य्र +karaNAyrA = करणाय्रा ;praN = प्राण +३) +rxy = ऱ्य +karaNArxyA = करणाऱ्या +४) +r^y = र्‍य +karaNAr^yA= करणाऱ्या +५) +r^^y = ऱ्य +karaNAr^^yA = करणाऱ्या +स्वररहित व्यंजने जिथे एका नंतर एक येतात तेव्हा शक्य तेव्हा जोडाक्षर आपोआप बनते. नाही तर ती एका नंतर एक येतात. उदाहरणार्थ: +zwj= ज़्व्ज ; dtdt = ड्ट्ड्ट . ट्‌, ठ्‌, ड्‌, ढ्‌ या व्यंजनांना अक्षर चिकटून येत नाही. तसेच ङ्‌ ला य जोडताना अक्षरजोड होत नाही. +^ चा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो. +^ = ZWJ (zero width joiner) जसे: ज़्व्ज +^^ = ZWNJ (zero width non joiner) जसे: ज़्‌व्‌न्‌ज्‌ + +rakShaNa = रक्षण +rak^ShaNa - रक्‍षण +shakti - शक्ती +shak^tI - शक्‍ती +rAj^^kamal - राज्‌कमल +rAjkamal^^ - राज्कमल्‌ +rAjakamal- राजकमल +ai=ऐ +a^i=अ‍इ +a^^i=अ‌इ +ouShadh = औषध +o^uShadh = ओ‍उषध +iMDiyainfo = इंडियैन्फ़ो +iMDiyA^info = इंडिया‍इन्फ़ो +basic^^info = बेसिक्‌इन्फ़ो +येथून खालील लेख अपूर्ण आहे. हा विभाग लेखन अचूक नाही बिनचूक माहितीसाठी[http://www.baraha.com/html_help/sdk_docs/devtrans_eng.htm येथे मूळ लेख पहावा व गरज असेल आणि शक्य झाले तर लेख अचूक करण्याचा यशस्वी प्रयत्न करावा. +@, #, आणि $ चिन्हे अक्षरांचे अनुक्रमे 'अनुदात्त' (anudatta),'उदात्त' (udatta) आणि 'स्वरित' (swarita) असे .मध्ये रुपांतर करण्यासाठी वापरतात. वैदिक चिन्हे "BRH Devanagari Extra" font मध्ये उपलब्ध आहेत. gu, ggu,gM चिन्हे स्वतंत्र आकारविल्हे (glyphs) वापरून मिळवता येतात. + +@ = … (anudatta) प॒रत॒ +$ = ‡ (swarita)= + +उदाहरण + sa@hasra# SIrShA@ puru#ShaH | sa@ha@srA@kShaH sahasra#pAt | sa bhUmi#M vi@Svato# vRu@tvA | atya@tiShThaddaSAMgu@lam | puru#Sha e@vedagM sarvam$ | +स॒हस्र॑ शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः सहस्र॑पात् । स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॒तिष्ठद्द्शांगु॒लम् । पुरु॑ष ए॒वेदग् । सर्वम॓ । +'q' and 'Q' characters represent the laghu, guru symbols respectively, used in Devanagari prosody. These symbols are available in "BRH Devanagari Extra" font. + +q = ù (sÉbÉÑ) +Q = ú (aÉÑÂ) + +yaq mAQ tAQ rAQ jaq bhAQ naq saq laq gaQM +rÉù qÉÉú iÉÉú UÉú eÉù pÉÉú lÉù xÉù sÉù aÉúÇ + + +Note: +BRH Devanagari Extra font consists of the same characters that are in the BRH Devanagari font. The BRH Devanagari Extra font has more vertical space between the characters in order to accommodate the vedic and laghu, guru symbols. +In some special cases, it may be required to show specific glyphs in the fonts. They can be obtained by specifying the hex value of the glyph code. This value should be in the range 0x0000 - 0xFFFF (0 - 65536). If the value is between 0x00 - 0xFF (0 - 255), then it represents the glyph code of a font. If the value is 0x100 - 0xFFFF (256 - 65536), then it represents a unicode character. In Baraha editor, the UNICODE characters are not supported and hence shown as '?' symbol. But, when the document is exported to UNICODE format, these UNICODE characters will be retained. + +उदाहरण + + +All Baraha fonts have Indian language numerals in the place of roman numerals. For example, the "BRH Devanagari" font has Devanagari numerals. If roman numerals are required, you have to use either "BRH Devanagari RN" font or switch as shown below. + +1234567890 +1234567890 + +1234567890 +1234567890 + +हा विभाग अपूर्ण आहे [बरहा]ची help उपयोगिता वापरून पूर्ण करावा. +In Baraha, by default, the Language, Font, Text Size, Text Color, Alignment, Bold, Italic, Underline and other formatting attributes of the output text are determined by the default values, that are specified in the Default Settings dialog box. The default values affect the entire output text. It is possible to selectively format the output text by using the Tags inside the angle brackets (< >), which is called a Switch. A switch is nothing but a group of one or more tags. If more than one tag is specified in a switch, they have to be separated by either ' | ' or ' / ' character. +Every formatting attribute has an associated tag. Attribute values specified using the tags override the default values. A tag affects the value of the corresponding attribute, for all the text that follows it, until it is overridden by the same tag with a different value, or turned OFF using the corresponding closing tag. When a tag is turned OFF, the default value will be used for that attribute from that point onwards. +For example, size=32 tag specifies the text size of 32 points. This size will be used for all the text that follows the switch. Later, if we use size=12 tag, the size of the following text becomes 12 points. When we turn OFF the size value using the closing tag -size, the default text size will be used from that point onwards. Tags are also used for inserting lines, graphics, hyperlinks. +A tag is composed of one or more Parameters. A parameter can be just a Name or Name=Value pair. If more than one parameter has to be specified, a space(' ') or comma(',') is used to separate them. If the Value itself has a space or comma character, double quotes should be used to enclose the value. +पहा: रूपांतरण पद्धत—उदाहरणे +बघा :रूपांतरण पद्धत उदाहरणे +मराठी कसे टाइप करावे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5662.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..784c05b5796d82f813de0778d2051c6f7c158265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5662.txt @@ -0,0 +1,19 @@ +बराक हुसेन ओबामा ( ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे ४४वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. २०१२ साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत. +९ ऑक्टोबर, २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये ओबामांनी नवे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्याकडे सत्ता सुपूर्त केली. +बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरिक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र ह्या विषयातून १९८३ मध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या कायदा विभागातून १९९१ मध्ये उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची १२ वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकवले. +१९९६ मध्ये ओबामांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इलिनॉय राज्याच्या सेनेटरपदी निवड झाली. पुढची ८ वर्षे त्यांनी राज्य सेनेटर म्हणून विविध समित्यांवर पदे स्वीकारली आणि अनेक कायदे तयार करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. इथे त्यांनी डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत एकत्र काम करून एक वेगळा राजकारणी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली.[१] २००४ साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान पक्षाचे तत्कालीन अध्यक्षीय उमेदवार जॉन केरी ह्यांच्यासाठी पाठिंब्याचे भाषण दिल्यानंतर ओबामा प्रसिद्धीच्या झोतात आले.[२] दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचा नवा चेहरा अशी त्यांची लोकप्रियता वाढत राहिली.[३] +२००४ साली ओबामांची अमेरिकेच्या सेनेटरपदी निवड झाली. ह्या निवडणुकीमधे त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला ७०% विरुद्ध २१% अशा मतफरकानी पराभूत केले. अमेरिकेच्या इतिहासात ते फक्त पाचवे कृष्णवर्णीय सेनेटर आहेत. अमेरिकन सेनेटमध्ये त्यांना नवीन तसेच जुन्या सेनेटरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सेनेटच्या अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्षपदी आणि सदस्यपदी राहुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच महत्त्वाचे अहवाल मंजूर करण्यात वाटा उचलला[४]. आपल्या सेनेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यक्ष बुश आणि उपाध्यक्ष डिक चेनी ह्यांच्या निर्णयांवर प्रचंड टीकेची झोड उठवली. +फेब्रुवारी २००७ मध्ये ओबामांनी आपण २००८ची अध्यक्षीय निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या चुरशीच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्यांनी अनुभवी सेनेटर हिलरी क्लिंटन ह्यांचा पराभव केला. त्यांच्या सर्व प्रचारसभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि त्या जोरावर अमेरिकन मतदारांमध्ये (विशेषतः तरुण पिढीमध्ये) अध्यक्षीय निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. अध्यक्ष बुशच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीचा त्यांना फायदा मिळाला. आपल्या बदल ह्या मुद्द्याच्या जोरावर ओबामांनी नोव्हेंबर २००८ मधील अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. निवडणुकीच्या रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर शिकागो शहरात लाखोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांसमोर त्यांनी "अमेरिकेमध्ये बदल आला आहे" असे उद्गार काढले.[५]. +निवडणुकीनंतर ओबामांनी आपल्या आगामी प्रशासनामध्ये आपल्या काही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची (हिलरी क्लिंटनः परराष्ट्रसचिव) तसेच रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांची (रॉबर्ट गेट्स: संरक्षणसचिव) निवड करून आपण राजकारणात मोठा बदल आणणार असल्याचे सुतोवाच केले[६]. निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना व अमेरिकेचे नवीन परराष्ट्रधोरण तयार करताना त्यांनी आपले प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा वारंवार सल्ला घेतल्याचे वृत्त आहे. दोन्ही पक्षातील आपल्या विरोधकांशी मैत्री करण्यात पुढाकार घेणारे ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत असे इतिहासकारांचे म्हणणे आहे[७]. +पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. +अध्यक्ष जॉर्ज बुश ह्यांच्या इराकवर चढाई करण्याच्या निर्णयाला ओबामांनी प्रथमपासूनच ठाम विरोध दर्शविला आहे.[८] अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेचा शेवट करायचा असेल तर अमेरिकेने इराकवर नव्हे तर अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावर ते अजूनही कायम आहेत.[९] आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आल्यानंतर अमेरिकेचे सैन्य इराकमधून १६ महिन्यात काढून घेऊ तसेच अफगाणिस्तानात अतिरिक्त ७,००० जवान पाठवू अशी घोषणा त्यांनी केली आहे.[१०] इराण हा मध्यपूर्वेतील सर्वांत धोकादायक देश आहे आणि तेथे यादवी टाळायची असेल तर इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून परावॄत्त करणे गरजेचे आहे, असे ओबामांचे ठाम मत आहे.[११] इराण, उत्तर कोरिया व क्युबा ह्या देशांशी विनाशर्त वाटाघाटी करण्यास ओबामा तयार आहेत. कोणत्याही देशावर लष्करी कारवाई करण्यापुर्वी राजकीय वाटाघाटींना पूर्ण संधी द्यायला हवी, आणि सैन्य पाठवणे हा सर्वांत शेवटचा पर्याय असायला हवा ह्या विचारांचे ते आहेत.[१२] +ओबामांच्या मते तालिबान व अल कायदा ह्या अतिरेकी संगटनांना अमेरिका अथवा इतर लोकशाही राष्ट्रांवर अधिक दहशतवादी हल्ले करण्यापासुन थांबवायचे असेल, तर पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक आहे. पाकिस्तानकडे जर ह्या संघटनांच्या अड्डयांबद्दल खात्रीलायक बातमी असेल आणि तरीही त्यांनी काही कारवाई केली नाही, तर अमेरिका पाकिस्तानच्या संमतीशिवाय ह्या ठिकाणांवर हल्ले करेल असे स्पष्ट विधान त्यांनी एका भाषणादरम्यान केले.[१३] आपले प्रशासन पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानातील दहशतवादी संस्थांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणेल तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक व लष्करी मदतीचा पाकिस्तानने भारताशी युद्ध करण्यासाठी दुरुपयोग केला आहे असेही त्यांनी सांगितले आहे.[१४] +बुश प्रशासनाने ग्वांतानामो बे येथील लष्करी तळावर उघडलेल्या कुप्रसिद्ध बेकायदेशीर तुरुंगाला ओबामांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि तो आपण बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे[१५]. गर्भपातावर कायदेशीर बंदी घालण्याच्या ते विरोधात आहेत[१६], तसेच शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करणे त्यांना मान्य नाही[१७]. +बराक ओबामांची मिशेल रॉबिन्सन ह्यांच्याशी १९८९ मध्ये शिकागोत भेट झाली व त्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया (वयः १० वर्षे) आणि नताशा (वयः ७ वर्षे) ह्या दोन मुली आहेत. आजी मॅडेलाईन डनहम ह्यांना ओबामा कायम आपल्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ असे संबोधतात.[१८] अध्यक्षीय निवडणुकीच्या फक्त २ दिवसांआधी मॅडेलाईन डनहमांचे हवाईमध्ये वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.[१९] +बराक ओबामांनी आत्तापर्यंत २ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father) हे आत्मचरित्र १९९५ मध्ये तर द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले आहे. आपल्या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी आपले राजकीय विचार सविस्तर मांडले आहेत. +बास्केटबॉल हा ओबामांचा आवडता खेळ आहे. निवडणुकीच्या धामधूमीत विरंगुळ्यासाठी ते बऱ्याचवेळ बास्केटबॉलचा आधार घेत असत.[२०] अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ओबामांनी आपण धुम्रपान सोडत असल्याचे जाहीर केले.[२१] २००८ साली एका मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणपणी मद्यसेवन व अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याची कबुली दिली.[२२] +बराक ओबामा हे धर्माने ख्रिश्चन आहेत. "आपले वडील त्यांच्या लहानपणी मुस्लिम होते पण तरुणपणापासुन ते नास्तिक बनले, तर आपली आई धार्मिक नव्हती", असे ओबामा आपल्या द ऑड्यासिटी ऑफ होप ह्या पुस्तकात लिहितात. ओबामांनी इंडोनेशियात शिकताना गुप्तपणे मुस्लिम धर्मांतर केले होते किंवा ते एका मदरश्यामध्ये शिकत होते अशा स्वरूपाच्या अफवा निवडणुकीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या, पण त्या खोट्या आहेत असे निष्पन्न झाले.[२३] ओबामा शिकागोच्या ट्रिनीटी युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट (Trinity United Church of Christ)चे सभासद होते, पण त्या चर्चचे पाद्री जेरेमाइयाह राईट हे प्रार्थनांदरम्यान वारंवार वर्णद्वेषी व अमेरिकाविरोधी वक्तव्ये करीत असल्याची बातमी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांदरम्यान बाहेर आल्यानंतर ओबामांनी पाद्री राईटशी (आणि पर्यायाने ट्रिनीटी चर्चशी) असलेले संबंध तोडून टाकले.[२४] +बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते.[२५] केन्यन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठांमधून उच्चशिक्षण ह्या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते.[२६] ओबामांच्या २० जानेवारी २००९ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली.[२७] +ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरतीच सीमित नाही. २००८ साली बीबीसीतर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये २२ देशांच्या लोकांनी (भारतासह) ओबामांना पसंती दाखवली आणि १७ देशांच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांशी संबंध सुधारतील असे भाकित केले होते.[२८] निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला.[२९] ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदाप्रीत्यर्थ एका दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.[३०] जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेकजण याबाबतीत साशंक होते.[३१] +बराक ओबामांनी आपल्या शिकागो शहरातील वास्तव्यादरम्यान बराच काळ समाजसेवेत व्यतीत केला आहे. १९८५ मध्ये शिकागोच्या दक्षिण पांढरपेशा विभागात विकसनशील समाज प्रकल्प (Developing Communities Project) यासाठी त्यांची प्रमुखपदी निवड झाली. त्यापुढील ३ वर्षे त्यांनी कममिळकतीवर जगणाऱ्या गरीब समाजाच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यापैकी काही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे रस्तेदुरुस्ती, जुन्या इमारतींतून ॲस्बेस्टॉस काढणे, बेरोजगारांसाठी प्रशिक्षण, इत्यादी.[३२] इथेच त्यांच्या राजकारणातल्या भावी कारकिर्दीची पाळेमुळे घडली.[३३] +१९९३ साली हार्वर्डहून शिकागोत परतल्यावर ओबामा कायदाहक्काचे वकील हा पेशा स्वीकारून कृष्णवर्णीय व गरीब समाजाच्या कायदेशीर हक्कांसाठी (मतदानहक्क, रोगनिवारण, इत्यादी) काम करत राहिले.[३४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5667.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..784c05b5796d82f813de0778d2051c6f7c158265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5667.txt @@ -0,0 +1,19 @@ +बराक हुसेन ओबामा ( ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे ४४वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. २०१२ साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत. +९ ऑक्टोबर, २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये ओबामांनी नवे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्याकडे सत्ता सुपूर्त केली. +बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरिक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र ह्या विषयातून १९८३ मध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या कायदा विभागातून १९९१ मध्ये उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची १२ वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकवले. +१९९६ मध्ये ओबामांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इलिनॉय राज्याच्या सेनेटरपदी निवड झाली. पुढची ८ वर्षे त्यांनी राज्य सेनेटर म्हणून विविध समित्यांवर पदे स्वीकारली आणि अनेक कायदे तयार करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. इथे त्यांनी डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत एकत्र काम करून एक वेगळा राजकारणी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली.[१] २००४ साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान पक्षाचे तत्कालीन अध्यक्षीय उमेदवार जॉन केरी ह्यांच्यासाठी पाठिंब्याचे भाषण दिल्यानंतर ओबामा प्रसिद्धीच्या झोतात आले.[२] दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचा नवा चेहरा अशी त्यांची लोकप्रियता वाढत राहिली.[३] +२००४ साली ओबामांची अमेरिकेच्या सेनेटरपदी निवड झाली. ह्या निवडणुकीमधे त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला ७०% विरुद्ध २१% अशा मतफरकानी पराभूत केले. अमेरिकेच्या इतिहासात ते फक्त पाचवे कृष्णवर्णीय सेनेटर आहेत. अमेरिकन सेनेटमध्ये त्यांना नवीन तसेच जुन्या सेनेटरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सेनेटच्या अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्षपदी आणि सदस्यपदी राहुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच महत्त्वाचे अहवाल मंजूर करण्यात वाटा उचलला[४]. आपल्या सेनेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यक्ष बुश आणि उपाध्यक्ष डिक चेनी ह्यांच्या निर्णयांवर प्रचंड टीकेची झोड उठवली. +फेब्रुवारी २००७ मध्ये ओबामांनी आपण २००८ची अध्यक्षीय निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या चुरशीच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्यांनी अनुभवी सेनेटर हिलरी क्लिंटन ह्यांचा पराभव केला. त्यांच्या सर्व प्रचारसभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि त्या जोरावर अमेरिकन मतदारांमध्ये (विशेषतः तरुण पिढीमध्ये) अध्यक्षीय निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. अध्यक्ष बुशच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीचा त्यांना फायदा मिळाला. आपल्या बदल ह्या मुद्द्याच्या जोरावर ओबामांनी नोव्हेंबर २००८ मधील अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. निवडणुकीच्या रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर शिकागो शहरात लाखोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांसमोर त्यांनी "अमेरिकेमध्ये बदल आला आहे" असे उद्गार काढले.[५]. +निवडणुकीनंतर ओबामांनी आपल्या आगामी प्रशासनामध्ये आपल्या काही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची (हिलरी क्लिंटनः परराष्ट्रसचिव) तसेच रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांची (रॉबर्ट गेट्स: संरक्षणसचिव) निवड करून आपण राजकारणात मोठा बदल आणणार असल्याचे सुतोवाच केले[६]. निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना व अमेरिकेचे नवीन परराष्ट्रधोरण तयार करताना त्यांनी आपले प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा वारंवार सल्ला घेतल्याचे वृत्त आहे. दोन्ही पक्षातील आपल्या विरोधकांशी मैत्री करण्यात पुढाकार घेणारे ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत असे इतिहासकारांचे म्हणणे आहे[७]. +पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. +अध्यक्ष जॉर्ज बुश ह्यांच्या इराकवर चढाई करण्याच्या निर्णयाला ओबामांनी प्रथमपासूनच ठाम विरोध दर्शविला आहे.[८] अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेचा शेवट करायचा असेल तर अमेरिकेने इराकवर नव्हे तर अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावर ते अजूनही कायम आहेत.[९] आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आल्यानंतर अमेरिकेचे सैन्य इराकमधून १६ महिन्यात काढून घेऊ तसेच अफगाणिस्तानात अतिरिक्त ७,००० जवान पाठवू अशी घोषणा त्यांनी केली आहे.[१०] इराण हा मध्यपूर्वेतील सर्वांत धोकादायक देश आहे आणि तेथे यादवी टाळायची असेल तर इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून परावॄत्त करणे गरजेचे आहे, असे ओबामांचे ठाम मत आहे.[११] इराण, उत्तर कोरिया व क्युबा ह्या देशांशी विनाशर्त वाटाघाटी करण्यास ओबामा तयार आहेत. कोणत्याही देशावर लष्करी कारवाई करण्यापुर्वी राजकीय वाटाघाटींना पूर्ण संधी द्यायला हवी, आणि सैन्य पाठवणे हा सर्वांत शेवटचा पर्याय असायला हवा ह्या विचारांचे ते आहेत.[१२] +ओबामांच्या मते तालिबान व अल कायदा ह्या अतिरेकी संगटनांना अमेरिका अथवा इतर लोकशाही राष्ट्रांवर अधिक दहशतवादी हल्ले करण्यापासुन थांबवायचे असेल, तर पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक आहे. पाकिस्तानकडे जर ह्या संघटनांच्या अड्डयांबद्दल खात्रीलायक बातमी असेल आणि तरीही त्यांनी काही कारवाई केली नाही, तर अमेरिका पाकिस्तानच्या संमतीशिवाय ह्या ठिकाणांवर हल्ले करेल असे स्पष्ट विधान त्यांनी एका भाषणादरम्यान केले.[१३] आपले प्रशासन पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानातील दहशतवादी संस्थांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणेल तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक व लष्करी मदतीचा पाकिस्तानने भारताशी युद्ध करण्यासाठी दुरुपयोग केला आहे असेही त्यांनी सांगितले आहे.[१४] +बुश प्रशासनाने ग्वांतानामो बे येथील लष्करी तळावर उघडलेल्या कुप्रसिद्ध बेकायदेशीर तुरुंगाला ओबामांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि तो आपण बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे[१५]. गर्भपातावर कायदेशीर बंदी घालण्याच्या ते विरोधात आहेत[१६], तसेच शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करणे त्यांना मान्य नाही[१७]. +बराक ओबामांची मिशेल रॉबिन्सन ह्यांच्याशी १९८९ मध्ये शिकागोत भेट झाली व त्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया (वयः १० वर्षे) आणि नताशा (वयः ७ वर्षे) ह्या दोन मुली आहेत. आजी मॅडेलाईन डनहम ह्यांना ओबामा कायम आपल्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ असे संबोधतात.[१८] अध्यक्षीय निवडणुकीच्या फक्त २ दिवसांआधी मॅडेलाईन डनहमांचे हवाईमध्ये वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.[१९] +बराक ओबामांनी आत्तापर्यंत २ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father) हे आत्मचरित्र १९९५ मध्ये तर द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले आहे. आपल्या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी आपले राजकीय विचार सविस्तर मांडले आहेत. +बास्केटबॉल हा ओबामांचा आवडता खेळ आहे. निवडणुकीच्या धामधूमीत विरंगुळ्यासाठी ते बऱ्याचवेळ बास्केटबॉलचा आधार घेत असत.[२०] अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ओबामांनी आपण धुम्रपान सोडत असल्याचे जाहीर केले.[२१] २००८ साली एका मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणपणी मद्यसेवन व अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याची कबुली दिली.[२२] +बराक ओबामा हे धर्माने ख्रिश्चन आहेत. "आपले वडील त्यांच्या लहानपणी मुस्लिम होते पण तरुणपणापासुन ते नास्तिक बनले, तर आपली आई धार्मिक नव्हती", असे ओबामा आपल्या द ऑड्यासिटी ऑफ होप ह्या पुस्तकात लिहितात. ओबामांनी इंडोनेशियात शिकताना गुप्तपणे मुस्लिम धर्मांतर केले होते किंवा ते एका मदरश्यामध्ये शिकत होते अशा स्वरूपाच्या अफवा निवडणुकीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या, पण त्या खोट्या आहेत असे निष्पन्न झाले.[२३] ओबामा शिकागोच्या ट्रिनीटी युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट (Trinity United Church of Christ)चे सभासद होते, पण त्या चर्चचे पाद्री जेरेमाइयाह राईट हे प्रार्थनांदरम्यान वारंवार वर्णद्वेषी व अमेरिकाविरोधी वक्तव्ये करीत असल्याची बातमी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांदरम्यान बाहेर आल्यानंतर ओबामांनी पाद्री राईटशी (आणि पर्यायाने ट्रिनीटी चर्चशी) असलेले संबंध तोडून टाकले.[२४] +बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते.[२५] केन्यन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठांमधून उच्चशिक्षण ह्या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते.[२६] ओबामांच्या २० जानेवारी २००९ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली.[२७] +ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरतीच सीमित नाही. २००८ साली बीबीसीतर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये २२ देशांच्या लोकांनी (भारतासह) ओबामांना पसंती दाखवली आणि १७ देशांच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांशी संबंध सुधारतील असे भाकित केले होते.[२८] निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला.[२९] ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदाप्रीत्यर्थ एका दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.[३०] जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेकजण याबाबतीत साशंक होते.[३१] +बराक ओबामांनी आपल्या शिकागो शहरातील वास्तव्यादरम्यान बराच काळ समाजसेवेत व्यतीत केला आहे. १९८५ मध्ये शिकागोच्या दक्षिण पांढरपेशा विभागात विकसनशील समाज प्रकल्प (Developing Communities Project) यासाठी त्यांची प्रमुखपदी निवड झाली. त्यापुढील ३ वर्षे त्यांनी कममिळकतीवर जगणाऱ्या गरीब समाजाच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यापैकी काही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे रस्तेदुरुस्ती, जुन्या इमारतींतून ॲस्बेस्टॉस काढणे, बेरोजगारांसाठी प्रशिक्षण, इत्यादी.[३२] इथेच त्यांच्या राजकारणातल्या भावी कारकिर्दीची पाळेमुळे घडली.[३३] +१९९३ साली हार्वर्डहून शिकागोत परतल्यावर ओबामा कायदाहक्काचे वकील हा पेशा स्वीकारून कृष्णवर्णीय व गरीब समाजाच्या कायदेशीर हक्कांसाठी (मतदानहक्क, रोगनिवारण, इत्यादी) काम करत राहिले.[३४] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5673.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7895afbad994a743d7d2a305df3ec872b797d0b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5673.txt @@ -0,0 +1,2 @@ +बरागढ हा भारताच्या ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +या लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5741.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7730e6906f09a305331b3de253c273398687a47b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5741.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट १०, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5749.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52f83b3015f1b4c24cb30bc8da875e7cd7cbf010 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5749.txt @@ -0,0 +1 @@ +बर्ट सटक्लिफ (नोव्हेंबर १७, इ.स. १९२३:पॉंसोन्बी, न्यू झीलँड - एप्रिल २०, इ.स. २००१:ऑकलंड, न्यू झीलँड) हा  न्यूझीलंडकडून ४२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_575.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a3c9935ffa617bfd28327a73d84c58a8eb62ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_575.txt @@ -0,0 +1 @@ +पोवारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5817.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7743d6a3d9f11d7ac1093eef4df493538833e14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5817.txt @@ -0,0 +1 @@ +बर्नार्दिनो माचादो (पोर्तुगीज: Bernardino Luís Machado Guimarães; २८ मार्च १८५१, रियो दि जानेरो, ब्राझील − २९ एप्रिल १९४४, पोर्तुगाल) हा पोर्तुगालमधील एक राजकारणी व देशाचा तिसरा व आठवा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5830.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2fe26feaa34b89710b88064716429a0b163aab3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5830.txt @@ -0,0 +1,3 @@ +फ्लुंड डायनेमिक्समध्ये, बर्नौलीचे सिद्धांत सांगते की स्थिर दाब कमी होणे किंवा द्रवपदार्थाची संभाव्य उर्जा कमी होणे यासह एकाच वेळी द्रव गतीमध्ये वाढ होते. तत्त्वाचे नाव डॅनियल बर्नाउली ठेवले गेले आहे .बर्नौलीचे तत्त्व विविध प्रकारचे लागू केले जाऊ शकते. द्रव प्रवाह, ज्यामुळे बर्नौलीचे समीकरण विविध रूपात उद्भवते . बर्नाउली समीकरणांचे साधे स्वरूप न सुटणाऱ्या प्रवाहांसाठी वैध आहे[१]. +बर्नौलीचे तत्त्व उर्जा संवर्धनाच्या तत्त्वातून मिळू शकते. हे असे सांगते की स्थिर प्रवाहात, प्रवाहात असलेल्या द्रवपदार्थात सर्व प्रकारच्या उर्जेची बेरीज त्या प्रवाहातील सर्व बिंदूवर समान असते[२]. यासाठी गतीशील उर्जा, संभाव्य उर्जा आणि अंतर्गत उर्जा यांचा योग स्थिर राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्याच्या गतीशील उर्जामध्ये वाढ होण्याचे अर्थ दर्शविणाऱ्या द्रवाच्या वेगामध्ये होणारी वाढ त्याच्या संभाव्य उर्जा आणि अंतर्गत उर्जामध्ये एकाचवेळी घट झाल्याने उद्भवते. जर द्रव साठ्यातून बाहेर वाहत असेल तर सर्व प्रकारच्या उर्जेची बेरीज सर्व प्रवाहात समान आहे कारण जलाशयात प्रति युनिट व्हॉल्यूम उर्जा आहे.[३] +P + 1/2 ρV^2 + ρgh = स्तिर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5844.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152a091cf69dd13fd8ff512cb0e6ab7c3131c3c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5844.txt @@ -0,0 +1,23 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + + +म्यानमार (अधिकृत नाव: बर्मी: , इंग्लिश: Republic of the Union of Myanmar, रिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार; जूनी नावे: बर्मा, ]ब्रह्मदेश) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आग्नेय आशियातील सर्वांत मोठा देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयेस थायलंड, पश्चिमेस बांग्लादेश, वायव्येस भारत हे देश असून नैऋत्येस बंगालचा उपसागर आहे. येथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पेट्रोलियम, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन ही येथील प्रमुख खनिजे आहेत. +ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील वांशिक विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे.म्यानमारमध्ये पूर्वी राजेशाही होती. इंग्रजांनी म्यानमारच्या थिबा राजाचा पराभव करून म्यानमार बळकावला/जिंकला आणि थिबाला कैद करून भारतात रत्‍नागिरीत आणून ठेवले.४ जानेवारी इ.स.१९४८ रोजी म्यानमारला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. नंतर आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे. +भारता मधून पासपोर्ट शिवाय भारतीय नागरिकाला भारता बाहेर जाता येते असे जे थोडे देश आहेत त्यापैकी एक म्हणजे बर्मा म्हणजेच ब्रम्हदेश म्हणजेच म्यानमार! सीमेवरून त्या देशात चक्क चालत जात येते. भारतातल्या मणिपूर राज्याला या देशाची सीमा लागलेली आहे. मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावा पासून रस्त्याने ३ तास प्रवास केला १०७ किलोमीटर अंतर गेले की मोरेह गाव लागते. हे भारतातले शेवटचे गाव आहे. तिथे सीमा ओलांडून आपण बर्मी नाम फा लॉंग बाजार या ठिकाणी पोचतो. या दोन ठिकाणांना जोडणारा एक छोटासा रस्ता आहे आणि त्यात दोन कमानिंच्या मध्ये एक टोल बूथ उर्फ चौकी आहे. तिथे भारतीय असल्याचे कुठलेही ओळखपत्र दाखवले की सीमा ओलांडता येते व तुम्ही म्यानमार मध्ये प्रवेश करू शकता! +या सीमेवर इमिग्रेशनचा अधिकारी नेमलेला आहे. माणशी 20 रु. जमा केले की इमिग्रेशनची पावती मिळते. या पावतीवर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत बर्माच्या भागात थांबता येउ शकते. भारत व बर्मा या दोन देशांमधली सीमा सकाळी ६.३० ते संध्याकाळी ४.३० या वेळात चालत ओलांडायला खुली असते. त्यानंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही. +इंफाळ या भारतातल्या त्यातल्या त्यात मोठ्ठ्या बाजार पेठेच्या तुलनेने इकडच्या वस्तू बऱ्यापैकी स्वस्त आहेत म्हणून भारतातले अनेक जण अगदी छोटे व्यापारी सुद्धा चौकीपलीकडच्या मार्केट मध्ये जाऊन भरपूर खरेदी करतात (electronics मात्र नाही) आणि चालत परत येतात. इथे सीमेपर्यंत येताना आणि जाताना निदान चार वेळा तरी भारतीय सैन्यात कडून थांबवले जाते. एकदा प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जाते. निदान एकदा तरी सगळ्यांना उतरवून गाडीची तपासणी होते. + + ब्रुनेई + मलेशिया + म्यानमार + फिलिपाईन्स + कंबोडिया + सिंगापूर + थायलंड + इंडोनेशिया + लाओस + व्हिएतनाम + +बांगलादेश · भूतान · भारत · मालदीव · नेपाळ · पाकिस्तान · श्रीलंका + +क्वचित समाविष्ट केले जाणारे अन्य देश:  अफगाणिस्तान · इराण · म्यानमार diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5864.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..375ccdfae60e81203568f82684bf1ffedfe3e974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5864.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे. +या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा. +अमेरिकेच्या समुद्रकिनारपट्टी रक्षक दल आणि इतर संस्थांनी प्रचलीत समज चुकीचे आहेत असे सांगून बर्मुडा त्रिकोण मधील अपघात हे जगातील इतर अतिप्रवासाच्या भागापेक्षा जास्त नाहीत हे दर्शवणारी आकडेवारी दिली आहे. काही अपघातांची कारणे शोधण्यास यश मिळाले असले तरी, बऱ्याच अपघातांची कारणे अद्याप समजलेली नाहीत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5872.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..352ce4fd5838d2f023f4516ab0fb8fce1a79e77b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5872.txt @@ -0,0 +1 @@ +बर्म्युडा क्रिकेट संघाने २००६ मध्ये कॅनडाचा दौरा केला. बर्म्युडा क्रिकेट संघाने २ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि जिंकले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_588.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a6c61092d1484b7100ea0cdd180a7e6f782060f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_588.txt @@ -0,0 +1,2 @@ + पोसरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5882.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..375ccdfae60e81203568f82684bf1ffedfe3e974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5882.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे. +या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा. +अमेरिकेच्या समुद्रकिनारपट्टी रक्षक दल आणि इतर संस्थांनी प्रचलीत समज चुकीचे आहेत असे सांगून बर्मुडा त्रिकोण मधील अपघात हे जगातील इतर अतिप्रवासाच्या भागापेक्षा जास्त नाहीत हे दर्शवणारी आकडेवारी दिली आहे. काही अपघातांची कारणे शोधण्यास यश मिळाले असले तरी, बऱ्याच अपघातांची कारणे अद्याप समजलेली नाहीत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5892.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db57a8a9a3c1e0349cd688e5593ccb1267ad30e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5892.txt @@ -0,0 +1,2 @@ +बर्म्युडा राष्ट्रीय मैदान, बर्म्युडा नॅशनल स्टेडियम तथा बर्म्युडा नॅशनल स्पोर्ट्‌स सेंटर हे बर्म्युडामधील बहुक्रीडा मैदान आहे. देशाची राजधानी हॅमिल्टनजवळ असेलेले हे मैदान मुख्यत्वे फुटबॉल आणि मैदानी खेळांसाठी वापरले जाते. या मैदानावर २००४मध्ये युसेन बोल्टने २०० मीटर धावण्याची शर्यत १९.९४ सेकंदात संपवून विश्वविक्रम रचला. +या मैदानाच्या उत्तरेस क्रिकेटचे वेगळे मैदान आहे. बर्म्युडा क्रिकेट संघ त्या मैदानाचा वापर करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5918.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb8adfe98dd6e1590ec91ca48c788d7b2bec7a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5918.txt @@ -0,0 +1,3 @@ +बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ (आहसंवि: SXF, आप्रविको: EDDB) जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बर्लिनच्या दक्षिणेस ब्रांडेनबुर्ग राज्यात शोनेफेल्ड शहरात असलेला हा विमानतळ टेगेल विमानतळापाठोपाठ बर्लिन महानगरातील दुसरा मोठा विमानतळ आहे. +जर्मनीचे एकत्रीकरण होण्याआधी शोनेफेल्ड विमानतळ पूर्व बर्लिनमध्ये होता. हा विमानतळ पूर्व जर्मनीचा मुख्य विमानतळ होता. +येथून युरोप आणि जगातील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5941.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f88e31a5290773f199f00a4e51195e170c1ee07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5941.txt @@ -0,0 +1 @@ +बल राम हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८५च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फिरोझपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5973.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b1c22832a094db30ca77677b30041ccbaa467ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5973.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बलराम जाखड (ऑगस्ट २३, इ.स. १९२३-फेब्रुवारी ३, २०१६):पंचकोसी, पंजाब - ) हे भारतीय राजकारणी होते. +जाखड भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष व मध्य प्रदेशचे राज्यपाल होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5974.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63098fe1dea6774f3c06af1235635fccab24c8c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5974.txt @@ -0,0 +1 @@ +बलराम शिवरामन हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे दहावे कॅबिनेट सचिव होते. [१] त्यांनी १ जानेवारी १९६९ रोजी पदभार स्वीकारला आणि ३० नोव्हेंबर १९७० पर्यंत या पदावर राहिले. भारत सरकारने १९७१ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला. [२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5978.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0815ecb9999c850895f40f607f7accbb455a329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5978.txt @@ -0,0 +1 @@ +बलरामपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून भारतीय जनसंघ पक्षातर्फे १९५७ व १९६७ साली निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5984.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a5f4a6de8f6263979c9632740a22c13dfa9dd4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5984.txt @@ -0,0 +1 @@ +बळवंत बसवंत वानखेडे मराठी राजकारणी आहेत. हे दर्यापूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघात उभे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5986.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebf6ec6882271a330ecf0d5fc01c3799091f235b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5986.txt @@ -0,0 +1,9 @@ +बलवंत संगीत मंडळी (१८१८ ते १९३३) ही दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यसंस्था तात्यासाहेब परांजपे यांच्यासारख्या गुणज्ञ धनवंताच्या प्रेरणेने व सक्रिय सहकार्याने मुंबईच्या बोरीवली उपनगरात१८ जानेवारी १९१८ रोजी स्थापन झाली. +बलवंत संगीत मंडळीचा पहिला मुक्काम तात्यासाहेब परांजपे यांच्या ग्रॅंट रोडवरील पन्‍नालाल टेरेस या राहत्या जागेत होता. महिन्याभरात्च कंपनीची जुळवाजुळव झाल्यावर बोरीवलीत दाजीबा दांडेकर यांच्या बंगल्यात कंपनीने मुक्काम हलवला. मराठी रंगभूमीचे शिल्पकार बलवंत पांडुरंग किर्लोस्कर तथा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि लोकमान्य बलवंत ऊर्फ बाळ गंगाधर टिळक यांना मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने या नाटक मंडळीचे नाव बलवंत संगीत मंडळी ठेवण्यात आले. हे नाव राम गणेश गडकरी यांनी सुचवले. +ज्या नाट्यगृहात बलवंत संगीत मंडळीच्या नाटकाचा प्रयोग होणार असेल त्या नाट्यगृहाच्या मंचाला कंपनीचा पडदा लावला जाई. हा दर्शनी पडदा हेतुनिदर्शक होता. पडद्याच्या वरच्या बाजूला अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रेखांकित प्रतिमा होती, तर पडद्याच्या खालच्या बाजूवर लक्ष्मी आणि सरस्वती या येथे एकत्र नांदत आहेत आणि त्या दोघींची आमच्यावर सदैव कृपा राहो; सर्वांवर येणारी संकटे दूर करून सर्वांचे भले होवो; सर्वांच्या कामना पूर्ण होऊन सर्वजण नित्य आनंदात राहोत, अशा अर्थाचे दोन संस्कृत श्लोक लिहिलेले होते. हे श्लोक राम गणेश गडकरी यांनी सुचविले होते. श्लोक असे होते :- +सुरुवातीला ‘बलवंत’मध्ये जेमेतेम ३० माणसे होती. पुढे वाढत वाढत ही संख्या ८०-९०वर पोहोचली. नट मंडळीत कृष्णराव कोल्हापुरे, बालनट गणू मोहिते, चिंतामणराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ, परशुराम सामंत, विसूभाऊ भडकमकर, शंकरराव मोहिते, सदाशिव नेवरेकर हे आणि इतर होते. +मुंबईत २९-३-१९१८ रोजी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली बलवंत संगीत मंडळींच्या पहिल्या नाटकाचा - ‘संगीत शाकुंतल’चा - पडदा उघडला. शकुंतलेच्या भूमिकेत दीनानाथ मंगेशकर होते. +उग्रकंगल, एकच प्याला, कॉंटो में फूल, गैरसमज, चौदावे रत्‍न (त्राटिका), जन्मरहस्य, ताज-ए-वफा (उर्दू), धरम का चॉंद, पुण्यप्रभाव, ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, हिंदी मानापमान, मूकनायक, मृच्छकटिक, रणदुंदुभी, राजसंन्यास, विद्याहरण, वीर विडंबन, वेड्यांचा बाजार, सौभद्र, शारदा, संन्यस्त खड्ग, इत्यादी. +बलवंतला लाभलेल्या नाटककारांमध्ये आनंदप्रसाद कपूर, अण्णासाहेब किर्लोस्कर, न.चिं. केळकर, वा.बा. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, चिंतामणराव कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वासुदेवशास्त्री खरे, वि.सी. गुर्जरराम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, शेषराव पीलखाने, मुन्शी इस्माईल फरोग, विश्राम बेडेकर, रघुनाथराव दर्द, मो.आ. वैद्य, स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रथम श्रेणीचे नाटककार होते. +संगीत ब्रह्मकुमारी हे बलवंत संगीत मंडळींचे शेवटचे नाटक. १९३३ सालच्या दिवाळीत सोलापूरला या नाटकाचा शेवटचा प्रगोग झाला आणि बलवंत संगीत मंडळी बंद झाली. तिचे रूपांतर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या ‘बलवंत पिक्चर्स’मध्ये झाले. +बलवंत पिक्चर्सने अंधेरी दुनिया, कृष्णार्जुन युद्ध आणि भक्त पुंडलिक हे तीन चित्रपट बनवले आणि तीही कंपनी बंद झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5988.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_5988.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_600.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af69747a83c5b177c52b8ebe5b53154268e26f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_600.txt @@ -0,0 +1 @@ +पोस्टोबोन ही कोलंबियन साखरयुक्त पेय कंपनी आहे ज्याचे मुख्यालय मेडेलिन येथे आहे. ही कोलंबियातील सर्वात मोठी आणि दक्षिण अमेरिकेतील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. [१] यामध्ये हलके आणि अल्कोहोलिक पेये, फळ पेये, पाणी, इतर नवीन पिढीचे (चहा, ऊर्जा देणारे आणि मॉइश्चरायझर्स), सॉस, ड्रेसिंग, नट, सीझनिंग्ज, स्नॅक्स आणि जॅम बनलेल्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6004.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15e958d7194ca79ec11e412995f689c733964cbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6004.txt @@ -0,0 +1,13 @@ +विजय चव्हाण +मोहन जोशी +रीमा लागू + + +बलिदान हा एक भारतीय १९९१चा मराठी भाषेमधील राम शेट्टी दिग्दर्शित चित्रपट आणि विनय लाड निर्मित आहे. हा चित्रपट राम शेट्टी यांनी लिहिला आहे. या चित्रपटात विजय चव्हाण, मोहन जोशी, रीमा लागू आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत आहेत. १ जानेवारी १९९१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.[१] +सदानंद कुलकर्णीने वडील विठ्ठलराव यांना ठार मारले असता रमेश पहातो. या आईने सूर्यभान पाटील यांनी लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा भाऊ दिनेश बेपत्ता झाला. बऱ्याच वर्षांनंतर रमेश आपल्या विधवा आईबरोबर मोठा झाला आहे आणि त्यांच्या शेताची देखभाल करतो. सुर्यभानची एकुलती एक मुलगी नीलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे जीवन मोठ्या प्रमाणात बदलते आणि परिणामी रमेशला चोरी आणि त्यानंतर तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. +अंगात आनंद उसलाला +डिस रतीचा करुया +एक दयालु उदार राजा +शेट हे बहारले +सोनरी दारू अन् गोरी गोरी पारू +बलिदान आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6008.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acf11316e8144dc22babf25bbff69553fc2e5267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6008.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख बलिया जिल्ह्याविषयी आहे. बलिया शहराविषयीचा लेख येथे आहे.बलिया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. बलिया जिल्हा हा उत्तर प्रदेशच्या पूर्वेला असलेल्या आझमगड विभागाचा एक भाग आहे. मुख्य आर्थिक क्रियाकलाप शेती आहे. शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आणि व्यापारी बाजारपेठ आहे. हे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर सिंह यांचे जन्मस्थान आहे या जिल्ह्यात सहा तहसील आहेत: बलिया, बांसडीह, रसरा, बैरिया, सिकंदरपूर आणि बेलथारा. सरकारी साखर कारखाना आणि कापूस विणकाम उद्योग असलेले रसरा हे जिल्ह्यातील दुसरे मोठे व्यापारी क्षेत्र आहे. बलियाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी तेथे काही अतिरिक्त छोटे उद्योग आहेत. मणियार हे बिंदी उद्योगासाठी ओळखले जाते आणि ते प्रमुख पुरवठादार आहे. +बलिया जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बलिया येथे आहे. +बलिया, बांसडीह, रसरा, बैरिया, सिकंदरपूर आणि बेलथारा. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6017.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a07579caaba7ece151aa1470af3027a4d638cb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6017.txt @@ -0,0 +1,4 @@ + बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. यात दक्षिण पूर्व इराण, पश्चिम पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानचा समावेश होतो. या प्रदेशात बलुची नावाच्या जमाती राहतात. त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्व बलुचिस्तानात मुळात सुमारे ५४ हजार हिंदू होते. त्यांची संख्या साडेतीन हजारावर आली. ही हिंगलाज माता, हिंगला किंवा हिंगुला देवी हे आजच्या बलुचिस्तानातले एक हिंदू देवस्थान आहे. आजही अनेक हिंदू यात्रेकरू विशेषतः मारवाडी आणि कच्छी पाकिस्तानच्या अनेक कटकटी सोसून या देवीच्या दर्शनाला जात असतात. बलुची मुसलमानही त्या देवीला भजतात. तिचा उल्लेख ते ‘बीबी नानी’ या नावाने करतात. कलात या शहरातही एक प्रख्यात असे कालीमातेचे स्थान आजही आहे. +जग जिंकण्याच्या ईर्ष्येने युरोपातल्या मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा पूर्वेकडे निघाला. पॅलेस्टाईन, अनातोलिया, बॅबिलोनिया, असीरिया इत्यादी प्रदेश जिंकत तो प्रचंड अशा पर्शियन साम्राज्यावर धडकला. भीषण युद्ध झाले आणि पर्शियन सम्राट दुसरा दरायस याच्या सैन्याचा पूर्ण पराभव झाला.. विशाल पर्शियन साम्राज्य अलेक्झांडरच्या एकाच धडकेत कोसळले आणि गर्वाने, बलाने उन्मत्त झालेला अलेक्झांडर भारताच्या वेशीवर येऊन थडकला. इथे त्याची गाठ अनेक छोट्या छोट्या गणराज्यांशी पडली. एक नगर म्हणजे एक राज्य, इतकी छोटी असणारी ही गणराज्ये तलवारीला भलतीच तिखट होती. त्यांनी अलेक्झांडरला दमवले आणि रडवले. सिंधू नदीच्या काठावर राजा पुरू किंवा पोरसाची गाठ पडण्यापूर्वीच अलेक्झांडरचा अर्धा दम उखडला गेलेला होता. या अनेक गणराज्यांमध्ये एक किरात जमातीचे राज्य होते. म्हणजेच आधुनिक जगातले पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातले कलात नावाचे एक शहर. ऋग्वेद काळातली भलान जमात आणि बौद्ध ग्रंथांमधला बलोक्ष यांचा देश म्हणजेच आजचा बलोक्षस्थान किंवा बलुचिस्तान. +प्राचीन किरातांप्रमाणेच आधुनिक बलुची देखील उत्तम लढवय्ये आहेत. इंग्रजांनी भारतातल्या काही जमातींना ‘लढवय्या जाती-मार्शल रेसेस’ असं नाव दिले होते. अशा जातींमधून इंग्रजांच्या भारतीय सैन्यात म्हणजे रॉयल इंडियन आर्मीमध्ये नियमित सैन्यभरती केली जात असे. त्यामध्ये एक बलुच रेजिमेंट होती. +इ.स. १०० ते ३०० पर्यंतच्या काळात या प्रदेशात परता राजांचे राज्य होते. आपल्याला त्यांची माहिती त्यांच्या काळातील नाण्यांवरून मिळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6029.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d62f5160263d1bf5b482acfa80fe3f5ca3bd015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6029.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +बलुतं हा २०१७ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय कुराने असून अजय कुराने व तनुजा कदम ही जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6036.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a07579caaba7ece151aa1470af3027a4d638cb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6036.txt @@ -0,0 +1,4 @@ + बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. यात दक्षिण पूर्व इराण, पश्चिम पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानचा समावेश होतो. या प्रदेशात बलुची नावाच्या जमाती राहतात. त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्व बलुचिस्तानात मुळात सुमारे ५४ हजार हिंदू होते. त्यांची संख्या साडेतीन हजारावर आली. ही हिंगलाज माता, हिंगला किंवा हिंगुला देवी हे आजच्या बलुचिस्तानातले एक हिंदू देवस्थान आहे. आजही अनेक हिंदू यात्रेकरू विशेषतः मारवाडी आणि कच्छी पाकिस्तानच्या अनेक कटकटी सोसून या देवीच्या दर्शनाला जात असतात. बलुची मुसलमानही त्या देवीला भजतात. तिचा उल्लेख ते ‘बीबी नानी’ या नावाने करतात. कलात या शहरातही एक प्रख्यात असे कालीमातेचे स्थान आजही आहे. +जग जिंकण्याच्या ईर्ष्येने युरोपातल्या मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा पूर्वेकडे निघाला. पॅलेस्टाईन, अनातोलिया, बॅबिलोनिया, असीरिया इत्यादी प्रदेश जिंकत तो प्रचंड अशा पर्शियन साम्राज्यावर धडकला. भीषण युद्ध झाले आणि पर्शियन सम्राट दुसरा दरायस याच्या सैन्याचा पूर्ण पराभव झाला.. विशाल पर्शियन साम्राज्य अलेक्झांडरच्या एकाच धडकेत कोसळले आणि गर्वाने, बलाने उन्मत्त झालेला अलेक्झांडर भारताच्या वेशीवर येऊन थडकला. इथे त्याची गाठ अनेक छोट्या छोट्या गणराज्यांशी पडली. एक नगर म्हणजे एक राज्य, इतकी छोटी असणारी ही गणराज्ये तलवारीला भलतीच तिखट होती. त्यांनी अलेक्झांडरला दमवले आणि रडवले. सिंधू नदीच्या काठावर राजा पुरू किंवा पोरसाची गाठ पडण्यापूर्वीच अलेक्झांडरचा अर्धा दम उखडला गेलेला होता. या अनेक गणराज्यांमध्ये एक किरात जमातीचे राज्य होते. म्हणजेच आधुनिक जगातले पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातले कलात नावाचे एक शहर. ऋग्वेद काळातली भलान जमात आणि बौद्ध ग्रंथांमधला बलोक्ष यांचा देश म्हणजेच आजचा बलोक्षस्थान किंवा बलुचिस्तान. +प्राचीन किरातांप्रमाणेच आधुनिक बलुची देखील उत्तम लढवय्ये आहेत. इंग्रजांनी भारतातल्या काही जमातींना ‘लढवय्या जाती-मार्शल रेसेस’ असं नाव दिले होते. अशा जातींमधून इंग्रजांच्या भारतीय सैन्यात म्हणजे रॉयल इंडियन आर्मीमध्ये नियमित सैन्यभरती केली जात असे. त्यामध्ये एक बलुच रेजिमेंट होती. +इ.स. १०० ते ३०० पर्यंतच्या काळात या प्रदेशात परता राजांचे राज्य होते. आपल्याला त्यांची माहिती त्यांच्या काळातील नाण्यांवरून मिळते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6052.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07a1898ed59de7aa43b7309e5f1f91af8d6e816b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6052.txt @@ -0,0 +1,7 @@ +बल्गेरिया एर ही बल्गेरिया देशाची ध्वज-धारक विमान कंपनी आहे.[१] या कंपनीचे मुख्य कार्यालय सोफिया येथील सोफिया विमानतळावर आहे.[२] या विमान कंपनीचे मालक चिमिंपोर्ट इंक आहेत की जे तेथील स्थानिक शेअर बाजाराचे अधिपति आहेत. या विमान कंपनीची विमाने यूरोप,आफ्रिका,मध्य पूर्व,आणि रशिया खंडात चालतात. बुरगास आणि वरना ही त्यांची लक्ष वेधक शहरे आहेत. सन २००८ चे त्यांचे वार्षिक अहवालानुसार या विमान कंपनीने ११,८५,४३० प्रवाशी वाहतूक केली होती. +या कंपनीची स्थापना सन २००२ मध्ये झाली आणि प्रत्यक्ष कामकाज ४ डिसेंबर २००२ रोजी सुरू झाले.[३] मंत्रिमंडळाचे आदेशाने बल्गेरियाचे वाहतूक आणि जनसंपर्क मंत्री यांनी नोवेंबर २००२ मध्ये या देशाची ध्वज-धारक कंपनी म्हणून घोषणा केली. ही विमान कंपनी बालकण एर टूर या नावाने काम करू लागली. पन हे नाव कांही काळापुरतेच राहिले. सार्वजनिक मताचे आधारे या कंपनीचे नाव बल्गेरिया एर आणि मुळचा लोगो हे दोन्ही अस्तीत्वात आले.या एर लाइनचे सन २००६ मध्ये खाजगीकरण झाले. त्या दरम्यान ही विमान कंपनी सरकारने विकली,दुसऱ्या कंपनीत सामील केली ,खरेदीदाराने खूप मोठी रक्कम दिली अशा अनेक अफवा उठल्या. २० नोवेंबर २००८ रोजी ही कंपनी आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची पूर्ण सभासद झाली(IATA).[४]सन २०११ चे मध्यंतरी सर्व इछित आगमन ठिकाणांचा अभ्यास करून या विमान कंपनीने ७ एम्ब्रएर E-190 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. या कंपनीचे ताब्यात २०१२ मध्ये पहिले विमान आले आणि बांकीची सन २०१३ मध्ये मिळण्याची व्यवस्था झाली. या कंपनीने एर बस A321s भाडे कराराने घेणेचे सन २०१६ मध्ये ठरविले. +बल्गेरिया एर त्यांचे सोफिया एर फोर्ट वरुण २२ ठिकाणी विमान सेवा देते त्यात आंतरदेशीय बौरगास आणि वरना या शहरानचा समावेश आहे. उन्हाळ्यात ही कंपनी बौरगास आणि वरना येथे ये जा सेवा देते. सन २०१२ मध्ये या विमान कंपनीने बेरूत, पालम दे मल्लोरका, प्राग येथे नवीन विमान सेवा चालू केल्या. अलीकडे ही विमान कंपनी यूरोप, एशिया, आफ्रिका या खंडात जवळ जवळ ८० ठिकाणी विमान सेवा देते.[५] +या कंपनीचा खालील विमान कंपनीशी कायदेशीर भागीदारी करार झालेला आहे.[६] +या एर लाइनचे खालील एर लाइनशी इंटर लाइन करार झालेले आहेत. +ही कंपनी व्यवसाईकांना तसेच अति महत्त्वाच्या प्रवाश्यांना एव्हीआरओ आरजे ७० या विमानाच्या सहायाने खाजगीत विमान सेवा देते. प्रवाशी विभागात २६ आर्म चेअर्स, कोच, भोजन मेज, विविध एलसीडी डिसप्ले, तसेच वाय फाय व्यवस्था आहे.[७] +फ्लाय मोअर हे या योजनेचे नाव आहे.या योजनेत बेसिक म्हणजे मूळ ठिकाणच्या प्रवाश्यांचे त्या ठिकाणापासुनचे गुण एकत्रित केले जातात. प्रवाश्यांचे ओळखपत्र घेऊन त्यांना तात्पुरते कार्ड दिले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6053.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b23c86e6bfaf79154ec7d5e6a067dd0c6e9a4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6053.txt @@ -0,0 +1,2 @@ +बल्गेरिया क्रिकेट संघ हा बल्गेरिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. +२०१९मध्ये पूर्ण टी२० सदस्यत्व मिळाल्यावर बल्गेरिया संघ १४ ऑक्टोबर २०१९ रोजी  सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6060.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b23c86e6bfaf79154ec7d5e6a067dd0c6e9a4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6060.txt @@ -0,0 +1,2 @@ +बल्गेरिया क्रिकेट संघ हा बल्गेरिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. +२०१९मध्ये पूर्ण टी२० सदस्यत्व मिळाल्यावर बल्गेरिया संघ १४ ऑक्टोबर २०१९ रोजी  सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[५] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6083.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11943a36cf337cc3b7e701bc2c5177b37eb8236c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6083.txt @@ -0,0 +1,2 @@ +बल्लीमारन विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6100.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a5f4a6de8f6263979c9632740a22c13dfa9dd4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6100.txt @@ -0,0 +1 @@ +बळवंत बसवंत वानखेडे मराठी राजकारणी आहेत. हे दर्यापूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघात उभे आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6109.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b94371cbf7318b2f1030fc7bf909a5ab403e732a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6109.txt @@ -0,0 +1,2 @@ +बळवली हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जवळच प्रसिद्ध सांकशीचा किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6115.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a644f4bfa9c4b3fe2727510bf64c7ec2d0f2f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6115.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिकेटच्या खेळात गोलंदाज फलंदाजाला बाद करून त्याचा डाव संपवू शकतो. +बाद करण्याचे दहा प्रकार आहेत. पैकी गोलंदाजाला ज्यांचे श्रेय मिळते असे पाच प्रकार आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6125.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73861e3b37964ec94184303ff2f4bf6df1bc0427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6125.txt @@ -0,0 +1,2 @@ +बळीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6135.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ada56c205beb5d665756848a965b92d031aa3692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6135.txt @@ -0,0 +1,2 @@ +बशीरहाट हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6141.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c211dfb220035e1b080be6e1f9bdb03c019805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6141.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बशेट्टीहल्ली हे गाव कर्नाटक, भारत मध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6150.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa23f274094a590b50d2478c21ed9b969822135 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6150.txt @@ -0,0 +1 @@ +बस बाई बस हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक मुलाखतपर कार्यक्रम आहे ज्याचे सूत्रसंचालन सुबोध भावेने केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6154.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a781589f904de9c374b0e18c0efdb1746073a83f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6154.txt @@ -0,0 +1,2 @@ +बसंतनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6182.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66b068153056486d98ff4dab06aa4293d9db7e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6182.txt @@ -0,0 +1 @@ +बसवकल्याण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बीदर लोकसभा मतदारसंघात असून बीदर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_619.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78e4397af62ed7dfcc4d0466b0da44071236eb49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_619.txt @@ -0,0 +1,2 @@ + पोहाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_62.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_62.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d173d3ffdd6876c4bb49c3393d318d874b1a0ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_62.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप अलेक्झांडर चौथा (इ.स. ११९९:अनान्यी, इटली - मे २५, इ.स. १२६१:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. +याचे मूळ नाव रिनाल्दो कॉॅंती असे होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6205.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96a9a642ac89061d1674642ce107279ef318812a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6205.txt @@ -0,0 +1,5 @@ +महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली. +७ कोटी वर्षापूर्वी – भ्रंशमूलक उद्रेक झाला व लाव्हारस वाहू लागला. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकांपासून महाराष्ट्राचे पठार तयार झाले. +हे पठार अग्निजन्य खडकांनी बनले आहे. +भूपृष्ठावर किंवा कमी खोलीवर ‘असिताश्म व कृष्णप्रस्तर’ असे दोन प्रकारचे खडक आढळतात. +विशेष माहिती : भ्रंशमूलक ज्वालामुखी : भूगर्भातून येणारा तप्त शिलारस भूपृष्ठाला पडलेल्या लांबच लांब भेगेतून बाहेर पडतो. अशा त्या ज्वालामुखीच्या उद्रेकास भ्रंशमूलक (Melodorous) ज्वालामुखी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6232.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c891d35121168615c321665244f704c9105c812 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6232.txt @@ -0,0 +1,3 @@ +बस्नहिरा क्रिकेट डंडी श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. बस्नहिरा संघ कोलंबो शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.३३ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१] +प्रशिक्षक: दुलिप मेंडीस[२] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6249.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a306b89a3e29b73258d93ecaaa04766c3a6db0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6249.txt @@ -0,0 +1,2 @@ +बहरामपुर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6273.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5a435bdf496b55ce511429df4299e7ef5662a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6273.txt @@ -0,0 +1 @@ +बहरैन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बहरैनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6274.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b41ecb38bff18d854de482353edab655f5e3d53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6274.txt @@ -0,0 +1 @@ +बहरैनचा ध्वज (अरबी: علم البحرين) २००२ पासून वापरात आणला गेला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6279.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc65706ca1006b6df383332cf89c41d385fc9b91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6279.txt @@ -0,0 +1,4 @@ + +भंवरी देवी तथा बहवेरी देवी या राजस्थानच्या भाटेरी येथील एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांमुळे भडकलेल्या पुरुषांनी भंवरी देवी यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींची केलेली निर्दोष मुक्तता यांमुळे या प्रकरणाकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले.[१][२] ही घटना भारतातील महिला हक्कांच्या चळवळीतील अतिशय महत्त्वाचा भाग बनली.[३][४][५] +भंवरी देवी या जातीच्या कुंभार कुटुंबातील होत्या. त्या भारताच्या राजस्थानातील भाटेरी गावात राहत होत्या. हे गाव राज्याची राजधानी असलेल्या जयपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील बहुतेक लोक दूधवाल्यांच्या गुर्जर समाजाचे होते, जे भंवरीच्या जातीपेक्षा उच्च मानली जाते. १९९० च्या दशकात गावात बालविवाह सर्रास होत होते, तसेच जातिव्यवस्था प्रबळ होती. भंवरी यांचा विवाह मोहनलाल प्रजापत यांच्याशी झाला होता. त्यावेळी त्या फक्त पाच किंवा सहा वर्षांच्या होत्या आणि त्यांचा नवरा आठ किंवा नऊ वर्षांचा होता. +त्यांना चार मुले झाली; दोन मुली आणि दोन मुलगे. यापैकी मोठी मुलगी शिकली नाही; जयपूरमध्ये राहणारे दोन मुलगे किरकोळ नोकऱ्या करतात, तर धाकटी मुलगी रामेश्वरी हिने शिक्षणशास्त्राची (बी.एड.) पदवी घेतली असून ती एका शाळेत इंग्रजी भाषा शिकवते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6288.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6fdf9552b5e9cb06b148665ff32804b2aa39efe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6288.txt @@ -0,0 +1,2 @@ + बहादरपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6292.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65565f4c2df92cb5cb300c34b4f4d0b227f9dedc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6292.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बहादरपूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला जळगाव जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6293.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..680dc06583221677e8f228e5fb6fa36b06c5594f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6293.txt @@ -0,0 +1 @@ +बहादा हे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात असलेल्या वरूड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6329.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9852f3f44553f3a21103d754de9d471f0301ad67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6329.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे. +बहारीन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहारीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहारीन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.बहरैन हा देश ८८बेटे मिळून बनला आहे.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6358.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bd9ec1ebb0ab9855577483ef2d1fa482bc68e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6358.txt @@ -0,0 +1,8 @@ + बहिरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_637.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b05ffe4eccdbc82db76a4d049ae816ea0c74048 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_637.txt @@ -0,0 +1 @@ +पाउके सियाका (१९ जून, १९८६:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6403.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e607ef320a02fb2d5e7430019c0741b0c6b5ff17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6403.txt @@ -0,0 +1,4 @@ +बहुराष्ट्रीय कंपनी (इंग्रजी: Multinational Corporation किंवा MNC) ही एक कॉर्पोरेट संस्था आहे जिच्याकडे तिच्या मूळ देशाव्यतिरिक्त किमान एका देशात वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनाची मालकी आणि नियंत्रण असते. ब्लॅक'स लॉ डिक्शनरीनुसार एखादी कंपनी किंवा समूह 25% किंवा त्याहून अधिक महसूल देशाबाहेरील कामकाजातून मिळवत असेल तर ती बहुराष्ट्रीय कंपनी मानली जावी.[१] +बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनला मल्टीनॅशनल एंटरप्राइझ (MNE), ट्रान्सनॅशनल एंटरप्राइझ (TNE), ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन (TNC), आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन किंवा स्टेटलेस कॉर्पोरेशन असेही संबोधले जाऊ शकते. या संज्ञांमध्ये सूक्ष्म परंतु वास्तविक फरक आहेत. फोर्ब्स ग्लोबल 2000 कंपन्यांसह, आधुनिक युगातील बहुतेक सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली कंपन्या सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या नैतिक मानकांच्या अभावामुळे (?) अधीन आहेत ते कर आणि बेस क्षरण आणि नफा-बदल कर टाळण्याच्या क्रियाकलापांशी देखील संबंधित आहेत. +बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (MNC) ही सामान्यतः एका देशात समाविष्ट केलेली एक मोठी कॉर्पोरेशन असते जी विविध देशांमध्ये वस्तू किंवा सेवांचे उत्पादन किंवा विक्री करते. या कंपन्यांची दोन सामान्य वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा मोठा आकार आणि केंद्रिय नियंत्रित जगभरातील क्रियाकलाप. +परदेशात उत्पादन सुविधा किंवा असेंब्ली ऑपरेशन्स उघडणे बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या जागतिक उपस्थितीचा विविध मार्गांनी फायदा होऊ शकतो. सर्व प्रथम, MNCs त्यांच्या जागतिक विक्रीवर R&D खर्च आणि जाहिरात खर्च पसरवून, पुरवठादारांवर जागतिक क्रयशक्ती एकत्र करून आणि किमान अतिरिक्त खर्चासह जागतिक स्तरावर त्यांचा तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अनुभव वापरून मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा फायदा घेऊ शकतात. शिवाय, MNCs त्यांच्या जागतिक उपस्थितीचा वापर काही विकसनशील देशांमध्ये उपलब्ध कमी किमतीच्या कामगार सेवांचा लाभ घेण्यासाठी आणि प्रगत परदेशी देशांमध्ये राहणाऱ्या विशेष R&D क्षमतांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी करू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्तनावरील नैतिक आणि कायदेशीर अडथळ्यांची समस्या, कारण ते प्रभावीपणे "राज्यविहीन" कलाकार आहेत, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उद्भवलेल्या अनेक तातडीच्या जागतिक सामाजिक-आर्थिक समस्यांपैकी एक आहे. संभाव्यतः, आधुनिक कॉर्पोरेशनपेक्षा समाजाच्या शासन मर्यादांचे विश्लेषण करण्यासाठी सर्वोत्तम संकल्पना म्हणजे "स्टेटलेस कॉर्पोरेशन" ही संकल्पना. बिझनेस वीकमध्ये किमान 1991 च्या सुरुवातीला तयार करण्यात आलेली, संकल्पना 1993 मध्ये सैद्धांतिकदृष्ट्या स्पष्ट करण्यात आली: लोकसंख्याशास्त्रीय विश्लेषण आणि वाहतूक संशोधन यांच्यातील छेदनबिंदू असलेल्या विश्लेषणात्मक साधनांसह राज्यविहीन कॉर्पोरेशन परिभाषित करण्यासाठी एक अनुभवजन्य धोरण आहे. हे छेदनबिंदू लॉजिस्टिक व्यवस्थापन म्हणून ओळखले जाते आणि ते संसाधनांच्या वेगाने वाढणाऱ्या जागतिक गतिशीलतेचे महत्त्व वर्णन करते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विश्लेषणाच्या प्रदीर्घ इतिहासात, आम्ही काही चतुर्थांश शतकात स्टेटलेस कॉर्पोरेशनच्या युगात आलो आहोत - कॉर्पोरेशन जे जगभरातील स्रोत सामग्रीच्या गरजा पूर्ण करतात आणि वैयक्तिक देशांसाठी उत्पादने तयार करतात आणि सानुकूलित करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6407.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c73f6b9b705c86f7ae565141d094a4258d6f7e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6407.txt @@ -0,0 +1,4 @@ +समाजभाषाशास्त्रात, बहुलिपीत्व म्हणजे एकाच भाषेसाठी एकापेक्षा अधिक लेखन पद्धती वापरणे. [१] एककालिक बहुलिपीत्व हे एकाच भाषेसाठी दोन किंवा अधिक लेखन प्रणालींचे सहअस्तित्व आहे, तर काळसापेक्ष बहुलिपीत्व (किंवा अनुक्रमिक बहुलिपीत्व ) हे एका विशिष्ट भाषेसाठी दुसऱ्या लेखन पद्धतीचे पुनर्स्थित करणे आहे. [२] +हिंदुस्थानी भाषा, म्हणजेच उर्दू अक्षरांमध्ये लिहिलेली उर्दू भाषा आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा, समकालिक बहुलिपीत्वाचे उत्तम 'पाठ्यपुस्तकी उदाहरणे' [३] आहेत, ज्या प्रकरणांमध्ये समकालीन लेखन प्रणाली वापरली जाते. पायाभूतपणे उर्दू आणि हिंदी या एकच भाषा, म्हणजेच हिंदुस्थानी भाषा आहे. पण १९व्या शतकातील धार्मिक राजकारणामुळे भारत-पाकिस्तान विभाजन झाले. तसेच हिंदुस्थानी या एकच भाषेचे धर्माच्या-आधारे विभाजन झाले, जिथे मुस्लिमांनी हिंदुस्थानी भाषा उर्दू लिपीत व उर्दू नावाने म्हणून स्वीकारली आणि हिंदूंनी हिंदुस्थानी भाषेला देवनागरी लिपीत व हिंदी या नावाने स्वीकारली. देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदुस्थानी भाषेला हिंदी म्हणतात, आणि उर्दू लिपीत(फारसी व अरबी लिपीचे मिश्रण) लिहिलेल्या हिंदुस्थानी भाषेला उर्दू भाषा म्हणतात. याचा व्यावहारिक पुरावा म्हणजे, दोन्ही भाषा पाठ्यपुस्तकी लेखन व लेखणपद्धतीच्या दृष्टीने भिन्न जरी असल्या तरी सामान्य बोलचालीत, श्रवण व व्याकरणात या दोन्ही भाषांमध्ये अगदी स्पष्ट साम्यत्व आढळते. +काळसापेक्ष बहुलिपीत्वाचे आणखीन एक उदाहरण, जेथे एक लेखन प्रणाली दुसऱ्या लेखन पद्धतीशी बदलते, हे तुर्की भाषेच्या संबंधात आढळते, ज्यात पारंपारिक अरबी लेखन प्रणाली १९२८ मध्ये लॅटिन-आधारित प्रणालीने बदलली गेली. [४] [५] +बहुलिपीत्वाचा भाषा नियोजन, भाषिक धोरण आणि भाषिक विचारसरणीवर परिणाम होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6411.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68957c9ad953801ba1e7ec8829ec7309a648aa2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6411.txt @@ -0,0 +1,9 @@ + +उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील बहुळा धरण एक धरण आहे. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +बहुळा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6412.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e826d33d7b1adbfbe9d6beebdeac050003b2da3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6412.txt @@ -0,0 +1,3 @@ +बहुळा ही महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. तीचा उगम हा सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर येथून होतो. +बहुळा नदीच्या काठावर एक गाव वसलेल आहे त्या गावाच नाव हे बहुळा नदीच्या नावावरूनच 'बहुलखेडा' ठेवले आहे. जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यात एक धरण बांधलेले आहे. +पहा : जिल्हावार नद्या , जिल्हावार धरणे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6416.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23f9f8d07fb0b944a0c6f0a7d8eab7560a451976 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6416.txt @@ -0,0 +1,4 @@ +बहुसंख्य कल्याण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या बहुसंख्य कल्याण मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[१][२] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6419.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88e30744a672a2f37cb2132621b9847c6607368b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6419.txt @@ -0,0 +1,36 @@ +एकाधिक निवड (एमसी), उद्दिष्ट प्रतिसाद, किंवा एमसीक्यू (एकाधिक निवड प्रश्नांसाठी) एक उद्दीष्ट मूल्यांकन एक प्रकार आहे ज्यामध्ये उत्तरदात्यांनी सूची म्हणून ऑफर केलेल्या निवडींमधून केवळ योग्य उत्तरे निवडण्यास सांगितले जाते. एकाधिक निवड स्वरूप शैक्षणिक चाचणीमध्ये, बाजार संशोधनात आणि निवडणुकीत, जेव्हा एखादी व्यक्ती एकाधिक उमेदवार, पक्ष किंवा धोरणे दरम्यान निवडते तेव्हा. +ई. एल. थॉर्नडिकने विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यासाठी प्रारंभिक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला, तो त्याचा सहाय्यक बेंजामिन डी. वुड होता ज्याने बहु-निवड चाचणी विकसित केली. [2] 20 व्या शतकाच्या मध्यात बहुविध-निवड चाचणीमध्ये परिणाम तपासण्यासाठी स्कॅनर्स आणि डेटा प्रोसेसिंग मशीन विकसित केले गेले होते. क्रिस्तोफर पी. सोलल 1 9 82 मध्ये तीक्ष्ण एमझे 80 संगणकावर संगणकांसाठी प्रथम एकाधिक-निवड परीक्षा तयार केली. कृषी विषयांसोबत डिस्लेक्सिया झुबके असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी ते विकसित झाले, कारण लॅटिन वनस्पतीचे नाव समजून घेणे आणि लिहिणे कठीण होऊ शकते. [उद्धरण आवश्यक ] प्रथम पूर्ण परीक्षा रोसेसे, इंग्लंडमधील सेंट एडवर्डस स्कूलमध्ये विकसित करण्यात आली +एकाधिक निवड आयटम एक स्टेम आणि अनेक पर्यायी उत्तरे असतात. स्टेम हे उघडत आहे - एक समस्या आहे, एक समस्या आहे, एक प्रश्न विचारला गेला किंवा अपूर्ण विधान पूर्ण करणे. पर्याय हे आहेत की परीक्षेत योग्य उत्तरासह आणि विचलित केलेल्या चुकीच्या उत्तरांसह परीक्षा निवडू शकते. [4] फक्त एक उत्तर योग्य म्हणून निवडले जाऊ शकते. हे एकाधिक प्रतिसाद आयटमसह contrasts ज्यामध्ये एकापेक्षा जास्त उत्तर योग्य मानले जाऊ शकते. +सहसा, योग्य उत्तर एकूण चिन्हाच्या दिशेने एक सेट नंबर कमावतो आणि चुकीचा उत्तर काहीही कमावतो. तथापि, चाचणी अनुत्तरित प्रश्नांसाठी आंशिक क्रेडिट देखील पुरस्कृत करू शकते किंवा विद्यार्थ्यांना चुकीच्या उत्तरेसाठी अंदाज लावण्यासाठी अनुमानित करणे. उदाहरणार्थ, SAT विषय चाचणी चुकीच्या उत्तरासाठी चाचणी घेणाऱ्याच्या स्कोअरवरून एक तिमाहीत एक चतुर्थांश काढा. +प्रगत माहितीसाठी, जसे की लागू ज्ञान आयटम, स्टेममध्ये अनेक भाग असू शकतात. स्टेममध्ये विस्तारित किंवा पूरक सामग्री जसे की व्हिग्नेट, केस स्टडी, ग्राफ, टेबल, किंवा तपशीलवार वर्णन समाविष्ट असू शकते ज्यामध्ये एकाधिक घटक आहेत. आयटममध्ये अत्यंत वैधता आणि प्रामाणिकपणा सुनिश्चित करणे आवश्यक आहे तोपर्यंत काहीही समाविष्ट केले जाऊ शकते. उत्तरदायी व्यक्तीने उत्तर कसे करावे हे स्पष्ट करून एक आघाडीचा प्रश्न आहे. वैद्यकीय एकाधिक निवड वस्तूंमध्ये, एक आघाडी-प्रश्न विचारू शकतो की "सर्वात संभाव्य निदान काय आहे?" किंवा "कोणत्या रोगास सर्वात जास्त कारण आहे?" पूर्वी सादर केलेल्या केस अभ्यास संदर्भात. +एकाधिक निवड चाचणीच्या वस्तू बऱ्याचदा "प्रश्न" म्हणून ओळखल्या जातात परंतु हे एक गैरसमज आहे कारण अनेक वस्तू प्रश्न म्हणून पाठविल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, ते अपूर्ण स्टेटमेन्ट, समानता किंवा गणितीय समीकरण म्हणून सादर केले जाऊ शकतात. अशा प्रकारे, अधिक सामान्य शब्द "आयटम" एक अधिक योग्य लेबल आहे. आयटम आयटम बँकेमध्ये संग्रहित केले जातात. +जर = 1 आणि बी = 2, ए + बी म्हणजे काय? +ए. 12. +बी 3. +सी. 4. +डी. 10. +समीकरण 2x + 3 = 4 मध्ये, एक्स साठी सोडवा. +ए. 4. +बी 10. +सी. 0.5. +डी. 1.5. +ई. 8. +"भारताची राजधानी" म्हणून ओळखली जाणारी शहर आहे +ए. बंगलोर +बी. मुंबई +सी. कराची +डी. हैदराबाद +योग्य उत्तरे क्रमशः बी, सी आणि एक आहेत. +एक लिखित एकाधिक-निवड प्रश्न स्पष्टपणे चुकीचे किंवा असुरक्षित विचलित करणारे (जसे की डेट्रॉइट तिसऱ्या उदाहरणामध्ये समाविष्ट करणे) टाळते, जेणेकरून प्रत्येक विचलित व्यक्ती तसेच योग्य उत्तरासह वाचताना प्रश्न अर्थ होतो. +खालीलप्रमाणे एक अधिक कठीण आणि स्पष्ट एकाधिक निवड प्रश्न आहे: +खालील गोष्टींचा विचार करा: +आठ-बाय-आठ चेसबोर्ड. +दोन उलट कोपरांसह आठ-बाय-आठ चेसबोर्ड काढले. +सर्व चार कोपऱ्यांसह आठ-बाय-आठ चेसबोर्ड काढले. +यापैकी दोन-एक-एक-एक डोमिनोजने (ओव्हरलॅप्स किंवा अंतर आणि प्रत्येक डोमिनोसह सर्व डोमिनोसह टाइल केले जाऊ शकते? +ए. मी +बी. II +सी. मी आणि दुसरा फक्त +डी. मी आणि तिसरा +एफ. I, II, आणि III +एमसीक्यू प्रश्न diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6428.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58916a1100a7893493061f2e6421ba8e5b4ae770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6428.txt @@ -0,0 +1,10 @@ +बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते. +बोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले. +बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. +काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन युविंग (Ewing) यांच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. +मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.[१] +८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले. +बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत. +बोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6441.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e9c2b1dd32ea73b502df45a0b0e6bf3c16d392f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6441.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. +इ.स. १९५६चा साहित्य अकादमी पुरस्कार 'सौंदर्य आणि साहित्य'साठी. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6456.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf71db402caaedb29499e896a373b316dddbe185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6456.txt @@ -0,0 +1,101 @@ + +मुंबई (पूर्वीचे नाव: बॉम्बे) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी [१] मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे शहराची अंदाजे लोकसंख्या १.२५ कोटी आहे. [१३]मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची २.३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे . [१४]मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. २००८ मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. [१५] [१६] +मुंबई बनवणारी सात बेटे पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. [१७] [१८] [१९]शतकानुशतके बॉम्बेची सात बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे १६६१ मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स II सोबत झाला तेव्हा हुंड्याच्या रुपात ईस्ट इंडिया कंपनीला ही सात बेटे मिळाली. १७८२ च्या सुरूवातीस, हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, [२०] ज्याने अरबी समुद्रातील सात बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. [२१]प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच, १८४५ मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. १९ व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने, मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. [२२] +मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक, [२३] आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. [२४]जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष दहा वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे, [२५] भारताच्या GDP च्या ६.१६% उत्पन्न, [२६] देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २५%, भारतातील सागरी व्यापारापैकी ७०% ( मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि जेएनपीटी ), [२७] आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील ७०% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. [२८] [२९]या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात. +मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. +मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीने ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी येथे हलवली.[ संदर्भ हवा ] +मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे एक बेट होण्या आधीपासून समुद्रकिनाऱ्यावर राहत आले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला "कोळीवाडा" असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई मध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबरच भंडारी समाज देखील इथला मूळ रहिवासी समजला जातो. यांचे वास्तव्य पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यंत होते. कालांतराने हे लोक इतरत्र स्थलांतरित झाले. दादर, माहीम, प्रभादेवी येथे भंडारी अधिक असत भागोजीशेठ कीर हे त्यांतील एक होत. +आगरी समाज हे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.[३०] +माहीम, शीव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे, कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ या भागांतही मुंबईचे मूळ रहिवासी अनेक शतके राहत होते.. +मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००).१६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.[ संदर्भ हवा ] +१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.[ संदर्भ हवा ] +पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या. +१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले.[ संदर्भ हवा ] +१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.[ संदर्भ हवा ] दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना १९३३ मध्ये वलमजी रतनजी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटरोड, गिरगाव व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत. +मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साळशेत बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे. +मुंबईचे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन वेगवेगळे भाग आहेत. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत. +मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते. +फोर्ट परिसर - +गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन +नरिमन पॉइंट परिसर - +हॉटेल ट्रायडेंट, TIP OF NARIMAN POINT +वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी +गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय +दादर - शिवाजी पार्क +प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर +महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा +भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार +भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय +ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन +मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन) +पवई तलाव - पवई अंधेरी पूर्व +जुहू - जुहू, विले पार्ले पूर्व +संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरिवली +मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पूरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नालेसफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.[ संदर्भ हवा ] +या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.[ संदर्भ हवा ] +याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला,जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत. +एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला +जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला +जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला +एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्थानक नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला +एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला +एम/पश्चिम- अयोध्यानगर नाला, चरई नाला, फर्टिलायझर नाला, वाशीनाका नाला +एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट +एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला +एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी +एच /पश्चिम- गझदरबंध नाला, बोरान नाला, हरिजन नाला. +के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला +के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला +पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला +पी/उत्तर- पुष्पापा पार्क आणि मालवणी नाला +आर/दक्षिण- पोयसर नदी प्रणाली +आर/मध्य- चंदावरकर नाला प्रणाली +आर/उत्तर- अवधूतनगर नाला, काजूपाडा नाला, केतकीपाडा नाला, कोकणी पाडा नाला, तेरे कंपाऊंड नाला, दहिसर नदी प्रणाली, धारखाडी नाला, यादवनगर नाला +मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता. +नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे. +मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारताच्या १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रति व्यक्ती आय १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. +मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो. +मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात. +मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते. +मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात. +मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलीस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलीस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे. +मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय (Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत. +मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या. +वाहतुकीच नवीन सादन म्हणून कॅब हा ही पर्याय आहे. +मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारताच्या पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरू आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: +१) पूर्व द्रुतगती मार्ग (भायखळा ते ठाणे). +२) पूर्व मुक्त मार्ग (चिंचपोकळी ते चेंबूर). +३) सायन-पनवेल द्रुतगती मार्ग. +४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते भाईंदर). +मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरीवलीपर्यंत चालवते.[ संदर्भ हवा ] +मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूककोंडी ही वारंवार घडते.[ संदर्भ हवा ] +मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर. +२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५००हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपो दरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंत नंतर चालू झाले. +भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारताच्या इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात. +नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारताच्या पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारताच्या सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.[ संदर्भ हवा ] +बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते, पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते. या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती अथवा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो मुलुंड व गोराईतील डम्पिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते. +बेस्ट, महावितरण व रिलायन्स एजन्सी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्ती मार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक व +घटत चालला आहे, पण काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा उद्योगसमूह, रिलायन्स मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.[ संदर्भ हवा ] +मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरिता इतर गावांहून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.[ संदर्भ हवा ] +मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे. +विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरिबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.[ संदर्भ हवा ] +१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बॉंबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकवादी हल्ला होता. [ संदर्भ हवा ] +२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६६ %), मुस्लिम (२०.६५ %), बौद्ध (४.८५ %), जैन (४.१० %), ख्रिश्चन (३.२७ %),[३१][३२][३३] शीख (०.५८ %) आणि बाकी पारशी, यहूदी व निधर्मी (तिन्ही मिळून ०.५७ %) आहेत.[३१][३४] भाषावार जनसंख्येत मराठी लोक ४२ %, हिंदी व गुजराती लोक १९ % आणि उर्वरित अन्यभाषी लोक आहेत. +मूळ ख्रिश्चनांमध्ये ईस्ट इंडियन कॅथलिकांचा समावेश आहे. मूळ हिंदू धर्मीय असलेल्या लोकांना १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बाटवले. गोवन आणि मंगलोरियन कॅथलिक हे शहराच्या ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा भाग देखील बनवतात. १८ व्या शतकात ज्यू मुंबईत स्थायिक झाले. जगभरातील पारसी झोरॅस्ट्रिअन्सची सर्वात मोठी लोकसंख्या मुंबईत देखील आहे, परंतु इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीनंतर ही संख्या कमी होत चालली असून ती ६०,००० इतकी आहे. ७ व्या शतकात पारसी मुसलमानांच्या विजयामुळे पारस (पारसी / इराण) पासून भारतात आले. मुंबईतील सर्वात जुने मुस्लिम समुदायांमध्ये दाऊदी बोहरा, इस्माईल खोजा आणि कोकणी मुसलमानांचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ] +मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे करतात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी, मायानगरी असेपण म्हणतात. मुंबईचे डबेवाले देखील प्रसिद्ध आहेत. +मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळ, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. तसेच झणझणीत कोल्हापुरी चवीचा मिसळ पाव, कांदा भजी, जिलेबी आणि फाफडा हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.[ संदर्भ हवा ] +मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबई एक स्वतः एक संस्कृती आहे, भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबई कडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात, सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही तर केवळ येथे थोडें दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते, आणि 'विविधतेत एकता' सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते. +न्यू यॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[३५] +मुंबईमध्ये मराठी ही मुख्य भाषा असली तरीही हिंदी, इंग्लिश आणि गुजराती भाषांचा मोठा प्रभाव आहे. याशिवाय शहराच्या विशिष्ट भागांमध्ये भारतातील काही भाषा वापरल्या जातात. मुंबईमध्ये दुकानांवर मराठीतून फलक असण्याची सक्ती आहे. मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. +मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए., हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृत्तपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारताच्या इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. +दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार इंडिया, झी नेटवर्क, व्हायाकॉम १८ व सोनी नेटवर्क यांच्या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत. +मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर उर्वरित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई / आयसीएस्‌ई) बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात. पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारताच्या १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा विज्ञान) प्रवेश घेतात. १२वीनंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठांशी संलग्न आहेत. आय. आय. टी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI ) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. +क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदान आयपीएल स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत. +फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषतः पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, बिलियर्ड्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः हे खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतात. +वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6460.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ee55b3b9fe70f3620355b608bf38a261d496b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6460.txt @@ -0,0 +1,57 @@ + +बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती. +मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत. +ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते. +मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:- +१. उत्तर किंवा गुजरात +२. मध्य किंवा डेक्कन (दख्खन) +३. दक्षिण किंवा कर्नाटक +४. सिंध +मुंबई प्रांतातील जिल्हे:- +१. मुंबई शहर +२. अहमदाबाद +३. भरूच +४. खेडा +५. पंच महाल +६. सुरत +७. ठाणे +८. कुलाबा +९. रत्‍नागिरी +१०. अहमदनगर +११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन) +१२. नाशिक +१३. पुणे +१४. सातारा +१५. सोलापूर +१६. बेळगाव +१७. विजापूर +१८. धारवाड +१९. उत्तर कानडा +२०. कराची +२१. हैदराबाद +२२. शिकारपूर +२३. थर आणि पारकर +२४. उत्तर सिंध सीमान्त +मुंबई इलाख्यातील संस्थाने - +अ] डेक्कन स्टेट एजन्सी - +१. कोल्हापूर +२. अक्कलकोट +३. औंध +४. जमखिंडी +५. जंजिरा +६. कुरुंदवाड (थोरले) +७. कुरुंदवाड (धाकटे) +८. मिरज (थोरले) +९. मिरज (धाकटे) +१०. मुधोळ +११. फलटण +१२. रामदुर्ग +१३. सांगली +१४. डफळापूर +१५. जत +१६. सावंतवाडी +१७. सावनूर +१८. भोर +मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते. +भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. +स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6470.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..906e2406b46997da7946cc6052f4754d2352f82c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6470.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख बिहार राज्यातील बांका जिल्ह्याविषयी आहे. बांका शहराबद्दलचा लेख येथे आहे. +बांका हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बांका येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6481.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21d40f78f49513359ee9cc1555b7bbfcb8c3289f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6481.txt @@ -0,0 +1,2 @@ +बांगडापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6519.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f788b67dc558b382c16f8797296c2bdf2cd779a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6519.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने ४ ते १० फेब्रुवारी २००७ दरम्यान झिम्बाब्वे येथे ४ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_652.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bf1c9050134dfa911d65c8101904112a8c92256 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_652.txt @@ -0,0 +1,5 @@ + +प्रोस्टेट कर्करोग तथा प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. वयाची पासष्टी ओलांडलेल्या दर शंभर जणांमध्ये किमान २२ जणांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता असते. +प्रोस्टेट कॅन्सरसारख्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक स्तरावर सप्टेंबर हा महिना जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. जगात कर्करोगाने दगावणाऱ्या एकूण रुग्णांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर हा मृत्यूचे सहावे मोठे कारण म्हणून गणला जातो. +प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी डिजिटल रेक्टल परीक्षणने (डीआरई) केली जाते. ज्या पुरुषांच्या रक्तामध्ये प्रोस्टेट स्फेसिफिक ॲंटिजनचा (पीएसए) स्तर ४ ते १० दरम्यान असतो, त्यांच्यातील चारपैकी एकाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असते. जर पीएसएचा स्तर दहापेक्षा जास्त असेल तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शंका ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे दिसून येत नाही. परंतु, तपासणीमुळे माहिती होऊ शकते. प्रोस्टेट कॅन्सर कोणतेही नुकसान न करता शरीरात निष्क्रिय रूपाने पडून राहू शकतो. हा आजार अधिक वाढल्यानंतर ग्रस्त रुग्णांचा मूत्रप्रवाह बाधित किंवा कमजोर होतो. +कल्याणी समूह आणि रुबी हॉल क्‍लिनिकतर्फे प्रोटेस्ट कर्करोगावर संशोधन, निदान, उपचार आणि शिक्षणासाठी पुण्यात अत्याधुनिक "प्रोस्टेस्ट कर्करोग संस्था' स्थापन करण्यात आली आहे. भारतातील लोकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि आजारावर संशोधन करणे हा प्रोस्टेट कर्करोग संस्थेचा मुख्य उद्देश आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6520.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caafc6c4315026c2fd4464e849516c064fe7d3a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6520.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने २००९ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध पाच एकदिवसीय सामने खेळले. झिम्बाब्वेने कसोटी क्रिकेटमधून स्वतः लादलेल्या निलंबनामुळे, कोणतेही कसोटी सामने नियोजित झाले नाहीत; त्याऐवजी, झिम्बाब्वेने आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये संघात प्रवेश केला आहे. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका त्याच वेळी, झिम्बाब्वे इलेव्हन अफगाणिस्तान विरुद्ध चार दिवसीय इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना खेळेल. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6554.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dae04ab8790ea3f22dc650069d8ec906b89ab9b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6554.txt @@ -0,0 +1,3 @@ +बांगलादेश क्रिकेट संघाने जानेवारी २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी बांगलादेश संघाने एक सराव सामना खेळला. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. +बांगलादेशने पहिला कसोटी सामना जिंकत इतिहास रचला. न्यू झीलंडविरुद्ध बांगलादेशने प्रथमच कसोटी विजय प्राप्त केला होता. परंतु हा विजयरथ बांगलादेशला चालु ठेवता आला नाही. दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करत न्यू झीलंडने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर न्यू झीलंडचा खेळाडू रॉस टेलर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6621.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c8dbeffafd44c0f368c6eedacdb89038f9a523 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6621.txt @@ -0,0 +1 @@ +बांगलादेशात १२ महानगर निगम आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6628.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5d54779953debb58d17dc95f4e67082de37585e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6628.txt @@ -0,0 +1,15 @@ + +बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. भारत व नेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे. +हिंदू धर्म +त्रिमूर्ती +इतर हिंदू देवता +संज्ञा +पुरूषार्थ +निर्वाण +वेद +उपवेद +पुराण +इतर +उपासना +संस्कारविधी (सोळा संस्कार) +हिंदू सण (विस्तृत माहिती) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6697.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12ff29cf98e2b9900d770e0bd8d37c6f2e66e6f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6697.txt @@ -0,0 +1,2 @@ + बांधपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6706.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cc74569e698e0c58a39c1d194011790e2a520fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6706.txt @@ -0,0 +1,35 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८६८ असलेले बांधोना हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २८८.५९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १०१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३३६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - +पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा भाकरोंडी येथे आहे. माध्यमिक शाळा भाकरोंडी येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- निरंक +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, (s)-१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6707.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cc74569e698e0c58a39c1d194011790e2a520fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6707.txt @@ -0,0 +1,35 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८६८ असलेले बांधोना हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २८८.५९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १०१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३३६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - +पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा भाकरोंडी येथे आहे. माध्यमिक शाळा भाकरोंडी येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अंगारा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- निरंक +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, (s)-१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6726.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db8beb96be0e0e605f3a61bd0ab6a0ff04d54334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6726.txt @@ -0,0 +1 @@ +बांसगांव हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6746.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2702d736d448c4f3678716d417f4132895020a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6746.txt @@ -0,0 +1,3 @@ + +बाउंडरी काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6757.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..893df95111d00f8524f03bd123735fd7c5b234fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6757.txt @@ -0,0 +1,5 @@ + +अझरबैजान ग्रांप्री (इंग्लिश: Azerbaijan Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे, या शर्यतीची सुरुवात २०१७ फॉर्म्युला वन हंगाम पासून झाली.[१][२] ही शर्यत अझरबैजान देशाच्या बाकु शहरामधील बाकु सिटी सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. +हि ग्रांप्री नवीन असल्यामुळे, वारंवार विजेते चालक यादी सद्द्या नाही आहे. +ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6758.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b5a2001e1442ccb6950aea42fdea262e32697fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6758.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 40°23′43″N 49°52′56″E / 40.39528°N 49.88222°E / 40.39528; 49.88222 + +बाकू (अझरबैजानी: Bakı) ही मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील तसेच कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. अझरबैजानचे आर्थिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या बाकूची लोकसंख्या सुमारे २१ लाख आहे. +इ.स.च्या पहिल्या शतकामध्ये स्थापन झालेले बाकू शहर येथील खनिज तेलाच्या विहिरींसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी बाकूचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत करण्यात आला आहे. +येथील हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉकेशस प्रदेशामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून अझरबैजान एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे. + विकिव्हॉयेज वरील बाकू पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_677.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cf15d15efe42ec8fdec0b330605bb8048a21553 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_677.txt @@ -0,0 +1,2 @@ +पौष कृष्ण दशमी ही पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दहावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6799.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d6bebfd8d0f09b452fb9a6091e725ec8cef6a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6799.txt @@ -0,0 +1,2 @@ +बागलकोट लोकसभा मतदारसंघ (कन्नड: ಬಾಗಲಕೋಟೆ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ ; इंग्लिश: Bagalkot Lok Sabha consituency ;) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील लोकसभेचा मतदारसंघ आहे. इ.स. १९६७ साली हा मतदारसंघ बनवण्यात आला. +बागलकोट लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6810.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7907f01afdfe507a93d4b7a6100b831010fab1f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6810.txt @@ -0,0 +1,2 @@ +बागलोहारे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6820.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e433de5e3efa8925338e1054398c61d8d838c650 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6820.txt @@ -0,0 +1,2 @@ + बागायत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6824.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8783520f75730e7ca490beea5fa87b268f91d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6824.txt @@ -0,0 +1 @@ +बागिडोरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बांसवाडा जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6831.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dd993393ab4be226e880538dca927f7855626c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6831.txt @@ -0,0 +1,2 @@ +बागेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6842.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65075baa66c0021db86c35782542eae8a4625571 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6842.txt @@ -0,0 +1,9 @@ + +बाघ कालीसरार प्रकल्प हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एक धरण आहे. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +बाघ कालीसरार प्रकल्प हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6859.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39507c76f7be060195fec016dbc833e338286975 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6859.txt @@ -0,0 +1,4 @@ +उंदीरमार बाज (इंग्लिश: Longlegged Buzzard; हिंदी:चूहामार,चूहामार बाज; संस्कृत: दीर्घपाद मूषिक-बाज; गुजराती:मोसमी टीसो) हा एक शिकारी पक्षी आहे. +ह पक्षी आकाराने घारीएवढा असतो.मोठे रुंद पंख.तांबूस रंगाची गोलाकार शेपटी.वरील अंगाचा रंग पिंगट.डोके आणि मान पिवळट किंवा पांढरी.खालील भागाचा रंग पांढुरका.पोट पिंगट. +हा पाकिस्तानातील कोहट आणि गिलगिटपासून मकराणचा समुद्रकिनारा व सिंध,भारतात हिमालय,दक्षिणेकडे नेपाळ,सिक्कीम,दख्खनचा भाग,उत्तर बंगाल,भूतान आणि आसाम ह्या भूप्रदेशात हिवाळ्यात सापडतो. +सहसा हा पक्षी डोंगराळ जंगलाचा भाग.तसेच अधूनमधून मोकळी जागा असलेल्या डोंगराळ भागाचा विणीच्या हंगामात आश्रय हिवाळ्यात मात्र निम-वाळवंटे,शेते,वाड्या,तसेच,पानगळीच्या जंगलात वास्तव्य करतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6886.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa5f504bae29df59f8a9b92c1c38ac09c98e777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6886.txt @@ -0,0 +1,14 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. +बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला. +बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. +सिद्दी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल[१],फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते[२]. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. +सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. +ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडली. +मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. . +घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. बाबूराव पेंटर यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. +दिग्पाल लांजेकर यांनी ' पावनखिंड ' (२०२२) या चित्रपटाच्या माध्यमातून +बाजी प्रभू व घोडखिंडीत वीरमरण पत्करलेल्या संपूर्ण बांदल सेनेच्या पराक्रमावर भव्यदिव्य असा चित्रपट तयार केला आहे, जो प्रचंड यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6891.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dcc99ae4f172baa483a3a1b0bd417582d8d8794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6891.txt @@ -0,0 +1,35 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +विश्वनाथ बल्लाळ भट, पहिला बाजीराव तथा थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. +बाजाराव आपले वडील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या सानिध्यात अनेक कला व विद्या कले. बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या. +बाळाजींच्या मृत्यूनंतर पेशवेपदासाठी दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले [संदर्भ हवा]. त्याला २ कारणे होती - +मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यांस दिली. +बाजीराव शिपाई होता. उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४०पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), पेशावर (१७३७), कंदहार (१७३७), काबूल (१७३७), बलुचिस्तान (१७३७), तसेच भारतातील भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या आणि अशाच ४७ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. +बर्नाड मॉन्टगोमेरी या ब्रिटिश फील्ड मार्शलने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले. +बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होते, म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुनर्रचना झाली. शि‍वरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला. +दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. +"जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" +- याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. +याच पत्रात त्याने +"जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ +असा "गजान्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेऊन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. +छत्रसालाने झाशी प्रांत (२॥ लक्षांचा) पेशव्यांस दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा हिस्साहि त्यांस दिला (१७३३).इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्‍नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली.[१] बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा या मागचा हेतू असावा. या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्‍नी होतीच. मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरिता त्याने शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता. +चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनाऱ्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले. +बाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वतः बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वतःची कामे शक्यतो स्वतः करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वतः बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. फक्त ४० वर्षांच्या जीवनात ४७ लढाया जिंकल्या. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते. +बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत, म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. पालखेडची निजामाविरोधातील मोहीम. त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याचे बैल खाऊ लागले(?). बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली हादरली. परंतु 'दिल्ली' जिंकल्यावर मराठा भगवा न फडकवता बाजीरावांनी मोर्चा मुघल प्रदेशाकडे वळविला, त्यात पेशावर, बलुचिस्तान, कंदाहार आणि काबूल येथे जाऊन मुघल प्रदेशावर कब्जा केला. तसेच कर्नाटक, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध्र प्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. या मुलखांत मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर ते स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त बाजीराव पेशवे. +त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्यात रमत. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. द्वितीय पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेर बहादुर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय पराक्रम केला) याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले. +' श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ पंतप्रधान 'ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्ये सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवले, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत. + + + +यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवा असे ३ पुत्र होते.काशीबाईंंचा मृत्यू १७५८ साली झाला.[२] छत्रसाल प्रकरणाच्या वेळी मस्तानीशी विवाह झाला(१७२९). मस्तानीपासून कृष्णराव उर्फ समशेर बहादुर हा पुत्र झाला. +बाजीरावाचे काशीबाई व मस्तानीबाई या दोघींवर अत्यंत उत्कट प्रेम होते. रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्‍नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी. +‘लक्षात ठेवा, रात्र ही झोपेकरिता नाही, तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यावर बसल्यावरही घेता आली पाहिजे.’ हे सुप्रसिद्ध उद्गार थोरल्या बाजीराव पेशव्यांचे होत. बाजीराव पेशवे घोड्यावर बसून झोप घेत असे, ही नोंद अनेक ऐतिहासिक बखरींमध्ये स्पष्ट आहे. +२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासीरजंगाविरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासीरजंगने हंडिया व खरगोण हे प्रदेश बाजीराव पेशव्यांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव पेशवे खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव पेशवे वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन पावले. प्रचंड पराक्रमी वर्णनातीत विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असणारे हे थोरले बाजीराव पेशवे आदर्श राष्ट्रपुरुष होते.सर यदुनाथ सरकार लिहितात, 'अखंड हिंदुस्थानात हा एक झाला असे दिसते.' +॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥ + + + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6903.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b42c9d77fd5cbe02f0bc0f001707beaf17e8437 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6903.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6913.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1fe4788f71643ae4ecd83c111fd8ac9762fa65b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6913.txt @@ -0,0 +1 @@ +बाटकेन हे किर्गिझस्तानच्या वायव्य दिशेला असलेलं एक छोटे शहर आहे. ते बाटकेन विभागाची राजधानी आहे. बाटकेन शहराचे क्षेत्रफळ २०५ चौ. किमी असून २००९ मध्ये शहराची एकूण लोकसंख्या १९,७१८ होती.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6934.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8d108dd75bc488188cdbf9b16fa31ced42ab555 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6934.txt @@ -0,0 +1,14 @@ +आगरी बाणकोटी बोली ही महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, रायगड व रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या पेण, रोहा, खालापूर, सुधागड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, मुरूड, माणगाव, पोलादपूर, महाड, मंडणगड, दापोली, खेड भागापासून साधारण चिपळूणपर्यंतच्या पट्ट्यातील ब्राह्मणेतर वर्गात अजूनही बोलली जाते. +बाणकोटी बोली ही भाषा आगरी बोली व मराठी भाषा यांच्या संगमातून तयार झाली आहे आगरी व बाणकोटीबोलींतील अनेक शब्दप्रयोग व बोलण्याचा सूर तसेच म्हणी सारख्याच स्वरूपाच्या आहेत. दोन्ही बोलींत 'ळ' अक्षरासाठी 'ल', 'मला' शब्दासाठी 'मना', करतो, देतो या शब्दांसाठी करतांव, देतांव हे शब्द वापरले जातात. साधारणपणे अलिबाग, पेण, रोहा, खालापूर, मुरुड या भागांत 'आगरी' व 'बाणकोटी' या दोन्ही बोली सारख्याच प्रमाणात बोलल्या जातात. आगरी-बाणकोटी या बोली बोलणारे लोक हे आगरी, कोळी, गवळी, क्षत्रिय मराठा, कुणबी या समाजांतले असतात त्याप्रमाणे इतर जातिप्रवर्गातील तसेच जमातीतील काही लोक ह्या बोली बोलतात. +हिंदू, बौद्ध, मुसलमान या धर्माची लोकही बाणकोटी बोलीत बोलतात. थोडा राकट पोत असलेली ही भाषा ऐकायलाही थोडी वेगळी वाटते. ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात म्हणींचाही वापर सर्रास आढळतो. +आदरार्थी संबोधनांच्या क्रियापदांना काहीसे वेगळे रूप देऊन किंचित सानुनासिक उच्चारात लोक ही बोली बोलताना आढळतात. उदाहरणादाखल काही वाक्ये खालील प्रमाणे. + +1 तुमच नाव काय?= तुमचां नांव काय +2 मला काय माहित?= मना काय/कय म्हाईत? +3 ती मला जेवायला देते = ती मना ज्यावायला देते +4 ह्या झाडाखाली बस= हे झाडाखाली बस +5 माझी आजी आजारी आहे = मांजी बय आजारी हाय +6 ह्याचे किती पैसे घेतले त्याने?= ह्याचं किती पयशे घेतलान त्यानी? +7 तुम्ही आलात काय?= तुमी आलंव काय? +8 काय करताय? =काय करताव? +9 तुम्ही घरी केव्हा जाल == तुमी घरी कदी जाल diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6943.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5eff7eb9531a31988d9c12e64db35277d875406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6943.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६७४ साली नाशिक जिल्ह्यातील एका महजरामध्ये (ऐतिहासिक कागदपत्रामध्ये) दिंडोरी परगण्यातील मोहोडी या गावाच्या लोकांनी बाणगंगा नदीवर धरण बांधून आपल्या गावी बागाईत करावयाचे ठरविले .तेव्हा काय झाले याचे हे वर्णन आहे. +या लोकांनी कामास सुरुवात केल्यावर शेजारच्या जाणोरी गावाच्या पाटलाने यास हरकत घेतली. त्याचे म्हणणे होते येथे बांध घातल्यास आपल्या गावाच्या बांधास पाणी कमी होईल. बाणगंगा नदी मोहोडीच्या बाहेरून जात होती. तिथे विहिरी होत्या पण पाऊसमान कमी असल्याने पाणी टिकत नसे.शेतीचे नुकसानी होई. त्यामुळे मुबलक पाणी असलेल्या बाणगंगेवर धरण बांधून पाणी आपल्याकडे वळवावे असे त्यांना वाटे. मोहोडीकर म्हणत ,"कुदरती नदी जमीन आसमान आहे ते पासून आहे, आणि बांधारे तरी हर कोन्ही हिमती धरून करितात हे सुदामद तमाम दुनियामध्ये खर्ज आहे. येसियास साहेबी इन्साफ करून आपणास बांद बांधावयाचा हुकूम केला पाहिजे, निसर्गाचे खैरात सर्वांना खुली असावयास पाहिजे." +शेवटी हा तंटा मजलसीपुढे नेण्यात आला.नाशिक, दिंडोरी व वाणी या तिन्ही परगण्याचे मुत्सद्दी जमीनदार हजर होते. त्यांनी सर्व पाहणी करून निकाल दिला,"हे जागा बंधारीया ल्याख आहे,मेहनत बहुत आहे,टका खर्च होईल.अमा पाणी पोहचेल.जे कुदराती नदी आहे हर कोन्ही पाणी नेईल त्यास मना नाही.त्यामुळे या नदीवर बांध घातल्यास कोणाचे नुकसान होणार नाही.तसेच मुठ्मर्दी करून कोणी या कामास अडथळा करेल तर त्यापासून गावकरयाना संरक्षण देण्यात येईल." या प्रकारे अधिक जमीन पाण्याखाली आली व सरकारला फायदा झाला.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6949.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed7fc603a2cc858453824ace7adcd4b3704e791a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6949.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाणगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6951.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b1324676fe1d7bb5772b961c4011da8503c47bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6951.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाणचिंचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6965.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..debaa76c79388238ee08ff2888046b3ade6ed9c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6965.txt @@ -0,0 +1 @@ +बाणावली हे गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6987.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58c63b6613e7d19b4d81d28a263172124543c4ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6987.txt @@ -0,0 +1,4 @@ +बादल सिरकार किंवा बादल सरकार (१५ जुलै १९२५ - १३ मे २०११), एक प्रभावी भारतीय बंगाली नाटककार व नाट्य दिग्दर्शक होते. विजय तेंडुलकर (मराठी), मोहन राकेश (हिंदी) आणि गिरीश कर्नाड (कन्नड) यांजप्रमाणेच १९६० च्या दशकात बंगाली भाषेतील आधुनिक नाटककार म्हणून बादल सरकार प्रसिद्ध होते. + +[१] +२०१० मध्ये त्यांना पद्मभूषण देण्याची घोषणा झाली, ती त्यांनी स्वीकारली नाही आणि नोंदवले की ते एक साहित्य अकादमी फेलो आहेत, तोच एका लेखकासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6999.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebcf2df38e762b738d9a423db4cb0699f0b09ab5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_6999.txt @@ -0,0 +1,2 @@ +बादशाही मशीद (उर्दू: بادشاہی مسجد) ही पाकिस्तान व दक्षिण आशियामधील दुसऱ्या क्रमांकाची तर जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. ही मशीद पंजाबच्या लाहोर शहरामध्ये स्थित असून ती इ.स. १६७३ साली सहावा मुघल सम्राट औरंगजेब ह्याने बांधली. सुमारे ५५,००० प्रार्थनाक्षमता असलेली बादशाही मशीद इ.स. १६७३ ते इ.स. १९८६ दरम्यान जगातील सर्वात मोठी मशीद होती. सध्या ती इस्लामाबादमधील फैसल मशीदीखालोखाल पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. +बादशाही मशीदीची वास्तूरचना दिल्लीच्या जामा मशीदीसोबत मिळतीजुळती आहे. १९९३ सालापासून पाकिस्तान सरकारने बादशाही मशीदीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानंच्या यादीमध्ये स्थान मिळावे ह्यासाठी प्रयत्न केले आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7012.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51f9fe41faa3de7c6aa37003f5399b593443096 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7012.txt @@ -0,0 +1,2 @@ +बानुरगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7013.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..673c6e283e384d64c248737d5cf8bf7adc33e8f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7013.txt @@ -0,0 +1,5 @@ + +डॉ. बानू कोयाजी (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; - पुणे, १५ जुलै २००४) ह्या महाराष्ट्रातील एक डॉक्टर व समाजसेविका होत्या. +बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईंनीही १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅंट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. बानूबाई स्त्रीरोग आणि प्रसुतिशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.[१] बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची बानूबाईंना जाणीव झाली. आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. भारतीय समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतितज्ज्ञांची गरज आहे, हे जाणून व बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.१९४० मध्ये केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी १९९९ मध्ये ५५० खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले.[१] +डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६००हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले. डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या.[२] डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ'चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ'च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.[३] +परिवार नियोजन, जनसंख्या नियंत्रण, समाज सेवा या विषयांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7043.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c833d0f57c4ec27d0840f7c98dbf217005e763b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7043.txt @@ -0,0 +1,4 @@ +नरहर गणेश तथा बापू गोखले (इ.स. १७७७ - १९ फेब्रुवारी, १८१८) हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शूर व विश्वासू सरदार आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती होते. +गोखले यांचे मूळ गाव कोकणातले तळेखाजण असून नंतर ते विजयदुर्ग तालुक्यातील पिरंदवणे येथे राहू लागले. +निमगाव म्हाळुंगी येथॆे गोखले यांचा वाडा आहे. +गोखले यांनी महाबळेश्वर येथील पाच नद्यांच्या उगमाजवळच्या महाबळेश्वराच्या (शंकराच्या) देवळात देवाजवळली अहोरात्र नंदादीपांपैकी एक लावलेला आहे. त्याची खर्चीची रक्कम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7078.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..219bd098c2c3cd75c09a60ae80e650ea76432b93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7078.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बाबर हयात (५ जानेवारी, १९९२:अटक, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7105.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95f7bbc8588d1f40beb0da00542f45fa5de9f848 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7105.txt @@ -0,0 +1,10 @@ +बाबा भांड (जन्म : २८ जुलै, इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी अल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे. +सहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिले लिखाण अलीकडं २००१ साली पुस्तकरूपाने २००१ साली प्रकाशित झाली. +विद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपचा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी ’लागेबांधे’ नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी १९७५ मध्ये पत्‍नी सौ. आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना केली.. त्यांनी आजवर (ऑगस्ट २०१५) १७००हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, तीन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक पुस्तके, तीन एकांकिका संग्रह, चार अनुवाद, नऊ संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबऱ्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी सत्तावीस पुस्तके व इतर काही, अशा एकूण ८५ पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे. +मुलांसाठी `साकेत सवंगडी' नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाल संपादन, प्रकाशन केले आहे. +त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीसाठी त्यांना डझनावारी पुरस्कार मिळाले. +‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक आहेत. +बाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत अनुवाद झाला आहे. +५०१ अभंगांची रचना करणारा कृष्णा हा बाबा भांड यांचा पुतण्या देवभक्त योगी होता. त्याने २००६ साली अवघ्या पंचविशीत अग्निप्रवेश करून आयुष्य संपवले त्याच्या जीवनावर बाबा भांड यांनी 'योगी' ही कादंबरी, चरित्र, अभंगावर समीक्षा, ओवीबद्ध चरित्रे अशी लहान-मोठी पंधरा पुस्तके प्रकाशित केली. +बाबा भांड यांनी वयाच्या पासष्टीनंतर सर्व संस्थात्मक कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून, ते आणि पूर्णवेळ वाचन, लेखन, प्रकाशनासह शेती, प्रवास आणि छायाचित्रणाच्या छंदासाठी घालवतात. त्यांचे बहुतांशी जग बघून झाले आहे.. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_711.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1d5e352b43a8b30336ac4bdf1c98ae9564e3b9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_711.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +'प्यार इम्पॉसिबल! हा एक २००८ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. कमकुवत पटकथेमुळे हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7111.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..118bf135d4b8fe3acfaf81119749b9c617582709 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7111.txt @@ -0,0 +1,9 @@ +रंगभूषामहर्षी म्हणून ओळखले जाणारे श्री. बाबा वर्दम हे चित्रपट रंगभूमीवरील सुप्रसिद्ध रंगभूषाकार होते. समर्थ कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांनी रंगभूषा कलेत कुडाळ नगरीचे नाव भारतीय कलाक्षेत्रात मोठे करून ठेवले आहे २ एप्रिल १९७५ ला बाबांचे देहावसान झाल्यानंतर नाट्यकला जोपासण्यासाठी त्यांचेच नाव धारण करून 'बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ' ही कोकण रंगभूमीवर प्रकर्षाने चमकणारी पहिली हौशी नाट्यसंस्था निर्माण झाली. +६०-६५ वर्षांपूर्वीची कुडाळमधल्या समादेवीच्या पिंपळाशेजारी पूज्य. दादा वर्दम यांच्या घराच्या माडीवर १०-११ वर्षाच्या ७-८ सवंगड्यांची गायन-वादन, अभिनय आणि रंगभूषेतील स्वैर लिला चालत असे. मारुतीच्या देवळात ‘सप्ताह’ असो, भजन असो, दशावतारी नाटक असो वा तुळशीचे लग्न असो. हे टोळकं तिथे हजर असे. जो तो आपल्या छंदात भर पडणारे तेवढे नेमके उचलून आपल्या इवल्याशा देहात दडून राहिलेल्या कला प्रतिभेला जोपासत असे. +गवयाच्या गाण्यातल्या हरकती, ताना त्या घोळक्यातील देसाईंचा वसंत आणि टोपल्यांचा शिरी आपल्या तरल बुद्धीने पटकन टिपीत असत तर तबल्याच्या बोलांनी आणि मुखड्यानी लकू वर्दमांच्या डोक्यात केव्हाच ‘तिरकिट धा’ सुरू केलेले असायचे. बांदेकर, राजाराम वर्दम आणि रामा कोरगांवकार अभिनयातले भाव टिपण्यात गर्क तर हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरील पांडु वर्दमांच्या चपळ, चपखल बोटांनी गवयाचा ‘सूर’ केव्हाच आपलासा केलेला असे. त्या टोळक्याचा म्होरका मात्र रंगलेल्या पात्रांच्या मुखड्यावरील रंगरंगोटीची करामत आपल्या टपोऱ्या डोळ्यात साठवत केव्हाच रंगलेला असे. हे होते वर्दमांचे 'बाबा'. शांतू कासार, तुकाराम पडते, बाबली कुडाळकार आणि राजो माटेकर या सवंगड्यांसह या तरुण कलाकारांनी बेबंदशाही, करीन ती पूर्व, जुगारी जग अशी कितीतरी नाटके गाजवली. शाळेतला इतिहास, भूगोल धडाधड पाठ करण्यापेक्षा ही टोळभैरव मंडळी शाळेकडे पाठ करती झाली आणि आपला स्वतःचाच इतिहास घडवायला बाहेर पडली. +वाढत्या वयाबरोबर वाढत्या जबाबदाऱ्या या मंडळींच्या अंगावर चालून आल्या आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. देसाईंच्या वसंताने कोल्हापूर गाठलं. दादा वर्दमांच्या छायेत दिवस काढलेल्या शिरीने सावंतवाडीला हॉटेल थाटल. जाणता बाबा, दादांच्या दुकानात मिठाई रंगवू लागला. पण बाबांच कलावंत मन स्वस्त बसत नसे. “आयुष्य मेवामिठाईच्या रंगात नाही घालवायचं. अशी रंगरंगोटी साधायची की ती जीवनाला खरा ‘रंग’ चढवील.” पण कुडाळ गावी ती संधी कधी मिळणार? +बेचाळीसमधील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असलेल्या महागाईने बाबा व्यवसायाच्या व्यापात फसले होते. महागाईने त्रस्त झालेले कलाप्रेमी बाबा अस्वस्थ झाले. माथी कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाची जबाबदारी या दुहेरी पेचात सापडलेल्या बाबांचा निर्णय ठरला. कुडाळ बाजारपेठेत तुळशीच्या लग्नाचा धुमधडाका सुरू होता. बाबांनी रातोरात सावंतवाडी गाठली आणि लंगोटीयार शिरींकडे मुक्काम ठोकला. ‘एवढ्या रात्री बाबा आपल्याकडे ?’ शिरी टोपलेही चमकले. बाबांनी मनोगत व्यक्त केलं. सार बालपण शिरींच्या डोळ्यासमोरून सर्रकन गेल. शिरींनी आपली अल्पस्वल्प प्रेमभेट आणि आपला कोट बाबांच्या हाती ठेवला आणि जड अंतःकरणाने बाबांचा निरोप घेतला. बाबांनी कोल्हापूर गाठलं आणि तेथून मुंबई. बाबा निघाले. खांद्यावर परिश्रमाची पताका, हाती कलेचे टाळ आणि मुखी ध्येयमंत्र घेऊन बाबा जीवन यात्रेला निघाले. पूज्य दादांचा आभाळाएवढा आशीर्वाद आणि स्नेह्यांचे उबदार प्रेम पाठीशी घेऊन बाबा निघाले. तरुण उत्साही बाबा परिश्रमाच्या कुंचल्याने नशिबाची रंगछटा चितारू लागले. मुंबईतल्या पाच-सात मजली इमारतींच्या भिंतींना बाबा उन्हातान्हात रंगरूप देऊ लागले. मग जेवण मिळाल न मिळाल. कधी एकवेळ तर कधी चहापाव. +भिंती रंगवायच्या, पोस्टर्स रंगवायचे, जाहिराती रांगवायच्या…. ” पण हे सगळ काम हे निर्जीव कुंचलेच तर करीत आहेत. तुझी बोट कुंचल्याच काम कधी करणार ?”- बाबांची रंगप्रतिभा बाबांना प्रश्न विचारात होती. या प्रश्नाचं उत्तर बाबांपाशी नव्हतं. ते होत पूज्य दादांच्या पुण्याईजवळ रखरखत्या उन्हात रंगकाम करून कंटाळलेल शरीर बाबांनी शिवाजीपार्कच्या ‘परिमल’ मध्ये बळेच लोटलं. समोर उभे होते राजकमल कलामंदिराचे सुप्रसिद्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, नव्हे देसाईंचा वसंत. दोन जीवलग मित्रांची भेट झाली, बाबांचा राजकमल कलामंदिर मध्ये प्रवेश झाला आणि बाबांच नशीब नवरंगानी फुलून आल. प्रामाणिक, मेहेनती, ऋजू स्वभावाच्या बाबांवर अण्णा बेहद्द खूष झाले. आणि अण्णांनी राजकमल कलामंदिरची ड्रेपरी, ज्वेलरी, रंग यांची खरेदी नव्हे रंगपटातील सर्व जबाबदारी बाबांवर सोपवली. डोळस, प्रयोगशील बाबांवर सोपवली. डोळस, प्रयोगशील बाबांनी दिग्दर्शक शांतारामबापूंना जिंकलं आणि ‘झनक झनक पायल बाजे’ त बाबांच्या रंगकौशल्याने उधळण केली. +नवनवीन चित्रपटांच्या रंगभूषेत रंगभूषाचार्य घडवला जात होता. बाबांच्या पूर्वायुष्यातील परिश्रमांची तपश्चर्या बाबांकडे पाहून हसू लागली. बाबांचे नाव रंगभूमिवरही झाले. मेकअपचे दुसरे नाव ‘बाबा वर्दम’ असे झाले. बाबांनी ‘वर्दम मेकअप सर्व्हीस’ नावाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि बाबांच्या श्रमांची शर्यत सुरू झाली. श्रमाबरोबरच रंगकलेचा व्यासंग वाढला आणि त्या व्यासंगाने बाबांना ‘रंगभूषामहर्षी’ केव्हा केलं ते बाबांनाही कळलं नाही. ते कळलं एका प्रज्ञावान कलावंताला- पु. ल. देशपांड्यांना. त्यांनी बाबांच्या घरी रात्रीच्या वेळी येऊन बाबांना चकित केलं आणि ‘तुम जियो हजारो साल’ असं अभिष्ट चिंतून बाबांचा वाढदिवस साजरा केला. कलावंत बाबांच्या आयुष्यातील तो एक कृतार्थ क्षण ! +आपल्या समर्थ कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांच्या बोटांवरील रंगटिळा आपल्या भाळी लागला याचे भाग्य रंगभूमीवर व चित्रपटात नावाजलेले जुने-नवे कलाकार आजही मोठया अभिमानाने मिरवतात तेव्हा बाबांच्या रंगसामर्थ्याचा प्रभाव केवढा जबरदस्त आहे याचा प्रत्यय येतो. बाबांच्या या रंगसंजीवक कलामंत्रांचा जागर ज्यांच्या हाता-बोटांतून आजही रंगभूमी चित्रपट क्षेत्रात चालू आहे असे राम टिपणीस, पंढरीनाथ जुकर, शशिकांत साटम, शंकरभाई वर्दम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर, नंदू वर्दम, राजन वर्दम यांच्यासारखे कितीतरी प्रथितयश रंगभूषाकार आपल्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय कै. बाबांच्या शिस्तप्रिय व ऋजु स्वभावाला आणि विनम्र कलासाधनेला देतात तेव्हा रंगपटाला गाभारा मानणाऱ्या या रंगदेवतेच्या तपस्वी पुजाऱ्या समोर आपोआपच नतमस्तक होतो. +https://babavardam.in/ Archived 2019-12-31 at the Wayback Machine. मोठा मजकूर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7120.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..521d665886f88184001ddc965f3e207258f13fc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7120.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबाजानी दुरानी हे महाराष्ट्रातील पाथरी शहरातील एक राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत[१] +दुरानी यांनी पाथरी नगरपरिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नंतर पाथरी नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी (विधानसभा मतदारसंघ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तीन वेळाचे आमदार, शिवसेनेचे हरिभाऊ लहाने यांचा पराभव केला. २०१२ मध्ये परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदार संघातून ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. १० जुलै २०१८ रोजी ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आले[२]. त्यांचा कार्यकाळ जुलै २०२४ पर्यंत आहे . diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7134.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..318ba5f94176c4dfd47bd4fa6e5e7e5362a75ff0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7134.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाबापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7153.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17ed1c93fcae1a0639061e424d96e3191ac6175c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7153.txt @@ -0,0 +1 @@ +बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले (१५ जानेवारी १९२१ - ६ ऑक्टोबर २००७) हे भारतामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले भोसले जानेवारी १९८२ ते फेब्रुवारी १९८३ दरम्यान ह्या पदावर होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7157.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6e29a4c72418c593129d601011812f9f47a80c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7157.txt @@ -0,0 +1,5 @@ +बाबुजी देशमुख व्याख्यानमाला ही विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेली नामांकित व्याख्यानमाला आहे. वादविवाद, निबंध, भाषण आदी स्पर्धांमधून विद्यार्थी तयार करताना अकोल्यातील एका वाचनालयाने लोक जागरास्तव या व्याख्यानमालेची सुरुवात केली. +विशिष्ट विचारधारेला शरण न जाता वक्ता शोधणे, विषय देणे, लोकांपर्यंत तो पोहचवणे आदी कार्य व्याख्यानमालेतून केले जाते. +वाचनालयाच्या ताब्यात असलेल्या सिनेमाघराच्या उत्पन्नातून व्याख्यानमाला चालवली जाते. शासकीय अनुदानावर अथवा लोकवर्गणीवरती अवलंबून राहण्याची पद्धत नाही, त्यामुळे या व्याख्यानमालेने आपला दर्जा कायम राखला आहे. व्याख्यानमालेच्या काळात सतत ९ दिवस पाचशे ते सहाशे श्रोते येतात, विचारांची देवाण घेवाण करतात. +या व्याख्यानमालेत अनंत आठवले, अमरेंद्र गाडगीळ, अब्दुल कादर मुकादम, अरुण साधू, अविनाश धर्माधिकारी, डॉ.अशोक कामत, अशोक मोडक, अशोक राणे, असीम सरोदे, आचार्य अत्रे, आचार्य रजनीश, डॉ.आनंद यादव, प्रा.आनंद हर्डीकर, आलोक भटाचार्य, आश्वनाथ आर्थेकर, डॉ.आ.ह. साळुंखे, इंदुमती काटदरे, इंद्रजित भालेराव, इसाक मुजावर, ऊर्मिला पवार, डॉ.एम.डी.नलावडे, कुमार केतकर, कुमार शास्त्री, कृ.ब. महाबळ, के.नारायण काळे, गंगाधर पानतावणे, अ‍ॅड. गणेश हलकारे, ग.वा. कवीश्वर, ग.वा. बेहेरे, गिरिराज किशोर, गिरीश कुबेर, डॉ.गिरीश जाखोटीया, गो.नी. दांडेकर, गोविंदराव टेंबे, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, चारुशीला ओक, चिंतामणराव देशमुख, डॉ.जुल्फी शेख, तारा भवाळकर, दत्ता बाळ, प्रा.दत्ता भगत, द.मा. मिरासदार, दाजी पणशीकर, डॉ.दामोदर खडसे, दीनदयाल गुप्त, देवीदास बागुल, नरहर कुरंदकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, निर्मलकुमार फडकुले, प्रा. पी.बी.पाटील, पु.भा.भावे, पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम बोरकर, पु.ल. देशपांडे, प्रतापराव भोसले, प्रतिभा रानडे, डॉ. प्रभा गणोरकर, बा.गं. खापर्डे, बा.भ.कर्णिक, डॉ.बा.वा. दातार, बा.ह. कल्याणकर, बाळ सामंत, बी.टी. देशमुख, ब्रह्मानंद देशपांडे, भाई वैद्य, भाऊसाहेब पाटणकर, भारती ठाकुर, भुजंग वाडीकर, डॉ. भूपाल गुरव, म.ग.नातू,मंगला आठवले, प्रा. मधुकर जामकर, मनोहर सप्रे, मधुकर आष्टीकर, मधुकर वाकोडे, माधुरी शानभाग, मालतीबाई दांडेकर, मिर्झा बेग, मुकुंद संगोराम, मुजफ्फर हुसैन, डॉ. मु.ब. शहा, यशवंत पाठक, यशवंत मनोहर, यु.म.पठाण, र.गो. कोकजे, रंगनाथ पठारे, राजन गवस, राम कोलारकर, राम शेवाळकर, डॉ.रूपा कुलकर्णी, लक्ष्मीकांत तांबोळी, लक्ष्मीकांत देशमुख, व.पु. काळे, वासुदेव भोळे, डॉ. विजया डबीर, विजया वाड, विठ्ठल वाघ, विद्याधर गोखले, डॉ. विनय वाईकर, विनया खडपेकर, वि.भि.कोलते, विलास पाटील, विश्राम बेडेकर, विश्वास पाटील, विश्वास मेंहेंदळे, विश्वास सायनाकार, डॉ. वि.स. जोग, डॉ. वेदप्रकाश मिश्र, शंकर पाटील, शकुंतला परांजपे, शं.ना. नवरे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, शाहू मोडक, प्रा. शिवाजीराव भोसले, शिवाजी सावंत, शुभांगी भडभडे, प्रा.शेषराव मोरे, शैल जेमिनी, श्याम फडके, श्रीकांत तिडके, श्रीकांत सिनकर, श्री.नी.चापेकर, श्रीराम पुजारी, संजीवनी खैर, प्रा.सदानंद मोरे, सुनीता तगारे, सुभाषचंद्र बोस, सुभाष भेंडे, सुरेश द्वादशीवार, सेतुमाधवराव पगडी, सोपानदेव चौधरी, डॉ. स्मिता अवचार, ह.भा. भिडे, ह.मो. मराठे, ह.रा. महाजनी, हरिशंकर परसाई, आदी नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आहे. +महाराष्ट्र शासनाने या वाचनालयाला २००६-२००७ या वर्षातले उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून गौरविले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_716.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bc9d51a8e4e9247c48cfe9870cc61ddd42d2f29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_716.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्यार का कर्ज़ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7160.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b7a3b385e76ad6bb621e5900992ffb1237ca0bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7160.txt @@ -0,0 +1 @@ +बाबुराम भट्टराई ( १८ जून १९५४) हा नेपाळ देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. माओवादी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा वरिष्ठ नेता असलेल्या भट्टराईने १९९६ सालच्या नेपाळी गृहयुद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7186.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901f902841694e5d1d43320b985db19e735b14a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7186.txt @@ -0,0 +1,8 @@ + बाबुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7205.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c385febe0c8bdb7db244260cb8a5534bfde83175 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7205.txt @@ -0,0 +1,4 @@ +बाबूराव पेंढारकर (अन्य लेखनभेद: बाबुराव पेंढारकर ;) (२२ जून, इ.स. १८९६ ; कोल्हापूर, महाराष्ट्र - ९ नोव्हेंबर, इ.स. १९६७) हे मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२० च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. +मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते. +बाबूरावांच्या जीवनावर "बाबूराव नावाचे झुंबर-बाबूराव पेंढारकर" हा श्रीकांत पेंढारकरांनी संपादित केलेला ग्रंथ मुंबईच्या मोरया प्रकाशनाने १९९० मध्ये प्रसिद्ध केला आहे. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7238.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..061bb017c676ca380e3d8e2b509155852b114700 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7238.txt @@ -0,0 +1,3 @@ +बाभुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +बार्शी पासून 13किलोमिटर अंतरावर आहे +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7251.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41ed034f8d6934d360f1ffe2c583852ea57e8998 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7251.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाभूळसर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7281.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c19dd2f8e9a53d2dc27faff4cc9c2e5715584bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7281.txt @@ -0,0 +1,2 @@ +बामणी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7298.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b78ddf2f51e7b3680e273b4799829645a10e96aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7298.txt @@ -0,0 +1,2 @@ +बामळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_733.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bed4b4df6dab7a4f85c14fa77e4f033a3c409e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_733.txt @@ -0,0 +1 @@ +प्यिमॉंती ही इटली देशाच्या प्यिमॉंत प्रदेशामधील प्रमुख भाषा आहे. सुमारे १६ लाख भाषिक असलेली ही भाषा नजीकच्या प्रदेशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लोंबार्द, लिगुरियन, व्हेनेशियन इत्यादीभाषांसोबत मिळतीजुळती आहे. अनेक युरोपियन भाषातज्ज्ञांच्या मते प्यिमॉंती ही एक स्वतंत्र भाषा असली तरी इटलीमध्ये ही इटालियनचीच एक बोलीभाषा मानली जाते. प्यिमॉंतमध्ये ह्या भाषेचा प्रादेशिक वापर असला तरी इटालियन सरकारने ह्याला राजकीय दर्जा दिलेला नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7331.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d9e3905466f903705d5aeb91576ac468295dadf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7331.txt @@ -0,0 +1,160 @@ +बायबल (पवित्र शास्त्र) हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते. जुना करार हा मुळात यहूदी (ज्यू) लोकांचा धर्मग्रंथ आहे. नवा करार हा येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तिकांचा (शुभवर्तमाने - गॉस्पेल्सचा) संच आहे. बायबल हे इस्लाममध्ये देखील आदरणीय मानले जातबायबल हा ईश्वरप्रेरित ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ ख्रिस्ती श्रद्धेची व जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे. देवाचे प्रकटीकरण कुणाला, कुठे, कसे व काय काय झाले ते या ग्रंथात दिसून येते. सर्वप्रथम प्रकाशित झालेला व सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेला हा ग्रंथ होय [१].[ संदर्भ हवा ] इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलच्या सर्वाधिक प्रती आजपर्यंत छापल्या गेल्या आहेत.[१][ संदर्भ हवा ] भाषांतराच्या बाबतीतही बायबलची इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा सर्वाधिक भाषांत भाषांतरे झाली आहेत.[२] [ संदर्भ हवा ] आज संपूर्ण जगात मुख्य भाषा व बोलीभाषा मिळून एकूण ५००० भाषा आहेत. त्यातील २१०० भाषांत आणि बोलीभाषांत बायबलचे संपूर्ण किवा अंशतः भाषांतर झाले आहे; हे भाषांतराचे काम निरंतर चालूच आहे.बायबल हा यहुदी व ख्रिस्ती लोकांसाठी आदरणीय असा ग्रंथ आहे. जुन्या कराराला सुमारे तीन हजार वर्षाची आणि नव्या कराराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. बायबल या शब्दाचा अर्थ ‘ग्रंथसंग्रह असा आहे. ता बिब्लिया (TA BIBLIA) या मूळ ग्रीक शब्दावरून बायबल हा इंग्रजी शब्द प्रचारात आला आहे. ता बिब्लिया म्हणजे अनेक पुस्तकांचा संग्रह. ही पुस्तके एकटाकी किंवा एकहाती लिहिली गेलेली नाहीत, तर ख्रिस्तपूर्व १३०० ते इसवी सन १०० या साधारण १४०० वर्षांच्या काळात निरनिराळ्या साक्षात्कारी लेखकांनी लिहिलेल्या, संपादित आणि संग्रहित केलेल्या, अनेक विषय असलेल्या पुस्तकांचा हा संग्रह आहे. +बायबलची निर्मिती क्रमाक्रमाने होत गेली आहे. इजिप्तमध्ये गुलामगिरीत असलेल्या इस्रायली समाजाला देवाने मोशेच्या नेतृत्वाखाली बाहेर काढले. आपले निवडलेले लोक म्हणून देवाने त्यांचा स्वीकार केला. त्याने त्यांच्या बरोबर करार केला; त्यांना हक्काच्या भूमीचे वचन दिले. त्यानंतरच या समाजाला धर्मशास्त्र (तोरह किवा पंचग्रंथ) मिळाला. या धर्मशास्त्रात इस्रायलच्या कुलपुरुषाचा इतिहास आणि धार्मिक व सामाजिक जीवनासंबंधीच्या नियमांचा अंतर्भाव होता. पंचग्रंथाला पुढे ज्ञानविषयक साहित्याची व संदेष्ट्यांच्या लिखाणाची जोड मिळाली. +ख्रिस्ती धर्म हा येशू या व्यक्तीभोवती केंद्रित झाला होता. ख्रिस्ती लोकांसाठी ख्रिस्त हा साकार झालेला प्रत्यक्ष परमेश्वर आहे. त्याच्या प्रेषितांना ख्रिस्तानुभव आला होता. इसवी सन ३० ते ५० या काळात प्रेषित मौखिकरीत्या ख्रिस्ताच्या विचारांचा प्रचार करीत होते. इसवी सन ४९ साली जेरुसलेमची धर्मसभा झाली आणि यहुदी नसलेल्यासाठी ख्रिस्ती धर्माचे दरवाजे उघडले गेले. सुंतेचा प्रश्न निकालात काढला गेला. पॅलेस्टाईनच्या सीमा ओलांडून ख्रिस्ती धर्म पश्चिम आशिया, ग्रीस, रोमपर्यंत पसरला. दूरस्थ ख्रिस्ती लोकांना येशूची शिकवण लेखी रूपात देणे आवश्यक झाले. सुरुवातीला पौलाने पत्रे लिहून ती गरज भागवली. +हळूहळू प्रेषितही काळाच्या पडद्याआड होऊ लागले. त्यामुळे येशूची शिकवण आणि आठवणी यांचे लेखी संग्रह तयार होऊ लागले. उपलब्ध संग्रहांतून साहित्याची निवड करून चार शुभवर्तमानकारांनी आपली शुभवर्तमाने रचली. तसेच पाखंडी मताचा प्रतिवाद करण्यासाठी विपुल प्रमाणात लेखन झाले. ज्या लेखनाचे नाते प्रेषिताबरोबर (प्रत्यक्षदर्शी व्यक्ती) किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तीबरोबर होते त्यांचे साहित्य अस्सल (प्रेरित) म्हणून स्वीकारले गेले.  बाकीचे नाकारण्यात आले. अशा प्रकारे नव्या कराराची रचना सिद्ध झाली. +येशूने मानवी देह धारण केला, त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळण्यात आले. तो मरण पावला. त्याला पुरले. त्याचे पुनरुत्थान झाले. शिष्यांना त्याचे दर्शन झाले. तो काळाच्या अंती जगाचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे.” (प्रेषितांचा विश्वास अंगीकार ही प्रार्थना - Nicene Creed) ही पहिल्या शतकातील ख्रिस्ती समाजाची श्रद्धा होती. या श्रद्धेशी सुसंगत असलेले लेखन आणि शिकवण ही अधिकृत आणि त्या श्रद्धेशी विसंगत ते अनधिकृत, असा निकष तयार करण्यात आला. धर्मशिकवण देताना संत क्लेमेंट (इसवी सन ९६) व संत आयरेनियस (इसवी सन १८०) यांनी हाच निकष प्रमाण मानला. निकषासाठी ग्रीक भाषेत कॅनोन (Kanon), असीरियन भाषेत कानू (Qanu) , हिब्रू भाषेत कानेह (Qunah) असे शब्द असून मापनसूत्र असा त्याचा अर्थ आहे. युसेबियस (इसवी सन २६०-३४०) हा पॅलेस्टाईनमधील सिझेरियाचा बिशप होता. त्याने दहा भागात चर्चचा इतिहास लिहिला आहे. त्याने चार शुभवर्तमानांतील संदर्भाची यादी तयार केली, तसेच नव्या करारातील पुस्तकांची त्याने अधिकृत, वादग्रस्त, आणि बनावट अशा तीन गटांत विभागणी केली. (इसवी सन ३०३).[३] +(तीन युवकांचे गीत, सुसान्ना, बाल आणि अजगर) +टिप : कॅथोलिक बायबलमध्ये या विभागात एकूण ७ पुस्तके नसून १२ पुस्तके छापली जातात याचे कारण वर दर्शविल्याप्रमाणे ही पुस्तके मुख्य पुस्तकाची पुरवणी म्हणून न छापता वेगवेगळी दाखवली आहेत. +कॅथोलिक नव्या करारातील पुस्तकांची यादी +पाळकीय पत्रे +प्रोटेस्टंट बायबल मधील पुस्तकांची यादी (जुना व नवा करार) +११. तीमथ्याला पत्र १ +१२. तीमथ्याला पत्र २ +यहुदी समाज आणि बायबल (जुना करार) : ख्रिस्ती धर्माचा उदय झाला तेव्हा यहुदी समाजात मोशेचे धर्मशास्त्र (तोराह - ग्रंथपंचक), संदेष्ट्यांचे लेखन ( नबीईम ), व अन्य धार्मिक साहित्य (खतुविम), प्रचलित होते. आरंभीच्या यहुदी ख्रिस्ती लोकांसाठीसुद्धा हे पवित्र ग्रंथ होते. कारण येशू स्वतः आणि त्याचे अनुयायी धर्माने यहुदी होते. मात्र ते याला जुना करार असे संबोधित नव्हते. कारण तेव्हा नव्या कराराचे लेखन, संपादन व संकलन पूर्ण झाले नव्हते. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या कराराचे लेखन पूर्ण झाले. इसवी सन चवथ्या शतकापर्यंत नव्या कराराची अधिकृत संहिता तयार झाली होती. त्यानंतर यहुद्यांची धार्मिक पुस्तके जुना करार म्हणून ओळखली जाऊ लागली. या जुन्या कराराला नव्या करारातील २७ पुस्तकांची जोड देण्यात आली. अशा रीतीने ख्रिस्ती लोकांचा बायबल हा धर्मग्रंथ अस्तित्वात आला. ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्मग्रंथात यहुद्यांच्या धर्मग्रंथाचा (जुना करार) समावेश केला. मात्र यहुद्यानी आपल्या धर्मग्रंथात ख्रिस्ती पुस्तकांचा स्वीकार केला नाही. कारण त्यांच्या मते नवा करार अधिकृत नाही. येशू हा ख्रिस्त किवा मसीहा आहे. हे त्यांनी स्वीकारले नाही. यहुद्यांच्या धार्मिक पुस्तकाला आता जुना करार असे संबोधित नाहीत तर आधुनिक पंडित त्याला "हिब्रू बायबल" असे म्हणतात.[४] +यहुदी धर्मशास्त्राचे स्वरूप (हिब्रू बायबल)  : यहुदी लोकांचे धर्मशास्त्र म्हणजे जुना करार, यात ३९ पुस्तके असली तरी, एकूण २४ गुंडाळ्या होत्या. खालील तक्ता पहा : +१. नियमशास्त्र - तोराह (Torah - Law) - उत्पती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद एकूण ५ गुंडाळ्या +२. संदेष्टे - नाबिईम (Nabiim - Prophets) +(अ.). आधीचे - यहोशवा, शास्ते, शमुवेल, राजे एकूण ४ गुंडाळ्या +(ब.) नंतरचे - यशया, यिर्मया, यहेज्केल, होशेय ते मलाखी, १२ संदेष्ट्यांची एक गुंडाळी एकूण ४ गुंडाळ्या +३. धार्मिक पवित्र लेख - खतुविम (Kethubim - Hagiographha) +(अ.) काव्य - स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, इयोब - एकूण ३ गुंडाळ्या +(ब. ) सणाच्या गुंडाळ्या - गीतरत्न, रुथ, विलापगीत, उपदेशक, एस्तेर - एकूण ५ गुंडाळ्या +(क.) ग्रंथ - दानीएल, एज्रा, नहेम्या, इतिहास, - एकूण ३ गुंडाळ्या +तानक असा शब्द हिब्रू बायबलसाठी वापरला जातो. हिब्रू बायबलचे तीन मुख्य विभाग आहेत. ग्रंथपंचक (तोराह – TORAH), संदेष्ट्यांचे ग्रंथ (नबीईम – NEBIIM), आणि पवित्र लेख (खतुविम – KETHUBIM). वरील तीनही ग्रंथांची आद्याक्षरे मिळून तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी प्रचलित झाला. +वरील तक्त्यात वर्णन केल्याप्रमाणे यहुदी धर्मशास्त्राचे १. नियमशास्त्र, २. संदेष्ट्यांची पुस्तके व ३. धार्मिक लेख असे तीन विभाग होते. ख्रिस्ताने या तीन विभागांचा नव्या करारात उल्लेख केला आहे. (पहा, नवा करार, लुककृत शुभवर्तमान २४:४४, मत्तय ५:१७). शमुवेल, राजे, इतिहास यांची दोन दोन पुस्तके असली तरी प्रत्येकी एक एक गुंडाळी होती. जुन्या कराराच्या अनुक्रमणिकेत असलेले होशेय ते मलाखी या बारा संदेष्ट्यांची एकच गुंडाळी होती. एज्रा व नहेम्या ही दोन पुस्तके मिळून एक गुंडाळी होती.[५] +अनधिकृत पुस्तके : ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन २०० या चारशे वर्षाच्या कालावधीत यहुदी व ख्रिस्ती लेखकांनी धार्मिक विषयावर बरेच लेखन केले. त्यापैकी काही लेखनाला अपोक्रिफल (गुप्त) लेखन म्हणजे अनधिकृत साहित्य असे म्हटले जाते. या लेखनाचा यहुदी, कॅथोलिक किवा प्रोटेसटट बायबलमध्ये समावेश नाही. या लिखाणात दृष्टान्त व साक्षात्कार यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. जगाचा अंत व इतिहासाचे शेवटचे पर्व असा यातील लेखनविषय आहे. परमेश्वर व दुष्ट शक्ती (सैतान) यांचा अखेरचा संग्राम या लिखाणात वर्णिला आहे. त्यांतील काही अनधिकृत पुस्तके खालीलप्रमाणे +(आ.) ख्रिस्ती अनधिकृत पुस्तके : इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर आणि दुसऱ्या शतकात काही अनधिकृत ख्रिस्ती साहित्य लिहिले गेले.[ संदर्भ हवा ] त्यांची यादी खालीलप्रमाणे : +१. द गाॅस्पेल ऑफ द नाझरीन (इसवी सन १८० पूर्वी), २. द गाॅस्पेल ऑफ द हिब्रू, अरेमिकमधून ग्रीकमध्ये भाषांतरित (दुसऱ्या शतकाच्या शेवटी), ३. द गाॅस्पेल ऑफ इजिप्तिशियन (इसवी सन १५० नंतर), ४. द गाॅस्पेल ऑफ द एबोनाइट्स, ग्रीक भाषेत (इसवी सन १५० पूर्वी), ५. द गाॅस्पेल ऑफ पीटर (इसवी सन १५० पूर्वी), ६. द गाॅस्पेल ऑफ थाॅमस (इसवी सनाचे दुसरे शतक) . +येशू ख्रिस्ताचे बालपण व दुःखद अंत यासंबंधी माहिती यात सागितली गेली. त्यावेळच्या ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक समजुतीचे प्रतिबिब या पुस्तकात दिसून येते. याशिवाय काही काल्पनिक व अतिरंजित शुभवर्तमाने या काळात रचली गेली. ती अशी : +१. द प्रोटो गोस्पेल ऑफ जेम्स - प्रभू येशूच्या बालपणाविषयी ग्रीक भाषेतील पुस्तक (इसवी सन १५० च्या दरम्यान), २. द गाॅस्पेल ऑफ स्यूडो मॅथ्यू , लाटिन भाषेत लेखन (इसवी सन ५-६ शतक), ३. द डाॅर्मिशिअन ऑफ द व्हर्जिन (पवित्र मरीयेचे स्वर्गउन्नयन), ४. द हिस्ट्री ऑफ जोसेफ द कारपेंटर - योसेफ सुताराचा इतिहास - अरेबिक, लाटिन आणि कॉप्टिक भाषात. (इसवी सन चवथ्या शतकापूर्वी), ५. द अरेबिक गोस्पेल ऑफ द चाईल्डहूड, ६. द गोस्पेल ऑफ निकादेमुस, ७. द अक्ट्स ऑफ पायलट, ८ द डीसेंट इन टू हेल, ९. द गोस्पेल ऑफ बसिलीदेस, १०. द गाॅस्पेल ऑफ मार्सिओन, ११. द गाॅस्पेल ऑफ ट्रूथ, १२ द गाॅस्पेल ऑफ फिलिप, १३. द गाॅस्पेल ऑफ ज्यूडास इत्यादी.[ संदर्भ हवा ] +तसेच काही प्रेषितांच्या नावावर पुढील अनधिकृत पुस्तके लिहिली गेली. १. संत जॉन (इसवी सन २०० पूर्वी), २. संत पाॅल (इसवी सन २०० पूर्वी), ३. संत पीटर (इसवी सन १८०-१९०), ४. संत थाॅमस (इसवी सन १५०), तसेच फिलिप, बर्नाबास व थादेउस या संतांच्या प्रवासाच्या आणि चमत्काराच्या नोंदी असलेली पुस्तके. +याशिवाय पुढील अनधिकृत पत्रे लिहिली गेली. : १. द थर्ड एपिसल टू द करिन्थनियस, २. द लेटर ऑफ द अपोसल (इसवी सन १५०-१८०), ३. द एपिसल टू द लओदेसियांस, ४. द एपिसल टू द अलेक्झान्द्रियस, ५. द कॉरास्पोन्डोस ऑफ पौल विथ सेनेका, ६. द एपिसल टू बर्नाबास (इसवी सन १३० नंतर), ७. द केरिग्मा ऑफ पीटर, ८. द केरिग्मा ऑफ पौल इत्यादी. "द गॅस्पेल ऑफ जुदास"च्या चर्मपत्रांचा शोध १९७० साली इजिप्तच्या एका थडग्यात लागला. त्यानंतर ते हरवले आणि २००० साली पुन्हा सापडले. त्यात जुदासला खलनायक असे न दाखवता त्याची उजळ प्रतिमा रेखाटली आहे. बायबलचे अभ्यासक फादर डॉक्टर रुई द मिनेझिस सागतात, " ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात सुमारे ६० शुभवर्तमाने अस्तित्वात होती. ख्रिस्ती धर्ममंडळाने त्यातून मत्तय, मार्क लुक व योहानाची शुभवर्तमाने अधिकृत म्हणून स्वीकारली आहेत." [६] +जुना करार व नवा करार हे परस्परावलंबी व परस्पर पोषक असे दोन भाग आहेत. जुन्या करारात नव्या कराराविषयी पूर्वअपेक्षा, पूर्वआश्वासने, व पूर्वछायाही दिसून येतात. भावी चागल्या गोष्टींची छाया जुन्या करारात सापडते (नवा करार : इब्री लोकास पत्र : १०:१). नव्या करारात जुन्या कराराची भाकिते व आश्वासने सफळ व पूर्ण होतात. नवा करार समजण्याकरिता जुन्या कराराची पार्श्वभूमी समजली पाहिजे. जुन्या करारावर नवा करार अधिष्ठित आहे. ते अविभाज्य असे घटक आहेत.[ संदर्भ हवा ] +बायबलच्या मूळ भाषा : बायबल पुढील भाषेत लिहिले गेले : +• हिब्रुू – ही एक अत्यंत प्राचीन सेमेटिक भाषा असून ती उजवीकडून डावीकडे लिहिली व वाचली जाते. सहाव्या शतकाच्या अंतापर्यंत ही यहुदी लोकांची भाषा होती. + +• अरेमिक - आर्मेनिया व पर्शिया या देशातील यहुदी लोक ही भाषा बोलत. हीच भाषा येशूची बोलीभाषा होती. +• ग्रीक – ही भाषा लाटिन भाषेप्रमाणे आर्य किवा इंडो युरोपिअन भाषा असून आलेक्झान्द्रियाच्या अधिपत्याखालील, पश्चिम आशियात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ही भाषा बोलली जात असे. +जुन्या करारातील ३९ पुस्तके हिब्रू भाषेत लिहिली गेली होती. (प्रथम संहिता) . जुन्या करारातील ७ पुस्तके (द्वितीय संहिता) ग्रीक व अरेमिक भाषेत लिहिली गेली होती.. नव्या करारातील २७ पुस्तके ग्रीक भाषेत लिहिली गेली होती. देवाने प्रेरीत केलेल्या ४० किवा त्यापेक्षा अधिक लेखकांनी बायबलचे लेखन केले. त्यातील बहुतेक लेखक यहुदी होते. पालेस्तीन (इस्राएल), बाबिलोन (इराक), मिसर (इजिप्त), रोम आणि करिंथ अशा वेगवेगळ्या ठिकाणी बायबल लिहिले गेले.देशप्रेम व धर्मशिक्षण शिकविण्यासाठी, तसेच मुक्तिदात्याबद्दल (मसीहा) माहिती देण्यासाठी बायबल लिहिले गेले. +यहुदी धर्मशास्त्राचे प्रमाणीकरण +•इसवी सन ९० साली इस्राएल देशातील यामनीया या ठिकाणी यहुदी धर्मपंडितांनी एक धर्मसभा आयोजित केली. या धर्मसभेत हिब्रु बायबल (जुना करार) मधील ३९ पुस्तकांना मान्यता देण्यात आली. +हिब्रु बायबलच्या प्रमाणीकरणाचे निकष : ख्रिस्ताच्या जन्माच्या अनेक शतके आधी पालेस्तिनमधील यहुद्यांनी (परूशी लोकांनी) जुन्या करारातील पुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी पुढीलप्रमाणे निकष तयार केले. +•ग्रंथपंचकाच्या (मोशेचे नियमशास्त्र) कसोटीवर ही पुस्तके उतरावयास हवी. +•ही पुस्तके संदेष्टा एज्रा याच्या कालावधीच्या आधी लिहिली गेलेली असावीत. +•ही पुस्तके हिब्रु भाषेत लिहिलेली असावीत. +•ही पुस्तके पालेस्तिन देशात लिहिली गेली असावीत. +ख्रिस्ती बायबलचे प्रमाणीकरण : नवा करार लिहिला जात असताना (इसवी सन ५० ते १०० या कालावधीत) अनेक धर्मपुस्तके लिहिली गेली. अशा वेळी कोणती पुस्तके प्रेरित म्हणून मानली जावी याबद्दल गोंधळ निर्माण झाला. इसवी सन ३९३ मध्ये हिप्पो येथील ख्रिस्ती धर्मसभेत प्रेरित धर्मपुस्तकांची यादी करण्यात आली. आणि हिच पुस्तके बायबलमध्ये समाविष्ट करण्यात आली. इसवी सन १५४६ मध्ये ट्रेंट येथील धर्मसभेत (कौन्सिल ऑफ ट्रेंट) या पुस्तकांवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले. +बायबलच्या काही प्राचीन प्रती :- (जुना करार) - प्राचीन जुन्या कराराच्या प्रती गुंडाळ्याच्या स्वरूपात तयार करीत. पपायरस म्हणजे लव्हाळयाच्या लगद्यापासून तयार केलेला जाडाभरडा कागद. गुंडाळ्या करण्यासाठी हा कागद वापरीत. कोरड्या हवामानात या गुंडाळ्या बरेच दिवस टिकत असत. कधी कमावलेल्या जनावरांच्या चामड्यावरसुद्धा गुंडाळ्या तयार करीत. गुंडाळी म्हणजे नकाशासारखा दोन दांड्यांमध्ये बसवलेल्या कागदावर लिहिलेला मजकूर. वरून खाली नव्हे तर, उजवीकडून डावीकडे गुंडाळी उलगडत व त्यावरील मजकूर वाचला जात असे. +(१) मृत सागर गुंडाळ्या (Dead Sea Scrolls) :- (बायबलच्या सर्वात प्राचीन प्रती.) इसवी सन १९४७ मध्ये इस्रायलमधील यरीहोनजीक कुम्ररान येथे मोहंमद अबू धीब नावाच्या एका बदाऊनी मेंढपालाला मृत समुद्रानाजीक एका गुहेत काही प्राचीन गुंडाळ्या सापडल्या व साऱ्या जगातील पवित्र शास्त्राचे अभ्यासक, विद्वान यांचे लक्ष तेथे वेधले गेले. या पवित्र शास्त्राच्या गुंडाळ्या मातीच्या भांड्यात घालून ठेवलेल्या आढळल्या. आतापर्यंत ११ गुहांमध्ये हस्तलिखिते मिळाली आहेत. ही ख्रिस्तपूर्व शेवटचे शतक ते इसवी सन पहिले शतक या काळात लिहिलेली आहेत. चवथ्या गुहेतच ३८२ लेख मिळाले. यापैकी १०० गुंडाळ्या पवित्र शास्त्रासंबंधी आहेत. त्यात पवित्र शास्त्रातील (जुना करार) एस्तेर पुस्तक वगळता हिब्रू पवित्र शास्त्रातील सर्व पुस्तकांचे भाग अगर संपूर्ण पुस्तके आहेत. यांखेरीज अप्रमाणित पुस्तके, दृष्टान्त, साक्षात्कार, भाष्य, टीका, उपकार स्तुतिगीते व पंथीय लिखाण इत्यादी साहित्य सापडले आहे. या गुहानाजिक एका मोठ्या मठाचे अवशेष सापडले असून तेथे एसेनी नावाच्या मठवासीयांची वस्ती होती. या शोधामुळे पवित्र शास्त्रासंबंधी अभ्यासाच्या साधनात मोलाची भर पडली आहे.[७] +(२) मासोरेतिक प्रत (Masoretic Text): मूळ हिब्रू जुन्या करारात पूर्वी फक्त व्यंजने होती स्वर नव्हते. यहुदी मासोरातिक पंडितांनी इसवी सनाच्या ६ व्या शतकात हे स्वर शोधून काढले. इसवी सन ६ ते १२ या शतकात काही यहुदी पंडित तिबिर्या व युफ्रायटिस नदीकाठच्या सोरा येथे होते. त्यांनी हिबू मूळ प्रतीमध्ये विरामचिन्हे घातली. व उच्चाराच्या सुलभतेसाठी आरोह अवरोहच्या खुणा तयार केल्या. हे लिखाण व इतर टिपणे या सर्वाना त्यांनी मासारो (रूढी – परंपरा) असे नाव दिले. यावरून मासोरेतिक शब्द आला. +(३) नॅश पपायरस  : - जुन्या कराराची ही प्रत १९०२ साली नॅश (W.L. Nash) यांना इजिप्त येथे सापडली. यामध्ये दहा आज्ञांचा काही भाग (निर्गम २०:२-१७), अनुवाद (५:६-२१) आणि शमा (अनुवाद ६:४). इसवी सन पूर्व १५० ते इसवी सन ६८ या काळात ही प्रत लिहिली गेली. +(४) कैरो गेनिझा प्रत  :- एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कैरो, इजिप्त येथील यहुद्यांच्या एका जुन्या सभास्थानात ह्या प्रती सापडल्या. जवळजवळ २,००,००० लिखाणाचे तुकडे तेथे सापडले. इसवी सन ५०० च्या दरम्यान ह्या प्रती लिहिल्या गेल्या. +(५) शोमरोनी ग्रंथपंचक :- अंदाजे इसवी सनपूर्व ५४० ते इसवी सन १०० या कालावधीत शोमरोनी लोक यहुद्यांपासून वेगळे झाले. त्यांनी जुन्या करारातील पहिली पाच पुस्तकेच (ग्रंथपंचक - उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना व अनुवाद) हीच फक्त प्रमाण मानली. यालाच शोमरोनी ग्रंथपंचक असे म्हणतात. +(६) सेप्तुअजिन्त  :- जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले. ख्रिस्तपूर्व २८५ च्या सुमारास हे भाषांतर इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे करण्यात आले. ही जुन्या कराराची सर्वात जुनी भाषांतरित प्रत होय. +नव्या कराराच्या प्राचीन प्रती :- कमाविलेल्या कातड्यावर, चर्मपत्रावर लिहिलेला मजकूर स्वतंत्र पानासारखा एकावर एक रचून तयार होणाऱ्या पुस्तकाला कोडेक्स असे म्हणत. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात गुंडाळ्याऐवजी कोडेक्स स्वरूपात लिखाण होऊ लागले. इसवी सनाच्या चवथ्या शतकापासून कमाविलेल्या कातड्यावर , त्याला व्हेल्लम म्हणत, यावर धर्मशास्त्राच्या प्रती लिहून काढीत. ही कातडी पानासारखी रचून पुस्तक बांधीत . पंधराव्या शतकात छापण्याच्या कलेचा शोध लागेपर्यंत सर्व लिखाण हाताने केले जाई. दुसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत हाताने लिहिण्यात आलेल्या पवित्र शास्त्राच्या संपूर्ण किवा त्रोटक स्वरूपातील चार हजार हस्तलिखित प्रती (Manuscripts) आजही उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रती खालीलप्रमाणे : +(१) कोडेक्स सिनायटिकस  : - ही चवथ्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत इसवी सन १८५९ साली सीनाय डोगरावरील सेंट कॅथरीन नावाच्या रोमन कॅथोलिक मठात प्रोफेसर टिशनड्राॅफ यांना सापडली. +(२) कोडेक्स व्हॅटिकनस  :- ही चवथ्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत आज रोम येथील व्हॅटिकन :(पोप यांच्या) पुस्तकसंग्रहालयात आहे. +(३) कोडेक्स आलेक्झान्द्रियानस : - ही पाचव्या शतकात लिहिलेली पवित्र शास्त्राची प्रत इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे सापडली. ती १६२८ साली कॉन्स्टॅन्टिनोपल येथील एका धर्मगुरूने इग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला भेट म्हणून दिली. आता ती इंग्लंड येथे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जतन करून ठेवली आहे. +बायबलची भाषांतरे :- •बायबल मधील जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. बायबलच्या अनेक प्राचीन हस्तलिखित प्रती आज उपलब्ध आहेत. या प्राचीन हस्तलिखितांवरून प्रमाणप्रत सिद्ध करून बायबल भाषांतरित केले गेले आहे. इसवी सन १८१५ ते १९९५ या काळात बायबलच्या ३० कोटीहून जास्त प्रती छापून विकल्या गेल्या होत्या. जगामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. त्यापैकी ३३७ भाषांत संपूर्ण बायबल उपलब्ध आहे. बायबलमधील कमीत कमी एक पुस्तक जगातील २१०० भाषांत उपलब्ध आहे. बायबलखेरीज इतर कोणत्याही ग्रंथाचे भाषांतर इतक्या भाषांत झालेले नाही. +बायबलची काही प्राचीन भाषांतरे :- +१. सेप्तुअजिन्त भाषांतर (Septuagint ) : - जुन्या कराराचे हिब्रू भाषेतून ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले. ख्रिस्तपूर्व २७० ते २८५ च्या सुमारास हे भाषांतर इजिप्त देशातील आलेक्झान्द्रिया येथे करण्यात आले. सत्तर यहुदी पंडितांनी हे भाषांतर केले म्हणून त्याला सेप्तुअजिन्त भाषांतर असे म्हणतात. (ग्रीक भाषेत सेप्टा म्हणजे ७०). +२. शोमरोनी ग्रंथपंचक  : -मोशेची पहिली पाच पुस्तके हिब्रू भाषेतून शोमरोनी भाषेत भाषांतरित करण्यात आली. +३. पेशितो किवा सीरियाक : - संपूर्ण पवित्र शास्त्र सीरियन भाषेत भाषांतरित करण्यात आले. इसवी सन २०० च्या दरम्यान हे भाषांतर केले गेले. +४. व्हलगेट भाषांतर  : - संपूर्ण पवित्र शास्त्र (जुना व नवा करार) याचे लाटिन भाषेत भाषांतर करण्यात आले. इसवी सन ४०० च्या सुमारास संत जेरोम याने पोप दमासस यांच्या आज्ञेवरून हे कार्य बेंथलेहम येथे पूर्ण केले. जवळजवळ एक हजार वर्ष रोमन कॅथोलिक चर्चचे हे प्रमाणभूत पवित्र शास्त्र होते.[८] +बायबलची काही मराठी भाषांतरे  :- +(१) ख्रिस्तपुराण - मराठीला बायबलची रसाळ तोंडओळख फादर थाॅमस स्टीफन यांनी १६१६ सालीच “ख्रिस्तपुराण” या ग्रंथाद्वारे करून दिली होती. या ग्रंथात १७१६२ ओव्या असून आजही हा ग्रंथ मराठीतील एक अभिजात साहित्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. तथापि “ख्रिस्तपुराण’ हे पारंपारिक बायबल नसून त्याचा कथाविषय बायबल आहे एवढेच. +(२) डॉक्टर विल्यम कॅरी यांचे भाषांतर - डॉक्टर विल्यम कॅरी यांनी इसवी सन १८०४ साली पंडित वैजनाथ यांच्या सहकार्याने बायबलच्या भाषांतराला प्रारंभ केला. इसवी सन १८०५ मध्ये कॅरी यांनी बंगालमधील सेरामपूर येथे संत मत्तयचे शुभवर्तमान मोडी लिपीत प्रसिद्ध केले. मराठीतील पहिल्या छापील पुस्तकाचा मान संत मत्तयच्या या पुस्तकाला मिळतो. इसवी सन १८०७ साली कॅरी यांनी मराठीत नवा करार प्रसिद्ध केला. डॉक्टर विल्यम कॅरी यांनी चाळीस भारतीय भाषांत बायबलचे भाषांतर केले. +(३) पंडिता रमाबाईंचे भाषांतर - (प्रोटेस्टंट आवृत्ती) बायबलचे एकहाती व एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. त्यांनी सतत १८ वर्ष अहोरात्र मेहनत करून १९२४ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमधून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या वाक्याचे भाषांतर त्यांनी पूर्ण केले आणि त्याच रात्री त्याचे निधन झाले. हिब्रू व ग्रीक भाषा शिकून बायबलचे मातृभाषेत भाषांतर करणाऱ्या रमाबाई या जगातील एकमेव स्त्री भाषांतरकार आहेत. +(४) सुबोध बायबल ; फादर फ्रान्सिस दिब्रिटो (२०१०) - फादर फ्रान्सिस परेरा या भाषांतराबद्दल म्हणतात” आधुनिक युगातील माणसाला समजेल असा बायबलचा मराठी भावानुवाद सुबोध बायबलच्या रूपाने मराठी जगताला उपलब्ध करून देण्याचे महान कार्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले आहे. ह्या बायबलची आवृत्ती अन्य आवृत्त्यांपेक्षा निराळी आहे. ते शब्दशः भाषांतर नसून भावानुवाद आहे. “ यातील विविध माहितीदर्षक अभ्यासपूर्ण टिपा बायबल अभ्यासाला खूपच मदत करतात.[ संदर्भ हवा ] +(५) बायबल : देवाचा पवित्र शब्द - (प्रोटेस्टंट आवृत्ती)  : हा २०१२ साली प्रसिद्ध झालेला बायबलचा भावानुवाद असून त्याचे भाषांतरकार अनिल दहिवाडकर हे आहेत. ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणे यांनी हा भावानुवाद प्रसिद्ध केला आहे. भरपूर माहितीदर्षक टिपा, चित्रे, नकाशे यामुळे हा ग्रंथ बराच माहितीदार झाला आहे. +(६) बायबल सोसायटी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेले "पवित्र शास्त्र" (कॅथोलिक आवृत्ती) या संपूर्ण बायबलची सतत पुनर्मुद्रणे होत आहेत. (वितरण - जीवन दर्शन केन्द्र, गिरिज, वसई, महाराष्ट्र). +याशिवाय ख्यातनाम कवी मंगेश पाडगावकर यांनी नव्या करारातील चार शुभवर्तमानांचे इंग्रजीवरून अप्रतिम मराठी भाषांतर केले आहे. (बायबल : नवा करार, भाषांतर व मुक्तचिंतन, २००८). तसेच पुण्याच्या जीवनवचन प्रकाशनाने १९८२ साली "पवित्र शास्त्र - सुबोध भाषांतर ही संपूर्ण बायबलची सुगम मराठी आवृत्ती प्रसिद्ध केली. तिचे चागले स्वागत झाले.[९] +जुना करार : पार्श्वभूमी +विविध समाजगट - हिब्रू हे सेमेटिक वंशाचे लोक होते. हिब्रू लोकांचे कालांतराने निरनिराळे समाजगट तयार झाले. ते खालीलप्रमाणे होत. +हिब्रू : हेबेर, हबिरू, किवा अपिरू या भटक्या जमातीचे हे लोक. हिब्रू ही त्यांची भाषा होती. पुढे हिब्रू ही समाजवाचक संज्ञा झाली. +इस्राएली : - अब्राहामाचा नातू याकोब याचे इस्राएल हे दुसरे नाव होय. त्याच्या वंशजांना इस्राएली (इस्रायली) असे नाव पडले. +यहुदी (ज्यू) ; - याकोबाला बारा पुत्र होते. तेच इस्रायेलच्या बारा वंशाचे आदिपिते होत. त्यांच्यापैकी दहा घराणी काळाच्या ओघात नामशेष झाली असे मानले जाते. यहुदा आणि बेंजामिन हीच घराणी मागे उरली. बेंजामिनच्या घराण्याला विशेष महत्त्व नसल्याने यहुदा वंशाचे प्राबल्य प्रस्थापित झाले. यहुदा या शब्दावरूनच इस्राएली लोक यहुदी या नावाने ओळखले जाऊ लागले. बाबिलोनच्या बंदिवासातून परतल्या नंतर हे नाव प्रचारात आले. यहुदी लोक जरी देश विदेशात विखुरले गेले तरी ते कधीही अन्य देशातील लोकांशी मिसळले नाहीत. त्यांनी आपल्या एकेश्वरी श्रद्धेचे व यहुदी धर्माचे निष्ठेने जतन केले. +गालीली लोक : पालेस्ताईनच्या उत्तर भागातील गालील सरोवराच्या परिसरातील हे रहिवासी होते. अन्य राष्टांच्या लोकांबरोबर त्यांची सरमिसळ झाली होती. धार्मिक दृष्टीने कट्टर यहुदी लोक यांना कमी दर्जाचे मानीत. हे लोक मात्र प्रखर राष्टवादी होते. +अदोमी लोक : अब्राहामचा दुसरा नातू व याकोबाचा पुत्र एसाव याचे वंशज म्हणजे अदोमी लोक होत. यांना पूर्णपणे यहुदी समजले जात नव्हते. याहुदा प्रांताच्या दक्षिणेला त्यांचे अल्पकाळ वास्तव्य होते. पालेस्ताईनवर राज्य करणारा थोरला हेरोद (ख्रिस्तपूर्व ४० ते इसवी सन ४) हा अदोमी होता. +शोमरोनी लोक (समारीतन लोक) : इस्राएल या उत्तरेकडच्या राज्याची राजधानी समारीया (शोमरोन) येथे होती. यावरून तेथील लोक समारीतन किवा शोमरोनी या नावाने ओळखले जात. बाहेरून आलेले लोक आणि स्थानिक यहुदी लोक यांच्या मिश्र संकराने अस्तित्वात आलेली ही जमात होती. ख्रिस्तपूर्व ७२१ मध्ये इस्राएली लोकांना युद्धकैदी म्हणून असिरीयाला नेण्यात आले, तेव्हा हे शोमरोनी लोक शोमरोन येथेच राहिले . ते मोशेचे धर्मशास्त्र (ग्रंथपंचक - जुन्या कराराची पहिली पाच पुस्तके) मान्य करीत. परंतु जेरुसलेमला तीर्थक्षेत्र समजत नसत. तर गिरीज्जीम पर्वतावर उपासना करीत. कट्टर यहुदी लोक या लोकांना तुच्छ समजत व त्यांच्याशी कोणताही व्यवहार करीत नसत. शोमरोनी लोकही यहुदी लोकांपासून फटकून रहात. +हद्दपार झालेले किवा विखुरलेले यहुदी (डायसपोरा) : पहिल्या शतकात पालेस्ताईनमध्ये यहुदी लोकांची सख्या सुमारे पाच लाख होती. तसेच पालेस्तैनबाहेरही यहुदी मोठ्या प्रमाणात राहत होते. विविध आक्रमणे, युद्ध, व्यापार इत्यादी कारणामुळे हे यहुदी लोक संपूर्ण रोमन साम्राज्यात विखुरले गेले होते. यहुदी लोक जगात कुठेही गेले तरी आपल्या धर्मश्रद्धेशी नेहेमीच एकनिष्ठ राहिल्रे. आपल्या यहुदी धर्माचे त्यांनी कसोशीने जतन केले. +परराष्ट्रीय लोक (पेगन) : पालेस्ताईनचे मुळचे कनानी लोक तसेच तेथे वास्तव्य करून असलेले ग्रीक, रोमन व इतर परदेशी लोक यांना यहुदी लोक परराष्ट्रीय लोक (पेगन) असे संबोधित. हे लोक यहुदी लोकांप्रमाणे एकेश्वरवादी नसून अनेकेश्वरवादी व मूर्तिपूजक होते. कट्टर यहुदी लोक या लोकांशी व्यवहार करीत नसत. जेरुसलेमच्या बाहेर यांची मोठी वस्ती होती.[१०] +जुना करार : अंतरंग : बायबलच्या पहिल्या पुस्तकात (उत्पत्ती) पहिला मानव आदम आणि पहिली स्त्री एवा यांची कथा वर्णन केली आहे. 'द जेरुसलेम बायबलनुसार (पान २०५५) आदम आणि एवा यांचा काळ २० लाख वर्षांहून प्राचीन आहे. शास्त्रीय परिभाषेत तो "पेबल कल्चर"चा काळ होता. ख्रिस्तपूर्व ३१०० ते २१०० या काळात अब्राहामचे पूर्वज मेसोपोटेमिया (तैग्रीस-युफ्रेटिस नद्यांचा प्रदेश - आताचा इराक) येथे वास्तव्य करीत होते. या काळात सीरियापासून पालेस्ताईनच्या सागरी भागापर्यंत इजिप्तच्या साम्राज्याचा अंमल होता. +अब्राहाम हा आपली पत्नी सारा हिला घेऊन ख्रिस्तपूर्व १८५० च्या दरम्यान तत्कालीन उर या ठिकाणाहून (सध्याचा इराक) कनान (सध्याचा इस्राएल) येथे आला. अब्राहाम व सारा यांना मुलबाळ नव्हते. अब्राहामची हागार नावाची दासी होती. तिजपासून त्याला इश्माएल नावाचा मुलगा झाला. त्यानंतर म्हातारपणी अब्राहामला सारा हिजपासून इसहाक नावाचा मुलगा झाला. सारा आपली सवत हागार हिचा छळ करू लागली. साराच्या छळाला कंटाळून हेगार आपल्या मुलास घेऊन अरबस्तानात निघून गेली. +इसहाक पासून यहुदी जमात व इश्माएल पासून अरबी जमात अस्तित्वात आली. इसहाक याला इसाव व याकोब हे दोन पुत्र झाले. पुढे या दोन पुत्रात वितुष्ट निर्माण झाले. याकोबाला लेआ व रेचेल या दोन धर्मपत्नी आणि बिल्हा व जिल्फा या दासीपत्नी होत्या. या चौघीपासून त्याला एक कन्या व बारा पुत्र झाले. त्यांच्यापासून पुढे इस्रायेलची बारा घराणी (बारा वंश) उदयास आले. +योसेफ हा याकोबचा लाडका पुत्र होता. त्याच्या अकरा भावानी मत्सरबुद्धीने त्याला इजिप्तमधील व्यापाऱ्याना विकले. परंतु तेथे त्याचे नशीब उघडले व तो फारो राजाचा मुख्य प्रधान बनला. पुढे कनानमध्ये दुष्काळ पडल्याने याकोब व त्याचे सगळे गणगोत आणि पुत्रपौत्र इजिप्तमध्ये स्थलांतरित झाले. तेथे योसेफाने त्यांना राजकीय आश्रय दिला. (ख्रिस्तपूर्व १७००). तेथे त्यांचा वंशविस्तार होत गेला. ते हिब्रू भाषा बोलत. आणि त्याच नावाने ते तेथे ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांच्या वाढत्या संख्येची भीती वाटून तत्कालीन फारो राजाने त्यांचे छळसत्र आरंभले. +हिब्रू लोकांनी परमेश्वरी आदेशानुसार मोशेच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची मोहीम सुरू केली. (ख्रिस्तपूर्व १२५०). फारो राजाबरोबर प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर परमेश्वराच्या वरदहस्ताने इजिप्तमधून मायदेशी (कनान देशात) परतण्याची त्यांना परवानगी मिळाली. या अविस्मरणीय घटनेची आठवण म्हणून इजिप्तची सीमा ओलांडण्याआधी त्यांनी 'ओलांडण सण' (पासोव्हर) साजरा केला. त्यांच्या मुक्ततेची स्मृती म्हणून हा सण पाळण्यात येऊ लागला. आजही यहुदी लोक हा सण साजरा करतात. मोशेच्या नेतृत्वाखाली हिब्रू लोकांनी वाळवंटातून मायदेशी प्रयाण केले. पुढे सिनायच्या वाळवंटात सिनाय पर्वतावर मोशेला परमेश्वराकडून दहा आज्ञा मिळाल्या. याच त्या प्रसिद्ध दहा आज्ञा होत. हिब्रू लोकांना या दहा आज्ञा पाळणे बंधनकारक केले गेले. मोशेने परमेश्वरी आदेशाने सीनायच्या वाळवंटात दहा आज्ञाच्या दोन दगडी पाट्या ठेवण्यासाठी कराराचा कोश घडविला. तसेच तो कोश ठेवण्यासाठी फिरते मंदिर (निवासंमंडप - Tabernacle) उभारले. मोशेने परमेश्वराच्या एकत्वावर नेहेमी भर दिला आणि अनेकदेवता पूजनाला व मूर्तिपूजेला कसून विरोध केला. एकेश्वरवाद अनुसरणारा व परमेश्वराच्या निराकार अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्या काळातील हा एकमेव धर्म होता. हिब्रू लोक जवळपास चाळीस वर्ष सीनायच्या वाळवंटात भटकत होते. वतनभूमीत पोहोचण्याआधीच मोशेचे निधन झाले. +मोशेचा उत्तराधिकारी यहोशवा (जोशुवा) याने हिब्रू लोकांना कनानभूमीत नेले. (ख्रिस्तपूर्व १२२० ते १२००) तेथील मूळ लोकांना (कनानी व अन्य सहा जमाती) यांचा नायनाट करून तेथे हिब्रू लोक स्थायिक झाले. देशात शत्रूंना नांदू देणे ही भावी संकटाची नांदी ठरू शकते असे त्या काळी समजले जात होते. हळूहळू हिब्रू लोक एकेश्वरी धर्मापासून दूर जाऊ लागले व कनानी लोकांच्या अनेक देवतांची व मूर्तींची पूजा करू लागले. बैला हे वाहन असलेला 'बेल' हा जननाचा देव होता. तर असिरीयन लोकांची 'इस्तार' ही प्रजोत्पादनाची देवता होती. या देवतांच्या ते भजनी लागले. परदेशी स्त्रियांबरोबर लग्ने करू लागले. मिश्र विवाहामुळे व मूर्तिपूजेमुळे राष्ट्र दुबळे होते अशी धार्मिक नेत्यांची धारणा होती. त्यामुळे या दोन गोष्टीना धर्मपुरुषांनी सतत विरोध केला. +यहोशावानंतर शास्त्यांनी (प्रशासक) इस्रायेलचा कारभार पाहिला (ख्रिस्तपूर्व १२०० ते ख्रिस्तपूर्व १०२५). +एका अर्थाने हे शास्ते लष्करी टोळीप्रमुख होते. अथनीएलपासून शामसोनपर्यंत १२ शास्ते झाले. त्यामध्ये दबोरा ही एक महिला होती. अचाट पराक्रम गाजऊन ती अजरामर झाली. +ख्रिस्तपूर्व १०४० मध्ये शमुवेल या महान संदेष्ट्याचा उदय झाला. आजूबाजूच्या प्रदेशात राजेशाही होती. आपल्यालाही राजा मिळावा असा लोकांनी त्याजकडे आग्रह धरला. तेव्हा त्याने शौल याला राजा म्हणून अभिषेक केला. (ख्रिस्तपूर्व १०१० ते ७९०). तो इस्रायेलचा पहिला अभिषिक्त राजा होता. शौल स्वभावाने संशयी आणि मत्सरी होता. त्याचा दुर्दैवाने अंत झाला. शौलच्या मृत्यूनंतर दावीद राजासनावर बसला. त्याने चाळीस वर्ष राज्य केले. (ख्रिस्तपूर्व १०१० ते ९७०). त्याने इस्रायेलचा विस्तार केला आणि आजूबाजूच्या सर्व शत्रुराष्टांचा बिमोड केला. त्यामुळे इस्राएल ही प्रबळ सत्ता बनली. त्यानंतर दाविदाचा मुलगा शलमोन हा गादीवर बसला. (ख्रिस्तपूर्व ९७० ते ९३३). तो अतिशय ज्ञानसंपन्न आणि विवेकी होता. त्यानेच जेरुसलेमचे प्रसिद्ध मंदिर बांधले. या दोन्ही राजांनी इस्रायेलला वैभवाच्या शिखरावर नेले. +दुभागलेले राज्य : राजा शलमोनाच्या अखेरीस इस्राएल राज्याला उतरती कळा लागली. त्याच्या मृत्युनंतर (ख्रिस्तपूर्व ९३३) अखंड इस्राएल राज्याची दोन शकले झाली. (इस्राएल आणि यहुदा). इस्रायेलचे दहा वंश एकीकडे (उत्तरेकडील राज्य इस्राएल) तर उरलेले दोन वंश दुसरीकडे (दक्षिणेकडील राज्य यहुदा) अशी या अखंड राज्याची विभागणी झाली. ( ख्रिस्तपूर्व ९३१-७२१). शोमरोन ही उत्तरेकडील इस्राएल राज्याची राजधानी झाली तर जेरुसलेम ही दक्षिणेकडील यहुदा राज्याची राजधानी झाली. दुहीमुळे दोन्ही राज्ये कमकुवत होत गेली. याचा फायदा आजूबाजूच्या शत्रूराष्टानी घेतला. दावीद आणि शलमोन यांनी घालून दिलेल्या चागल्या प्रथा यहुदा राज्याने सुरू ठेवल्या. त्यांनी एकेश्वरवादाचे रक्षण केले. जेरुसलेमचे मंदिर हे त्यांच्या एकीचे प्रतिक बनले. धर्मशास्त्र (तोराह - जुना करार) हा धर्मनियमांचा संग्रह संपादित करण्यात आला. यशया आणि मिखा हे यहुदातील महत्त्वाचे संदेष्टे होते. त्यांनी लोकांना सद्बोध केला. +याउलट परिस्थिती इस्राएल राज्यात निर्माण झाली. तेथील राजे मूर्तीपूजा व अनेक देवतापूजनाच्या नादी लागले. राजा धर्माचा रक्षक राहिला नाही. त्यामुळे ही जबाबदारी संदेष्ट्यानी पार पाडली. एलिया, आमोस, होशेय या संदेष्ट्यानी धर्माचे स्वरूप शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना राज्यसत्तेशी संघर्षही करावा लागला. ख्रिस्तपूर्व ७२१ मध्ये असिरीयन साम्राज्याने इस्रायेलवर स्वारी केली आणि इस्राएली लोकांना बंदिवासात नेले. त्या वेळी इस्रायेलचे हे दहा वंश इतिहासातून नामशेष झाले असे समजले जाते. +ख्रिस्तपूर्व ५९७ मध्ये बाबिलोनचा राजा नाबुखद्रेसर याने दक्षिणेच्या यहुदा राज्यावर स्वारी केली आणि हजारो लोकांना बंदिवान करून बाबीलोनला नेले. ख्रिस्तपूर्व ५८७ मध्ये पुन्हा एकदा स्वारी करून वृद्ध व आजारी वगळता बाकी साऱ्यांना बंदिवासात नेले. याच वेळी त्याने जेरुसलेममधील पहिल्या मंदिराचा (शलमोनाचे मंदिर) विनाश केला. (बाबिलोनियन हद्दपारी ख्रिस्तपूर्व ५८७ ते ५३८). +ख्रिस्तपूर्व ५३८ मध्ये पर्शियाचा राजा सायरस (कोरेश) याने नबुखद्रेजरचा पराभव करून बाबीलोनचे साम्राज्य काबीज केले. सायरसने एक आदेश जारी करून इस्राएली लोकांना मायदेशी परतण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले. त्याने त्यांच्या भग्न मंदिराच्या पुन्हा उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले. सायरसने धार्मिक सामंजस्य आणि आंतरधर्मीय सुसंवाद यांचा आदर्श घालून दिला. (सायरस हा झोरास्तीयन म्हणजे पारशी धर्मीय होता). +ख्रिस्तपूर्व ५३८ ते ३३३ पर्यंत पर्शियन साम्राज्याच्या मांडलीकानी इस्रायेलमध्ये कारभार पाहिला. ख्रिस्तपूर्व ५३७ मध्ये भग्न मंदिराच्या जीर्णोद्धाराला प्रारंभ झाला. ख्रिस्तपूर्व ४५८ मध्ये विद्वान धर्मशास्त्री एज्रा याचा उदय झाला. त्याने मोशेच्या धर्मशास्त्राच्या आधारे इस्राएली लोकांचे धार्मिक पुनरुज्जीवन केले. +उत्क़्रुष्ट नेतृत्वगुण असलेला नहेमिया हा पर्शियन राजाच्या सेवेत होता. राजाने त्याला जेरुसलेमचा मांडलिक म्हणून नेमले. त्याने बारा वर्ष (ख्रिस्तपूर्व ४४५ - ४३३) कारभार पाहिला. तो उत्क़्रुष्ट संघटक आणि धर्मसुधारक होता. बंदिवासातून परतलेल्या यहुद्याना त्याने पुन्हा अस्मिता प्राप्त करून दिली. त्यानंतर सुमारे १०० वर्ष फारसे काही घडले नाही. याच काळात मलाखी, ओब्दीया, योएल आणि योना या संदेष्ट्यानी संदेश दिले. तसेच याच काळात इयोब, नितीसुत्रे, गीतरत्न, बहुतेक स्तोत्रे, इस्रायेलचा इतिहास, योना, तोबियस, एज्रा, नहेमिया या पुस्तकांचे लेखन झाले. +ख्रिस्तपूर्व ३३६ मध्ये थोरला आलेझान्ङर याचा उदय झाला. त्याने ख्रिस्तपूर्व ३३१ मध्ये पर्शियन साम्राज्य काबीज केले. ख्रिस्तपूर्व ३३३ मध्ये आलेझान्ङरने सीरिया प्रांत जिकून घेतला. ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये बाबिलोनमध्ये त्याचे निधन झाले. ख्रिस्तपूर्व २०० पर्यंत इजिप्तच्या लाजीदेस घराण्याने यहुदा प्रांतावर राज्य केले. ख्रिस्तपूर्व ६३ ते इसवी सन ३१३ या काळात रोमन लोकांनी या प्रांतावर राज्य केले. याच रोमन लोकांच्या कालावधीत प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला. (इसवी सन अंदाजे ४ ते ६ या दरम्यान). अंदाजे इसवी सन ३३ साली ख्रिस्ताला क्रुसावर चढविण्यात आले. त्यानंतर ख्रिस्ताच्या शिष्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार बहुतेक रोमन साम्राज्यात केला होता. इसवी सन ७० साली रोमन लोकांनी जेरुसलेमच्या दुसऱ्या मंदिराचा विनाश केला. आणि बहुतेक यहुदी लोक वेगवेगळ्या देशात विखुरले गेले. इसवी सन ३१३ ते ६३६ या कालावधीत इस्रायेलमध्ये बिझान्टाईन राजवट होती. इसवी सन ५७० साली अरेबिया येथे (मक्का शहरात) महंमद पैगंबर यांचा जन्म झाला. त्याने इसवी सन ६१० मध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली. इसवी सन ६३६ ते १०९९ या काळात अरब (मुस्लिम) लोकांनी इस्रायेलवर स्वाऱ्या केल्या. त्यांनी जेरुसलेम येथील यहुदी लोकांच्या भग्न मंदिराच्या जागी डोम ऑफ द रॉक (DOME OF THE ROCK) ही मशीद बांधली. (इसवी सन ६९१-६९२) यहुदी आणि इस्लाम यांच्या संघर्षाचे मूळ या ठिकाणी आहे.[१२] +मुस्लिम अरबांच्या पवित्र भूमीवरील (इस्राएल) आक्रमणानंतर बरीचशी ख्रिस्ती तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात गेली होती. ती तीर्थस्थाने अरबांच्या हातून मुक्त करण्यासाठी पोप दुसरे अर्बन यांच्या प्रेरणेने कृसेडरची (क्रुसेडर म्हणजे धर्मयुद्धे) पहिली तुकडी इसवी सन १०९९ साली जेरुसलेमला आली. अरब ख्रिस्ती यांच्यातील घनघोर युद्धामुळे जेरुसलेमची पवित्र भूमी रक्ताने भिजली. जवळपास सात धर्मयुद्ध या काळात लढली गेली. इसवी सन१०९९ ते १२९१ या कालावधीत बेझंटाईन राजांनी येथे राज्य केले. +इसवी सन १२९१ साली मामलुक तुर्कांनी पेलेस्तैनवर विजय मिळविला. त्यांनी इसवी सन १५१६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर आटोमन तुर्क आले. सुलतान सुलेमान याने याच काळात जेरुसलेम शहराभोवती तटबंदी उभारली. ती अजूनही शाबूत आहे. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणजे इसवी सन १९१७ साली हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्यांनी देशोधडीला लागलेल्या यहूद्याना मायदेशी परतण्याची मुभा दिली. परंतु त्यांच्यावर जाचक निर्बंधही लादले. १४ मे १९४८ रोजी इस्रायेलचे स्वतंत्र राष्ट अस्तित्वात आले. जवळपास २००० वर्षानंतर जगभर विखुरलेले यहुदी येथे परत येऊ लागले. (इस्रायेलची पुनस्स्थापना). +थोडक्यात ख्रिस्तपूर्व ५८७ पासून इसवी सन १९४८ पर्यंत पालेस्तैनवर बाबिलोनियन, पर्शियन, ग्रीक रोमन, बिझान्तैन, अरब मुस्लिम, क्रुसेडर, मामलुक तुर्क, आटोमान तुर्क आणि ब्रिटिश या अनेकविध सत्तांनी राज्य केले.[१२] +इस्राएलच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे :- +ख्रिस्तपूर्व किवा इसवी सन पूर्व - ( BEFORE CHRIST OR B.C.) +१९५० अब्राहामचा इस्राएल भूमीत (कनान देशात) प्रवेश +१२५० देवाचे मोशेला पाचारण +१२१२ इस्राएल जनतेचा इजिप्तच्या गुलामगिरीतून मायभूमीत (इस्राएल मध्ये) प्रवेश. +१२०० पालेस्तिनी लोकांचा वेढा व त्या काळापासून त्याला पालेस्तइन हे नाव. +११०५ शमुवेल भविष्यवाद्याचा जन्म. +१०२५ इस्रायेलचा पहिला राजा म्हणून शौलाचा राज्याभिषेक. +१००४ दावीद राजाची वैभवशाली कारकीर्द. +९६५ दाविदाचा मुलगा शलमोन याच्या राजवटीचा सुवर्णकाळ. पहिल्या मंदिराची उभारणी. +९२२ इस्रायेलचे विभाजन : इस्राएल व यहुदा अशी दोन राज्ये. +८७५ यशया भविष्यवाद्याचा काळ. +७२१ असिरीयन साम्राज्याकडून इस्रायेलचा पाडाव. इस्राएली जनता पुन्हा गुलामगिरीत. +६२६ यिर्मया भविष्यवाद्याचा काळ +५८७ बाबिलोनी सम्राट नबुखाद्रेजर याजकडून यहुदा राज्याचा अंत. जेरुसलेममधील मंदिराचा विनाश. बाबिलोनमध्ये दास्यत्व. +५३८ पर्शियाचा सम्राट सायरस (कोरेश) बाबिलोन काबीज करतो आणि यहुदी लोकांना मायदेशी परतून जेरुसलेममध्ये मंदिर उभारण्याची परवानगी देतो. +३३४ आलेक्झान्देर द ग्रेंट (सिकंदर) पालेस्तीन काबीज करतो. +६४ पोम्पी पेलेस्तीन जिकून घेतो. (रोमन सत्तेखाली पालेस्तीन). +४० पारथीयन राज्यकर्ते पालेस्तीन सर करतात. +३९ पार्थीयन सैन्याचा पाडाव करून हेरोद पालेस्तीन परत मिळवितो. +इसवी सन पूर्व ४ : प्रभू येशूचा जन्म. +ख्रिस्तजन्मानंतर किवा इसवी सना नंतर (A.D.) +इसवी सन ३० येशूचे क्रूसावरील मरण. +७० रोमन सरदार टायटसं जेरुसलेम नगरी व जेरुसलेमचे मंदिर यांचा नाश करतो. यहुदी पुन्हा हद्दपारीत जातात. +१३५ हेद्रीयन पुन्हा जेरुसलेमचा नाश करून तेथे एलिना कापितोलीना ही नगरी वसवतो. +३३० ते ६३४ सम्राट कॉन्स्टन्टाईनख्रिस्ती धर्म स्वीकारतो व पवित्र भूमीत अनेक ख्रिस्त मंदिरे उभारतो. +इसवी सन ५७० मोहंमद पैगंबर यांचा अरेबियातील मक्का येथे जन्म. त्यांच्या द्वारे इसवी सन ६१० मध्ये इस्लामची (मुस्लिम) धर्माची सुरुवात. +६१४ पर्शियन सम्राट खुस्रो पालेस्तीन काबीज करून अनेक ख्रिस्तमंदिरे जमीनदोस्त करतो. +६३६ पालेस्तीन मुस्लिमांच्या ताब्यात. यरुशलेम मुस्लिमांचेही तीर्थक्षेत्र. +६९१ - ६९२ यरूशलेम मधील भग्न यहुदी मंदिराच्या जागी डोम ऑफ द रॉक मशिदीची उभारणी. +१००९ फातीमिद खालिद ख्रिस्त मंदिरे उध्वस्त करतो. क्रुसेड म्हटलेल्या धर्मयुद्दना चेतावणी. +१०९९ क्रुसेडर जेरुसलेम आपल्या ताब्यात घेतात. व तेथे लाटिन साम्राज्य प्रस्थापित करतात. +१२६३ इजिप्तचा मामेलूक सुलतान संपूर्ण क्रुसेड भूमी ताब्यात घेतो. +१५१७ पालेस्तीन तुर्कस्तानच्या ओटोमान राजवटीच्या ताब्यात. +१९१७ पहिल्या महायुद्धाला सुरुवात. +१९२२ पालेस्तीन ब्रिटिशांच्या सत्तेखाली +१९३९ - १९४५ दुसरे महायुद्ध . ६० लाख यहुद्यांना हिटलरने गॅस चेंबर मध्ये कोंडून ठार मारले. +१९४७ पालेस्तीनची फाळणी : इस्राएल व पालेस्तीन अशा दोन राष्टांची निर्मिती. +१९४८ नवे राष्ट्र म्हणून इस्रायेलचा उदय. यहुदी अरब यांच्यात पहिले युद्ध. (२००० वर्षानंतर इस्रायेलची पुनस्स्थापना १४ मे १९४८) +१९५६ इस्राएल इजिप्त युद्ध +१९६७ अरब व इस्राएल यांच्यात सहा दिवसांचे दुसरे युद्ध. (जेरुसलेमचा ताबा यहुद्यांकडे). +१९७३ अरब इस्राएल यांच्यात १६ दिवसांचे तिसरे युद्ध. ( योम किप्पुर युद्ध). +१९७९ इस्राएल इजिप्त यांच्यात समेट [१३] +नव्या कराराची पार्श्वभूमी :- +१. नव्या कराराच्या काळातील राजकीय परिस्थिती : - येशूच्या जन्माच्या वेळी (अंदाजे इसवी सन ४ च्या दरम्यान) पालेस्तीन देशावर रोमन सत्तेचा ताबा होता. आणि हेरोद हा रोमन सत्तेचा मांडलिक म्हणून त्या प्रदेशावर राज्य करीत होता. हेरोद कारस्थानी परंतु कर्तव्यदक्ष होता. त्याने अनेक कोट किल्ले बांधले. नगरे वसविली. वास्तू, इमारती उभारल्या. मंदिरे आणि नाट्यशाळा बांधण्यासाठी मुक्तहस्ते आर्थिक मदत केली. जेरुसलेमच्या प्रसिद्ध मंदिराची पुनरबांधणी करून (ख्रिस्तपूर्व २० ते ख्रिस्तपूर्व १०) त्याने यहुद्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हेरोदाचे कौटूबिक जीवन अतिशय दुर्दैवी व अस्थिर होते. त्याला एकूण दहा बायका होत्या. मरियम पहिली ही त्याची आवडती पत्नी होती. परंतु हेरोदाची बहिण सलोमी ही तिला पाण्यात पाहत असे. तिने हेरोदाच्या मनात मरियम विषयी विष पेरले. बहिणीच्या नादी लागून हेरोदाने आपली पत्नी मरियम, तिची आई व आपले दोन पुत्र अरीस्तोबोलास आणि आलेक्झान्दर यांची क्रूर हत्या केली. डोरिस या पत्नीपासून झालेला आपला मुलगा अन्तीपातेर याला त्याने आपला वारस नेमले. परंतु तो आपल्या विरुद्ध कट कारस्थान करीत आहे असा संशय येताच त्याने त्यालाही ठार केले. +येशूचा जन्म झाला (इसवीसन पूर्व ४) तेव्हा आपल्याला प्रतीस्पर्धी निपजला आहे अशा समजुतीने हेरोदाने बेंथलेहेम व आजूबाजूच्या प्रदेशातील जी दोन वर्षांची व त्याहून कमी वयाची बालके होती त्यांचा वध करविला. (पहा नवा करार : मत्तय २ : १६). हेरोदाचा क्रूर स्वभाव पाहता ही गोष्ट खरी असावी यात संशय नाही. कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू अतिशय दुखद आणि वेदनादायक होता. आपल्या मृत्यूनंतर कोणी शोक करणार नाही याची त्याला कल्पना होती म्हणून ' माझा मृत्यू होताच जेरुसलेममधील काही प्रतिष्ठित लोकांना पकडून त्यांची हत्या करावी ' असा आदेश हेरोदाने दिला होता. +नवा करार म्हणजे येशूच्या शिष्यानी आणि श्रद्धा ठेवणाऱ्या समुदायाने मागे ठेवलेला एक मौलिक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. एका महान घटनेचा त्यांनी अनुभव घेतला व तो अनुभव इतरांना मिळावा या उच्च आध्यात्मिक हेतूने त्यांनी शुभवार्तामाने (GOSPELS) लिहिली. निरनिराळ्या सूत्रांकडून जमविलेल्या माहितीची त्यांनी प्रामाणिकपणे मांडणी केली. त्यांनी आपला मजकूर काळजीपूर्वक संपादित केला. हे सर्व लेखन जबाबदार व्यक्तींनी केले आहे. त्या काळात शुभवर्तामानाची अनधिकृत पुस्तकेही (APOCRYPHAL GOSPELS) अस्तित्वात आली होती. त्या प्रकारचे लेखन त्यांनी कटाक्षाने टाळले. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या करारातील बहुतेक पुस्तके लिहिली गेली होती.[१४] +शुभवर्तामानाच्या लेखकांनी किबहुना संपादकांनी एकाच बैठकित केलेले हे एकटाकी लेखन नाही. त्यंनी त्या काळी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीची जमवाजमव करून त्यांची जुळवाजुळव केली. तसे करताना सर्वच ठिकाणी कालानुक्रम पाळला गेला आहे असे नाही. सोयीनुसार त्यांनी विषयांची वर्गवारी केली आहे. शैली आणि आशय यांचा अभ्यास केला असता योहानाचे शुभवर्तमान भिन्न स्वरूपाचे आहे असे स्पष्ट जाणवते. मत्तय, मार्क आणि लुक यांनी नमूद केलेल्या काही गोष्टी योहानाने वगळल्या आहेत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींचे आणि स्थळांचे संदर्भ त्याने दिले आहेत. उदा येशूला अटक केल्यानंतर त्याला प्रमुख याजक हन्नाकडे नेण्यात आले, हे त्यानेच नमूद केले आहे. +२. ख्रिस्तकालीन धार्मिक व सामाजिक व्यवस्था :- प्राचीन यहुदी समाजात प्रारंभी नियमांचे जंजाळ नव्हते. दहाआज्ञा म्हणजे जीवन जगण्यासाठी दिलेली दहा सोपी मुल्ये होती. हळूहळू यहुदी समाजात पुरोहितशाहीचा उदय झाला. धार्मिक नीतीनियमांचे अवडंबर माजले. या नियमांना अनेक फाटे फुटत गेले. त्यांचे कर्मकांड निर्माण झाले. यहुदी धर्मात लहानमोठे असे एकूण ६१६ नियम होते. या नियमांचा अर्थ लावणे ही शास्त्री व परुशी लोकांची मक्तेदारी होती. तसे करताना शब्दाचा भावार्थ समजून घेण्याऐवजी त्यांचा कीस काढण्याची प्ररुत्ती वाढीस लागली. उदा. शब्बाथवार म्हणजे शनिवार पवित्र पाळण्याची व त्या दिवशी कुठलेही काम करू नये अशी आज्ञा दिली गेली गेली होती. मानवाने सप्ताहातील एक दिवस विश्रांती घ्यावी व तो दिवस देवाच्या स्मरणात घालवावा असा उद्देश यामागे होता. मात्र शास्त्री व परुशी यांनी या आज्ञेला कर्मकांडाचे स्वरूप दिले. +शब्बाथवारी काय करावे व काय करू नये यासंबंधी अनेक ग्रंथ रचण्यात आले. शब्बाथवारी श्रम करण्यास मनाई होती. श्रम म्हणजे काय ? किती श्रम करणे धर्मसंमत आहे ? कुठल्या प्रकारचे श्रम वर्ज्य आहेत ? याचे कोष्टक तयार झाले. उदा. शब्बाथवारी दिवा उचलून ठेवता येईल का ? सुईत दोरा ओवता येईल काय ? वडिलांना आपले छोटे बाळ उचलता येईल काय ? अशा शुल्लक प्रश्नाबाबत वादविवाद घडू लागले. +प्रारंभी हे नियम माैखिक स्वरूपात होते. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात ते शब्दबद्ध करण्यात आले. आठशे पृष्ठे असलेला त्रेसष्ट आध्यायांचा एक ग्रंथ रचण्यात आला. त्याला 'मिश्नाह' (Mishna) असे म्हणतात. पुढे या त्रेसष्ट आध्यायांवर आणखी भाष्ये लिहिण्यात आली. त्याला ' तालमूद' (Talmud) म्हणतात. जेरुसलेमच्या तालमुद्चे बारा विशाल छापील ग्रंथ व बाबिलोनच्या तालमुद्चे त्रेसष्ट छापील ग्रंथ आज यहुदी समाजात प्रचलित आहेत. +प्रभू येशू व त्याचे शिष्य धर्माने यहुदी होते. परंतु या धार्मिक कर्मकांडाला येशूचा सक्त विरोध होता. शब्बाथवारी परोपकार किवा चागली कार्ये करण्यास विरोध नसावा असे त्याचे मत होते. त्यामुळे कर्मठ धार्मिक कर्मकांडाला येशूने प्रखर विरोध केला. हे नियम अधिक मानवतावादी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. येशूच्या काळी विविध धार्मिक गट अस्तित्वात होते. ख्रिस्तपूर्व १७५ ते ख्रिस्तपूर्व १२५ या काळात यहुदी लोकांची हसिदिम आणि हेल्लेणीस्त अशी विभागणी झाली होती. हसिदिम म्हणजे मोशेच्या धर्मशास्त्राचे काटेकोर पालन करणाऱ्या श्रद्धाळू यहुदी लोकांचा गट आणि हेल्लेणीस्त म्हणजे ग्रीक संस्कृतीचा अवलंब केलेल्या यहुदी लोकांचा गट होय. परुशी आणि एसेनी हे हसिदिम गटाचे तर सदुकी हे हेल्लेणीस्त गटाचे अनुयायी होते. ख्रिस्ताच्या काळात यहुदी समाजात अस्तित्वात असलेले प्रमुख समाजगट खालीलप्रमाणे होते. +परुशी  : - परुशी हा शब्द "पेरीशाया" (Perishaya) या अरेमायिक शब्दावरून प्रचलित झाला. हे यहुदी लोकांचे धार्मिक नेते होते. मोशेच्या धर्मशास्त्रावर आधारित धार्मिक समाज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अस्थिर राजकीय वातावरणात धर्मशास्त्र समाजाला एकत्र ठेऊ शकते अशी त्यांची धारणा होती. ते धर्मशास्त्राच्या पालनाच्या बाबतीत अत्यंत आग्रही होते. त्यामुळे धर्मशास्त्राचे कर्मकांड निर्माण झाले. त्यातील कर्मठ परुशी लोकांबरोबर येशूचे अनेकदा खटके उडाले.[१२] +धर्मशास्त्री : - हे लोक धर्मशास्त्राचे अधिकृत भाष्यकार होते. ग्रीक भाषेत त्यांच्यासाठी " ग्रोमातेउस " आणि हिब्रू भाषेत "सोफेर" हे शब्द वापरले आहेत. दीर्घ प्रशिक्षणानंतर वयाच्या चाळीसाव्या वर्षी एखाद्याला धर्म शास्त्री म्हणून दीक्षा दिली जात असे. त्यानंतर त्यांना धर्मपंडित म्हणून समजले जात असे. धर्मसभेत (सान्हेन्द्रीन) बसण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत असे. मान सन्मानासाठी ते अनेकदा हपापलेले असत. त्यामुळे येशूने अनेकदा त्यांची कानउघडणी केली होती. +सदुकी : - पालेस्तीन मधील श्रीमंत लोकांचे प्रतीनिधित्व करणारा हा धर्मगुरूंचा एक गट होता. योहान हिकार्नस (ख्रिस्तपूर्व १३४ - १०४) याच्या कारकिर्दीत हा गट उदयास आला. समाजातील श्रीमंत लोकांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. ते स्वतःला जुन्या करारातील त्सादोक (Zadok) या याजकाचे उत्तराधिकारी समजत. यावरून त्यांना सदुकी हे नाव मिळाले. ( त्सादोक या हिब्रू शब्दाचा अर्थ नीतिमान असा आहे.). या पंथावर ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. मृतांचे पुनरुत्थान आणि देवदूतांचे अस्तित्व यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांच्यात आणि परुशी लोकात सतत खटके उडत. इसवी सन ७० नंतर सदुकी पूर्णपणे नामशेष झाले. +एसेनी : - हा आधात्मिक यहुदी लोकांचा एक गट होता. एसीन या शब्दाचा अर्थ धार्मिक वृत्तीचे असा आहे. हे इस्राएली लोक ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बाबिलोनहून पालेस्तीनला परत आले. मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर कुम्रान येथे वाळवंटात त्यांनी वस्ती केली. नव्या करारात त्यांचा संदर्भ येत नाही कारण पारंपारिक यहुदी समाजापासून हे लोक अलिप्त राहत. जेरुसलेममधील मंदिर, तेथील पारंपारिक उपासना, बलिदान इत्यादी गोष्टी ते नाकारीत. मात्र पवित्र शास्त्राच्या (जुना करार किवा हिब्रू बायबल) अभ्यासाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी लिहिलेल्या जुन्या करारातील अनेक पुस्तकांच्या तसेच त्यांच्या पंथीय साहित्याच्या प्राचीन हस्तलिखित प्रती १९४८ साली कुम्रान येथील गुहेत सापडल्या आहेत. (पहा : मृत सागर गुंडाळ्या किवा Dead Sea Scrolls). +झेलोट : - येशूच्या काळी पालेस्तीन मध्ये झेलोट (Zealot) नावाचा अतिरेकी राष्टवाद्यांचा गट अस्तित्वात होता. रोमन लोकांशी सशत्र प्रतिकार करण्यासाठी पहिल्या शतकाच्या प्रारंभी हा जहाल गट अस्तित्वात आला. येशूच्या बारा शिष्यापैकी शिमोन हा या गटाचा पूर्वाश्रमीचा सभासद होता. +शोमरोनी लोक : - मत्तय, लुक आणि योहान यांच्या शुभवर्तामानात शोमरोनी लोकांचा संदर्भ येतो. कर्मठ यहुदी व शोमरोनी लोक यांच्यात हाडवैर होते. धार्मिकदृष्ट्या कर्मठ यहुदी या लोकांना पाखंडी व मिश्र रक्ताचे समजत व त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवीत नसत. आज इस्रायेलमध्ये केवळ ३५० शोमरोनी उरले आहेत. शोमरोनी लोकांचे गिरीझिम पर्वतावर एक वेगळे मंदिर होते. +हेरोदीयन लोक : या नावाचा संदर्भ मार्क आणि मत्तय यांच्या शुभवर्तमानात येतो. हेरोडाच्या निष्ठा वंत सैनिकांचा किंवा घरघूती रक्षकांचा हा एक गट होता . येशूला ठार करण्यासाठी त्यांनी परुशी लोकांबरोबर संगनमत केले होते. +येशूचे जीवनकार्य : येशूच्या जन्मापासून इसवी सन ही काल गणना सुरू झाली. इसवी सन या कॅलेंडर (किंवा पंचांग ) याची सुरुवात इसवी सन ५२५ मध्ये एक मठवासी धर्मगुरू डायनेशियस एग्झिगस याने केली. त्या वेळी रोमन कॅलेंडर (किंवा पंचांग ) प्रचलित होते. डायनेशियस एग्झिगस याने रोमन वर्ष ७५४ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7341.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..852ee145629c840994f03f98d90657356cb1b3c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7341.txt @@ -0,0 +1 @@ +शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असू शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते.सायकल या वाहनाने प्रदूषण अजिबात होत नाही. सायकल उत्पादनासाठी पंजाब, हरियाणा ही राज्ये अग्रेसर आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7358.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f5d12ae1ccc0995e7637a1555d9be4537df3eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7358.txt @@ -0,0 +1,4 @@ +बायोहॅकर्स (वेबसिरीज) ही एक जर्मन टेलिव्हिजन मालिका आहे जी नेटफ्लिक्सच्या वतीने तयार केली गेली आहे आणि नेटफ्लिक्स ओरिजिनल म्हणून विकली गेली आहे[१]. या मालिकेचा प्रीमियर २० ऑगस्ट २०२० रोजी नेटफ्लिक्सवर झाला.मालिका दिग्दर्शित क्रिश्चियन डेटर आणि टिम ट्रेचटे यांनी केली आहे.वेब मालिका जर्मन भाषेत आहे[२][३] +मिया अकरलंड ही फ्रीबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये औषध घेणारी एक विद्यार्थी आहे, जिथे तिला जैस्फर या प्रतिभावान जीवशास्त्राची विद्यार्थिनी आणि निकलास भेटला. तिला बायोहाकिंग तंत्रज्ञानामध्ये खूप रस आहे आणि अवैध अनुवंशिक प्रयोगांच्या जगात ती गुंतली आहे[४]. मिया तिच्या भावाच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. जेव्हा तिला ब्रेकथ्रू बायोहॅकिंगच्या संशोधनाच्या निष्कर्षांची माहिती मिळते जी चुकीच्या हातात आली आहे, तेव्हा मियाने आपल्या मित्रांचे संरक्षण करावे की आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा हे ठरवावे लागेल. +आयएमडीबी वर बायोहॅकर्स +नेटफ्लिक्स वर बायोहॅकर्स diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7386.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29deefab7350c6b5665e1561167e07fc83d37725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7386.txt @@ -0,0 +1,42 @@ +बारदेश (कोंकणीत बार्देस, इंग्रजीत Bardez) हा गोवा राज्यातल्या उत्तर गोवा जिल्ह्यातला तालुका आहे. बारदेश तालुक्यामध्ये २८ गावे आणि १६ शहरे आहेत. ह्या तालुक्याचा जनगणना स्थल निर्देशांक ५६१० [१] आहे. +२२ गावांमध्ये पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +२३ गावांमध्ये प्राथमिक शाळा आहे. +१२ गावांमध्ये कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +११ गावांमध्ये माध्यमिक शाळा आहे. +२ गावांमध्ये उच्च माध्यमिक शाळा आहे. +१ गावांमध्ये पदवी महाविद्यालय आहे. +१ गावांमध्ये अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र आहे. +२ गावांमध्ये कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही. +१४ गावांमध्ये सामूहिक आरोग्य केंद्र आहे. +१ गावांमध्ये दवाखाना आहे. +१ गावांमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. +१४ गावांमध्ये कुटुंबकल्याण केंद्र आहे. +७ गावांमध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. +२८ गावांमध्ये नळाच्या पाण्याचा पुरवठा होतो. +२८ गावांमध्ये विहिरीच्या पाण्याचा पुरवठा होतो. +३ गावांमध्ये हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा होतो. +३ गावांमध्ये ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा होतो. +९ गावांमध्ये झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. +११ गावांमध्ये नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. +१५ गावांमध्ये तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा होतो. +३ गावांमध्ये पोस्ट ऑफिस आहे. +१५ गावांमध्ये उपपोस्ट ऑफिस आहे. +६ गावांमध्ये पोस्ट व तार ऑफिस आहे. +२८ गावांमध्ये दूरध्वनी आहे. +२२ गावांमध्ये सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे. +२३ गावांमध्ये मोबाईल फोन सुविधा आहे. +७ गावांमध्ये इंटरनेट सुविधा आहे. +२८ गावांमध्ये पक्का रस्ता आहे. +२७ गावांमध्ये बस सेवा आहे. +थिविम रेल्वे स्थानक या तालुक्यातील एकमेव रेल्वे स्थानक आहे. +१३ गावांमध्ये ऑटोरिक्षा व टमटम सेवा आहे. +९ गावांमध्ये समुद्र किंवा नदीवरील बोट सेवा आहे. +१९ गावांमध्ये व्यापारी बँक किंवा सहकारी बँक आहे. +४ गावांमध्ये एटीएम आहे. +२ गावांमध्ये शेतकी कर्ज संस्था आहे. +१८ गावांमध्ये रेशन दुकान आहे. +२ गावांमध्ये आठवड्याचा बाजार भरतो. +२४ गावांमध्ये विधानसभा मतदान केंद्र आहे. +२० गावांमध्ये जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र आहे. +२८ गावांमध्ये वीजपुरवठा उपलब्ध आहे. +बार्देस हा गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातला तालुका आहे. या तालुक्यात खालील शहरे व गावे यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7441.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39caea83d1fef28bf720066f58ece3a4b62e6d91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7441.txt @@ -0,0 +1,2 @@ +१२-बारा  ही एक संख्या आहे, ती ११  नंतरची आणि  १३  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 12 - twelve +भारतीय संस्कृतीत diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7443.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b455ac391071ec34b0510c8a1bd61a37c865abe1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7443.txt @@ -0,0 +1,3 @@ +बारा ऑलिंपियन दैवते हे ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणारी प्रमुख दैवते आहेत. रोमन दंतकथेनुसारसुद्धा असेच प्रमुख बारा दैवते आहेत. यामध्ये खालील दैवते समाविष्ट आहेत. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7444.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95e700e3900185a024761e2c349b0ef338f79604 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7444.txt @@ -0,0 +1,5 @@ +बारा कमान ही कर्नाटकातील विजापूर येथील एक ऐतिहासिक स्थळ आणि अली आदिलशाह दुसरा याची अपूर्ण समाधी आहे. +आदिलशाही घराण्यातील अली आदिल शाह याला अतुलनीय वास्तुशिल्पीय दर्जाची समाधी बांधायची होती. अली आदिलशाहच्या कबरीभोवती बारा कमानी उभ्या तसेच आडव्या ठेवल्या जातील अशी योजना होती. तथापि, अज्ञात कारणांमुळे संरचनेचे काम अपूर्ण राहिले आणि केवळ दोन उभ्या कमानी पूर्ण झाल्या. अशी अफवा पसरली आहे की समाधीचे बांधकाम थांबविण्यात आले कारण ते एकदा पूर्ण झाल्यानंतर त्याची सावली गोल घुमटाला स्पर्श करेल. आजच्या काळात इथे बारा आडव्या कमानींचे अवशेष दिसतात. +हे ऐतिहासिक ठिकाण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाते. +बारा कमान हे इ.स. १६७२ मध्ये अली आदिल शाह दुसरा याने बांधले होते. हे स्थळ राजा आणि त्याच्या पत्नींसाठी दफनभूमी असावी असे मानले जात होते. बारा कमानमध्ये अली आदिलशाह दुसरा, त्याची पत्नी चांदबीबी, त्याच्या मालकिन आणि त्याच्या मुलींच्या कबरी आहेत. [१] +बारा कमानचे शिल्पकार मलिक संदल होते. या संरचनेने एकाग्र कमानीमध्ये भिंती उंचावल्या आहेत. कमानी उभारल्यानंतर आतील कमानी उखडल्या गेल्या आणि फक्त बाहेरची कमान उरली. बांधकामासाठी सिमेंटचा वापर केला नसून त्याऐवजी दगड एकत्र ठेवण्यासाठी लोखंडी कड्या वापरल्या गेल्या होत्या.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7445.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..272d2ce0891c8951577f159bf53b7dab10cd8ad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7445.txt @@ -0,0 +1,8 @@ +भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा : +सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥ +परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ +वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥ +एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥ +हिंदू धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति "वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरूप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो. +वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥ +भारतातील प्रमुख १२ जोतिर्लिंग थोडक्यात परिचय diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7481.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..572de8f492a4d211280f13193f9b7a0007047bad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7481.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारामुल्ला तथा वार्मुल भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बारामुल्ला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६७,९८६ होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7484.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68d4f77f2b2ab70c876ad1ca4fc2d151cbbd01a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7484.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारामुल्ला हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स ह्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. +माहिती diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7512.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bfc3ca02978d0911b16b7cf91610e9696014254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7512.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारीपाडा भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर मयूरभंज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7514.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c79833745d8a8b2cf515d69c0d00cd0bb88ba50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7514.txt @@ -0,0 +1,4 @@ +बारीपाडा हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात व साकरी तालुक्यात असणारे एक गाव आहे. हे आदिवासीबहुल गाव आहे. या गावानंतर गुजरात राज्याचा डोंगराळ असलेला डांग जिल्हा आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ७०० इतकीच आहे व या गावात सुमारे १०० घरे आहेत. या गावात एकही दोन मजली ईमारत नाही. त्याशिवाय, गावातील ग्रामपंचायत सभागृह व शाळेची ईमारत सोडली तर एकही सिमेंटने बांधलेली इमारत नाही. या गावात चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे व गावातील प्रत्येक विध्यार्थ्याला शिक्षणासाठी शाळेत जाणे अनिवार्य आहे. शाळेत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना रु. ५०००/- दंड केल्या जातो.[ संदर्भ हवा ] +या गावात सर्व सिमेंटचे रस्ते आहेत व योग्य तऱ्हेने नाल्या काढण्यात आलेल्या आहेत.गावात गेल्यास कुठेही घाण व काडीकचरा आढळत नाही.ग्रामपंचायतीत अंगणवाडी सेविका / ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर भिंतीवर लिहून ठेवण्यात आले आहेत तसेच, कोणत्या शासकीय योजनेचा किती निधी आला याचीपण माहिती तेथे बघावयास मिळते.तेथील प्रशासन स्वच्छ आहे.[ संदर्भ हवा ] +या गावाने सुमारे ११०० एकर जंगल राखले आहे व त्याची सर्व गावकरी काळजी घेतात. या जंगलातील व परिसरातील जैवविविधतेची मागील ९ वर्षांपासून नोंद ठेवणारे हे बहुदा महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे.यामुळे या गावातील गावकऱ्यांना विशेषत्वाने एलपीजी गॅस देण्यात आलेले आहेत.[ संदर्भ हवा ] +या गावात मागील दहा वर्षांपासून रानभाज्यांची पाककला स्पर्धा घेण्यात येते.त्यासाठी त्या परिसरातील सुमारे १००० नागरिक तेथे जमतात. आलेल्या नागरिकांना अत्यंत माफक दरात जेवण देण्यात येते.या भागात प्रसिध असा इंद्रायणी तांदूळ पिकतो.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7516.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36bec79b64cc05a28f89a3a900a296751197b458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7516.txt @@ -0,0 +1,2 @@ +बारीसुगास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7541.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..235f6c4538b4089d135ee51655d246450494ae2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7541.txt @@ -0,0 +1 @@ +एडवर्ड लॉसन बार्टो बार्टलेट (१० मार्च, १९०६:बार्बाडोस - २१ डिसेंबर, १९७६:बार्बाडोस) हा  वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३१ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7550.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c75450b5400dd4a45a17e709b5601553e9e43fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7550.txt @@ -0,0 +1,2 @@ +बार्तुलुम्यू दियास (पोर्तुगीज: Bartolomeu Dias; इ.स. १४५१ - २४ मे, इ.स. १५००) हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला सागरी मार्गाने पोचणारा प्रथम युरोपियन शोधक होता. दियासने मे १४८८ मध्ये केप ऑफ गुड होपचा शोध लावला. त्याने या भागास काबो दास तोर्मेंतास (वादळांचे भूशिर) असे नाव दिले होते. +सध्यतीत-केप अगुलस diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7556.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03b439dbc36dcef8cc376d84e495d521c5df8621 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7556.txt @@ -0,0 +1,3 @@ +बार्नवेल काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बार्नवेल काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7568.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a95b18583d63e2768740fe23814994306e1602e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7568.txt @@ -0,0 +1 @@ +अर्नेस्ट ऑस्टिन बार्बरटन हॅलिवेल (७ सप्टेंबर, १८६४:मिडलसेक्स, इंग्लंड - २ ऑक्टोबर, १९१९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९२ ते १९०२ दरम्यान आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7569.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1932d83831c744c4508d8070df6cc09d8dc74d6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7569.txt @@ -0,0 +1 @@ +बार्बरा ऑरचर्ड (१४ ऑगस्ट, १९३०:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९५८ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7571.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4178b0a863812a29a187012cb85739cf18e89d0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7571.txt @@ -0,0 +1 @@ +बार्बरा ग्रेस पाँट (२० डिसेंबर, १९३३:इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7588.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46cc71e2a6b5027dfa5e470b35606de2876773cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7588.txt @@ -0,0 +1,4 @@ +बार्बरा सान्चेझ ( २२ एप्रिल १९८२:मेक्सिको - ) ही एक अमेरिकन अभिनेत्री जिने डिस्कव्हर अवर मदर्स आणि डिसेप्शन स्ट्रीट्स यासारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जाते.[१] डिस्कव्हर अवर मदर्स या चित्रपटासाठी तिला महिला वर्गात मिलाझ सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी गौरविण्यात आले. तिला २०२० च्या सशक्तीकरण फळीचा महिला पुरस्कार देण्यात आला .[२] +सान्चेजचा जन्म मेक्सिको शहरात झाला होता, ती वयाच्या १५ व्या वर्षी अमेरिकेत आली. तिने ऑक्सनार्ड कॉलेजमधून पॅरालीगल स्टडीजमध्ये असोसिएट्सची पदवी घेतली. +२०१५ मध्ये बार्बराने दूरचित्रवाणी अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली .त्याच साली सेलिब्रेशन ऑफ डेव्हिड तुतेरा ह्या कारेक्रमात अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली होती . २०१७ मध्ये ती लव्ह अँड हिप हॉप शोमध्ये दिसली होती. २०१८ मध्ये तिने द स्टीव्ह हार्वे शो आणि ग्रोइंग अप हिप हॉपमध्ये ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमात काम केले.तिने डिस्कव्हर अवर मदर्स या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला २०१३ साली महिला श्रेणीतील मिलांज सर्वोत्कृष्ट भूमिकेने गौरविण्यात आले होते.[३] +बार्बरा सांचेझ आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_759.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09a54e9ab7253b065efd59d40d98f76c60b3cb53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_759.txt @@ -0,0 +1,103 @@ +मराठी भाषेतील प्र या जोडाक्षरापासून सुरू होणाऱ्या बऱ्याच शब्दांमधील सुरुवातीचे प्र हे अक्षर वगळल्यास उर्वरित अक्षरांपासून एक नवीन शब्द तयार होतो. +बहुतांश वेळा प्र हा शब्द काही शब्दांच्या आधी वापरून नवीन शब्द तयार केला जातो म्हणजेच प्र हा एक उपसर्ग म्हणून वापरला जातो. परंतु काही वेळेस प्र या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दात प्र उपसर्ग म्हणून वापरला जात नाही. उदा. प्रति +कित्येक वेळा प्र वापरून तयार झालेल्या नवीन शब्दाचा मूळ शब्दाच्या अर्थाशी काहीही संबंध नसतो. +शब्दाच्या आधी प्र वापरले जाणारे कित्येक शब्द मराठी भाषेत आहेत : +भारी - प्रभारी +मुख - प्रमुख +वास - प्रवास +खर - प्रखर +देश - प्रदेश +दान - प्रदान +धान - प्रधान +बल - प्रबल +संग - प्रसंग +ती - प्रती +शांत - प्रशांत +माण - प्रमाण +दूषण - प्रदूषण +कट - प्रकट +वर्ग - प्रवर्ग +जा - प्रजा +वाळ - प्रवाळ +जात - प्रजात +लय - प्रलय +कल्प - प्रकल्प +कार - प्रकार +कृती - प्रकृती +कोप - प्रकोप +क्रिया - प्रक्रिया +गट - प्रगट +गत - प्रगत +गती - प्रगती +घात - प्रघात +चल - प्रचल +क्षुब्ध - प्रक्षुब्ध +चार - प्रचार +ज्वलन - प्रज्वलन +दक्षिणा - प्रदक्षिणा +दर्शन - प्रदर्शन +दीर्घ - प्रदीर्घ +पंच - प्रपंच +पाठक - प्रपाठक +पात - प्रपात +बंध - प्रबंध +बळ - प्रबळ +बोधन - प्रबोधन +भात - प्रभात +भाव - प्रभाव +भावी - प्रभावी +युक्त - प्रयुक्त +युक्ती - प्रयुक्ती +योग - प्रयोग +वक्ता - प्रवक्ता +वाद - प्रवाद +वाशी - प्रवाशी +वृत्त - प्रवृत्त +वृत्ती - प्रवृत्ती +वेग - प्रवेग +शासक - प्रशासक +शासकीय - प्रशासकीय +शासन - प्रशासन +शिक्षक - प्रशिक्षक +शिक्षण - प्रशिक्षण +शिक्षित - प्रशिक्षित +सरण - प्रसरण +साधन - प्रसाधन +सार - प्रसार +सारण - प्रसारण +सिद्धी - प्रसिद्धी +सिद्ध - प्रसिद्ध +सूत - प्रसूत +सूती - प्रसूती +हर - प्रहर +आचार्य - प्राचार्य +आंगण - प्रांगण +आयोजक - प्रायोजक +आज्ञा - प्राज्ञा +स्थान - प्रस्थान +स्थानक - प्रस्थानक +मोद - प्रमोद +वीण - प्रवीण +साद - प्रसाद +भाकर - प्रभाकर +दीप - प्रदीप +याग - प्रयाग +माण - प्रमाण +अल्हाद - प्रल्हाद +बुद्ध - प्रबुद्ध +अध्यापक - प्राध्यापक +वीणा - प्रवीणा +शीला - प्रशीला +द्युम्न - प्रद्युम्न +बोध - प्रबोध +भास - प्रभास +चूर - प्रचूर +हार - प्रहार +ज्योत - प्रज्योत +अमित - प्रमित +वाह - प्रवाह +स्थापित - प्रस्थापित +करण - प्रकरण +वचन - प्रवचन +हसन - प्रहसन +कट - प्रकट diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7590.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..964e8a6acce6120e173cf5307fd5b528cce16ef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7590.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बार्बोरा झाहलावोव्हा-स्ट्रिकोव्हा (चेक: Barbora Záhlavová-Strýcová; २८ मार्च १९८६) ही एक चेक टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7598.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bf40e965e435a8ce4f56a90502dd0c3ba0f4ac1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7598.txt @@ -0,0 +1 @@ +बार्बाडोस फुटबॉल संघ (फिफा संकेत: BRB) हा कॅरिबियनमधील बार्बाडोस देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला बार्बाडोस सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३० व्या स्थानावर आहे. बार्बाडोसने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7619.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8abaab6a6cf622a92858f44b011e2b6000ac75ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7619.txt @@ -0,0 +1,2 @@ +बार्शी विधानसभा मतदारसंघ - २४६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बार्शी मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा समावेश होतो. बार्शी हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +अपक्ष उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत हे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_763.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b2fa41627d8dab8f975d3a3a3fe2e1050500eea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_763.txt @@ -0,0 +1,8 @@ +मुलगे = डॉ. अश्‍विन , प्रेशीत , मनोज +प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे (जुलै १६, १९४३ - जानेवारी ६, २०१०) हे मराठी भाषेमधील लेखक होते. प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील साहित्यिक, दलित साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती देशभर आहे.[ संदर्भ हवा ] +प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म १९४३ सालामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुल्लाळी (आता हे गाव लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात आहे) या बिनचेहऱ्याच्या गावी झाला.[ संदर्भ हवा ] लहानपणी डोईवरचे माता-पित्याचे छत्र हरवले असले तरी, बहिणीने त्यांचा सांभाळ केला. गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा चालू होती. महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून त्यांनी एलए‌ल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ] +प्रा. सोनकांबळे सुरुवातीला गल्ले बोरगाव येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले. इ.स. १९६६ मध्ये ते डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. व पुढे त्याच विभागाचे प्रमुख झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद आणि इ.स. १९८८ मध्ये प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. तेथूनच ते निवृत्त झाले.[ संदर्भ हवा ] +अस्मितादर्श नावाच्या त्रैमासिकामधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला. 'आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. याशिवाय 'असं हे सगळं', 'पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे.[ संदर्भ हवा ] +साहित्य व सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोणत्याही कार्यक्रमाला प्रा. सोनकांबळे गेले की ते तेथील व्यक्तींना आपल्या खिशातली फुले व खडीसाखर देत. एक सहृदयी आणि प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.[ व्यक्तिगतमत ] +मराठवाडा साहित्य परिषदेच्या आखाडा बाळापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इ.स. १९७९ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या तिसऱ्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] इ.स. १९८१मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या ऑल इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्सचेदेखील ते स्वागताध्यक्ष होते. १९८२मध्ये झालेल्या पहिल्या दलित नाट्यमहोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.[ संदर्भ हवा ] +प्र. ई. सोनकांबळे यांचे ग्रंथसंपदा, ग्रंथसाहित्य सर्वत्र पोहचवण्यासाठी व त्यांच्या विचारांचा वारसा  ठेवण्यासाठी . प्रल्हाद ईरबाजी (प्र. ई.) सोनकांबळे प्रतिष्ठान, औरंगाबाद या शैक्षणिक-सामाजिक प्रतिष्ठाणची सुरुवात करण्यात आली आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7630.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae43672ec06e9a80d394c1221e62686f9676203b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7630.txt @@ -0,0 +1,2 @@ +एफ.सी. बार्सिलोना (कातालान व स्पॅनिश: Futbol Club Barcelona) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. +जगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२० कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7670.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0abf849974ab33828d3cfaa0b58e2ba12794b7b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7670.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. नाट्यगृहाचे सभागृह बंदिस्त असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे. +रंगमंच ३०’ x ४४’ x २२’ या आकाराचा असून मंचासमोर मोठा दर्शनी पडदा आहे. प्रेक्षागृहाची क्षमता तळमजल्यावर ६६९ आसने व सज्ज्यात ३२० आसने इतकी आहे. नाट्यगृहाला लागून वरच्या मजल्यावर एक मोठे कलादालनही आहे, तेथे नित्यनियमाने पुस्तकांची, चित्रांची व अन्य कला वस्तूंची प्रदर्शने भरत असतात. नाट्यगृहाचे आवार बरेच मोठे असून तिथे थोडीफार बाग केली आहे. आवारात रिकामी जागाही भरपूर असून तिथे मौसमी वस्तूंच्या विक्रीची दुकाने भरवली जातात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7700.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..363260de362b89ea45e0fe9db6826886aa1a1bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7700.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_771.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b61d64f12de592f51c13f3026027ab491b54670b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_771.txt @@ -0,0 +1,9 @@ +प्रभाकर लक्ष्मण मयेकर (४ एप्रिल, इ.स. १९४६ - १८ ऑगस्ट, इ.स. २०१५:दादर, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली. +मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्‍नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले. मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली. +प्र.ल. मयेकर यांची मा अस साबरीन, अथ मनुस जगन हं, आद्यंत इतिहास असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो. +वसंत कानेटकर यांची नाटके करणाऱ्या चंद्रलेखा या मोहन वाघ यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने रंगभूमीवर आणली. +कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले. +प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला. +लेखक वि.वा.शिरवाडकर यांच्या कथेवर हा लघुपट आधारित होता. + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_774.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..718862e91fc61844505942fc8af3153edba9c69c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_774.txt @@ -0,0 +1,11 @@ +शिक्षण प्रकल्प + +हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे. +पुरस्कार प्राप्त शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु;; लेखक असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; राजकीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; कलावंत म्हणुन ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; संशोधक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; यांची नावे खालील यादीत नोंदवावीत हि नम्र विनंती. +प्रा. काळूराम दामू शिंदे,उपप्राचार्य मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय, शहाड (कल्याण) येथे कार्यरत असून विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत.आतापर्यंत विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्र यात त्यांचा सहभाग राहिलेला असून अनेक जर्नल्स मध्ये त्यांचे लिखाण प्रकाशित आहे. त्यांना कल्याण मधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असून या बद्दल समाधान व्यक्त झाले आहे. + • पुढील लेखांमध्ये किमान दोन परिच्छेद ज्ञानकोशीय मजकुर आहे का ते वाचा, तपासा, लिहा. + •  विद्यार्थी  •  पूर्व प्राथमिक शिक्षण  •  शिक्षणाचा हक्क  •  शिक्षणाचे माध्यम  •  मध्यान्ह भोजन योजना (मिड-डे-मिल)  •  महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था  •  प्राथमिक शिक्षण  •  एनसीईआरटी  •  बालभारती  •  उच्च माध्यमिक शिक्षण + •  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  •  महाराष्ट्रातील विद्यापीठे  • विद्यापीठ अनुदान आयोग  •  संशोधन  •  मुक्‍त शिक्षण  •  राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा  •  मास्टर ऑफ आर्टस्  •  विधीचे शिक्षण  •  अभियांत्रिकी + + विकिपीडिया वस्तुनिष्ठ माहितीचा ज्ञानकोश आहे. स्वत:ची व्यक्तीगत मते विकिपीडिया लेखात टाकावयाचे टाळा. इतरांची माहिती/मते असल्यास संदर्भा सहीत आणि स्वत:च्या शब्दात लिहा. साक्षेपी टिकाही नमुद करा. पण उद्देश बदनामी करण्याचाही ठेऊ नका. माहितीची वस्तुनिष्ठता जपण्यात प्रत्येकाने काळजी आणि सहकार्य दिले पाहीजे +  diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7756.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a0be9647e17b3c65b02593a9ab358a1a80256b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7756.txt @@ -0,0 +1,2 @@ +बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणारा एक दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो. ३ जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो.[१]   +महाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7773.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57584111a77c057a7a4cdac6083406ffae02352e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7773.txt @@ -0,0 +1 @@ +बालुरघाट हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7790.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5ca783f909b3bfc88a28f4d928cae920c2649aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7790.txt @@ -0,0 +1 @@ +बालेश्वर राम ( मार्च ७,इ.स. १९२८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील रोसेरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7801.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24b7dd5f96e01f8ad38196f958644f52d7eb4728 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7801.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाल्टिक हा इंडो-युरोपीय भाषासमूह ह्या भाषाकुळामधील बाल्टो-स्लाव्हिक ह्या शाखेमधील एक उपवर्ग असून ह्यामध्ये मुख्यत: उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागामधील भाषा गणल्या जातात. आजच्या घटकेला बाल्टिक समूहामधील लिथुएनियन व लात्व्हियन खेरीज इतर सर्व भाषा लुप्त झाल्या आहेत. ह्या दोन भाषा अनुक्रमे लिथुएनिया व लात्व्हिया ह्या दोन बाल्टिक देशांच्या राष्ट्रभाषा आहेत. +(† - लुप्त भाषा) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7804.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d474474885b873c329f019cb0b10f0852c49f260 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7804.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 39°17′N 76°37′W / 39.283°N 76.617°W / 39.283; -76.617 + +बाल्टिमोर (इंग्लिश: Baltimore) हे अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलॅंड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात अटलांटिक महासागराच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.पासून केवळ ४० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावरील बाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे. +एकेकाळी अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये ऱ्हास झाला आहे परंतु येथील व्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगांचे काही अंशी पुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ ९२.०५ चौरस मैल (२३८.४ चौ. किमी) इतके आहे व त्यापैकी ११.११ चौरस मैल (२८.८ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे. +बाल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलॅंड वसाहतीमधील एक बंदर म्हणून झाली. ह्या शहराला मेरीलॅंड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बाल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या अमेरिकन क्रांतीदरम्यान बाल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बाल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९०४ रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते, परंतु नंतरच्या काळात पुन्हा उभारले गेले. +बाल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात. +एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बाल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.[५] दुसऱ्या महायुद्धानंतर बाल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बाल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बाल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक आफ्रिकन वंशाचे आहेत. +बाल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. बाल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील मुख्य विमानतळ असून डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ येथून जवळ आहेत. +बाल्टिमोर महानगरात खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_781.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e27576971c2bb7f33a43b7b071d62e3c16eb4d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_781.txt @@ -0,0 +1,40 @@ +प्रकल्प बावन्नकशी २०१० + +हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे. +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/साधने +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/कार्यगट(वर्कग्रूप) +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/विभाग +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग +विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/सहप्रकल्प + +मराठी विकिपिडीयामध्ये २०१० या वर्षात किमान २५०० मौलिक लेखांची भर घालणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. एका वर्षातील प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे एका सदस्याने एकुण ५२ मौलिक लेखांची भर घालणे आणि अश्या किमान ५२ समविचारी सदस्यांनी मिळून एका वर्षात २५०० लेखांचा आकडा गाठणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप राहील. +जे सदस्य आठवड्याला एक लेख हे बंधन पाळू शकत नाहीत तेही या प्रकल्पात सामिल होऊ शकतात. किमान एक ते जास्तीत जास्त कितीही लेख एक सदस्य लिहू शकतो. लेखांचा दर्जा हे मुख्य मानक असून बावन्नकशी हे नाव फक्त सुचक आहे. +मराठी विकिपिडीयामध्ये भर घालण्यासाठी जाणीवपुर्वक सामुहिक प्रयत्न करणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. जाणकारांनी या प्रकल्पात सहभागी होऊन आपल्या मातृभाषेतील हा विश्वकोश अधिक सन्माननीय करण्यात हातभार लावावा ही विनंती. इच्छूक सदस्यांनी आपल्या नावांची खालील यादीत नोंद करावी. चर्चा पानावर आपली मते, सुचना, व दुरुस्त्या मांडाव्यात. +या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. +या प्रकल्पातील लेखांचे समसमिक्षण सदस्यांद्वारा समसमीक्षा पृष्ठ येथे केल्या जावे. समसमिक्षीत लेखांची यादी समसमीक्षित बावन्नकशी लेख इथे नोंदवावी. + + +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + + +ज्या विषयांकरिता विशेष लेखप्रकल्प आहेत त्या संबधीच्या नवीन लेख(माहिती) विनंती संबधीत प्रकल्पाच्या चर्चा पानावर लिहिणे अधीक श्रेयस्कर. ज्या विषयांकरिता प्रकल्प नाहीत अशा विषयांवरच्या हवे असलेल्या लेखांना शक्यतोवर संबधीत वर्ग पाना वर नोंदवून तो वर्ग येथे नोंदवावा. +स्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या. + + + + + + + + + +या ओळीच्या वरच्या ओळीतल्या संपादन शब्दावर टिचकी द्या आणि उघडलेल्या पानावर आपल्याला ज्या विषयावरचा लेख हवा आहे तो विषय लिहा + + श्रेणी: संगणक फॉरेन्सिक्स +पर्यावरण +औषधी वनस्पती म्हणी +B +Johannes Barge + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_784.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf80bd8748141367e91de0d670283dfc6e908220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_784.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्या वस्तूवर् किंवा पृष्ठभागावर प्रकाश पडला असता त्याच्या भौतिक किंवा रासायनिक गुणधर्मात बदल होतो त्याला प्रकाशसंवेदी म्हणतात. +प्रकाशसंवेदी वस्तूंची उदाहरणे म्हणजे आपली त्वचा[१], डोळे, झाडाची हिरवी पाने, कॅमेऱ्यामधील फिल्म अथवा सेन्सर. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7870.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45ec707c563d5515dfe5a8ca90a9c03d7f080a14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7870.txt @@ -0,0 +1,7 @@ +बाळकृष्ण अनंत भिडे (जन्म : किडीम, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, इ.स. १८७४; - २ मे, इ.स. १९२९) हे एक मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक होते. त्यांचे बरेचसे गद्यलेखन +‘बी‘ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले आहे. ‘बी‘ म्हणजे बाळकृष्ण, Bee नव्हे. +बाळकृष्ण अनंत भिडे यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे, तर माध्यमिक व उच्च शिक्षण मुंबईत झाले. १९१८ साली ते बी.ए. झाले. पण त्यापूर्वीच १८९४ ते १९८६ पर्यंत ते प्रभाकर नावाचे मासिक चालवीत. दापोली येथे ते शिक्षक म्हणून नोकरी करून पुढे ते मुरुड-जंजिरा येथे सर एस.ए. हायस्कूलचे (सर सिद्धी अहमदखान हायस्कूलचे) मुख्याध्यापक झाले. +बाळकृष्ण अनंत भिडे हे इ.स. १९०८ ते १९११ या काळात ‘काव्येतिहास‘ नावाच्या मासिकाचे आणि ‘खेळगडी‘ मासिकाचे संपादक होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे १९२४ साली मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वार्षिक उत्सव झाला. १९०४ ते १९०९ या काळात त्यांनी ‘काव्यसंग्रह‘ या मासिकाचे संपादन केले. +भिडे यांचे मराठी, इंग्रजी व संस्कृतवर सारखेच प्रभुत्व होते. ते एक परखड टीकाकार म्हणून प्रसिद्ध होते. माधव ज्युलियन यांना ते उपहासाने ‘प्रणयपंढरीचे वारकरी‘ म्हणत. रविकरण मंडळातील कवींच्या काव्यांतील भावनातरलत्व व प्रणय त्यांना सुरुवातीला आवडत नसे. मात्र पुढेपुढे त्यांनी या कवितांचे मोकळेपणाने कौतुक करू लागले. प्रतिपक्षाची भूमिका ते सनजाऊन घेत, पण स्वतःला पटलेल्या सत्याच्या समर्थनार्थ झुंजत असताना ते व्यक्तीची भीड, प्रतिष्ठा ठेवीत नसत. भिडे यांच्या चिकित्सक, मार्मिक व्यासंगपूर्ण टीकात्मक लेखांमुळे मराठी समीक्षा डौलदार, प्रौढ व प्रभावी बनण्यास साहाय्य झाले. +भिडे यांचे लेखन ‘श्री सरस्वतीमंदिर‘, ‘मासिक मनोरंजन‘, ‘विविधज्ञानविस्तार‘, ‘काव्यरत्‍नागिरी‘, रत्‍नाकर‘ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांतून प्रकाशित होत असे. त्यांच्या नावावर एकूण १०८ कविता आहेत. त्यांच्या कवितांनी एकीकडे पंडिती वळण धारण केले आहे तर दुसरीकडे तत्कालीन आधुनिक इंग्रजी काव्याची छाप त्यांच्या कवितांवर दिसते. तुकाराम, मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन यांच्यावरील त्यांचे विस्तृत व विवेचक निबंध प्रसिद्ध आहेत. मोरोपंतांच्या केकावलीवर त्यांनी टीका-टिप्पणी केली आहे, साहित्य गुणांना प्राधान्य देऊन त्यांनी ज्ञानेश्वरीची सार्थ व सटीप आवृत्ती काढली.. +भिड्यांच्या काव्यसंग्रह नावाच्या मासिकात जुन्या आणि नव्या साहित्य दृष्टीचा, संशोधन आणि समीक्षा यांचा संयोग आढळतो. प्राचीन आणि अर्वाचीन मराठी कवींची तुलनाही त्यांनी एका लेखात केली आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_788.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e800572e90f5fd639ff8a7ab8c1f08473045fbf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_788.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाशराव आनंदराव आबिटकर मराठी राजकारणी आहेत. हे राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7891.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f52ad34bc13dc924177191f5f929a755f2e6d25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7891.txt @@ -0,0 +1 @@ +बाळकृष्ण शिवराम मुंजे (डिसेंबर १२, इ.स. १८७२ - मार्च ४, इ.स. १९४८) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक पुढारी व काँग्रेसमधील लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीचे समर्थक होते. पेशाने डॉक्टर असलेल्या मुंज्यांनी उत्तरायुष्यात हिंदू पुनरुत्थानाकरता हिंदू महासभेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांनी नाशकातील 'भोंसला मिलिटरी स्कूल' ही सैनिकी शाळेच्या स्थापण्याकरता पुढाकार घेतला; तसेच देहरादून येथील 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' या सैनिकी प्रशिक्षणसंस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7905.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47e6aa6ddeced27e5746ac077c6ffb7662258448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7905.txt @@ -0,0 +1,2 @@ + बाळप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7912.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba4466f9b90a1143b398630fff06bb04d99d7f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7912.txt @@ -0,0 +1,13 @@ +बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (६ जानेवारी, १८१२; पोंभुर्ले - १८ मे, १८४६; मुंबई)[२] हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. +जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली. +बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता. +जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. +त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते. अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली. या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केले. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली. बाळशास्त्री वांग्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये निष्णात होते गणित व ज्योतिष शास्त्र या विषयातही त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांनी मराठी भाषेत शून्यलब्धी हे पहिले पुस्तक लिहिले. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट याचे संशोधन करून त्यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण लेखन केले. यासंबंधीचे त्यांचे शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते +मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. +६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता.[३][४]. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै १८४०मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. +दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 'दिग्दर्शन'मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास याविषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.[५] या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला. +सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बॉंबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी केली. 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती.[ संदर्भ हवा ] विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती ही पुरोगामी विचारांची राहिलेली आहे भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्यांना आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला. अशा प्रकारे जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तन वादाचा पाया घातला. +त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास +(श्री पाद शेषाद्री)त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. +बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले. त्यांचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7927.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1b5e9b85551a42884e1c26cfefaac8ef4e466b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7927.txt @@ -0,0 +1,15 @@ +स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. + +37-40 आठवड्यांच्या गर्भकाळानंतर प्रसूति होते. सामान्यपणे प्रसूति योनिमार्गातून होते. जर योनिमार्गातून सुलभपणे प्रसूति झाली नाही तर शस्त्रक्रिया प्रसूति करावी लागते. +प्रसूतिपूर्व काळ- गर्भाशयामधील गर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव केंव्हा होणार हे अवलंबून असते. 24 आठवड्यापूर्वी प्रसव झाल्यास गर्भ वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. गर्भावधि जसा वाढत जातो तसे गर्भ प्रसूतिनंतर जिवंत राहण्याची शक्यता वाढते. एकवीस आठवड्यांचा गर्भ जिवंत राहण्याच्या शून्य टक्के शक्यतेवरून 25 आठवड्यांचा गर्भ जगण्याची शक्यता 75% पर्यंत वाढते. जेवढे गर्भाचे वजन अधिक तेवढी गर्भ जगण्याची शक्यता वाढते. उदा. 401-500 वजनाचा गर्भ जगण्याची शक्यता 11% तर 701-800 ग्रॅम वजनाचा गर्भजगण्याची शक्यता 75% पर्यंत वाढते. अर्भकाचे वजन जन्मताना 1500-2500 ग्रॅम असल्यास ती कमी वजनाची समजली जातात. 37 आठवड्यापेक्षा कमी कालावधिमध्ये ज्न्मलेली अर्भके अपु-या दिवसांची म्हणून ओळखली जातात. गर्भवती माताना पुरेसे शिक्षण दिले आणि त्यांची काळजी घेतली तरी अपु-या दिवसांच्या आणि कमी वजनाच्या अर्भकांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. मातेचे पोषण,गर्भकालामधील मातेचे आजार, मानसिक ताण, मातेचे आरोग्य, यांचा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो. +प्रसूति ही टप्प्याटप्प्याने होणारी क्रियाआहे. गर्भकाल पुरा होत आला म्हणजे गर्भावस्था टिकून राहण्यासाठी शरीरात निर्माण होणारी गर्भरक्षक संप्रेरके प्रोजेस्टेरॉन आणि ईस्ट्रोजेन कमी प्रमाणात तयार होतात. संप्रेरकांचा प्रभाव संपल्याने गर्भाशय आकुंचन पावू लागते व प्रसूतीस प्रारंभ होतो. चाळीस आठवड्याहून अधिक गर्भकाल असल्यास वैद्यकीय देखरेखीखाली प्रसूति करावी लागते. नाहीतर माता आणि अर्भक दोघांच्या जिवास धोका उद्भवतो. भारतीय मानकाप्रमाणे 38व्या आठवड्यातील प्रसूति सामान्य समजली जाते. +प्रसूतिपूर्वी मातेच्या घ्यावयाच्या काळजीमध्ये मातेचा आहार,मातेचे हीमोग्लोबिन आणि मातेस प्रसूतिपूर्वी धनुर्वाताचे अंतक्षेपण देण्याची पद्धत आहे. माता आणि जन्मणा-या बालकाचे त्यामुळे धनुर्वातापासून रक्षण होते. मातेचे हीमोग्लोबिन कमी असल्यास आधीच काळजी घेता येते. सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये गर्भवती स्त्रियांच्या वजन आणि सामान्य आरोग्याची काळजी शासनातर्फे मोफत घेतली जाते. ज्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र दूर असेल तेथे प्रशिक्षित सुईणी प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीच्या वेळी व प्रसूतिपच्शात काळजी घेतात. +प्रसूती तीन टप्प्यामध्ये होते. +प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यात गर्भाशयाच्या आकुंचन पावण्याने गर्भाशयमुखाची जाडी कमी होते. गर्भाशय मुख दहा सेमीपर्यंत उघडते. गर्भाशयाच्या आकुंचनामुळे उल्बआवरण फाटते आणि उल्बद्रव योनीमधून बाहेर येतो. उल्बद्रवामध्ये असलेल्या अर्भकाचे डोके वजनाने शरीराच्या मानाने अधिक वजनाचे असते. उल्बद्रवामध्ये डोके गर्भाशयमुखाकडे येणे ही सामान्य बाब आहे. त्यामुळे मूल जन्मताना आधी डोके गर्भाशय आणि योनीतून बाहेर येते. +प्रसूतिच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशयाचे आकुंचन तीव्र होते. गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने आणि गर्भाशय मुखाच्या विस्तृत होण्याने श्रोणि कुटिरात असह्य वेदना होतात. वेदना संवेदामुळे पश्चपोषग्रंथीमधून आणखी एक संप्रेरक ऑक्सिटॉसिन बाहेर पडते. ऑक्सिटॉसिनच्या होणाऱ्या परिणामाने गर्भाशयावरील आणि गर्भाशयमुख अधिक आकुंचन पावते. ऑक्सिटॉसिनच्या या परिणामास ‘घनपुनःप्रदान’ प्रक्रिया (पॉझिटिव्ह फीडबॅक) असे म्हणतात. जोपर्यंत गर्भाशय पूर्णपणे आकुंचन पावून अर्भकाचा जन्म होत नाही तोपर्यंत ऑक्सिटॉसिनचे स्त्रवणे आणि गर्भाशयाचे आकुंचन पावणे हे चालूच राहते. प्रगत राष्ट्रामध्ये वेदनारहित प्रसूति तंत्र विकसित झाले आहे. यास इपिड्यूरल असे म्हणतात. मेरुरज्जूच्या शेवटी असलेल्या पोकळीमध्ये वेदनाशामकांच्या क्षेपणाने मातेस वेदना होत नाहीत. भारतामध्ये हे तंत्र अजून सर्वत्र पोहोचलेले नाही. +मातेस प्रसव क्रियेच्या वेळी होणाऱ्या असह्य वेदनेमुळे शेवटी प्रतिक्षेपी क्रियेमुळे पोटाचे आणि श्रोणिगुहेचे स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात आणि अर्भक योनीबाहेर येते. दर दहापैकी नऊ प्रसवामध्ये बाळाचे डोके आधी बाहेर येते. काहीं प्रसवामध्ये अर्भकाचे हात, खांदा, ढुंगण आधी गर्भाशयातून बाहेर येते. अशी प्रसवक्रिया अवघड समजली जाते. +प्रसवाच्या तिस-या टप्प्यात उल्बावरण, अपरा आणि वार गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने गर्भाशयाबाहेर येते. यानंतरसुद्धा गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे अपरा गर्भाशय भित्तिकेपासून वेगळी होते. या प्रसंगी गर्भाशय भित्तिका आणि अपरेमधील रक्त पोकळ्या उघडतात आणि रक्तस्त्राव होतो. एका प्रसूतीच्या वेळी सु. 150-250 मिलि रक्तस्त्राव होतो.मूल जन्मल्यानंतर अपरा आणि वार गर्भाशयाबाहेर येण्यास सु. पाच मिनिटांचा वेळ लागतो. +प्रसवाच्या चवथ्या आणि अखेरच्या टप्प्यास प्रसवपश्च टप्पा म्हणतात. अपरा आणि वार बाहेर आल्यानंतर या टप्प्याचा कालावधि सु. एक ते चार तासांचा आहे. या काळात गर्भाशयातील अपरा गर्भाशयापासून सुटल्याने उघड्या झालेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तस्त्राव थांबतो. +प्रसूतिमध्ये घ्यावयाची काळजी प्रसूतिमध्ये माता आणि अर्भकाची अनेक प्रकारे काळजी आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात. मातेची सुरक्षितता, मातेचे आरोग्य, अर्भकाची सुरक्षितता, अर्भकाची जन्म घेण्यावेळीची स्थिति, प्रसूतिमधील टप्पा व माता आणि अर्भकाचा प्रतिसाद. बहुतेक रुग्णालयामध्ये प्रसूतिच्या वेळी माता आणि अर्भकाच्या हृदयाचे ठोके, मातेचा रक्तदाब व अर्भकाच्या टाळूवरील दाब पाहिला जातो. प्रसव वेदनारहित करण्याचा निर्णय आणि प्रसव काळात पिटोसिन (ऑक्सिटॉसिन) देण्याचा निर्णय योग्य वेळी मातेच्या क्षमते प्रमाणे घेतला जातो. सुलभ प्रसूतिसाठी योनिमुख आणि गुदद्वारामध्ये उभा छेद घेण्याने प्रसूति लवकर होते. ही जखम कालांतराने बरी होते. +शत्रक्रिया प्रसूति: योनिमार्गातील प्रसूति अवघड आणि अधिक वेळ खाणारी असल्यास माता आणि अर्भक या दोघांच्या जिवावर बेतू शकते. अशा वेळी पोटाचा छेद घेऊन गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून मूल गर्भाशयाबाहेर काढण्याच्या प्रकारास शस्त्रक्रिया प्रसूति म्हणतात. योनिमार्गातील प्रसूतीमधील एक मोठा अडथळा म्हणजे कटिबंधाची हाडे. या हाडांच्या पोकळीमधून अर्भकाचे डोके गर्भाशयग्रीवेतून योनिमार्गामध्ये यावे लागते. प्रसूतिच्या वेळी कटिबंधाची हाडे रिलॅक्सिन नावाच्या संप्रेरकाने सैल होतात. सध्या मातेचे गर्भधारणेचे वय वाढलेले असल्याने कटिबंधाची हाडे कडक होतात. अशा वेळी मधूनच प्रसव वेदना थांबल्यास,मूल योनिमार्गामध्ये बराच काळ राहिल्यास किंवा नाळेचा अर्भकाच्या गळ्याभोवती वेढा पडल्यास अर्भकाच्या मेंदूस पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. अशा मुलाच्या मेंदूमध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता असते. अशा वेळी शस्त्रक्रिया प्रसूति करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिका-यावर सोडावा. +जन्मानंतर सर्व प्रथम बाळाच्या तोंडातील चिकटश्राव कोरड्या साफ कपड्याने पुसून घ्यावेत व नवजात शिशुला उबदार कपड्यात गुंडाळुन ठेवावे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7928.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f786afe320236c923e42b900ca01175d3615e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7928.txt @@ -0,0 +1,20 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +रामराजे छत्रपती (१७४९-१७६१) +(नारायण नाईक वानवळे पैठणकर यांची मुलगी) +बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकद होती. +परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. +बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.[ संदर्भ हवा ] त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले. +नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात राघोजी भोसले यांनी पूर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठीक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस आधी राघोजींनी आपली एक फौज तंजावरच्या प्रतापसिंगांना मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे अली दोस्त खानला संपवून राघोजींनी अर्काट राज्याच्या गादीवर नवाब म्हणून सफदर अली खानला बसविले. तदनंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले. पण मार्च १७४१ मध्ये अर्काटच्या गादीवर हक्क सांगण्याऱ्या चंदा साहिबने (जो अली दोस्त खानचा जावई होता) दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले. फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजीविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले. साताऱ्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचे नाव घेत नव्हता. +१७४३ मध्ये राघोजींनी ओरिसा प्रांतात मराठी सैन्य घुसवून अलिवर्दी खानवर जबरदस्त हल्ला चढवला आणि ओरिसा, तत्कालीन बिहार आणि बंगाल प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओरिसा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले. +छत्रपती राजारामच्या पत्नी महाराणी ताराबाई ही छत्रपती शाहूराजे भोसले यांची प्रतिस्पर्धी होती आणि त्यांच्याशी तिचे आणि कोल्हापूरकर छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आहेत असा भासवायचा प्रयत्न करू लागली. शाहू महाराजांच्या उतरत्या काळात ताराबाईंनी एक मुलगा त्यांच्यासमोर पेश केला छत्रपती राजाराम (द्वितीय). आणि हा ताराबाईंचा नातू आहे असे त्यांनी शाहू महाराजांना सांगितले म्हणजेच शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे. शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले आणि उत्तराधिकारी घोषित केले. १७४९ साली छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई आणि नानासाहेब पेशव्यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम (द्वितीय) यांचा साताऱ्यात राज्याभिषेक करण्यात आला. पुढच्याच वर्षी नानासाहेब पेशवे दक्षिणेत निजाम राजवटीवर मोठी फौज घेऊन चालून गेले. या संधीचा फायदा उठवत ताराराणींनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर करा अशी छत्रपतींना गळ घातली. पण छत्रपतींनी या गोष्टीस नकार दिला. त्यांनी नकार देताच २४ नोव्हेंबर १७५० रोजी ताराराणीने सातारला वेढा टाकला आणि खुद्द छत्रपतींना अंधारकोठडीत कैद केले. पेशव्यांना बंडाची आणि छत्रपतींच्या अटकेची खबर मिळताच खुद्द पेशवे, मल्हारराव होळकरांसह फौज घेऊन सातारवर आपल्या धन्याची सुटका करण्यास निघाले. ताराबाईने छत्रपती हा एक तोतया आहे अस जाहीर केले. पण मंत्रिमंडळ आणि बहुतांश सरदारांनी पेशव्यांचा आणि छत्रपतींचा पक्ष स्वीकारला. सरतेशेवटी आपली हार होणार हे पाहताच ताराबाईने उमाबाई दाभाड्यांची मदत घेतली. +उमाबाई दाभाडे ही दाभाडे घराण्यातली एक कर्तबगार स्त्री होती. तिचे पती मुघलांशी लढताना ठार झाले होते तर तिचा मोठा मुलगा हा छत्रपतीविरुद्धच्या बंडात ठार झाला. दाभाडे घराण्यातली काही माणसांनी सरसेनापती ही पदवी ग्रहण केली होती. बंड शमल्यानंतर शाहूराजांनी उदारता दाखवत दाभाड्यांना माफ केले आणि गुजरातची जहागिर एका अटीवर दिली ती अट म्हणजे गुजरातेत जे काही उत्पन्न होईल त्याचा अर्धा भाग हा सातारच्या (राज्याच्या) खजिन्यात जमा करावयाचा आणि उमाबाईंच्या तान्ह्या धाकट्या मुलाला म्हणजेच यशवंतराव दाभाडेला सरसेनापती ही पदवी दिली. पण गुजरातेतील सर्व कारभार उमाबाई पाहू लागल्या. पण परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ली आणि शाहूंच्या निधनानंतर संपत आलेला खजिना पुन्हा भरण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी दाभाड्यांवर कराराप्रमाणे अर्ध उत्पन्न सातारच्या खजिन्यात भरण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. १७५० मध्ये उमाबाई आणि पेशवे यांची भेट झाली. या भेटीत हा करार अवैध आहे, कारण तो दबावाखाली केला गेला आहे असा युक्तीवाद उमाबाईंनी केला आणि खजिना भरण्यास नकार दिला. छत्रपती आणि त्यांच्या सरदारांमधील तेढ वाढतच होता. +शेवटी उमाबाईंनी ताराराणीच्या मदतीसाठी दामाजीराव गायकवाड यांच्या अख्त्यारित १५ हजारची सेना देऊन सातारावर चढाई करण्यास पाठविले. दामाजी गायकवाडनी फौज अचानक पुण्याकडे वळवली. यामुळे नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई आणि त्यांच्या आजी राधाबाई यांना सिंहगडावर आश्रय घ्यायला लागला. पारगाव खंडाळानजीक छावणी पडलेली असताना दामाजीला महादजी पुरंदऱ्यांचा एक खलिता आला. त्या खलित्यात छत्रपती राजाराम (द्वितीय) यांनी दामाजीला फितूर घोषित केले आणि त्यास ताबडतोब शरणागती पत्कारण्याचा आदेश दिला. हा खलिता मिळताच दामाजीने सर्व फौज घेतली आणि रातोरात खंबाटकी घाट उतरला आणि साताऱ्याला वेढा घालण्यासाठी सुसाट निघाला. दामाजी राजधानीवर चालून येतोय ही खबर मिळताच त्र्यंबकराव पुरंदरे यांनी २० हजाराची तगडी फौज घेऊन दामाजीवर निंब गावानजीक एकाकी झडप घातली. त्र्यंबकरावचा ह्या लढाईत सपाटून पराभव झाला आणि साताऱ्याला दुर्देवाने ताराबाई आणि दामाजी यांच्या संयुक्त फौजांचा वेढा पडला. परंतु १५ मार्च १७५१ रोजी फौज पुन्हा उभी करत त्र्यंबकरावने जोमाने वेण्णा नदीजवळील दामाजीच्या छावणीवर हल्ला चढविला. हा हल्ल्यात दामाजीचे मोठे नुकसान झाले आणि त्यास माघार घ्यावी लागली आणि सातारा शहर फितुरांच्या कचाट्यातून मुक्त झाले. त्र्यंबकरावने दामाजीला रेटत रेटत कृष्णा नदीपर्यंत आणले. +बिदरवर चढाईच्या मनसुब्यात असलेल्या नानासाहेब पेशव्यांना दामाजी आणि ताराराणीच्या बंडाची खबर मिळताच सर्व खाशी फौज घेऊन त्यांनी साताऱ्यास कूच केली. केवळ १३ दिवसात ४०० मैलांचे अंतर तुडवत नानासाहेबांचे घोडदळ साताऱ्यास आले. छत्रपतींनीही त्यांच्या अख्त्यारित फौजांना पेशव्यांना मिळण्याचा हुकुम सोडला. २४ एप्रिलला फौजांनी यवतेश्वरच्या छावणीवर हल्ला करत दामाजीला पहिला धक्का दिला. त्र्यंबकरावही फौज घेऊन पेशव्यांच्या फौजेला येऊन मिळाले. युद्धात हार होत आहे हे समजताच दामाजीने युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला. पेशव्यांनी दामाजीकडे अर्धा गुजरात आणि युद्ध खर्चासाठी रुपये २५ लक्ष छत्रपतींच्या खजिन्यात भरण्यास सांगितले. दामाजीने ह्याला विरोध केला. त्यांनी ह्याबाबत उमाबाईंशी बोलण्याचा आग्रह पेशव्यांपुढे धरला. ३० एप्रिल रोजी पेशव्यांनी दामाजीवर हल्ला चढवला, दामाजीच्या थकलेल्या फौजेने कोणताही विरोध न करता शस्त्र टाकले. त्यानंतर नानासाहेबांनी साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला आणि छत्रपती राजाराम (द्वितीय) यांना कैदेतून मुक्त करा असा खलिता ताराराणीला अजिंक्यतारावर पाठवला. +नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे. +पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. यू.म. पठाण आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते. +दुसरे नानासाहेब पेशवे + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7944.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d60a961954ac381fe55a0d5c0ef6721b8ad11e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7944.txt @@ -0,0 +1,4 @@ +बाळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे. + +हे शहर नागपूर-अकोला - धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वर अकोल्यापासून सुमारे २८ कि.मि.अंतरावर आहे.बाळापूर या शहरातून मन व महेश नद्या वाहतात. +बाळापुर हे गाव तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_795.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4846dc48854ca952f56c8d86c1b624e17bb337a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_795.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाश कारत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7967.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f42884dd65ec52883e083fea05e488f3cc8b916 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7967.txt @@ -0,0 +1,10 @@ +दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई (मार्च १0, इ.स. १९१० - ) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी व उपमुख्यमंत्री होते. यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हाना केव्हा सांभाळली होती. प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.[ संदर्भ हवा ] + +१० मार्च, १९१० रोजी त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी विहे या गावी झाला. त्यांचे गाव मूळ पाटण तालुक्यातील मरळी आहे. आई दरुबाई त्यांच्या बालपणीच निधन पावल्या. त्यांचा सांभाळ मावशी पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपुर्वक मात केली. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी त्यांनी याच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर मात करताना त्यांनी चिरमुरे खाऊन दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता जेवणाचे वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीने दारिद्र्य सहन करत पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणप्रेमी बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येऊन पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. +बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष असे. +1937 मध्ये बी. ए., एलएल. बी. झाल्यानंतर पाटण आणि कराड येथे त्यांनी वकिली केली. +शिक्षण मंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होते +सातारा जिल्ह्याच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून 1940 मध्ये राजकारणात प्रवेश केला.पाटण तालुक्यातून लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले आणि तत्कालीन प्रस्थापीत ब्रिटिश सरकारमधील धनजी शहा कूपर यांचे प्रस्थ मोडून अध्यक्षपदी निवडून आले. लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी सलग बारा वर्षे होते. +1952 मध्ये पाटण तालुक्यातून विधानसभेसाठी ते बिनविरोध निवडून गेले.1957 मध्ये पुन्हा विधानसभेवरील निवडीनंतर ते बांधकाम मंत्री झाले. +1962 मध्ये ते कृषिमंत्री झाले.1978-79 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे ते अध्यक्ष होते. (संदर्भ:http://www.dainikaikya.com/20100310/5566917271262061553.htm Archived 2016-03-06 at the Wayback Machine.) +त्यांच्या पत्‍नीचे नाव वत्सला होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7977.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c57def0d6ed7a1cd6b19e5085651b91ebc4315a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7977.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या दापोली गावातील कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने १८ मे, इ.स. १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विदयापिठाचे नाव १२ फेब्रुवारी, इ.स. २००१ रोजी याचे पी.के. सावंत असे नामकरण केले गेले. +साचा:Template for discussion/dated \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7991.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a015d4fd814c677cbb53ebb2cedd12a46747265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_7991.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. ही कथा संतोष अयाचित यांनी लिहिली आहे आणि निशांत विलास सुर्वे यांनी दिग्दर्शित केले होते. ही मालिका १३ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित झाली होती.[१] +बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही संत मेंढपाळ, संत बाळूमामा आणि त्यांच्या पवित्र मेंढरांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. लोकांचा मसीहा, या महान संताने आपल्या जादुई शक्तींचा उपयोग गरजूंना मदत करण्यासाठी आणि लुटलेल्यांना देवतेच्या मार्गावर आणण्यासाठी केला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8005.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e27e37d78c4003bb146e457637343381169bf61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8005.txt @@ -0,0 +1,2 @@ +बावकलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8012.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89e8c8ed9bedf401ba348cef314bbd57029ac7ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8012.txt @@ -0,0 +1,2 @@ +बावडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8013.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78565ab4e4b43c2c58991a3742e7d2ce5a36b363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8013.txt @@ -0,0 +1,3 @@ +बावडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +इंदापूर-अकलूज रस्त्यावर +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8025.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e7d8e8c96e693125d5cd214133ea8b6fd19c56f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8025.txt @@ -0,0 +1,2 @@ +बावर्ची हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये राजेश खन्ना यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8037.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b6e4950159c25c87f52942dc719d84aa76fe551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8037.txt @@ -0,0 +1,11 @@ + + + +१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. +अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हिएत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. +ह्या स्पर्धेत एकूण ८० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. इटालिक लिपी वापरून दाखवलेले देश ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी झाले होते. +खालील ६५ देशांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही. + +* - कतारला आमंत्रित केले गेले नव्हते. +** - तैवानने चीन-तैवान वादामुळे सहभाग घेतला नाही. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8045.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..673c7699a08f189d5cfa3772f5b19869ff253754 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8045.txt @@ -0,0 +1,2 @@ +बावी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8047.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a36aca0c3b03ff2078f4e4ae9928ef51299994c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8047.txt @@ -0,0 +1,6 @@ +१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत.[१][२] भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.[३][४][५][६] + +या २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्त्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्यासाठी आहेत. +या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी'चे तत्कालीन अध्यक्ष आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई तसेच संस्थेचे सचिव सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त संगमरवरी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे. +बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देतांना या बावीस प्रतिज्ञांचे आयोजन केलेले असावे. या प्रतिज्ञा करताना अनुया सश्रद्ध भावनेने हात जोडून त्रिशरण व पंचशीलांचा त्या पाठोपाठ उच्चारण करताना डोळे मिटून होते. बौद्धजन डोळे मिटून श्रद्धने त्या बावीस प्रतिज्ञांचे ग्रहण करून पुन्हा उच्चारतात, तेव्हा त्या वचनांना प्रार्थनेचे स्वरूप आपोआप प्राप्त होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8050.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c2b0f7138efa61d728571a9ce699b2b9902407b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8050.txt @@ -0,0 +1,36 @@ +बाशा कालिफोर्निया (स्पॅनिश: Baja California; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाशा कालिफोर्निया द्वीपकल्पावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला अमेरिकेचे अ‍ॅरिझोना राज्य, कॅलिफोर्नियाचे आखात व सोनोरा राज्य, उत्तरेला अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर दक्षिणेला बाशा कालिफोर्निया सुर हे राज्य आहेत. मेहिकाली ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर तिहुआना हे सर्वात मोठे शहर आहे. + + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8102.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3db21917ddd4806c57646ff4282ab706b0ea841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8102.txt @@ -0,0 +1,3 @@ +बासू चॅटर्जी (१० जानेवारी १९२७ - ४ जून २०२०) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते. १९७० आणि १९८० च्या दशकात, ते मिडल सिनेमा किंवा मिडल-ऑफ-द-रोड सिनेमा निर्माते, जसे की हृषिकेश मुखर्जी आणि बासू भट्टाचार्य यांच्याशी जोडले गेले, ज्यांना त्यांनी तीसरी कसम (१९६६) मध्ये मदत केली. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच, त्यांच्या चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांच्या हलक्या-फुलक्या कथांसह शहरी वातावरणात, वैवाहिक आणि प्रेम संबंधांवर लक्ष केंद्रित केले गेले. +एक रुका हुआ फैसला (१९८६) आणि कमला की मौत (१९८९) मध्ये त्यांनी सामाजिक आणि नैतिक समस्यांचा समावेश झाला. उस पर (१९७४), छोटी सी बात (१९७५), चितचोर (१९७६), रजनीगंधा (१९७४), पिया का घर (१९७२), खट्टा मीठा (१९७८), स्वामी (१९७७), बातों बातों में (१९७९), प्रियतमा (१९७७) या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत.[१] चमेली की शादी (१९८६) हा त्याचा शेवटचा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट होता.[२] +चॅटर्जी यांनी दूरदर्शनसाठी ब्योमकेश बक्षी आणि रजनी या दूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शित केल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8113.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8daa04a4138c4bc730ecf10072fb40437dc92031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8113.txt @@ -0,0 +1 @@ +बास्क ही स्पेन व फ्रान्स देशांच्या बास्क ह्या प्रदेशात वापरली जाणारी भाषा आहे. बास्क भागातील सुमारे ६.६९ लाख लोक बास्क भषिक आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8115.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b51c1cfbc884ac3cf6ddfe1baedfeef4ec33bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8115.txt @@ -0,0 +1 @@ +पाईज बास्को हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. बिल्बाओ हे स्पेनमधील मोठे शहर ह्याच संघात वसले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_813.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ca8cb87fb8a16dfd8315cfad45b9187dd602c80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_813.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाश नंजप्पा (२९ फेब्रुवारी, इ.स. १९७६:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हा भारतीय नेमबाज आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8144.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6558feb68ba0e7e5d1f2e77d011f21cff00f01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8144.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +बाहुबली किंवा बाहुबली:द बिगिनिंग हा तेलुगू आणि तमिळ भाषेत बनलेला भारतीय चित्रपट आहे. शोभू यार्लागड्डा व प्रसाद देवीनेणी निर्मित हा चित्रपट बाहुबली चित्रपटशृंखलेचा हा पहिला भाग आहे. +एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, राणा दगूबत्ती, तमन्ना व अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. सोबत सत्यराज, रम्या कृष्णन, नासर व सुदीप यांनीही काम केले आहे. +चित्रपटात किलीकी या कृत्रिम भाषेचा वापर केला आहे. भारतीय चित्रपटात कृत्रिम भाषेचा वापर पहिल्यांदाच झालेला असून तिची निर्मिती मदन कार्की या लेखकाने केली आहे. +हा सिनेमा १० जुलै २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाला हिंदी व मल्याळम भाषेतही डब करून प्रदर्शित केले गेले. चित्रपटाचा दूसरा भाग 'बाहुबली २' किंवा बाहुबली २: द कन्क्लुजन २८ एप्रिल २०१७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8145.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e099b967dfd2c8b4048d8008b6495d9ce57eec5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8145.txt @@ -0,0 +1,13 @@ +बाहुबली २: द कन्क्लुजन हा एस.एस. राजामौली दिग्दर्शित २०१७ मधील भारतीय महाकाव्य ॲक्शन चित्रपट आहे, ज्यांनी KV विजयेंद्र प्रसाद यांच्यासोबत चित्रपटाचे सह-लेखन केले होते. अर्का मीडिया वर्क्स या बॅनरखाली शोबू यारलागड्डा आणि प्रसाद देविनेनी यांनी याची निर्मिती केली होती. एकाच वेळी तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये बनवलेल्या या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णा, सत्यराज, नस्सर आणि सुब्बाराजू यांचा समावेश आहे. बाहुबली फ्रँचायझीमधील दुसरा सिनेमॅटिक भाग, हा बाहुबली: द बिगिनिंगचा फॉलो-अप आहे, जो सिक्वेल आणि प्रिक्वेल दोन्ही म्हणून काम करतो.[१] हा चित्रपट मध्ययुगीन भारतावर बेतलेला आहे आणि अमरेंद्र बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यातील भावंडांच्या प्रतिस्पर्ध्याला अनुसरून आहे; नंतरच्याने पूर्वीच्या विरुद्ध कट रचला आणि त्याला कट्टाप्पाने मारले. वर्षांनंतर, अमरेंद्रचा मुलगा त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत येतो. +अंदाजे बजेटमध्ये बनवलेले, उत्पादन १७ डिसेंबर २०१५ रोजी रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथे सुरू करण्यात आले. केके सेंथिल कुमार यांनी छायांकन केले होते आणि कोटागिरी व्यंकटेश्वर राव यांनी संपादित केले होते. प्रोडक्शन डिझाईन साबू सिरिलने केले होते, तर ॲक्शन सीक्वेन्सचे नृत्यदिग्दर्शन पीटर हेन यांनी केले होते. ॲडेल अदिली आणि पीट ड्रेपर यांच्या मदतीने आरसी कमलाकन्नन यांनी व्हिज्युअल इफेक्ट्सची रचना केली होती. साउंडट्रॅक आणि पार्श्वसंगीत एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले होते. द कन्क्लुजन २८ एप्रिल २०१७ रोजी रिलीज झाला आणि नंतर तो हिंदी, मल्याळम, जपानी, रशियन आणि चीनी भाषेत डब करण्यात आला. पारंपारिक 2D आणि IMAX फॉरमॅटमध्ये रिलीज झालेला, द कन्क्लुजन हा 4K हाय डेफिनिशन फॉरमॅटमध्ये रिलीज होणारा पहिला तेलुगू चित्रपट होता. +जगभरात, द कन्क्लुजनने पीकेला मागे टाकले आणि तो रिलीज झाल्यापासून अवघ्या सहा दिवसांत जगभरात अंदाजे गोळा करून, आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला. अवघ्या दहा दिवसांत पेक्षा जास्त कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. भारतामध्ये, त्याने अनेक चित्रपट विक्रम प्रस्थापित केले, हिंदीत तसेच मूळ तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे,[२] जगभरातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आणि २०१७ मधील ३९ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[३] +समीक्षकांच्या सकारात्मक पुनरावलोकनांसाठी निष्कर्ष प्रसिद्ध झाला. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही त्याचे कौतुक केले होते. द कन्क्लुजनला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी अमेरिकन सॅटर्न अवॉर्ड आणि ऑस्ट्रेलियन टेलस्ट्रा पीपल्स चॉइस अवॉर्ड मिळाला आहे. याने तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले : सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट विशेष प्रभाव आणि सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शक. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये द कन्क्लुजनचा प्रीमियर झाला आणि ३९व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा उद्घाटनाचा फीचर फिल्म होता. भारताच्या ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या "इंडियन पॅनोरमा" विभागात हे प्रदर्शित केले आहे. +कट्टाप्पाने अमरेंद्र बाहुबलीला कसे मारले हे सांगणे सुरूच ठेवले आहे. +कालकेयांचा पराभव केल्यानंतर, अमरेंद्र बाहुबलीला महिष्मतीचा भावी राजा आणि भल्लालदेवाला त्याचा सेनापती म्हणून घोषित केले जाते. राजमाता शिवगामी अमरेंद्रला कट्टाप्पासह राज्य आणि त्याच्या शेजारचा दौरा करण्याचा आदेश देते. दौऱ्यादरम्यान, अमरेंद्र महिष्मतीच्या शेजारी असलेल्या कुंतलाची राजकन्या देवसेना/थेवसेनाईने केलेला हल्ला पाहतो. तिच्या प्रेमात पडून, लढाईनंतर तो तिच्याकडे जातो, एक साधा आणि अनाथ म्हणून उभा राहतो आणि कट्टाप्पा त्याच्या काकांची भूमिका करतो आणि त्याला नोकरीसाठी राजवाड्यात स्वीकारले जाते. +भल्लालदेवाला अमरेंद्रच्या कृत्याचा संदेश मिळतो आणि देवसेनाचे चित्र पाहून तिला तिची इच्छा होते. तो शिवगामीला लग्नासाठी देवसेनाचा हात मागतो. देवसेनाबद्दल अमरेंद्रच्या भावनांबद्दल अनभिज्ञ असलेली राजमाता भल्लालदेवाला आश्वासन देते आणि कुंतलाकडे एक दूत पाठवते, जो आश्रयदायक मार्गाने लग्नाचा प्रस्ताव देतो. अपमानित देवसेनेने घणाघाती उत्तर देऊन प्रस्ताव नाकारला. तिची प्रतिक्रिया ऐकून संतापलेल्या शिवगामीने अमरेंद्रला देवसेनाला बंदिवान म्हणून माहिष्मतीला आणण्याचा आदेश पाठवला. +दरम्यान, कुंतलावर पिंडारी या डाकूसमान सैन्याने हल्ला केला. अमरेंद्र, कट्टाप्पा, देवसेनेचा चुलत भाऊ कुमार वर्माच्या मदतीने हा हल्ला खोडून काढण्यात आणि कुंतलाला वाचवण्यास सक्षम आहे. चौकशी केल्यावर अमरेंद्रने आपली खरी ओळख सांगितली. देवसेनाला बंदिवान म्हणून घेण्याचा आदेश देऊन त्याला माहिष्मतीकडून पक्षी पद प्राप्त होते. तो देवसेनाला वचन देतो की तो तिच्या सन्मानाचे रक्षण करेल आणि तिला भावी वधू म्हणून महिष्मतीला त्याच्यासोबत येण्यास राजी करतो. +महिष्मतीला पोहोचल्यावर, गैरसमज उघड होतो आणि जेव्हा अमरेंद्रला अल्टिमेटम दिला जातो की त्याने सिंहासन किंवा देवसेना निवडली पाहिजे, तेव्हा तो नंतरची निवड करतो. भल्लालदेवाचा राज्याभिषेक झाला आणि अमरेंद्रला नवीन सेनापती बनवले गेले. याचा मात्र अमरेंद्र यांच्या लोकप्रियतेवर परिणाम होत नाही. देवसेनाच्या बाळाच्या स्नानादरम्यान, भल्लालदेव अमरेंद्रला "भेट" म्हणून त्याच्या कर्तव्यापासून मुक्त करतात आणि सेतुपतीला देतात. देवसेना शिवगामीच्या निष्क्रियतेच्या विरोधात बोलते आणि भल्लालदेवाला टोमणे मारते. पुढील संघर्षांमुळे (देवसेना आणि सेतुपती यांच्यातील वाद), अमरेंद्र आणि देवसेना यांना राजवाड्यातून हद्दपार केले जाते, लोकांमध्ये आनंदाने राहतात. +बिज्जलदेवाने कुमार वर्माला हे पटवून दिले की भल्लालदेव अमरेंद्रच्या जीवनात आहे आणि त्याने आपल्या मेव्हणीचे रक्षण करण्यासाठी राजाला मारले पाहिजे. कुमार वर्मा रात्री चोरट्याने राजवाड्यात प्रवेश करतात, फक्त भल्लालदेवाला शोधून मारले जावे, परंतु शिवगामीला अमरेंद्रला मारण्यासाठी लोकांच्या सतत आदरामुळे मनवण्याचा त्यांचा डाव उघड न करता. शिवगामी यांना खात्री आहे की भल्लालदेवाच्या जीवाला धोका आहे पण त्या उघड शत्रुत्वाचा परिणाम गृहयुद्धात होईल, कट्टाप्पाने अमरेंद्रची हत्या करण्याचा आदेश दिला. कट्टाप्पा, राणीची सेवा करण्याच्या त्याच्या वचनाला बांधील आहे, तो अमरेंद्रला आपण अडचणीत असल्याचे भासवून प्रलोभन देतो आणि नंतर त्याच्या पाठीत वार करून त्याचा खून करतो. +अमरेंद्रच्या मृत्यूनंतर, कट्टप्पाला लवकरच भल्लालदेवाच्या विश्वासघाताबद्दल कळते आणि शिवगामीला कळवते, ज्याने तिच्या राजवाड्याच्या बाहेर घाबरलेल्या गर्दीला अमरेंद्र मेला आहे आणि बाळ महेंद्र बाहुबली सिंहासनावर बसणार आहे. भल्लालदेव आणि त्याची माणसे राणीला पकडणार असताना, ती नवीन राजासोबत पळून गेली पण भल्लालदेवाने मारलेल्या बाणामुळे ती नदीत पडली. भल्लालदेव एक अत्याचारी सम्राट बनतो जो पुढील २५ वर्षे देवसेनाला कैद करतो आणि कुंतला नष्ट करतो, महेंद्र तिला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडखोरांशी युती करतो. +संपूर्ण कथा ऐकल्यानंतर, महेंद्र बाहुबली (उर्फ शिवडू / शिव) लगेच युद्ध घोषित करतो. तो बंडखोर सैन्य एकत्र करतो, ज्यात गावकरी आणि विखुरलेले सैनिक असतात. कट्टप्पा आणि अवंतिकाच्या सहाय्याने सैन्याने महिष्मतीला वेढा घातला. भल्लालदेव देवसेना पुन्हा ताब्यात घेतात, परंतु कट्टाप्पा, महेंद्र आणि बंडखोर शहराच्या भिंती तोडतात आणि तिला वाचवतात. महेंद्र त्याच्या काकांशी भांडतो आणि देवसेनाच्या पिंजऱ्यातील साखळ्यांचा वापर करून त्याला खाली पाडतो. शुद्धीकरण विधी पूर्ण केल्यावर देवसेना भल्लालदेवाला चितेवर जाळते आणि त्याचे राज्य कायमचे संपवते. +दुसऱ्या दिवशी, महेंद्रचा महिष्मतीचा नवीन राजा म्हणून राज्याभिषेक केला जातो आणि अवंतिका त्याची राणी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शांतता आणि न्याय राखण्यासाठी महिष्मती समर्पित असेल असे त्यांनी जाहीर केले. तो त्याच्या माणसांना भल्लालदेवाच्या पुतळ्याचे डोके राजवाड्याच्या भिंतीतून फेकून देण्याचे आदेश देतो, जिथे तो मोठ्या धबधब्यापर्यंत वाहून जातो. महेंद्रने पूर्वी वाहून नेलेल्या शिवलिंगाजवळील खडकाच्या भिंतींवर आणि जमिनीवर पडताना तो तुटतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8157.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b7e5c15af01984ea451675d9fd25f16621dc711 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8157.txt @@ -0,0 +1,2 @@ +बाह्य मणिपूर हा मणिपूर राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8161.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e821d1db675fd988dcf9636eb3f2b0c2484293 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8161.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पृष्ठीय फिरकी हा क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या गोलंदाजीला बाह्यफिरकी किंवा डावी फिरकी अशी पर्यायी नावे आहेत.[१] पृष्ठीय फिरका (गोलंदाज) उजव्या हाताने मनगटाच्या साहाय्याने क्रिकेटच्या खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडल्यानंतर उजवीकडून डावीकडे वळवितो. उजव्या हाताच्या फलंदाजापासून असा चेंडू दूर जातो. डावखुऱ्या गोलंदाजाबाबतीत चेंडूने असाच भ्रमणमार्ग आकारल्यास तशा गोलंदाजीला डावखुरी पारंपरिक फिरकी गोलंदाजी म्हणतात. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8163.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39d0f49d99e2f67e3796ceabdc6e65ad3efe0b76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8163.txt @@ -0,0 +1,2 @@ +व्यवसायातील एखाद्या प्रक्रियेचे बाहेरच्या स्वतंत्र कंपनीला कंत्राट देणे आणि ती सेवा म्हणून विकत घेणे याला आउटसोर्सिंग (बाह्यकंत्राट) असे म्हणतात. २१ व्या शतकाची सुरुवात होण्यापूर्वी ही पद्धत अमेरिकेत लोकप्रिय झाली. +भारताला आउटसोर्सिंगमुळे वर्षाला सुमारे ३० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त महसूल मिळतो आणि लाखो नागरिकांना रोजगार मिळतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8168.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e180d1b33bbcfc2f655ab81af6d6ed41e060cc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8168.txt @@ -0,0 +1 @@ +बिंगोल (तुर्की: Bingöl ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.५५ लाख आहे. बिंगोल ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. ह्या भागात तुर्कीसोबत झाझाकी नावाची भाषा देखील वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_817.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ce3f0978fef3347401c3311d1ee627fb22fb517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_817.txt @@ -0,0 +1,7 @@ +प्रकाश पडुकोण[१] (कन्नड : ಪ್ರಕಾಶ ಪಡುಕೋಣೆ) (जन्मः१० जून १९५५) हे एक भारतीय माजी बॅडमिंटनपटू आहेत. हिंदी सिनेअभिनेत्री दीपिका पडुकोण ही प्रकाश पडुकोण यांची कन्या आहे. १९८० मध्ये ते जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होते; त्याच वर्षी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यांना भारत सरकारने १९७२ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. ते ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत, हे भारतातील ऑलिम्पिक खेळांच्या प्रचारासाठी समर्पित संस्था आहे. +पदुकोण यांचा जन्म १० जून १९५५ रोजी कर्नाटकातील बंगलोर येथे झाला. त्यांचे वडील रमेश हे म्हैसूर बॅडमिंटन संघटनेचे सचिव होते. +प्रकाशला त्याचे वडील रमेश पदुकोण यांनी खेळाची सुरुवात केली होती, जे अनेक वर्षे "म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशन" चे सचिव होते. +पदुकोणची पहिली अधिकृत स्पर्धा १९६२ मध्ये कर्नाटक राज्य ज्युनियर चॅम्पियनशिप होती. पहिल्याच फेरीत तो पराभूत झाला असला तरी दोन वर्षांनंतर तो राज्य कनिष्ठ विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. त्याने १९७१ मध्ये आपली खेळण्याची शैली अधिक आक्रमक शैलीत बदलली आणि १९७२ मध्ये भारतीय राष्ट्रीय ज्युनियर विजेतेपद जिंकले. त्याच वर्षी त्याने वरिष्ठ विजेतेपदही जिंकले. त्याने पुढील सात वर्षे सलग राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. १९७८ मध्ये, त्याने त्याचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद, कॅनडातील एडमंटन येथे १९७८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले. १९७९ मध्ये, त्याने लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये "इव्हनिंग ऑफ चॅम्पियन्स" जिंकले. +१९८० मध्ये, त्याने डॅनिश ओपन, स्वीडिश ओपन जिंकले आणि इंडोनेशियन प्रतिस्पर्धी लीम स्वि किंगवर विजय मिळवून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारे ते पहिले भारतीय बनले. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा बराचसा काळ डेन्मार्कमध्ये प्रशिक्षण घेतले आणि मॉर्टन फ्रॉस्ट सारख्या युरोपियन खेळाडूंशी घनिष्ठ मैत्री निर्माण केली. +१९९१ मध्ये स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर, पदुकोण यांनी थोड्या काळासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी १९९३ ते १९९६ या काळात भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले. त्यांनी गीत सेठी सोबत ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टची सह-स्थापना केली, ही संस्था भारतातील ऑलिम्पिक खेळांच्या प्रचारासाठी समर्पित आहे. +पदुकोणने उज्जलाशी लग्न केले. त्यांना दीपिका आणि अनिशा या दोन मुली आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8172.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6031640107866a063bfc7bab8c5cbd9e6177cf76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8172.txt @@ -0,0 +1 @@ +बिंटर कॅनेरियास (स्पॅनिश: Binter Canarias) ही स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहावरील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8189.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77158d245ad7a3b1cff1e22757cbd19c8e237e07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8189.txt @@ -0,0 +1 @@ +बिंदू रावल (नेपाळी: विन्दु रावल, जन्म ११ जून १९९६) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आहे जी नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8225.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..082bceb0b59f48b481fceb9804fc925b49c64bf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8225.txt @@ -0,0 +1 @@ +झी गंगा ही भोजपुरी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8230.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0f1b110b28a3594ad81f1e249dce04f800815e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8230.txt @@ -0,0 +1,5 @@ +बिग बाजार ही हायपरमार्केट, डिस्काउंट डिपार्टमेंट स्टोर्स आणि किराणा दुकानांची भारतीय रिटेल साखळी आहे. किरकोळ साखळीची स्थापना किशोर बियाणी यांनी त्यांच्या मूळ संस्थेच्या फ्युचर ग्रुप अंतर्गत केली होती, [१] जी भारतीय किरकोळ आणि फॅशन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवण्यासाठी ओळखली जाते. बिग बझार ही फूड बझार, फॅशन अॅट बिग बझार [२] आणि ईझोनची मूळ साखळी देखील आहे जिथे ती सर्व एकाच छताखाली आहे, तर ब्रँड फॅक्टरी, होम टाउन, यांसारख्या रिटेल आउटलेट्सची भगिनी साखळी आहे. सेंट्रल, ईझोन इ. +२००१ मध्ये स्थापित, [३] बिग बाजार भारतातील सर्वात जुन्या [४] आणि सर्वात मोठ्या हायपरमार्केट साखळ्यांपैकी एक आहे [५] [६], देशभरातील १२०हून अधिक शहरे आणि गावांमध्ये सुमारे ३००+ स्टोर्स आहेत. [७] +बिग बझारची स्थापना २००१ मध्ये किशोर बियाणी यांनी केली, मूळ कंपनी फ्यूचर ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. +भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने यापूर्वी बिग बाजारच्या फॅशन वर्टिकलसाठी समर्थन केले आहे. +२०२० मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल विभाग, रिलायन्स रिटेलने, फ्यूचर ग्रुपच्या ₹२४,७१३ कोटी ($३.३६ अब्ज) विक्री व्यवहाराचा भाग म्हणून बिग बाजारचे अधिग्रहण केले. [८] [९] अ‍ॅमेझॉनद्वारे सिंगापूर कोर्टात या अधिग्रहणावर विवाद होत आहे, जे कंपन्यांच्या 'प्रतिबंधित सूची' सह सौद्यांना प्रतिबंधित करार कराराचा हवाला देत आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8236.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f0aeb5c1ebcf6cd91114c6b4161053efe3195b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8236.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिग बॉस ६ हा भारतीय रिअॅलिटी टेलिव्हिजन मालिका बिग बॉसच्या तमिळ आवृत्तीचा सहावा हंगाम आहे जो बिग ब्रदर या डच मालिकेवर आधारित आहे आणि एंडेमोल शाइन इंडिया (आता बनिजयमध्ये विलीन झाला आहे) निर्मित आहे. [१] हा शो ९ ऑक्टोबर २०२२ रोजी लॉन्च झाला. [२] कमल हसन यांची पुन्हा एकदा अधिकृतपणे सहाव्यांदा यजमानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. [३] [४] [५] +मागील सीझनच्या विपरीत, ज्यामध्ये स्टार विजयने एका सामान्य व्यक्तीला घरातील सदस्य म्हणून निवडले होते, सहाव्या सीझनमध्ये सामान्य लोकांमधून दोन स्पर्धकांची निवड केली जाते, ज्यांना ऑडिशनद्वारे निवडले जाते. [६] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8241.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..284d9b5f630ebc5ed05646aeb1f99a50f30dc5ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8241.txt @@ -0,0 +1,14 @@ +एहसान कुरैशी एक विनोदी कलाकार आहेत. एहसान प्रसिद्धीच्या झोतात द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेन्ज हंगाम १ मधून आले . +अलीना वाडीवाला ही कलाकार किंवा प्रसिद्ध व्यक्ती नाही आहे. +आशुतोष कौशिक हा एम टिव्ही रोडीज हंगाम ५चा विजेता आहे. +देबोजित सहा गायक असून तो सा रे गा मा पा चैलेन्ज २००५चा विजेता आहे. +जेड गूडी ही इंग्लंडची प्रसिद्द टीव्ही व्यक्ती आहे. +केतकी दवे ही कलाकार असून क्युंकी सास भी कभी बहु थी ह्या कार्यक्रमातून प्रसिद्द झाली. +मोनिका बेदी कलाकार असून अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेमची प्रेमिका होती. +पायल रोहतगी ही एक कलाकार असून तिने ३६ चाइना टाऊन, कारपोरेट इत्यादी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. +राहुल महाजन स्व. राजकारणी प्रमोद महाजन यांचे पुत्र आहेत. +राजा चौधरी हा दुराचित्रवानी कलाकार आहे. +राखी विजन दुराचित्रवानी कलाकार आहे व् तिला प्रसिद्धी हम पाँच ह्या मालिकेतील स्वीटी भूमिकेत मिळाली. +संभावना सेठ ही चित्रपट कलाकार आहे. +संजय निरुपम हे राजकारणी असून काँग्रेस पक्षाशी निगडीत आहेत. +जुल्फी सइद हां कलाकार आणि मॉडेल आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_826.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04f09189f999fe7cc01eeebc713bfe435f42295f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_826.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाश बाबण्णा हुक्केरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8272.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12bc64d0571760a68b737b3f1c7284b09872b01f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8272.txt @@ -0,0 +1,8 @@ + बिजघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8279.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcf330325ec15fb7feff60be3830a4baa9c399f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8279.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख बिजनोर जिल्ह्याविषयी आहे. बिजनोर शहराविषयीचा लेख येथे आहे. +बिजनोर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र बिजनोर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8280.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79923ab011f51b93980b549d0315eab85b962afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8280.txt @@ -0,0 +1 @@ +बिजनोर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8291.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d50be80cdd9e97ee9b7a86f5771524949773f18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8291.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजापूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर विजापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजापूरचे नाव आता विजयपूर असे करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8300.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00378021eeab009168da42047d767e1e31a12a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8300.txt @@ -0,0 +1,208 @@ +बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBI, आप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते. +ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्‍यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी२) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे. +या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात. +भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी) + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8325.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..004e3f3270ec5cac0708ff67afd5144d0e8366bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8325.txt @@ -0,0 +1,12 @@ +बिझेन वेर (備前焼, बिझेन-यकि?) हा एक जपानी भांड्यांचा प्रकार आहे. या प्रकारची भांडी पारंपारिकपणे जपानच्या बिझेन प्रदेशात तयार केली जातात. हा प्रांत सध्या ओकायामा प्रांताचा एक भाग आहे. +बिझेन वेअर पारंपारिकपणे बिझेन प्रांतातील इम्बे गावात आणि त्याच्या आसपास असलेल्या परिसरात उत्पादित होत होते. येथून त्याला त्याचे नाव मिळाले. म्हणून याला इम्बे किंवा इन्बे वेअर असेही म्हणतात. हे ६ व्या शतकातील हियन काळापासून स्यू पॉटरीशी जोडलेले आहे. १४ व्या शतकातील कामकुरा काळात त्याला सध्याचे स्वरूप आले.[१][२][३] +कोयामा फुजियो या विद्वानाने बिझेनला सहा प्राचीन भट्टींपैकी एक मानले होते.[१] १६ व्या शतकातील मोमोयामा काळात याने शिखर गाठले.[४][५] इडो कालावधीत, ओकायामा डोमेनच्या इकेडा राजांनी या भट्ट्यांना पाठिंबा देणे सुरू ठेवले आणि किमुरा, मोरी, कानेशिगे, ओए, टोंगू आणि तेरामी यासारख्या कुटुंबांना विशेषाधिकार दिले.[१] बिझेनच्या गुणवत्तेमुळे ते जपानी चहा समारंभात वापरण्यासाठी लोकप्रिय झाले.[६][७] सुरुवातीच्या काळात बनलेल्या वेअरला जुनी बिझेन शैली (古備前派) म्हणतात. +१९ व्या शतकातील मेजी युगात आधुनिकीकरण सुरू झाल्यानंतर, इतर अनेक पारंपारिक हस्तकलेसह बिझेन जवळजवळ नाहीसे झाले. कानेशिगे टोयो (१८९६ - १९६७) या कलाकाराने १९३० च्या सुरुवातीच्या शोवा कालखंडात मोमोयामा शैलीचे पुनरुज्जीवन करून त्याचे जतन करण्यात मदत केली.[८][७] त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना लिव्हिंग नॅशनल ट्रेझर असे नाव देण्यात आले.[१] +बिझेन वेअरला १९८२ मध्ये सरकारने पारंपारिक जपानी हस्तकलेचा दर्जा दिला.[९] २१ व्या शतकाच्या सुरुवातीस यासाठी सुमारे ३०० भट्ट्यांमध्ये तयार केले गेले.[४] +ओकायामा प्रांतातील सरकारने अमूर्त सांस्कृतिक संपत्ती या पदनामाने सन्मानित केलेल्या कलाकारांमध्ये फुजिता र्युहो (१९१३ - १९७३), कानेशिगे टोयो, फुजिवारा केई (१८९९ - १९८३), फुजिवारा केन (१९२४ - १९७७), फुजिवारा रकुझान (१९६०), मि. टोकेई (१८८५ - १९५६), इसेजकी योझन (१९०२ - १९६१), इशी फुरो (१८९९ - १९६४), ओए जिंदो (१८९० - १९५४), कानेशिगे मिचियाकी (१९३४ - १९९५), कानेशिगे सोझान (१९०९ - १९९५), आणि यामामोटो तोशू (१९०६ - १९९४) होते.[१०] कानेशिगे टोयो, फुजिवारा केई आणि यामामोटो तोशू यांना लिव्हिंग नॅशनल ट्रेझर्स म्हणून नोंदणीकृत केले होते.[६][१०] +इतर उल्लेखनीय कलाकारांमध्ये कोनिशी टोको प्रथम (१८९९ - १९५४), मात्सुदा काझान प्रथम (१९०२ - १९४८), निशिमुरा शुन्को (१८८६ - १९५३), आणि सुझुकी ओसाई (१९०८ - १९७२) यांचा समावेश आहे.[१०] समकालीन कलाकारांमध्ये हिदासुकी तंत्रात पारंगत असलेले हाजीमे किमुरा आणि कोसुके कनिशिगे तसेच हाराडा शुरोकू, मोरी तोगाकू, आबे अंजिन,[८] नाकामुरा रोकुरो,[११] आणि काकुरेझाकी रियुची यांचा समावेश आहे.[१२][१३] +दरवर्षी इम्बे स्टेशनच्या आसपास बिझेन वेअर फेस्टिव्हल आयोजित केला जातो.[१४] +उच्च तापमानाच्या फायरिंगमुळे बिझेन लक्षणीय कडकपणा द्वारे दर्शविले जाते; त्याचा मातीसारखा, लाल-तपकिरी रंग; ग्लेझची अनुपस्थिती असते. यात वितळलेल्या राखेचे अंश असू शकतात. आणि ला कुडाचे इंधन वापरणाऱ्या भट्टीच्या परिणामी खुणा दिसून येताता.[६][१] +कुंभार भांड्यांचे स्वरूप देखील भट्टीत कसे व्यवस्थित करतो यावर नियंत्रण ठेवू शकतो. हे तुकडे कसे ठेवले जातात आणि उष्णता कशी नियंत्रित केली जाते यावर बरेच काही अवलंबून असते. यामुळे भांड्यांच्या दिसण्यावर विस्तृत परिणाम होऊ शकतो. तथापि, यामुळे नक्की कोणते नमुने किंवा रंग तयार होतील हे नेहमीच निश्चित नसते.[१५] +बिझेन वेअर पारंपारिक उद्योग हॉल (備前焼伝統産業会館, बिझेन्याकी डेंटो सांग्यो कैकान?) , इम्बे स्टेशनमध्ये स्थित, समकालीन कुंभारांची कामे आणि जुन्या बिझेन वेअरचा एक छोटासा संग्रह प्रदर्शित करतो.[१६] +  diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8339.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0469c12d1c7a71e8eb319065b2fe3e5c3382885c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8339.txt @@ -0,0 +1,8 @@ + बिड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8347.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcec74c6cca1ec71513e4da7159151fd59e96a9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8347.txt @@ -0,0 +1 @@ +बिडआजगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8377.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f069376d37c2c0f303e78e3c898653c42f6b8565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8377.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीदर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर बीदर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8401.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c16aea4e2b4fae3cdecf78089582477ba3789f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8401.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीना अग्रवाल ह्या एक स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांनी स्त्रियांचे जमिनीवरील आणि नैसर्गिक संपत्तीवरील हक्क आणि स्त्रियांचे श्रम या विषयावर लिखाण केले आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8408.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6596911e2a0a3447f17859d57587d0532c26357f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8408.txt @@ -0,0 +1 @@ +बिनुरा फर्नांडो (१२ जुलै, १९९५:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही  श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8411.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1977dc68d76731583fa42eefbd255083203f4e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8411.txt @@ -0,0 +1 @@ +बिनोद बिहारी वर्मा (इ.स. १९३७ - इ.स. २००३) हे मैथिली साहित्यिक होते. हे पेशाने भारतीय सैन्यात डॉक्टर होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8426.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..296ce2ac334669eb27f2935b6f4c4a6c5783ce98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8426.txt @@ -0,0 +1,4 @@ +बिपिनचंद्र पाल (७ नोव्हेंबर, १८५८ - २० मे , १९३२) हे लाल-बाल-पाल त्रयीतील एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर, १८५८ रोजी पाईल (जि. सिलहेट- ढाका) या गावी झाला. त्याचे वडील रामचंद्रपाल हे पेशकार असून ते प्रखर देशभक्त व विशुद्ध चरित्राचे होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना वाटत होते. १८७९ मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. +बिपिनचंद्र पाल यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात पॉइल (जिल्हा सिल्हेट) या गावी झाला. सध्या हा प्रदेश बांगलादेशात अंतर्भूत होतो. बिपिनचंद्र यांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी विपूल वाचन केले. ब्राम्होसमाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी. के. रॉय, आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सुरुवातीस त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. नंतर त्यांनी 'वंदे मातरम्' हे दैनिक सुरू केले. बिपिनचंद्र हे एक् तत्त्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडित होती. ते होमरुल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते होते. बिपिनचंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. यातून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. याशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींचे चरित्रे लिहिली. पहाडी आवाजाचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल - बाल- पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्कराचे प्रचंड आंदोलन करून जनजागृती केली. +लाल-बाल-पाल त्रयीतील बंगालमधील सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्याच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे कि, बिपीन चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8464.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15e65e79dbd009798435fbea35527a2792165929 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8464.txt @@ -0,0 +1,6 @@ +बिमान बोस हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते पूर्वीचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष होते.[१] नंतर त्यांची जागा त्याचा मदतनीस सूर्य कांत मिश्रा ह्याने घेतली, तरी बिमान हे पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये राहिले.[२][३][४] +बिमान बोस हे कोलकाता विद्यापीठाच्या मौलाना आझाद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी शालेय जीवनापासूनच राजनैतिक व सामाजिक चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. ते शाळेत असतांनाच सन १९५४ मधल्या एका पोट-निवडणुकीच्या मोहिमेत सहभागी झाले.. त्याला पक्षामध्ये सामील करण्याची शिफारस जरी १९५७ रोजी करण्यात आली, तरी तो पक्षात १९५८ रोजी सामील झाला, कारण किमान वय मर्यादा १८ ही होती. त्यांनी १९५६मध्ये बंगाल - बिहार एकत्रीकरणाविरुद्धच्या चळवळीत व १९५९ रोजी अन्न चळवळीत भाग घेतला. त्यांना १९५८ साली तुरुंगवास झाला.[५] +१९६४ रोजी बोस हे कलकत्ता जिल्ह्यातील बंगाल प्रांतिक विद्यार्थी फेडेरेशनचे सचिव, व पुढे त्याच संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९६० दशकात इंडो-व्हिएतनाम एकता समितीचे सहाय्यक सचिव म्हणून काम केले. १९७१ साली ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या पश्चिम बंगाल राज्य समितीचे सदस्य झाले व १९७८ साली सचिवालय सदस्य झाले. पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये ते १९८५ साली, तर कार्यकारी समितीमध्ये १९९८ साली निवडून आले.[६] + बोस हे अनेक वादांच्या केंद्रभागी राहिले आहे.चे पूर्व लोकसभा सदस्य अनिल बसू ह्यांना भ्रष्टाचाराच्या आधारावर पक्षाबाहेर काढल्यावर, त्यांच्या पत्नीने बोस ह्यांना बदनामी गुन्हा दाखल करणार अशी धमकी दिली.  [७][८] +२०१३ मध्ये बंगालच्या प्रसिद्ध दैनिक 'आनंदबाजार पत्रिका' ह्यामध्ये सी. पी. आय. एम.च्या अनेक सदस्यांचे नाव, ज्या राजकारण्यांच्या बँक खात्यात १६ करोड रुपये आहेत, त्यामध्ये जाहीर झाले. त्यात बोस ह्यांचे नाव होते. बोस ह्यांच्यावर टीका करत पशसम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलल्या कि पूर्ण वेळ पक्षाचा कार्यकर्ता असतांना ही १६ करोड रुपये कुठून येतात. त्यावर, हे १६ करोड तुपाये पक्षाचे निवडणूक निधी आहेत, व ती आमच्या खात्यात जमा केले हे आमच्या कडून चूक झाली, असे बोलत बोस ह्यांच्या आरोप नाकारले.[९] +२०१० रोजी बोस ह्यांनी सोमनाथ चॅटर्जी ह्यांचे पूर्व माकप अध्यक्ष प्रकाश करत ह्यांच्यावरील टीका 'कचरा' आहेत असे सांगितले. व त्यांने ज्योती बसु ह्यांचा नाव वादंगामध्ये घेतल्या मुळे सुद्धा बोस ह्यांनी चॅटर्जींवर टीका केली.[१०] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_849.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..994d8562f178a15e2aa94bf1aca858ddad0a4995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_849.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिव्याचा सापळा यास "प्रकाश सापळा" असेही म्हणतात.यात बहुतेक पिकांवर आक्रमण करणाऱ्या किडींना नियंत्रणात आणता येते.तुडतुडे,बोंड अळीचे पतंग किंवा कोणत्याही प्रकारचे पतंग हे प्रकाशाकडे आकृष्ट होतात. या तंत्राचा वापर करून हा सापळा बनविण्यात आला आहे. +हा अतिशय सोपा प्रकार आहे. शेताच्या साधारणतः मध्य भागात,पररट भांडेघमेले यात केरोसिनयुक्त पाणी ठेवल्या जाते.यावर मधोमध गॅसबत्ती किंवा दिवा ठेवल्या जातो.या दिव्याकडे आकर्षित होऊन किडे/पतंग त्या भांड्यात पडतात व मरतात. याद्वारे आपोआप किडींचे नियंत्रण होते.हा दिवा सहसा बांबूच्या तिकाटण्यावर टांगून त्याखाली भांडे ठेवतात. याची उंची, पिकांच्या उंचीस अनुरूप अशी, अनुभवाने व निरिक्षणाने ठरवावी लागते. +हा सापळा सुर्यास्तानंतर साधारणतः मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावा. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8493.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..147e7b639033266209b160e104ac668d820f69c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8493.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिरनळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8496.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68a6284c37d4932201dbe91b0b1c128fb633bae3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8496.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ . बिरबल साहनी (Birbal Sahni-१४ नोव्हेंबर १८९१ ते १० एप्रिल १९४९)[१] : बिरबल यांचा जन्म पाकिस्तानातील भेरा या गावी झाला व शिक्षण लाहोरला झाले. बिरबल साहानी यांचे वडिलही रसायनशानशास्त्रज्ञ होते तसेच ते समाज सुधारक व देशभक्तही होते. त्यांच्या वडिलांना ब्रिटिश सरकारनी ' रावबहादूर ' ही पदवी दिली होती. बिरबल यांची आई धार्मिक वृत्तीची होती . पण मुलांनी उत्तम शिक्षण घेण्यासाठी परदेशी जावे अशी तिची इच्छा होती . बिरबलाला नेतृत्व , साहस व निष्पक्षपातीपणा हे गुण वडिलांकडून मिळाले. मुलांच्या भांडणातील न्यायनिवाडा ते करीत . साहसीपणामुळे ते दऱ्याखोऱ्यात फिरत असत . यामुळेच वनस्पतीशास्त्र व जीवाश्म यांच्याबद्दल त्यांना अभ्यासाची गोडी लागली . त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभली होती. त्याच्या जीवावर त्यांनी अनेक पदव्या मिळविल्या . त्यांनी बी.एस्सी. नंतर उच्च शिक्षणासाठी केंब्रीजला प्रयाण केले. तेथे त्यांनी नैसर्गिकशास्त्राची बी.ए. पदवी १९१४ मिळवली व १९१५ साली दोन शोधनिबंध प्रसिद्ध केले . त्यांना १९१९ साली लंडनची व १९२९ साली केंब्रिज विद्यापीठाची अशी दोनदा पी.एच.डी. पदवी मिळाली . मात्र त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग भारतीयांसाठी करण्याचे ठरविले . त्यांना अनेक विद्यापीठांची पी. एच . डी . मिळाली. त्यांनी बनारस व लाहोर विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. तेथे नवनवीन प्रयोग केले. लखनौ विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभाग त्यांनी इतका सुधारला की परदेशी विद्यार्थी भारतात शिकायला येऊ लागले. ज्येष्ठ शिक्षकांनी नेहमी खालचे वर्ग शिकविण्यासाठी त्यांचा आग्रह असे. त्यांचे जर्मन व फ्रेंच भाषावरही प्रभुत्व होते. प्राचीन भारतातील नाणी तयार करण्याचे तंत्र यावर संशोधन करून उपयुक्त लेख लिहिला त्याबद्दल त्यांना नेल्सन राईट पारितोषिक मिळाले . जीवशास्त्रातील लोकोत्तर संशोधनासाठी बर्कले पुरस्कार मिळाला . डॉ . रामन् यांनी त्यांना ' चैतन्यमूर्ती ' म्हटले आहे. +बिरबल साहनी पुराविज्ञान संस्था diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8501.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab5330c9babe66d5033c04814ebb820eb2a9f2be --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8501.txt @@ -0,0 +1,9 @@ +बिरवाडी हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणारे एक गाव आहे. + बिरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8512.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f6852ac657a404f7c0aa4bd9cc9fde7ff97716e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8512.txt @@ -0,0 +1,32 @@ +बिराजु रामलिंगा राजू (जन्म १६ सप्टेंबर १९५४) हा एक भारतीय व्यापारी आहे. ते सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे संस्थापक आहेत आणि १९८७ ते २००९ पर्यंत त्यांनी चेरमन आणि सीईओ म्हणून काम केले आहे. कंपनीकडून ₹७,१३६ कोटी (अंदाजे US$ 1.5 बिलियन), [१] ₹५०४० चा घोटाळा केल्याच्या कबुलीनंतर राजूने पद सोडले. करोडो (अंदाजे US$1 बिलियन) अस्तित्वात नसलेली रोख आणि बँक शिल्लक. [२] [३] २०१५ मध्ये, त्याला कॉर्पोरेट फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले, ज्यामुळे सत्यम कॉम्प्युटर्स कोसळले. +चार मुलांपैकी सर्वात मोठे रामलिंग राजू यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५४ रोजी झाला. [४] [५] त्यांनी विजयवाडा येथील आंध्र लोयोला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओहायो विद्यापीठातून एमबीए केले. [६] १९७७ मध्ये भारतात परतल्यानंतर राजूने वयाच्या बाविसाव्या वर्षी लग्न केले. त्यांनी धनुंजया हॉटेल्ससह अनेक व्यवसाय केले; आणि आंध्र प्रदेश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (APIDC) द्वारे अर्थसहाय्यित श्री सत्यम स्पिनिंग नावाची कापूस सूत गिरणी, ९ कोटींच्या गुंतवणुकीसह (१९८३ च्या किंमती सुमारे $७ दशलक्ष). व्यवसाय अयशस्वी झाल्यामुळे राजू रिअल इस्टेटमध्ये गेला आणि त्याने मयटास इन्फ्रा लिमिटेड नावाची बांधकाम कंपनी सुरू केली. [६] [७] +रामलिंग राजूचे लग्न नंदिनीशी झाले असून या जोडप्याला तेजा राजू आणि रामा राजू ही दोन मुले होती. तेजा राजूचे लग्न दिव्या या भरतनाट्यम नृत्यांगनासोबत झाले आहे. [८] धाकटा मुलगा रामराजूने रामको सिमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक पीआर वेंकटराम राजू यांची मुलगी संध्या राजूशी लग्न केले. [९] +१९८७ मध्ये, राजूने सिकंदराबाद येथील पी अँड टी कॉलनी येथे त्याचा एक मेहुणा, डीव्हीएस राजू आणि २० कर्मचाऱ्यांसह सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसमध्ये काम केले. १९९१ मध्ये, सत्यमने पहिला फॉर्च्युन ५०० क्लायंट - जॉन डीरे जिंकला. भारतातून डेटा ट्रान्समिट करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठी राजूने भारतीय नोकरशाहीकडे नेव्हिगेट केले. १९९२ मध्ये कंपनी सार्वजनिक झाली. १९९० च्या दशकात हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये ओनर/प्रेसिडेंट मॅनेजमेंट (OPM) कार्यक्रमात राजूची नोंदणी झाली. [१०] १९९८ मध्ये डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत, राजू ५०,००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ५० देशांमध्ये काम करण्याच्या सत्यमच्या महत्त्वाकांक्षेबद्दल बोलत होते. १९९९ मध्ये, राजूने सत्यमची इंटरनेट उपकंपनी म्हणून सत्यम इन्फोवे (Sify) लाँच केले, ज्यामुळे ते भारतीय इंटरनेट सेवा बाजारपेठेत लवकर सहभागी झाले. [६] सिफी नंतर राजू वेगेसना यांना विकण्यात आली. +सप्टेंबर १९९५ मध्ये, राजू सत्यम बनवत असताना, आंध्र प्रदेशमध्ये नवीन मुख्यमंत्री, चंद्रा बाबू नायडू होते, ज्यांना बदल घडवून आणायचा होता. नायडू यांनी आयटीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी एक धोरणात्मक उद्योग म्हणून पाहिले आणि 'मी कोसम' ( तेलुगुमध्ये "तुमच्यासाठी") सारख्या राज्याच्या माहिती तंत्रज्ञान उपक्रमांना आकार देण्यात राजू महत्त्वपूर्ण ठरले. राजू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी वैयक्तिक पातळीवर निःसंकोच प्रवेश केला होता. त्यांच्या जीवनातील संशोधनाने व्यवसाय आणि राजकारण यांच्यातील जवळचे संबंध उघड केले आहेत. [११] +२००० ते २००८ दरम्यान त्यांनी स्थापन केलेल्या आणि मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रमुख परोपकारी संस्था पुढीलप्रमाणे आहेत: +बिराजु फाउंडेशन: +बायरराजू फाउंडेशन, एक कुटुंब चालवणारी परोपकारी संस्था, जुलै २००१ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या २ भावांनी त्यांचे वडील स्वर्गीय बैराजू सत्यनारायण राजू यांच्या स्मरणार्थ सुरू केली. फाउंडेशनने पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, रंगा रेड्डी आणि विशाखापट्टणम या आंध्र प्रदेशातील ६ जिल्ह्यांतील २०० गावे दत्तक घेतली. फाउंडेशनने सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारून प्रगतीशील स्वावलंबी ग्रामीण समुदायांची निर्मिती केली. याने आरोग्यसेवा, पर्यावरण सुधारणा, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, प्रौढ साक्षरता आणि कौशल्य विकास यासारखे ४० विविध कार्यक्रम प्रदान केले., [१२] [१३] ग्रामआयटी इ. ज्यांचा ३ दशलक्षाहून अधिक लोकांवर परिणाम झाला. फाऊंडेशनच्या काही महत्त्वपूर्ण उपलब्धी आहेत: ७ दशलक्ष रुग्णांच्या भेटी, ५३,२५० लोकांना साक्षर केले, ग्रामीण घरांमध्ये ८९,००० शौचालये बांधली, २६,००० हून अधिक बेरोजगार ग्रामीण तरुणांसाठी जीवनमान कौशल्य प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र, ६१ पिण्याच्या पाण्याचे संयंत्र आणि ४ ग्रामआयटी केंद्रांची स्थापना ५०० ग्रामीण युवक. +सध्या, सत्यम भागानंतर, फाउंडेशनकडे ११७ दत्तक गावे आहेत जिथे ते CARE फाउंडेशनच्या मदतीने ११० आरोग्य केंद्रे चालवते आणि १८ वॉटर प्लांट चालवते. +संपूर्ण प्रदेशातील स्थानिक लोक बिराजू फाउंडेशनने हाती घेतलेल्या विकासकामांचे कौतुक करतात आणि त्यांच्यावर झालेल्या सकारात्मक परिणामाचे कौतुक करतात. [१४] +आपत्कालीन व्यवस्थापन आणि संशोधन संस्था (EMRI १०८): +राजूने ऑगस्ट २००५ मध्ये इमर्जन्सी मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (EMRI १०८) नावाची अत्याधुनिक आणि अशा प्रकारची पहिली २४*७ आपत्कालीन सेवा देखील स्थापन केली. हे अमेरिकेतील ९११ सेवेच्या अनुषंगाने तयार करण्यात आले होते आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेवर लक्ष आणि समर्थन मिळण्याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. मोबाईल आणि लँड लाईनवरून एकच टोल-फ्री नंबर उपलब्ध करून देऊन हे केले गेले. अलीकडेच फोर्ब्स मासिकाने "यूएस मधील आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली" बद्दल एक लेख प्रकाशित केला आहे (खालील बाह्य दुव्यावर पहा). +सुरुवातीला फक्त ७५ रुग्णवाहिकांनी सुरुवात केलेली, EMRI ने सध्या १५ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या १०,६९७ रुग्णवाहिकांचा विस्तार केला आहे, ७५ कोटी लोकसंख्येला (ग्रामीण, डोंगराळ आणि आदिवासी भागात आरोग्य सेवेची वाढती पोहोच) कव्हर करून दररोज २६,७१० आपत्कालीन परिस्थितीत सेवा देत आहे . EMRI मध्ये ४५,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आजपर्यंत ४.७ कोटी लाभार्थ्यांनी या सेवांचा लाभ घेतला आहे, ४.३८ लाख प्रसूतींना मदत करण्यात आली आहे आणि स्थापनेपासून १८.५६ लाख लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. +सर्व कॉल-सेंटर क्रियाकलाप आणि आपत्कालीन हाताळणीसाठी समर्थन क्रियाकलाप स्वयंचलित होते. राज्य सरकारे बहुतांश निधी पुरवत असताना, EMRI भागाने PPP मोडमध्ये सेवा पुरवल्या आणि व्यवस्थापित केल्या . सत्यम प्रकरणानंतर राजू यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर जीव्हीके समूहाने संस्था चालवण्याची जबाबदारी घेतली. हे आता एक अतिशय यशस्वी सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल म्हणून विनामूल्य सेवा म्हणून चालते. +HMRI १०४: +२००७ मध्ये सत्यम आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल लाँच करण्यात राजूचा मोलाचा वाटा होता, ज्याला आरोग्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्था (HMRI १०४) म्हटले जाते. लाँच होण्यापूर्वी आंध्र प्रदेशला प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे (PHC) आणि सामुदायिक आरोग्य सेवा केंद्रे (CHC) मध्ये मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना करावा लागला. याचा परिणाम राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये तणावपूर्ण बनला ज्याचा अर्थ तेथील नागरिकांसाठी कमी दर्जाची काळजी होती. सर्व प्रकारच्या आरोग्य-संबंधित प्रश्नांसाठी आणि टेलिमेडिसिनसाठी हेल्पलाइन प्रदान करून, HMRI सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी करू शकले. +या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी होते ज्यांना पात्र डॉक्टर आणि आरोग्य सेवा माहिती उपलब्ध नव्हती. तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी (RMPs) प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आणि मोबाइल आरोग्य दवाखाने चालवले. +नांदी फाउंडेशन: १९९८ मध्ये, नांदी फाउंडेशनची स्थापना आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील 4 प्रमुख व्यावसायिक घराण्यांच्या प्रमुखांसह केली होती: डॉ. के. अंजी रेड्डी - डॉ. रेड्डीज लॅब्स, श्री रमेश गेल्ली - ग्लोबल ट्रस्ट बँकेचे संस्थापक, श्री बी. रामलिंगा राजू - सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे अध्यक्ष आणि श्री केएस राजू - नागार्जुन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष. +प्राथमिक शाळेत त्यांची नोंदणी वाढवून समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांमध्ये साक्षरता वाढवणे हा फाउंडेशनचा उद्देश होता. विद्यार्थ्यांना दिवसभरात १ पोटभर जेवणही देण्यात आले. फाऊंडेशन हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांमध्ये ८८० शाळांमध्ये पोहोचू शकले आणि दररोज १,५०,००० मुलांना आहार दिला. +सत्यम घोटाळ्यानंतर राजूने सत्यम बोर्डाचा राजीनामा दिला, कंपनीमध्ये खोटे महसूल, मार्जिन आणि ५,००० कोटींहून अधिक रोख शिल्लक असल्याचे कबूल केले. प्राइसवॉटरहाऊस कूपर्सच्या भारतीय सहयोगी, कंपनीच्या लेखा परीक्षकांनी प्रमाणित केले आहे की कंपनीकडे $१.१ अब्ज रोख होती जेव्हा वास्तविक संख्या $७८ दशलक्ष होती. [१५] +घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी काही महिने आधी, राजूने कंपनी चांगली असल्याचा दावा करून गुंतवणूकदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याने विश्लेषकांना अपेक्षेपेक्षा चांगले निकाल देऊन आश्चर्यचकित केले, असा दावा केला की "कंपनीने आव्हानात्मक जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये हे साध्य केले आहे. वातावरण, आणि अस्थिर चलन परिस्थितीमध्ये जे वास्तव बनले" [१६] +डिसेंबर २००८ मध्ये मायटासचा समावेश असलेल्या एका चुकीच्या संपादनाच्या प्रयत्नामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सची चिंता निर्माण झाली आणि सत्यमच्या शेअरच्या किमतीत घसरण झाली. [१७] जानेवारी २००९ मध्ये, राजूने सूचित केले की सत्यमचे खाते अनेक वर्षांपासून खोटे ठरले आहे. [१७] २००३-०७ दरम्यान सत्यमच्या ताळेबंदातील एकूण मालमत्ता तिप्पट वाढून $२.२ अब्ज झाली. [१८] त्याने ७,००० कोटी किंवा $१.५ बिलियनच्या लेखा फसवणुकीची कबुली दिली आणि ७ जानेवारी २००९ रोजी सत्यम बोर्डाचा राजीनामा दिला. [१९] [२०] सत्यमला एप्रिल २००९ मध्ये टेक महिंद्राने खरेदी केले आणि त्याचे नाव महिंद्रा सत्यम ठेवले. [२१] +त्याच्या पत्रात, राजूने आपली मोडस ऑपरेंडी अशा काही गोष्टींबद्दल स्पष्ट केले जे एकल खोटे म्हणून सुरू झाले परंतु दुसऱ्याकडे नेले कारण "वास्तविक ऑपरेटिंग नफा आणि पुस्तकांमध्ये प्रतिबिंबित होणारे एक किरकोळ अंतर वर्षानुवर्षे वाढत गेले. कंपनीच्या कामकाजाचा आकार वर्षानुवर्षे वाढत गेल्याने ते अनियंत्रित प्रमाण गाठले आहे." . [१६] खराब त्रैमासिक कामगिरीसाठी सुरुवातीचे कव्हर-अप कसे वाढले याचे राजूने वर्णन केले: "हे वाघावर स्वार होण्यासारखे होते, खाल्ल्याशिवाय कसे उतरायचे हे माहित नव्हते." [२२] +राजू आणि त्याचा भाऊ बी रामा राजू यांना CID आंध्र प्रदेश पोलिसांनी व्हीएसके कौमुदी, आयपीएस यांच्या नेतृत्वाखाली विश्वास भंग, कट, फसवणूक, रेकॉर्ड खोटे करण्याच्या आरोपाखाली अटक केली. गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजूला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. [२३] राजूने सत्यमच्या शेअर्समध्ये व्यवहार करण्यासाठी डमी खात्यांचाही वापर केला होता आणि इनसाइडर ट्रेडिंगच्या नियमांचे उल्लंघन केले होते. [२४] +आंध्र प्रदेश सरकारने राजूविरुद्धच्या खटल्यात सत्यम कॉम्प्युटर्सच्या प्रवर्तकांच्या कुटुंबीयांच्या ४४ मालमत्ता जप्त केल्या आहेत. [२५] +ही खाती गहाळ निधी पळवण्याचे साधन असावे असा आरोप आता करण्यात आला आहे. [२६] राजूने कंपनीच्या रोख साठ्यात USD$ १.५ अब्जने वाढवल्याचे मान्य केले आहे. [२६] [२७] किरकोळ हृदयविकाराच्या झटक्याने सप्टेंबर २००९ मध्ये राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. राजूला दिवसातून एकदा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करावी आणि सध्याच्या पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. हा जामीन २६ ऑक्टोबर २०१० रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता आणि त्याला ८ नोव्हेंबर २०१० पर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. [२८] +नोव्हेंबर २०१० मध्ये, राजूने शरणागती पत्करली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये त्याला सत्यम स्थित असलेल्या हैदराबाद येथील कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला. +केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) वेळेवर आरोप दाखल करण्यात अयशस्वी झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०११ रोजी राजूला जामीन मंजूर केला. भारतीय कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्यास आरोपीला डिफॉल्ट जामीन मिळण्याचा अधिकार आहे. [२१] +२८ ऑक्टोबर २०१३ रोजी, अंमलबजावणी संचालनालयाने राजू आणि इतर २१२ विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. दाखल केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की "असे घडते की आरोपीने परस्पर-कनेक्टेड व्यवहारांचा अवलंब केला, जेणेकरून गुन्ह्यातील रक्कम त्याच्या सुरुवातीच्या लाभार्थ्यांपासून दूर राहिली जाईल याची खात्री केली जाईल आणि कॉर्पोरेट बुरख्याच्या आच्छादनाखाली ही रक्कम लाँडर केली जाईल. मिळविलेल्या गुणधर्मांना अस्पष्ट म्हणून प्रक्षेपित करा." [२९] +९ एप्रिल २०१५ रोजी, रामलिंग राजू आणि त्याच्या भावांना ७ वर्षांचा तुरुंगवास, ५.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. [३०] +११ मे २०१५ रोजी, दोषी ठरल्यानंतर एका महिन्याच्या आत, रामलिंगा राजू आणि इतर सर्व दोषींना हैदराबाद येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर. राजू आणि त्याच्या भावासाठी जामिनाची रक्कम ₹१०,००,००० आणि इतर दोषींसाठी फक्त ₹५०,००० ठेवण्यात आली होती. [३१] +१० जानेवारी २०१८ रोजी भारताच्या भांडवली बाजार नियामकाने जागतिक लेखापरीक्षण फर्म प्राइस वॉटरहाऊस (PW) ला भारतातील सूचीबद्ध कंपन्यांचे ऑडिट करण्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे कारण त्यापूर्वीच्या सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी केल्याच्या कथित लेखा घोटाळा भूमिकेमुळे, देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेटला दोषी ठरवण्यात आले. [३२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8550.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c453a7695b07ee2e815baaf2a37167e84fdf263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8550.txt @@ -0,0 +1,2 @@ +फेब्रुवारी २६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8577.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24a3cd91167e4a0cb2947ed194642fa0f4603018 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8577.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५३७ असलेले बिलखेडे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील २७२.६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ६१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३१७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ६४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अमळनेर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_861.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..792287b8f084deaa1ddd7d0fbc7c188d0f8f2db4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_861.txt @@ -0,0 +1 @@ +प्रकाशबापू वसंतदादा पाटील (जून २१,१९४७-ऑक्टोबर २१,२००५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते १९८४, १९८९, १९९१, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8621.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..901b9b404e13e2fabd39f0de9ccdae9a3d761ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8621.txt @@ -0,0 +1 @@ +बिलासपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याच्या बिलासपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8649.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0abe7ef68ac850aebb98f4fd2f369543c48afd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8649.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रेंट फ्रेझर "बिली" बाउडेन ( ११ एप्रिल १९६३) हा न्यू झीलंड देशाचा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8660.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29137611c13498dd478a556850114710b18d6803 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8660.txt @@ -0,0 +1 @@ +वॉल्टर वेरहॅम बिली वेड (१८ जून, १९१४:डर्बन, दक्षिण आफ्रिका - ३१ मे, २००३:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३८ ते १९५० दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8686.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0212188b3dec718020c5c9b7caf1cf0fd41e9ecb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8686.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8687.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7039b17c5976fb784c210b1614e4d8121db485ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8687.txt @@ -0,0 +1 @@ +बिळगी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8692.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a0b2d7770e471f773512cbdecc061aa01f6ac23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8692.txt @@ -0,0 +1,18 @@ +बिळवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पळसईफाटा-खानिवळी मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२९ कुटुंबे राहतात. एकूण १०४२ लोकसंख्येपैकी ५१६ पुरुष तर ५२६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७०.४९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.६८ आहे तर स्त्री साक्षरता ५८.०६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.१९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +लखमापूर, खुपारी,चिंचघर,विजयगड, डोंगस्ते,बुधवाळी, गुंज, काटी, नंदानीगायगोठा, अंबारभुई, निंबावळी ही जवळपासची गावे आहेत.बिळवळी ग्रामपंचायतीमध्ये बिळवळी आणि खारिवळीतर्फेपोळबार ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8699.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6211e34b82e57273a9417b76047d870202a6ff7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8699.txt @@ -0,0 +1,18 @@ +बिळोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे खानिवळी मार्गाने गेल्यावर पळसईफाटा-खानिवळी रस्त्याने हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७० कुटुंबे राहतात. एकूण १७४४ लोकसंख्येपैकी ८७७ पुरुष तर ८६७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७४.७२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.६४ आहे तर स्त्री साक्षरता ६७.५९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.९८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +गौरापूर, पळसई, आसनास, कळमभाई, देवघर, वासुरीखुर्द, खारिवळीतर्फेपोळबार, पाली, सापणेखुर्द, सापणेबुद्रुक, करंजे ही जवळपासची गावे आहेत.बिळोशी ग्रामपंचायतीमध्ये बिळोशी आणि वासुरीखुर्द ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8713.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74181a035fe938d7d360748940bf949be79050c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8713.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिशप्सगेट हे लंडनच्या ईशान्य भागातील एक उपनगर आहे. याच्या सीमा ग्रेसचर्च स्ट्रीट पासून नॉर्टन फोलगेट पर्यंत आहेत.[१] +येथे रोज हजारो लोक कामासाठी येतात परंतु येथे राहणाऱ्या लोकांची संख्या फक्त २२२ आहे.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8720.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9becb3710edaca8c762f5efd7bb72ab79114905 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8720.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बिश्नुपूर भारताच्या मणिपूर राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बिश्नुपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8724.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5cbeeffe00183bd969bd29df3b6de64109525b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8724.txt @@ -0,0 +1 @@ +बिश्वेश्वर तुडू ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8761.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44f18e1c301000bd8917acbc24ff5cf526c537de --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8761.txt @@ -0,0 +1 @@ +बिहार विधान परिषद हे भारतातील बिहार राज्याच्या द्विसदनी बिहार विधिमंडळाचे वरचे सभागृह आहे. ह्यात ७५ जागा आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8765.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebde7baa74783d0c46271818541bdbb7de791748 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8765.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 25°11′49″N 85°31′5″E / 25.19694°N 85.51806°E / 25.19694; 85.51806 + +बिहार शरीफ हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील नालंदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बिहार शरीफ शहर पाटणाच्या ७० किमी आग्नेयेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख होती. हिंदीसोबतच येथे मगधी ही भाषा देखील वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8799.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c7b748da68f8b60945b9c385cc6bc9f578c560 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8799.txt @@ -0,0 +1,3 @@ +बी. विठ्ठल (इ.स. १९३५:महाराष्ट्र - इ.स. १९९२:मुंबई, महाराष्ट्र) हा विसाव्या शतकातील भारतीय चित्रकार आणि शिल्पकार होता. +विठ्ठलने मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेतले. +विठ्ठल आणि बी. प्रभा या भारतीय चित्रकारांचे इ.स. १९५६मध्ये लग्न झाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8808.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ab6a8ad62f68d712ea615a22071edf6bb4b8c5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8808.txt @@ -0,0 +1,3 @@ +बलदेव राज तथा बी.आर. चोप्रा (२२ एप्रिल, १९१४ - ५ नोव्हेंबर, २००८[१] ) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. यांनी नया दौर, साधना, कानून, गुमराह, हमराझ, इन्साफ का तराझू, निकाह, इ. हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चोप्रा यांनी महाभारत या दूरचित्रवाणीमालिकेचे निर्माण केले.[२] +चोप्रा यांना १९९८मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला..[३] +बी.आर. चोप्रा यांचा लहान भाऊ यश चोप्रा, मुलगा रवी चोप्रा, पुतण्या आदित्य चोप्रा हे सुद्धा हिंदी चित्रपट दिग्दर्शक आहेत. याशिवाय उदय चोप्रा हा पुतण्या हिंदी चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8810.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ab6a8ad62f68d712ea615a22071edf6bb4b8c5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8810.txt @@ -0,0 +1,3 @@ +बलदेव राज तथा बी.आर. चोप्रा (२२ एप्रिल, १९१४ - ५ नोव्हेंबर, २००८[१] ) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. यांनी नया दौर, साधना, कानून, गुमराह, हमराझ, इन्साफ का तराझू, निकाह, इ. हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चोप्रा यांनी महाभारत या दूरचित्रवाणीमालिकेचे निर्माण केले.[२] +चोप्रा यांना १९९८मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला..[३] +बी.आर. चोप्रा यांचा लहान भाऊ यश चोप्रा, मुलगा रवी चोप्रा, पुतण्या आदित्य चोप्रा हे सुद्धा हिंदी चित्रपट दिग्दर्शक आहेत. याशिवाय उदय चोप्रा हा पुतण्या हिंदी चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8840.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..720393fe57c05a746135eeb7f6ff71e74595cc2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8840.txt @@ -0,0 +1 @@ +बिजोय कृष्ण हांडीक (डिसेंबर १, १९३४- जुलै २६, २०१५[१]) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह सरकारमध्ये खाणमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8846.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbe315b6211041c5523c2cae93031db2b1d5d1c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8846.txt @@ -0,0 +1,12 @@ +बी. जे. खताळ - पाटील ( दादा ) उर्फ भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील ( जन्म - 26/03/1919 मृत्यु-16/09/2019 ) धांदरफळ खु., संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र ) +संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यातुन प्रचित असलेले व प्रत्येकाला आपुलकीने माणुसकीने ओळख देण्याच्या सवयीने त्याच्या संपर्कात असलेला प्रत्येक व्यक्ती आपुलकीने बी.जे.खताळ पाटील यांना दादा ह्या नावाने आपुलची विशेष ओळख देत होता. +महाराष्ट्र राज्याचे सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट व राज्य मंत्री बी.जे.खताळ पाटील 18 वर्ष होते. 3 वेळा आमदार होते. महाराष्ट्र राज्याचे मंत्री असतांना बी.जे. खताळ पाटीलांची संपूर्ण महाराष्ट्रात जल संपदा वृद्धीचे मुलभुत कामकाज केले. +मुळा धरण , उर्ध्व प्रवरा प्रकल्प, पहिली शेती पाणी पुरवठा योजना, पहिली भटक्या जाती - जमातीच्या समाजासाठी शासकिय वसाहती, आर्थिक दुर्बल समाजासाठी वसाहती, नालाबंडींग योजना, लेव्ही कम मोनोपोली प्रोक्युअरमेंट योजना व शेतकऱ्यांना इनक्म टॅक्स लागु करु नये अश्या स्वरूपातील विविध निर्णय व उपक्रमांनी आपल्या कार्याची ओळख महाराष्ट्रात व देश्यात ठेवली. +बी.जे.खताळ पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात राबवलेले अनेक योजना व प्रकल्प केंद्र सरकारने संपूर्ण भारता मध्ये कार्यरत केल्या ह्यात नालाबंडींग, अन्न धान्याचा प्रश्नावरील लेव्हीकम मोनोपोली प्रोक्युअरमेंट योजना व शेतकऱ्यांना इनक्म टॅक्स लागु करु नये आदी उपक्रम आहेत. +संपूर्ण महाराष्ट्रात अनेक धरणाच्या निर्मितीचे बी.जे. खताळ पाटिल मुळ स्रोतक राहिले. सर्वांत मोठे मातीचे जायकवाडी धरण, चास कमान धरण , वडजगांव धरण, चांदोली ( कोल्हापुर ) धरण, विष्णूपुरी ( नांदेड ) धरण व मराठवाड्यातील डोम माजलगांव धरण हे विशेष आहे. +अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात ही बी.जे. खताळ पाटीलांनी जल संपदा निर्मितीचे मुळ पाया भरणी व उभारणी केलेली होती. मुळा धरण उभारणी, निळवंडे धरण 1 - 2 , मौजे आंभोरे धरण ( संगमनेर तालुका ), आंबी दुमाला धरण , आढळा , भोजापुर , पिंपळे ( निमोण ) हे लघु प्रकल्प धरण समवेत आजच्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे बी.जे.खताळ पाटील मुळ स्रोत राहिले. +संगमनेर तालुक्यात बी.जे खताळ पाटिल यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक संस्था, सहकारी संस्था, कामगार संघटना व शासकीय योजना उभ्या राहिलेल्या व कार्यरत झाल्यात त्याच संस्था संघटना सहकार हे आज संगमनेर तालुक्याच्या सहकार विकासाचे मुळ स्त्रात राहिलेले आहे. +संगमनेर सहकारी साखर कारखाना आजचे भाऊसाहेब संतुजी थोरात सह. साखर कारखाना लि. , +मराठा बोर्डिग, सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था, संगमनेर तालुका ऑईल मील, संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीस महत्त्वाचा सहभाग होता. जिल्ह्यातील पाझर तलाव, धरणे त्यांच्या प्रयत्नातून झाले. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्याच्या वरदान ठरत असलेल्या निळवंडे धरण बाबत काम ही बी.जे. खताळ पाटील यांनीच मार्गी लागले होत +महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच साहित्य क्षेत्राच्या पटलावर ही बी.जे. खताळ पाटील यांची ओळख विशेष होती. ‘गुलामगिरी’, ‘धिंड लोकशाहीची’, ‘गांधीजी असते तर’, ‘अंतरीचे धावे’ व ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ अशी पाच पुस्तके त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'माझे शिक्षक' व "वाळ्याची शाळा" या पुस्तकाचा प्रकाशन केले. +बी.जे.खताळ पाटील यांनी 1985 पर्यंत राजकिय संन्यास घेतला. महात्मा गांधी च्या विचाराची खरी ओळख असलेल्या बी.जे.खताळ पाटीलांनी राजकारण हे समाज हिता साठी केले. राजकारणात चढाओढी व श्रेय वाद सुरू झालेल्या नंतर राजकारणा पासून संपूर्ण पणे अलिप्तवाद बी.जे.खताळ पाटिल यांंनी स्विकारला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8860.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011e29fe6349bd23ba65d1adda249f58c5dafa77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8860.txt @@ -0,0 +1,6 @@ + +भालचंद्र त्र्यंबक रणदिवे (डिसेंबर १९, इ.स. १९०४ - एप्रिल ६, इ.स. १९९०) हे मराठी, भारतीय साम्यवादी राजकारणी व कामगारनेते होते. जनसामान्यांत ते बीटीआर (बी.टी.रणदिवे) या लघुनामाने परिचित होते. +१९२८ साला पासून त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली. ते मुंबईतल्या कापड गिरणी कामगारांच्या गिरणी कामगार युनियन आणि रेल्वे कामगारांच्या युनियनचे प्रमुख नेते होते.त्यांचा विवाह कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्या विमल ह्यांच्याशी १९३९ साली झाला. +१९४३ साली ते साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय समितीवर निवडून आले. १९४६ साली झालेल्या नौदलातील खलाशांच्या देशव्यापी संपात तसेच तेलंगणात १९४६ ते १९५१ चाललेल्या शेतकऱ्यांच्या उठावात त्यांची मोठी भूमिका होती. १९४८ साली कोलकाता येथे झालेल्या द्वितीय अधिवेशनात त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी (पूरण चंद जोशी यांच्या जागी) नियुक्ती झाली[१] त्या पदावर ते १९५० पर्यंत होते. पण देशभरात साम्यवादी पक्षाने केलेले संप, व काही सशस्त्र उठाव त्यांच्या कारकिर्दीत घडले या कारणास्तव त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावरून व केंद्रीय समितीच्या सभासदत्वावरून पायउतार व्हावे लागले.[२] (पक्षाने त्यांना केंद्रीय समितीत १९५६ साली पुनःप्रवेश दिला.) +१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या वेळेस सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यांनी १९६४ नंतर काही काळ त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)साठी सुद्धा काम केले. +त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे ते थोरले बंधू होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8883.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf87921f027c662e5f99f65afd91a06c41753f53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8883.txt @@ -0,0 +1 @@ +बी.व्ही. नायक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8908.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..563bbe390c08bfc2573ee8fdd6aefa83332f4b42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8908.txt @@ -0,0 +1,4 @@ +ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) इंडिया ही भारतीय प्रसारक (IBF), जाहिरातदार (ISA), आणि जाहिरात आणि मीडिया एजन्सी (AAAI) चे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांनी स्थापन केलेली संयुक्त उद्योग संस्था आहे. ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हिजन मापन विज्ञान उद्योग संस्था आहे. +हे टीव्ही चॅनेलची दर्शक संख्या मोजण्यासाठी ऑडिओ वॉटरमार्क तंत्रज्ञान वापरते आणि ते वेळ-बदललेले दृश्य आणि सिमुलकास्ट देखील मोजते. कंपनी 2010 मध्ये स्थापन करण्यात आली होती, जी मुंबई येथे स्थित आहे.[१] ही संस्था 210 दशलक्ष टीव्ही घरांच्या (892 दशलक्ष टीव्ही दर्शक) दर्शकांचे विश्लेषण करते, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षक मापन सेवा बनते. त्याची मापन प्रणाली 44,000 "पॅनेल घरे" च्या नमुन्यावर आधारित आहे, जी 2021 पर्यंत 50,000 पर्यंत वाढेल. 1 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील C&S TV घरांच्या कव्हरेजसह त्याने एप्रिल 2015 मध्ये आपली टीव्ही दर्शक संख्या मोजमाप सेवा सुरू केली. ऑक्टोबर 2015 मध्ये, संस्थेने सर्व इंडिया टीव्ही घरे (शहरी आणि ग्रामीण भारतातील टीव्ही दर्शक) मोजण्यास सुरुवात केली. +BARC India ची योजना आणि अंमलबजावणी TAM मीडिया रिसर्चला पर्याय म्हणून करण्यात आली होती, जी प्रेक्षक मोजमाप प्रणाली माहिती आणि अंतर्दृष्टी फर्म Nielsen आणि Kantar Media, WPP कंपनीने मांडली होती. त्याची स्थापना भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली होती. +झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​एमडी आणि सीईओ पुनित गोयंका यांची बीएआरसी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुनीत हे नकुल चोप्रा यांच्यानंतर आले, ज्यांनी त्यांचा अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. ऑगस्ट 2021 मध्ये, नकुल चोप्रा, संयुक्त-उद्योग संस्थेचे माजी अध्यक्ष, सीईओ म्हणून परत आले. संस्थापक सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या बाहेर पडल्यानंतर 2019 मध्ये संस्थेत सामील झालेल्या सुनील लुल्ला यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_892.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46004949d808b0a739d8549494d8977e6d0d1fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_892.txt @@ -0,0 +1,10 @@ +प्रज्ञानंद रमेशबाबू (१० ऑगस्ट, २००५ - ) हा भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहे. हा सर्जी कर्जाकीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा लहान वयाचा ग्रॅंडमास्टर आहे.बुद्धिबळातील प्रतिभावान, अभिमन्यू मिश्रा, सेर्गेई करजाकिन, गुकेश डी, आणि जावोखिर सिंदारोव यांच्या नंतर ग्रँडमास्टर (जीएम) ही पदवी मिळवणारा तो पाचवा सर्वात तरुण व्यक्ती आहे. महिला ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू यांचे ते धाकटे भाऊ आहेत. +प्रज्ञानंदने 2013 मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप अंडर-8चे विजेतेपद जिंकले, वयाच्या 7 व्या वर्षी त्याला FIDE मास्टरचे विजेतेपद मिळाले. त्याने 2015 मध्ये 10 वर्षांखालील विजेतेपद जिंकले. +2016 मध्ये, प्रज्ञानंद 10 वर्षे, 10 महिने आणि 19 दिवसांच्या वयात, इतिहासातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनले. नोव्हेंबर 2017 मध्ये जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्याने 8 गुणांसह चौथ्या स्थानावर राहून त्याचा पहिला ग्रँडमास्टर नॉर्म गाठला. 17 एप्रिल 2018 रोजी ग्रीसमधील हेराक्लिओन फिशर मेमोरियल जीएम नॉर्म टूर्नामेंटमध्ये त्याने दुसरा आदर्श मिळवला. 23 जून 2018 रोजी त्याने इटलीतील Urtijëi येथे ग्रेडाइन ओपनमध्ये तिसरा आणि अंतिम आदर्श गाठला, त्याने आठव्या फेरीत लुका मोरोनीला पराभूत करून, वयाच्या 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवसांत, त्यावेळची दुसरी सर्वात तरुण व्यक्ती बनली. कधीही ग्रँडमास्टरचा दर्जा मिळवण्यासाठी (कर्जकिनने 12 वर्षे आणि 7 महिन्यांत विजेतेपद मिळवले). +2018 मध्ये, प्रज्ञानंदला स्पेनमधील मॅजिस्ट्रल डी लिओन मास्टर्समध्ये वेस्ली सो विरुद्ध चार गेमच्या वेगवान सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याने पहिल्या गेममध्ये सोचा पराभव केला आणि तीन गेमनंतर स्कोअर 1½–1½ असा बरोबरीत राहिला. शेवटच्या गेममध्ये, So, Pragnanandaaचा पराभव करून सामना 2½–1½ ने जिंकला. +जानेवारी 2018 मध्ये, शार्लोट, नॉर्थ कॅरोलिना येथे आयोजित शार्लोट चेस सेंटरच्या हिवाळी 2018 GM नॉर्म इनव्हिटेशनलमध्ये 5.0/9 स्कोअरसह प्रज्ञनंधाने GM Alder Escobar Forero आणि IM Denys Shmelov सोबत तिसरे स्थान मिळवले. +जुलै 2019 मध्ये, प्रज्ञानंदने डेन्मार्कमध्ये 8½/10 गुण (+7–0=3) मिळवून Xtracon चेस ओपन जिंकले. 12 ऑक्टोबर 2019 रोजी, त्याने 18 वर्षांखालील विभागात जागतिक युवा चॅम्पियनशिप 9/11 गुणांसह जिंकली. डिसेंबर 2019 मध्ये, 2600 रेटिंग प्राप्त करणारा तो दुसरा सर्वात तरुण व्यक्ती बनला. त्याने हे 14 वर्षे, 3 महिने आणि 24 दिवसांच्या वयात केले. +एप्रिल 2021 मध्ये, प्रज्ञानंदने पोल्गर चॅलेंज जिंकले, ज्युलियस बेअर चॅलेंजर्स चेस टूरचा पहिला टप्पा (चार पैकी) ज्युलियस बेअर ग्रुप आणि Chess24.com द्वारे तरुण प्रतिभांसाठी आयोजित केलेला जलद ऑनलाइन कार्यक्रम. त्याने 15.5/19 गुण मिळवले, पुढील सर्वोत्कृष्ट प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 1.5 गुण पुढे आहेत. या विजयामुळे त्याला 24 एप्रिल 2021 रोजी पुढील मेल्टवॉटर चॅम्पियन्स बुद्धिबळ टूरसाठी पात्र ठरण्यास मदत झाली, जिथे तो 7/15 (+4-5=6) गुणांसह 10 व्या स्थानावर राहिला, ज्यामध्ये तेमूर रॅडजाबोव्ह, जॅन-क्रिझ्झटॉफ डुडा, यांच्याविरुद्धच्या विजयासह सेर्गेई करजाकिन, आणि जोहान-सेबॅस्टियन ख्रिश्चनसेन तसेच वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन विरुद्ध ड्रॉ. +प्रज्ञानंदने 90 व्या मानांकित म्हणून बुद्धिबळ विश्वचषक 2021 मध्ये प्रवेश केला. त्याने फेरी 2 मध्ये GM Gabriel Sargissianचा 2-0 ने पराभव केला आणि फेरी 3 मध्ये GM Michał Krasenkowचा वेगवान टायब्रेकमध्ये पराभव करून फेरी 4 मध्ये प्रवेश केला. त्याला मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हने चौथ्या फेरीत हरवले. +प्रज्ञानंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या २०२२ च्या मास्टर्स विभागात खेळला, आंद्रे एसिपेन्को, विदित गुजराती आणि निल्स ग्रँडेलियस यांच्याविरुद्ध गेम जिंकून, ५.५ गुणांसह १२ व्या स्थानावर राहिला. +२० फेब्रुवारी २०२२ रोजी, चॅम्पियन्स चेस टूर २०२२ च्या ऑनलाइन एअरथिंग्स मास्टर्स रॅपिड टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन विरुद्ध कोणत्याही वेळेच्या फॉरमॅटमध्ये गेम जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू (आनंद आणि हरिकृष्ण यांच्या मागे) बनला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8956.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f00a47973d4a4a27ecf5a8ae2d8c4482d3d42e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8956.txt @@ -0,0 +1 @@ +बीजिंग नॅशनल स्टेडियम किंवा नॅशनल स्टेडियम, जे बर्ड्स नेस्ट (पक्ष्याचे घरटे) या नावानेही ओळखले जाते, हे बीजिंग, चीन येथील एक स्टेडियम आहे. इ.स. २००८ सालच्या ऑलिंपिक्स व अपंगांच्या ऑलिंपिक खेळांसाठी हे स्टेडियम वापरले गेले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8966.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cadf3ccdbf69b6b044f2d2069315960db7417ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8966.txt @@ -0,0 +1,3 @@ +बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे.बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो.हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो.बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात.बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो.बीटाची कोशिंबीर करतात.बीटामधे साखर असते. म्हणून मधुमेहींनी बीट जपून खावे. अश्या वेळी बीटात वेगळी साखर घालू नये. एकूणच बीट मधुर चवीचे आहे. +खाण्यासाठी उपयोग +विश्वात अनेक स्थाननंवर बीटच्या जामुनी जड़ांना कच्चे, उकळून किंवा भाजून खाल्ले जाते. याला एकटे किंवा अन्य भाज्यांबरोबर खाल्ले जाते आणि याचे लोणचे ही टाकले जाते. भारतीय खाण्यात याला बारीक चिरून थोडे शिजवले जाते व मुख्य देवनागरी बरोबर खाल्ले जाते तसेच याच्या पानांना ही खाल्ले जाते याचे आहारात कच्चे, उकळून किंवा भाप देऊन केले जाते. बीट लोह, विटामिन आणि मिनरलसचे चांगले स्रोत आहे म्हणून बीटचे औषधीय उपयोग जास्त केले जाते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8967.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2376eb3681336ca298867e0be05fb3c41c48868 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_8967.txt @@ -0,0 +1,9 @@ +बिटकॉईन हे एक डिजिटल चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते. ऑगस्ट २०१३ अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती. हे एक आभासी चलन आहे. अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही. बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे, विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन द्वारा व्यवहार करता येतात, बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही, व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत, मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो. प्रत्येक देशाचे एक चलन असते. आपल्या देशाची करन्सी म्हणजेच चलन रुपया आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या देशांच्याही करन्सी असतात आणि ही करन्सी त्या देशातील केंद्रीय बँकेद्वारे रेग्युलेट होत असते. या उलट बिट कॉईन कोणत्याही एका देशाची करन्सी नाही. ही एक डिजीटल करन्सी आहे. ही करन्सी कोणत्या एका देशासाठी नसते. याला क्रिप्टोकरन्सी म्हणतात. ही क्रिप्टोग्राफीसाठी वापरली जाते. या करन्सीला डिजीटल पद्धतीने बनवण्यात आलेआहे. याच्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो. याची ट्रेडिंगही होते. हे विकून पैसेही कमावता येतात. +काही देशांनी ह्या संख्यात्मक चलनावर पूर्ण बंदीच आणली आहे, तर काहींनी दुसऱ्या टोकाला जाऊन ह्या व्यवहारांना मान्यता दिली आहे. पण ह्याहूनही मोठी भीती आहे ती गुन्हेगारी जगतात ह्या संख्यात्मक चलनाचा वापर हे चलन कोणाकडे व किती आहे ह्याच्या गुप्ततेमुळे गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया, आतंकवादी ह्यांना मोठमोठे धन एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यास व त्याचे वाटप करण्यात नक्कीच सुविधा होईल. आज अशा पैशाचे रूपांतर सोने, हिरे किंवा नकद ह्या स्वरूपात असेल, पण संख्यात्मक चलन हे गुणात्मक इतके सरस आहे की कदाचित त्यामुळे भविष्यात सोन्याची मागणी कमी होऊन त्याचे भाव गडगडतील. पण त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतासारख्या देशातील उद्योगांना पैसा उभा करायचा असेल तर ह्याच चलनाचे बाँड करून कोणत्याही जाचक अटी-नियमांशिवाय सोपा मार्ग सापडेल. बिटकॉइनची म्हणजेच संख्यात्मक चलनाची ही क्रांती इतर क्रांतींप्रमाणेच दुधारी आहे. शेवटी आपण ती कशी वापरणार ह्याने ते चलन चांगले की वाईट हे समजेल. +हे चलन सर्वप्रथम ३ जानेवारी २००९ साली अस्तित्वात आले.याचे मुल्य तेंव्हा १ सेंट इतके होते.५ डिसेंबर २०१७ला याचे मूल्य १४,००००० डॉलर इतकी झाली होती. +बिटकॉइन्स कसे मिळतात ? +१) वस्तु व सेवा विक्री केल्यास +२) बिटकॉईन्स एक्स्चेंज मधून बिटकॉईन्स घेतल्यास +३) बिटकॉईन्सची अदलाबदल केल्यास +बिटकॉईन्स पॉईंट्सचे बिटकॉइन नाण्यामध्ये रूपांतर करता येते , या नाण्यांना casascius कॉईन्स असे म्हणतात , या नाण्यांच्या आत एक पत्ता आणि एक passkey असते . नाण्यांनी व्यवहार करता येतात नाण्यांचे पुन्हा बिटकॉईन्स पॉईंट्स मध्ये रूपांतर करावयाचे असल्यास पत्ता व passkey टाकून नाणे बाद केले जाते आणि तेवढे पॉईंट्स संगणकीय खात्यात हस्तांतरीत होतात +बिटकॉईन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.मर्यादित वापर असल्यामुळे सर्व व्यवहार बिटकॉइनने शक्य होत नाहीत ,तसेच व्यवहारांची संख्या मर्यादित असल्यामुळे बिटकॉइनच्या किमतीत जास्त चढउतार संभवतात या चलनास कोणताही कायदेशीर आधार नाही त्यामुळे कोणीही यात पैसे गुंतविल्यास व ते डुबल्यास याचेवर कार्यवाही करता येऊ शकत नाही.बिटकॉइन साठी वापरलेले तंत्रज्ञान अपुरे आहे , कारण बिटकॉईन्ससाठी लागणारे तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत करावे लागणार आहे त्याचे पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे , कारणं याचा सर्व डोलारा विशिष्ट सदस्यांच्या ' स्वीकृतीवर आधारलेला आहे . diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9007.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c16aea4e2b4fae3cdecf78089582477ba3789f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9007.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीना अग्रवाल ह्या एक स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांनी स्त्रियांचे जमिनीवरील आणि नैसर्गिक संपत्तीवरील हक्क आणि स्त्रियांचे श्रम या विषयावर लिखाण केले आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9010.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a2b5829e4a28674fe6b9dd44d8d1739a49103e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9010.txt @@ -0,0 +1,3 @@ + +बीना कन्नन ह्या एक भारतीय महिला व्यावसायिक आहेत. त्या सीमट्टी टेक्स्टाईल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख डिझायनर आहेत.[१] +विद्यापीठातील शिक्षणानंतर त्यांनी १९८० मध्ये कौटुंबिक कापड उत्पादनाच्या किरकोळ विक्री व्यवसाय 'सीमट्टी' मध्ये प्रवेश केला. तेथे त्यांचे वडील आणि नवऱ्यासोबत काम केले. सीमाट्टीची सुरुवात तिचे अग्रगण्य आजोबा, प्रसिद्ध कापड राजा वीरिया रेडदियार यांनी केली होती.[२] त्या दक्षिण भारतातील सर्वात लक्षवेधी वेडिंग सिल्क साडी डिझाइनर बनल्या. पाश्चिमात्य आणि उत्तर भारतीय फॅशनच्या आक्रमणाला तोंड देऊनही साड्यांचा अभिमान टिकवून ठेवण्याचे तिचे प्रयत्न हे तिचे अद्वितीय योगदान आहे.[३] बीना कन्नन यांनी लक्ष वेधून घेतले जेव्हा त्यांनी तयार केलेली सर्वात लांब रेशमी साडी (अर्धा किमी लांबीची) २००७ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल झाली.[४] त्यांनी यूएई (२००७) आणि युनायटेड स्टेट्स (२००९) मध्ये त्यांच्या साडीचे डिझाइन लॉन्च केले. विणकाम करणाऱ्या समुदायांसोबतच्या त्यांच्या संबंधामुळे त्यांना २००९ मध्ये कोईम्बतूर इरोड विणकाम समुदायाकडून "जीवनगौरव पुरस्कार" मिळाला. सप्टेंबर २०११ मध्ये, बीना कन्नन यांनी डिझाइन केलेल्या साड्या घालून मॉडेल्स "स्वारोव्स्की एलिमेंट्स २०११″च्या रॅम्पवर चालल्या होत्या.[५][६] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9018.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640f4ed556607743a3df84d426627f58d42fb5ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9018.txt @@ -0,0 +1,2 @@ +बीबी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9028.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f78bc2e31d5055fc77ad5b9beeda8cb7c928ad78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9028.txt @@ -0,0 +1,4 @@ +बीबीसी या वृत्त वाहिनीतर्फे प्रतिवर्षी भारतीय महिला खेळाडूला पुरस्कृत केले जाते. वार्ताहर समुदायातर्फे अशी व्यक्ती निवडली जाते. या पारितोषिकाची २०२० सालासाठी पी.व्ही. सिंधू ही मानकरी ठरली आहे. यावर्षी मार्च २०२१ मध्ये या वर्षीची विजेती जाहीर केली जाईल. +पुरस्काराखेरीज यावर्षी बीबीसीने विकिमीडिया समूहाशी संलग्न होऊन अभियान राबविले आहे. १८ फेब्रुवारी २०२१ पासून या अभियानाचे काम सुरु केले आहे. भारतातील वृत्तपत्र पदवी अथवा पदविका यासाठी शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी या अभियानात सहभागी होऊन भारतीय महिला खेळाडू याविषयी लेख संपादन करत आहेत. +हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती, तमिळ आणि तेलुगू या भारतीय भाषांतील विकिपीडियावर हे लेख तयार केले जात आहेत. +८ फेब्रुवारी २०२१ पासून सहभागी नव्या संपादकांना प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीनंतर प्रशिक्षिण घेणारे संपादक आणि मार्गदर्शक व्यक्ती या माध्यमातून लेखातील पुढील संपादकीय सुधारणा करीत राहतील आणि लेखांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करतील. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9056.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a241aace2648aa21e8c12bb1792a00bbaf1af66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9056.txt @@ -0,0 +1 @@ +बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे एव्हॉन गावाजवळ आहे. व्हेल रिसॉर्ट्स या कंपनीच्या मालकीचे हे रिसॉर्ट १९८० साली उघडले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9069.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97a89009e004e7b02beee1529e60e011323687f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9069.txt @@ -0,0 +1,5 @@ +बुंदी हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. बुंदी ही तळलेल्या चण्याच्या पिठापासून बनवली जाते. ही मिष्टान्न म्हणून गोड केली जाते.[१] +सिंधमध्ये याचा निकली असा उल्लेख केला जातो. राजस्थानमध्ये या डिशला नुक्ती म्हणतात, तर नेपाळीमध्ये त्याला बुनिया असे म्हणतात. +कुरकुरीत खमंग स्नॅक बनवण्यासाठी चण्याचे पीठ, बेकिंग पावडर आणि हळद पिठात मिक्स केले जाते. एका खोल तळण्याचे पॅनमध्ये लहान थेंब टाकण्यासाठी स्लॉटेड चमचा वापरला जातो. बुंदी नंतर साखरेच्या पाकात भिजवली जाते. कढीपत्ता ठेचून टाकला जातो. खरा बूंडी स्वतःच खातात किंवा भारतीय-मिश्रणात मिसळतात. +उत्तर भारतात रायता तयार करण्यासाठी बुंदीचा वापर केला जातो. बुंदी रायत्यामध्ये सामान्यत: दही (साधा दही), बुंदी (जे पाण्यात भिजवून ते मऊ, नंतर चाळले जाते) आणि मीठ, मिरची आणि इतर मसाले असतात. हे पुलाव किंवा इतर कोणत्याही जेवणासोबत साइड डिश म्हणून खाल्ले जाते. +बुंदीचे लाडू बनवण्यासाठी तळलेले बुंदी साखरेच्या पाकात बुडवून त्याचा गोळा बनवला जातो. हे काजू आणि मनुका सह सजवले जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9079.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e784f380f6378b93f6678a405b37e6a453edaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9079.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुंधाटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9081.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1c5dc43f5892a8e00bc1387ea34f5e3829a2861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9081.txt @@ -0,0 +1,30 @@ +ब्युनॉस आयर्स प्रांत हा अर्जेन्टिनाचा क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. आर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉस आयर्सचा ह्या प्रांतामध्ये समावेश होत नाही कारण ते केंद्रशासित शहर आहे. ला प्लाता ही ब्युनॉस आयर्स प्रांताची राजधानी आहे. + + + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9089.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e2f6624471e8c9c30206730c8410d2f425e125 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9089.txt @@ -0,0 +1 @@ +मॅन बुकर पुरस्कार हा राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना त्यांनी लिहलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9103.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3099b16eeb166e9fe08b72a86298be32ff61c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9103.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 44°25′57″N 26°06′14″E / 44.43250°N 26.10389°E / 44.43250; 26.10389 + +बुखारेस्ट (रोमेनियन: București; उच्चार ) ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे. +१ जुलै २०१० रोजी बुखारेस्ट शहराची लोकसंख्या १९,४२,२५४ इतकी होती.[१] बुखारेस्ट महानगर परिसरात सुमारे २२ लाख लोक राहतात.[२][३] ह्या बाबतीत युरोपियन संघामध्ये बुखरेस्टचा सहावा क्रमांक लागतो. येथील उल्लेखनीय वास्तू व कलेसाठी बुखारेस्टला लहान पॅरिस (Micul Paris) किंवा पूर्वेकडील पॅरिस ह्या टोपणनावांनी ओळखले जाते.[४] +इ.स. १४५९ साली सर्वप्रथम उल्लेखले गेलेले बुखारेस्ट शहर १७व्या शतकाच्या सुरुवातीस ओस्मानी साम्राज्याने जाळून टाकले होते. त्यानंतर अनेक वेळा ह्या शहराचे नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाले व पुनर्बांधणी करण्यात आली. १८६२ साली बुखारेस्ट रोमेनियाचे राजधानीचे शहर बनले. जानेवारी १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीच्या लुफ्तवाफे हवाई दलाने केलेल्या बॉंब हल्ल्यात बरेचसे बुखारेस्ट बेचिराख झाले होते. युद्ध संपल्यानंतर स्थापन झालेल्या कम्युनिस्ट रोमेनियाच्या राजवटीखाली बुखारेस्ट पुन्हा बांधण्यात आले व येथील कला व संस्कृतीचे पुनरुज्जिवन झाले. निकोलाइ चाउसेस्कुने बुखारेस्टमधील अनेक ऐतिहासिक भाग जमीनदोस्त करून तेथे साम्यवादी रचनेच्या इमारती बांधल्या. इ.स. २००० नंतर बुखारेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे व सध्या येथील सुविधा अद्ययावत आहेत. +बुखारेस्ट शहर रोमेनियाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर २२६ वर्ग किमी क्षेत्रफळावर वसले आहे. बुखारेस्ट परिसरात अनेक नैसर्गिक सरोवरे आहेत. +बुखारेस्टचे हवामान दमट व सौम्य आहे. +फुटबॉल हा बुखारेस्टमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रोमेनियामधील दोन सर्वात यशस्वी व लोकप्रिय क्ल्ब एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त व एफ.सी. दिनामो बुकुरेस्त हे बुखारेस्टमध्येच आहेत. रोमेनियाचे राष्ट्रीय स्टेडियम अरेना नात्सियोनाला बुखारेस्टमध्ये असून २०१२ मधील युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना येथेच खेळवला गेला होता. युएफा यूरो २०२० स्पर्धेतील १३ यजमान शहरांपैकी बुखारेस्ट एक असून येथे साखळी फेरीचे ३ व बाद फेरीचा एक सामना खेळवला जाईल. +बुखारेस्टमध्ये दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या उत्तरेस १६ किमी अंतरावर आहे. ओटोपेनी या गावाजवळ असलेला हा विमानतळ रोमेनियातील सगळ्यात व्यस्त विमानतळ असून २०१३मध्ये येथून ७६,४३,४६७ प्रवाशांनी येजा केली. ऑरेल व्लैचू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शहराच्या मध्यवर्ती भागापासून ८ किमी अंतरावर असलेला छोटा विमानतळ आहे. +खालील शहरांचे बुखारेस्टसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9170.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09628deb50377e9b238fae70e021d0e5f2425f67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9170.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुद्ध योद्फा चुलालोक तथा फ्राफुत्तयोत्फा चुलालोक तथा राम पहिला (मार्च २०, इ.स. १७३७ - सप्टेंबर ७, इ.स. १८०९) सयामचा (आताचे थायलंड) राजा होता. +हा चक्री वंशाचा पहिला राजा होता. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9193.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2977ded121f9e5aeb76fa9b7257d47c11323b25a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9193.txt @@ -0,0 +1,2 @@ +बुद्धानुसत्ती म्हणजे गौतम [बुद्ध]]ांप्रती सन्मान. त्यांनी सांगितलेल्या नीतीचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात गौतम बुद्ध हे शिक्षक होते.[१] +जेव्हा बौद्ध उपासक-उपासिका बुद्धपूजा करतात त्यावेळी ते केवळ सर्वश्रेष्ठ अशा बुद्धाचीच पूजा व आदर करतात. आपला आत्मविश्वास (?) बुद्धांप्रती वृद्धिंगत करतात. उपासक-उपासिकांनी त्याचवेळी कृतज्ञतापूर्वक संकल्प करावा व त्यांनी दिलेल्या वा सांगितलेल्या शिकवणुकीनुसार स्वतःला प्रज्ञावान करण्यासाठी आचरण करावे आणि इतरांनाही आपली सेवा/मदत मिळेल असे प्रयत्न करावेत. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9229.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed5fb408243b6bc7cd1321579b73292be2e397d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9229.txt @@ -0,0 +1,29 @@ + +सातारा (इंग्रजी : Satara) हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे, असे म्हणतात. [ संदर्भ हवा ] हे शहर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या शहराला ऐतिहासिक वारसा ही लाभलेला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून याा शहराकडे पाहिलेेे जात होते. सातारा शहरांमध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये आर्वी ऐतिहासिक गाव आहे. सुरतेवरच्या छापेमध्ये या गावातील बेलदार लोक सामील झाली होती, त्यांनी गाढवावरून आणि घोड्यावरून सुरतेवरून खजिना महाराष्ट्रात आणला होता. +सातारा जिल्ह्यातील नद्या +कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र  नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमीचा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी, उरमोडी, वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील  उप-नद्या आहेत. कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये  प्रमुख  मदत करणाऱ्या दोन उपनद्या  आहेत. तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखणाऱ्या खटाव तालुक्यात येरळा नदी वाहते. या नदीचा उगम मांजरवाडी येथे झाला असून ती पुढे सांगली जिल्ह्यात जाऊन मिळते. +सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. +सातारा शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे. शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी आणि रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.पावसाळ्यात सातारा शहराचे सौंदर्य अप्रतिम असते. साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. त्यामुळे मुख्यतः सातारा शहरात आपल्याला हिरवळीचे प्रमाण जास्त दिसून येते. +● सातारा शहराची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी केली. +● औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्यावर (अजिंक्यताऱ्यावर) आपला राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्या वरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसा-तसा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनाच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तमेढ रोवत शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. +● सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना इ.स. १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या ज्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्यावर शाहूमहाराजांची भेट घेतली. त्यानंतर सात-आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. +● शाहूनगरलाच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्‍न केले. +● शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोक, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचा जीवनस्तर उंचावला. त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले. +● महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली. +१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणून त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो. +२) रंगमहाल: रंगमहाल ही वास्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ मजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे. +३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा हे सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे. +४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांचा ते कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या जुन्या मस्जिदीच्या जोत्यावर नवीन मशीद उभारली आहे. +५) चारभिंती हुतात्मा स्मारक: या ठिकाणाबद्दल दोन ऐतिहासिक गोष्टी दिसून येतात, पहिली म्हणजे १८३० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी या 'चार भिंती'चे बांधकाम केले आणि नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या हुतत्म्यांसाठी येथे कोनशीला बसवलेल्या दिसून येतात. या ठिकाणाला 'नजर बंगला' म्हणून पण ओळखले जाते. आधी या ठिकाणाचे बांधकाम विजया दशमी दिवशी छत्रपतींचे आगमन राजघराण्यातील स्त्रियांना दिसावे यासाठी केले गेले होते नंतर याचे रूपांतर स्मारकात करण्यात आले. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले. २००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो. +साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्‍नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. +छत्रपती थोरले शाहूमहाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती +  +सातारा शहराची मुख्य वस्ती विविध पेठांमध्ये आहे. सातारा शहरातील पेठांची नावे अशी आहेत +सातारा शहराची लोकवस्ती वाढत जाऊन शहराच्या सभोवती अनेक उपनगरे उभी राहिली आहेत.त्यांची नावे अशी आहेत +'वेण्णानगर +संगमनगर- +गेंडा माळ - शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहराबाहेर शाहू महाराजांच्या शिकारीसाठी राखीव माळ होता. शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता. त्यामुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले. त्या माळावरच पुढे १८५७ च्या बंडातील क्रांतिकारकांना वडाच्या झाडावर लटकावून फाशी देण्यात आली. त्यास फाशीचा वड असे नाव पडले.(बुधवार नाका ते अाय्.टि.आय् रस्ता तसेच पेढ्याच्या भैरोबा ते महानुभावपंथ मठ या या संपूर्ण परिसरामध्ये पहिली वसाहत ही श्री गुरुप्रसाद कॉलनी या संस्थेची आहे. सदर भागात मोठे असे दत्ताचे मंदिर असून त्यामुळे या भागात दत्तनगर असे म्हटले जाते , त्यानंतर सन १९७२ मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम सुरू झाले. १९७५ मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली. पुढे पुढे यास भागास शाहूपुरी असे काही लोकांनी संबोधन्यास सुरुवात केली. २००० साली या भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहूपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले. +सातारा शहरात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माईल मुल्ला विधि महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यांतील काही उल्लेखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला.तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दुर शास्त्री काॅलेजही येथे आहे. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे.आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात. +यशोदा शिक्षण संस्था ही एक अग्रगण्य शिक्षण संस्था वाढे फाटा येथे आहे; तेथे आर्किटेक्चर, इंजिनियरिंग, फार्मेसी, MCA MBA इत्यादी कोर्स शिकवले जातात. +सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे तसेच कराड तालक्यातील मलकापूर येथे कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आहे. +सातारी कंदी पेढा साठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9242.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44d28bb2dac6f9e0145d2ef2dcade14af3451152 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9242.txt @@ -0,0 +1,3 @@ +बुधिसागर कृष्णाप्पा तथा बुधि कुंदरन हा भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू होता. हा यष्टीरक्षक होता. +जुलै १०, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9303.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78ec1737ad8ba21151e812720b3b91db6acf762c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9303.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्वीच्या काळी किल्ल्यांच्या चारी बाजूंच्या भिंती जोडणाऱ्या (ज्या बहुधा गोलाकार भिंती असत) त्यांना बुरूज ही संज्ञा आहे. बुरुजांवर तोफांची स्थापना करण्यात येऊन आणि दारुगोळा ठेवण्यात येऊन शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी नेमण्यात येत असत. +बुरूज हे किल्ल्यांचे एक फार महत्त्वाचे आणि कणखर अंग असे कारण शत्रूच्या माऱ्यात बुरूज ढासळला म्हणजे किल्यात शत्रूचा शिरकाव सोपा होत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9314.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8e3160b7f42825d2e7dd3a2be03f2cf2e9638fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9314.txt @@ -0,0 +1,20 @@ + +बुर्ज खलिफा (जुने नाव बुर्ज दुबई [१]) ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही सध्या जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले. ह्या इमारतीत १६३ मजले व १०४४ सदनिका आहेत.[२] याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. प्रति सेकंद १० मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत, तर ८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३५,९५,१०० वर्ग फूट इतके आहे. बुर्ज खलिफ्याच्या बांधकामासाठी ४.१ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. +स्किडमोअर, ओव्हिंग्ज आणि मेरिलचे अड्रियन स्मिथ यांनी बुर्ज खलिफा डिझाइन केले होते, ज्याच्या फर्मने विलिस टॉवर आणि वन वर्ल्ड ट्रेड सेंटरची रचना केली होती.हायडोर कन्सल्टिंगला एनओआरआर ग्रुप कन्सल्टंट्स इंटरनॅशनल लिमिटेडचे पर्यवेक्षी अभियंता म्हणून निवडण्यात आले.डिझाईन प्रदेशाच्या इस्लामिक आर्किटेक्चरमधून घेण्यात आलं आहे, जसे समराच्या ग्रेट मशिदीमध्ये.वाय-आकाराचे त्रिपक्षीय मजल्यावरील भूमिती निवासी आणि हॉटेलची जागा अनुकूलित करण्यासाठी डिझाइन केली आहे.इमारतीच्या उंचीला आधार देण्यासाठी बटबंदी केलेला मध्य कोर आणि पंख वापरला जातो.जरी हे डिझाईन टॉवर पॅलेस तिसऱ्यापासून तयार केले गेले असले तरी बुर्ज खलिफाच्या मध्यवर्ती भागात प्रत्येक पंखांमधील पायऱ्या वगळता सर्व अनुलंब वाहतूक आहे.या संरचनेमध्ये एक क्लॅडींग सिस्टम देखील आहे जी दुबईच्या उन्हाळ्याच्या तीव्र तापमानाचा प्रतिकार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. यात८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. आर्किटेक्चरल आणि अभियांत्रिकी प्रक्रियेच्या एका विशिष्ट टप्प्यावर, मूळ ईमार विकसकांना आर्थिक अडचणीत आणले होते आणि त्यांना अधिक पैसे आणि आर्थिक निधीची आवश्यकता होती.संयुक्त अरब अमिरातीचा शासक शेख खलिफा यांनी आर्थिक मदत आणि निधी मंजूर केला, ज्यामुळे त्याचे नाव बदलून "बुर्ज खलिफा" करण्यात आले.उच्च घनतेच्या घडामोडींद्वारे आणि मॉलमार्कच्या आसपास मॉल तयार केल्यापासून प्राप्त झालेली नफा ही संकल्पना यशस्वी झाली आहे.डाउनटाउन दुबईतील आसपासच्या मॉल, हॉटेल्स आणि कंडोमिनियमने एकूणच या प्रकल्पातून सर्वाधिक उत्पन्न मिळवून दिला आहे, तर बुर्ज खलिफाने स्वतःला कमी किंवा नफा मिळविला नाही.बुर्ज खलिफा यांचे समीक्षात्मक स्वागत साधारणपणे सकारात्मक होते आणि या इमारतीला बरेच पुरस्कार मिळाले आहेत.दक्षिण आशियामधील स्थलांतरित कामगारांविषयी तक्रारी आल्या आहेत जे प्राथमिक इमारत कामगार बल होते.हे कमी वेतन आणि कर्तव्ये पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट जप्त करण्याची प्रथा यावर केंद्रित आहेत.अनेक आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. +विकास: +६ जानेवारी २००४ रोजी बांधकामाला सुरुवात झाली, बाह्य आतील बाजूस1 ऑक्टोबर २००९ रोजी पूर्ण झाले.ही इमारत अधिकृतपणे ४ जानेवारी २०१० रोजी उघडली गेली आणि दुबईच्या मुख्य व्यवसाय जिल्ह्याशेजारी शेख झायेद रोडलगत 'फर्स्ट इंटरचेंज' येथे २ किमी२ डाउनटाउन दुबई विकासाचा भाग आहे. टॉवरचे आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी, शिकागोच्या स्किडमोर, ओव्हिंग्ज आणि मेरिल यांनी, मुख्य आर्किटेक्ट म्हणून अ‍ॅड्रियन स्मिथ आणि मुख्य स्ट्रक्चरल अभियंता म्हणून बिल बेकर यांनी सादर केले.प्राथमिक कंत्राटदार दक्षिण कोरियाचा सॅमसंग सी अँड टी होता. +संकल्पना: +बुर्ज खलिफा हे मोठ्या प्रमाणात, मिश्र वापराच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून डिझाइन केले होते ज्यामध्ये 30,000 घरे, नऊ हॉटेल, 3 हेक्टर पार्कलॅंड, कमीतकमी 19 निवासी गगनचुंबी इमारती, दुबई मॉल आणि 12 हेक्टर कृत्रिम बुर्ज खलिफा तलाव यांचा समावेश आहे.तेलावर आधारित अर्थव्यवस्थेतून सेवा आणि पर्यटन आधारित अशा अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याच्या सरकारच्या निर्णयावर आधारित बुर्ज खलिफा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.अधिकारी यांच्या मते, तो बुर्ज खलिफा सारख्या प्रकल्प अधिक आंतरराष्ट्रीय ओळख आणि त्यामुळे गुंतवणूक कोठार करण्यासाठी बांधली जाणार करणे आवश्यक होते.नाखील प्रॉपर्टीजमधील पर्यटन व व्हीआयपी प्रतिनिधी मंडळाचे कार्यकारी अधिकारी जॅकी जोसेफसन म्हणाले की, “(शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम) दुबईला खरोखर काही खळबळजनक नकाशावर ठेवू इच्छित होते.जानेवारी २०१० मध्ये अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टॉवर बुर्ज दुबई ("दुबई टॉवर") म्हणून ओळखला जात असे.अबू धाबीचा शासक, खलीफा बिन जाएद अल नाह्यान याच्या सन्मानार्थ त्याचे नाव बदलण्यात आले; अबू धाबी आणि युएईच्या फेडरल सरकारने दुबईला दहापट कोट्यवधी डॉलर्स कर्ज दिले जेणेकरून दुबईचे कर्ज फेडता येईल - दुबईने बांधकाम प्रकल्पांसाठी किमान ८० अब्ज कर्ज घेतले.२००० च्या दशकात दुबईने आपल्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्यास सुरुवात केली परंतु २००–-२०१० मध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि मोठ्या प्रमाणात प्रकल्प आधीच बांधकामातच थांबले. +नोंदी: +बुर्ज खलिफाने अनेक जागतिक विक्रम नोंदवले, यासह: +उंचीचा इतिहास वाढला: +स्थापनेपासून कित्येक नियोजित उंची वाढल्याची अपुष्ट अहवाल आहेत.ऑस्ट्रेलियाच्या डॉकलॅंड्स वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटसाठी ५६० मीटर (१८३७ फूट) ग्रोलो टॉवर प्रस्तावाचा आभासी क्लोन म्हणून मूळचा प्रस्तावित, टॉवर स्किडमोअर, ओव्हिंग्ज आणि मेरिल यांनी पुन्हा डिझाइन केले.२००६  पर्यंत या प्रकल्पावर काम करणारे स्किडमोर, ओव्हिंग्ज आणि मेरिल आर्किटेक्ट मार्शल स्ट्र्राबाला २००८ च्या उत्तरार्धात म्हणाले की बुर्ज खलिफा ८०८मीटर (२६५१ फूट) उंच डिझाइन केले होते.तो रचना केली शिल्पकार, एड्रियन स्मिथ, तो प्रयत्न केला, त्यामुळे इमारत सगळ्यात वरच्या विभाग रचना उर्वरित कळस सुरेखरीत्या नाही असे वाटले आणि त्याची उंची वाढवण्यासाठी मान्यता प्राप्त.असे म्हटले गेले होते की या बदलाने कोणताही मजला जोडला नाही, जो किरीट अधिक सडपातळ बनविण्याच्या स्मिथच्या प्रयत्नांसह फिट आहे.४जानेवारी २०१० रोजी ही इमारत उघडली. +वास्तुकला आणि डिझाइन: +टॉवर स्किडमोर, ओव्हिंग्ज आणि मेरिल (एसओएम) यांनी डिझाइन केले होते, ज्याने शिकागोमधील विलिस टॉवर (पूर्वी सिअर्स टॉवर) आणि न्यू यॉर्क शहरातील वन वर्ल्ड ट्रेड सेंटरची रचना केली होती.बुज खलिफा विजलिस टॉवरच्या गुंडाळलेल्या नळीच्या डिझाईनचा वापर करतात, ज्याचा शोध फजलूर रहमान खान यांनी लावला होता.ट्यूबलर सिस्टममुळे, एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या तुलनेत त्या प्रमाणात स्टीलच्या अर्ध्या प्रमाणात उर्जेचा वापर केला गेला.उंच इमारतींच्या डिझाईनमध्ये खान यांच्या योगदानाचा आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकीवर खोलवर परिणाम झाला आहे.त्याच्या कार्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडलेला नसलेल्या उंच इमारतींच्या डिझाइनमध्ये जगभरातील कोणत्याही पद्धती शोधणे कठीण आहे.हे डिझाईन शिकागोसाठी डिझाइन केलेले मैलाची उंच गगनचुंबी इमारत, तसेच शिकागोचा लेक पॉईंट टॉवर, द इलिनॉयस साठी फ्रॅंक लॉयड राईट यांच्या दृष्टीकोनाची आठवण करून देणारी आहे.अ‍ॅड्रियन स्मिथ जेव्हा एसओएम येथे प्रकल्प पाहत होता, तेव्हा त्याने लेक पॉईंट टॉवरच्या वक्र असलेल्या तीन पंखांच्या आराखड्यात “ऑफिस आहे.स्ट्रबालाच्या म्हणण्यानुसार, बुर्ज खलिफा हे सोलमधील सर्व-रहिवासी इमारत ७३ फ्लोर टॉवर पॅलेस थ्री वर आधारित डिझाइन केले होते. त्याच्या सुरुवातीच्या नियोजनात बुर्ज खलिफा संपूर्णपणे निवासी असावे असा होता. +स्किडमोअर, ओव्हिंग्ज आणि मेरिल यांच्या मूळ डिझाइनच्या अनुषंगाने एमार प्रॉपर्टीजने हायडर कन्सल्टिंगला पर्यवेक्षी अभियंता आणि एनओआरआर ग्रुप कन्सल्टंट इंटरनॅशनल लिमिटेड या प्रकल्पाच्या स्थापत्यकलेचे पर्यवेक्षण करण्यासाठी निवडले.स्ट्रक्चरल आणि एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग) अभियांत्रिकीमधील त्यांच्या कौशल्यासाठी हायडरची निवड झाली.बांधकामावर देखरेख ठेवणे,आर्किटेक्टची रचना प्रमाणित करणे आणि युएई अधिका-यांना अभियांत्रिकी व रेकॉर्डचे आर्किटेक्ट म्हणून काम करणे ही हायडर कन्सल्टिंगची भूमिका होती.एनओआरआरची भूमिका इमारत बांधकामादरम्यान साइट देखरेखीसह वास्तूविषयक दस्तऐवजीकरणासाठी ऑफिस एनेक्स बिल्डिंगमध्ये ६-मजल्यांच्या अतिरिक्त डिझाइनसह साइटवरील देखरेखीसह सर्व आर्किटेक्चरल घटकांची देखरेख होती.टॉवरमध्ये समाविष्ट असलेल्या अरमानी हॉटेलसाठी आर्किटेक्चरल इंटिग्रेशन रेखांकनासाठी एनओआरआर देखील जबाबदार होते. +डिझाइन इस्लामिक आर्किटेक्चरमधून घेण्यात आले आहे.टॉवर सपाट वाळवंट तळावरून वर जाताना, तेथे आवर्त रचनेत २७ धक्के बसतात आणि टॉवरच्या क्रॉस सेक्शनमध्ये वरच्या दिशेने जाताना आणि कमी मैदानी टेरेस तयार केल्याने कमी होते.हे धक्के एडी प्रवाह आणि व्हॉर्टिसमधून कंपन वारा लोड कमी करण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था आणि संरेखित केले आहेत.शीर्षस्थानी, मध्यवर्ती भाग उदयास येते आणि परिष्करण करण्याच्या अवस्थेसाठी तयार केले जाते. त्याच्या सर्वात उंच ठिकाणी, टॉवरने एकूण १.५ मीटर (४.९ फूट) वेगाने बुडविले आहे. +बुर्ज खलिफाची शेपटी ४००० टन (४४००लहान टन; ३९०० लांब टन) स्ट्रक्चरल स्टीलपासून बनलेली आहे.मध्यवर्ती पिनॅकल पाईपचे वजन ३५० टन (३९०लहान टन; ३४० लांब टन) असते आणि त्याची उंची २०० मी (६६०फूट) असते.स्पायरमध्ये संप्रेषण उपकरणे देखील आहेत.या २४४मीटर स्पायरला मोठ्या प्रमाणात व्हॅनिटीची उंची मानली जाते, कारण त्यातील फारच कमी जागा वापरण्यायोग्य आहे.बुरुज खलिफा उंच उंचवट्याच्या आकारापासूनचे अंतर ५८५मीटर उंच असेल.हे उंच इमारती आणि शहरी निवासस्थाने अभ्यासाच्या परिषदेत नोंदले गेले होते, ज्यात असे नमूद केले आहे की रिक्त स्पायर "स्वतःच गगनचुंबी इमारत असू शकते".अशी गगनचुंबी इमारत, युरोपमध्ये स्थित असल्यास, त्या खंडातील ११ वीं सर्वात उंच इमारत असेल.२००९ मध्ये आर्किटेक्ट्सने अशी घोषणा केली की बुर्ज खलिफाच्या आतील भागात १,०००हून अधिक कलाकृती सुशोभित होतील तर बुर्ज खलिफाची निवासी लॉबी जौमे प्लेन्सा यांचे काम प्रदर्शित करेल. +क्लॅडींग सिस्टममध्ये २६,०००पेक्षा जास्त प्रतिबिंबित ग्लास पॅनेल्स आणि अल्युमिनियम आणि टेक्स्ड स्टेनलेस स्टील स्पॅन्ड्रल पॅनेल्ससह उभ्या ट्यूबलर पंख असलेले १४२००० मी २ (१५२८००० चौरस फूट) असतात. आर्किटेक्चरल ग्लास सौर आणि औष्णिक कार्यक्षमता तसेच तीव्र वाळवंटातील सूर्य, अत्यंत वाळवंट तापमान आणि जोरदार वारा यांच्यासाठी एक चमकदार कवच प्रदान करते. ग्लास क्षेत्रात १७४००० पेक्षा जास्त मीटर २(१८७०००० चौरस फूट) व्यापते.बुर्जचे वैशिष्ट्यपूर्ण पडदे भिंतीवरील पॅनेल्स ४'६ "रुंद १०'८" उंच आहेत आणि प्रत्येकाचे वजन सुमारे ८०० पाउंड आहे, इमारतींच्या कडा जवळ विस्तीर्ण पॅनेल्स आणि शीर्षस्थानी उंच आहेत.इमारतीच्या वरच्या भागाचे बाह्य तापमान त्याच्या पायथ्यापेक्षा ६ अंश सेल्सियस (११ डिग्री फॅरनहाइट) थंड होते.३०४ खोल्यांचे अरमानी हॉटेल, अरमानीचे चारपैकी पहिले हॉटेल, खाली ३९ मजल्यांपैकी १५ मजले आहे.हॉटेल १८मार्च २०१० रोजी उघडले जायचे होते, परंतु बऱ्याच विलंबानंतर हे २७ एप्रिल २०१० रोजी जनतेसाठी उघडले.मार्चपासून कॉर्पोरेट सुट आणि कार्यालयेदेखील सुरू होणार होती, तरीही हॉटेल आणि निरीक्षणाच्या डेकमध्ये इमारतीचे फक्त काही भाग राहिले होते जे एप्रिल २०१० मध्ये उघडले गेले होते.स्43 व्या आणि ७६ व्या मजल्यावरील घरांच्या जलतरण तलावावर आकाशी ओसरी आहे.टॉवरच्या 76 व्या मजल्यावर आउटडोअर शून्य-प्रवेश जलतरण तलाव आहे.कॉर्पोरेट कार्यालये आणि स्वीट्स १२२ वी, १२३ आणि १२४व्या वगळता उर्वरित मजले भरतात, जेथे .टॉमफेस रेस्टॉरंट, आकाशी ओसरी आणि घरातील आणि मैदानी निरीक्षण डेक अनुक्रमे आहेत.जानेवारी २०१० मध्ये बुर्ज खलिफाला फेब्रुवारी २०१० पासून त्याचे पहिले रहिवासी मिळतील अशी योजना होती. +या इमारतीत ५७ लिफ्ट आणि ८वर खाली नेणारा फिरता जिने आहेत.लिफ्टमध्ये प्रत्येक केबिनमध्ये १२ ते १४ लोकांची क्षमता असते, दुहेरी-डेक लिफ्टसाठी १० मीटर प्रति सेकंद (३३ फूट / से) पर्यंत वेगाने वाढणारी आणि खाली उतरणारीआहे .तथापि, जगातील सर्वात वेगवान सिंगल-डेक लिफ्ट अद्याप ताइपे १०१ची आहे १६.८३ मी / सेकंद (५५.२ फूट / से) वर.अभियंत्यांनी जगातील प्रथम ट्रिपल-डेक लिफ्ट स्थापित करण्याचा विचार केला होता, परंतु अंतिम डिझाइनमध्ये दुहेरी-डेक लिफ्टची आवश्यकता होती.डबल-डेक लिफ्ट पर्यटकांच्या निरीक्षणाच्या डेकवर प्रवासादरम्यान सेवा देण्यासाठी एलसीडी डिस्प्ले यासारख्या मनोरंजनात्मक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत.इमारतीत तळ मजल्यापासून १६० व्या मजल्यापर्यंत २९०९ पायऱ्या आहेत. +नळ प्रणाली: +बुर्ज खलिफाची पाण्याची व्यवस्था १०० किमी (६२ मील) पाईप्समधून दररोज सरासरी ९४६००० एल (२५०००० यू.एस. गॅल) पाणीपुरवठा करते.अतिरिक्त २१3 किमी (१2२ मील) पाइपिंग अग्निशमन आपत्कालीन यंत्रणेस आणि, ३४ किमी (२१ मील) वातानुकूलन यंत्रणेसाठी थंडगार पाण्याचा पुरवठा करते. कचरा पाणी प्रणाली शहरातील महानगरपालिका गटारात प्लंबिंग फिक्स्चर, फरशी नाले, यांत्रिक उपकरणे आणि वादळाच्या पाण्याचे पाणी सोडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा वापर करते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9328.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a18d2e3cae1002322ed69bb46d58e65050889a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9328.txt @@ -0,0 +1,5 @@ +बुरहानपुर हे मध्य प्रदेश राज्यातील मध्य आकाराचे शहर आहे. हे बुरहानपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. तो ताप्ती नदीच्या उत्तर किनारपट्टीवर, भोपाळच्या 340 कि.मी. (211 मैल) आणि मुंबईच्या 540 कि.मी. (336 मैल) वर स्थित आहे. शहराकडे एक महानगरपालिका आहे आणि मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा मुख्यालय देखील आहे. +753–982 पासून राष्ट्रकूट राजवटीत बुर्हानपुर हे एक महत्त्वाचे शहर होते. ताप्ती नदी आणि असिर्गगळ किल्ल्यातील खोदकामामुळे अनेक नाणी, देवी मूर्ति आणि प्रागैतिहासिक काळापासून मंदिरे सापडली आहेत. तथापि, मध्ययुगीन काळामध्ये बुर्हानपुरचा उल्लेख प्रामुख्याने आला. +1388 मध्ये, खान्देशच्या फरुकी राजवंश सुल्तान मलिक नासीर खान यांनी शेख जैनुद्दीन यांच्या आज्ञाने आणि प्रसिद्ध मध्ययुगीन सूफी संत बुरहान-उद-दीन यांच्या नावाने बुरहानपुर असे नाव बदलले. बुर्हानपुर खानदेश सल्तनतीची राजधानी बनली. नंतर, मिरन आदिल खान दुसरा (इ.स. 1457-1501) या राजघराण्याचा एक सुलतान याने बुरहानपूरमधील एक राजवाडा आणि अनेक राजवाडे बांधले. आपल्या दीर्घकाळादरम्यान, बुरहानपूर हे व्यापार आणि कापड उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले. +1601 मध्ये, मुगल सम्राट अकबरने खानदेश वर कब्जा केला आणि बुर्हानपुर मुघल साम्राज्यातील तीन नवीन उच्चस्तरीय प्रांतांपैकी एक, खान्देशाची राजधानी बनले, प्रारंभिक अकबराचा पुत्र दानियल याचा नावावरून खानदेशचे नामकरण दानेश असे केले होते (1609). 1609 मध्ये, मुघल सम्राट जहांगीर यांनी दख्खनच्या मुघल प्रांताचे राज्यकारभारास आपला दुसरा पुत्र परविज नियुक्त केला आणि राजाने त्याचे मुख्यालय आणि त्यांचे निवासस्थान म्हणून बुरहानपुरला निवडले. +बुर्हानपुर एक सुंदर शहर बनले आणि अनेक ऐतिहासिक स्मारके त्याच्या अंतरावरच टिकून राहिली, प्रामुख्याने महान मुगल शासक शाहजहांप्रमाणे बुऱ्हाणपूर एक महत्त्वाचा मुघल चौकी होता. शाहजहांमुळे या शहरामध्ये बराच वेळ घालवला, आणि शाही किलांना मदत केली. शाही किला ही बुद्धानगरमधील एक भव्य राजवाडा आहे, ताप्ती नदीच्या पश्चिमेला आहे. दिवाण-ए-आम आणि दिवाण-इ-खास हे किल्लाच्या टेरेसवर बांधलेले होते. आज कालिला अवशेषांमध्ये आहेत . तथापि, अजूनही उज्ज्वल शिल्पाकृती आणि कोरीव काम असलेल्या या राजवाड्यावरील भाग. राजवाड्यात मुख्य आकर्षण हमाम किंवा शाही बाथ आहे.हे विशेषतः शाहजहांची पत्नी बेगम मुमताज महल यांच्यासाठी बनविले गेले होते, जेणेकरून ते आल्हाददायक स्नान करू शकतील. असे म्हटले जाते की तिच्या चौदाव्या मुलाला जन्म देताना ती तिथेच मरण पावली. आजही, छतावर अनेक जटिल चित्रे आहेत. यातील एक पेंटिंग एक स्मारक आहे जी ताजमहालची प्रेरणा आहे असे म्हटले जाते. बेगम मुमताजला ताजमहालl स्थानांतरित कारण्याआधी सहा महिने येथेच पुरण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9393.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d99ec7c2fab09d4d4f9940f41afa5076c55fb2f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9393.txt @@ -0,0 +1,2 @@ +बून काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9437.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29b4070e7531e1fc4380fef9c80a31704e6de717 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9437.txt @@ -0,0 +1,2 @@ +बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. पहिले अधिवेशन १९७८ साली भरविले गेले. +आता विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३ चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५ चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले गेले. त्यापुढील अधिवेशन इ.स. २०१७मध्ये डीट्रॉइट येथे होईल. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9452.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40504d29f3b8256b7f2246fbf0fb23a8a9c62400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9452.txt @@ -0,0 +1,8 @@ +बृहस्पती हा हिंदू धर्मात देवांचा गुरू मानला जातो. गुरू नावाच्या ग्रहाचे पंचांगातले नाव बृहस्पती आहे आणि गुरुवारचे बृहस्पतिवार. +गुरू ग्रह प्राचीन काळापासून मानवाला ज्ञात आहे. रात्री हा ग्रह दुर्बिणीविना दिसू शकतो तर काही वेळा सूर्य अंधुक असला तर दिवसासुद्धा दिसतो.[१] बाबिलोनियन संस्कृतीमध्ये गुरू हा त्यांचा देव मार्दुक याचे प्रतीक मानला जात असे. तसेच गुरूच्या जवळपास १२ वर्षाच्या परिभ्रमणवलन काळाचा उपयोग त्यांच्या राशींशी निगडित नक्षत्रे ठरविण्यासाठी केला जात असे.[२] [३] +रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. गुरूचे खगोलशास्त्रीय चिन्ह ♃, ज्युपिटरच्या हातातील वज्रास्त्र (विजेसारखे दिसणारे अस्त्र, भारतीय संस्कृतीमध्ये इंद्राजवळ वज्रास्त्र होते.) दर्शविते. ग्रीक देवता झ्यूससुद्धा गुरूशी संबंधित आहे. गुरूसाठी वापरण्यात येणारे झिनो हे विशेषण झ्यूसवरून आले आहे.[४] +जोवियन हे विशेषणसुद्धा गुरूला लावण्यात येते. भारतीय तसेच पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला प्रमुख स्थान आहे, आनंदी, सुखी असे गुरूचे गुणधर्म ज्योतिषात सांगितले जातात. इंग्रजीमधील जोवियल (jovial) हे आनंदी या अर्थाने वापरण्यात येणारे विशेषण यावरूनच आले आहे.[५] हिंदू ज्योतिषामध्ये गुरूला बृहस्पती म्हटले जाते. बृहस्पती हा देवांचा शिक्षक होता. त्यावरून या ग्रहाचे नाव गुरू ठेवण्यात आले आहे. गुरूचा दुसरा अर्थ 'जड, वजनदार' असा होतो.[६] +चिनी, जपानी, कोरियन व व्हियेतनामी संस्कृतीमध्ये गुरूला लाकडांचा तारा (wood star) म्हटले जाते.[७] हा शब्द चिनी संस्कृतीतील पाच मूलतत्त्वांशी संबंधित आहे. ग्रीक त्याला फेथॉन म्हणत, ज्याचा अर्थ 'दीप्तीमान' (blazing) असा होतो. इंग्रजीतील 'थर्स डे' (Thursday) हे नाव जर्मॅनिक दंतकथेतील थोरवरून आले आहे. ही कथा गुरूशी संबंधित आहे.[८] पहा :- चांदण्यांची नावे + + +पहा :- चांदण्यांची नावे; गुरू ग्रह diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9470.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f8638d9bd6df96d3619a1cff2facd6a8fd6895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9470.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुणक: 13°45′8″N 100°29′38″E / 13.75222°N 100.49389°E / 13.75222; 100.49389 + +बँकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे थाई भाषेतील गिनेस बुकने शिक्कामोर्तब केलेले नाव ‘Krung thep' (किंवा फक्त "क्रुंग थेप") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बँकॉक हे थायलंडमधले सर्वाधिक दाट वस्तीचे व १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बँकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या. +सयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिकरीत्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बँकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. बँकॉक हे थायलंडचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळणवळण या अनेक क्षेत्रांत इंडोचीन देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे. +थाई लोक बँकॉक हे नाव फक्त परकीय लोकांसमोर उच्चारतात. एरवी ते या शहराला क्रुंग थेप किंवा क्रुंग थेप महानखोन म्हणतात. बँकॉकचा शब्दशः अर्थ Village of Plums असा आहे. बँकॉकमध्येच नव्हे तर संपूर्ण थायलंडमध्ये उत्तम प्रतीची फळफळावळ मिळते. बँकॉकला स्वर्णफूम किंवा सुवर्णभूमी ही दोन नावेही आहेत. बँकॉकच्या विमानतळाचे नाव स्वर्णभूमी असे आहे. +बँकॉक हे थायलंडच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे, आणि देशाच्या गुंतवणूक आणि विकासाचे हृदय देखील आहे. २०१० मध्ये शहराचा जीडीपी ३.१४२ ट्रिलियन बात म्हणजे ९८.३४ बिलियन दक्षलक्ष युएस डॉलर्स इतका होता, जो की देशाच्या जीडीपी मधील २९.१% इतका भाग होता. बँकॉकची अर्थव्यवस्था आशियातील शहरांमधील अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर आहे. +बँकॉक येथे थायलंड मधील अनेक व्यावसायिक बँकांचे मुख्य कार्यालय आहे,अनेक आर्थिक कंपनीचे मुख्य कार्यालय तसेच अनेक मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील इथे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली प्रादेशिक कार्यालय बँकॉक येथे स्थापित करतात, कारण इथले कमी भाव आणि आशियाई उद्योग क्षेत्रात याची सशक्त कामगिरी +बँकॉक हे जगातील एक मुख्य पर पर्यटन स्थळ आहे, मास्टर काढणे बँकॉकला सर्वात वरचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याच्या जगातील पर्यटन शहरांच्या यादीत २०१८ मध्ये ठेवले आहे. बँकॉक लंडनच्या ही वरचे स्थान मिळवले आहे, 2017 मध्ये एका रात्रीत २० दक्षलक्ष पेक्षा जास्त अभ्यागतांनी हजेरी लावली, असेच २०१६ च्या अखेरीस देखील घडले होते.युरो मीटर नेत्यांच्या मुख्य प्रेक्षणीय शहर यांचा यादीत बँकॉकला चौथे स्थान २०१६ मध्ये दिली,तसेच ट्रॅव्हल आणि लीझर या पत्रिकेने देखील जगातील पर्यटक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट शहर असे २०१० ते २०१३ पर्यंत नोंदविले आहे. थायलंडला येण्याचे मुख्य द्वार बँकॉकचा हे आणि म्हणूनच बँकॉक अंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मुख्य केंद्र आहे. इथे देशातील पर्यटक देखील बघायला मिळतात, पर्यटन विभागाने २०१० मध्ये २६,८६१,०९५ स्वदेशी पर्यटक तर ११,३६१,८०८ आंतरराषट्रीय पर्यटकांची नोंद आहे.या पर्यटकांनी ४९.९% शहरातील हॉटेलमधील खोल्यांमध्ये वास्तव्य केले. +येथील विविध प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे, मनमोहक दृश्य आणि शहरी जीवन विविध पर्यटकांना आकर्षित करते. शाही महाल आणि मंदिर तसेच संग्रहालय हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रस असणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. खरेदी आणि खाण्यासाठी इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तसेच हे शहर इथल्या रात्रीच्या मौजमजेच्या जीवनासाठी देखील प्रचलित आहे. +ग्रैंड पैलेस, बुद्धिस्ट मंदिरे जसे वत फ्रा काईयु, वत फो,आणि वत अरून हे इथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळे. उंच पाळणा (जायंट स्विंग) आणि ईरावन मंदिर हे थाई संस्कृतीवर हिंदू संस्कृतीची छाप दर्शवते. विमानमेक हवेली जी दुसित महालात वसलेली आहे, ती जगातील सगळ्यात मोठी सागवानी लाकडापासून तयार केलेली इमारत आहे, तसेच जिम थोमसन हाऊस हा पारंपारिक थाई वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. +बँकॉक राष्ट्रीय संग्रहालय आणि रॉयल बार्ज राष्ट्रीय संग्रहालय हे देखील येथे आहे.चा ओ फ्राया आणि थोनबुरी नहर यामध्ये बोटींची सफारी शहराच्या पारंपारिक दृश्यांचा आस्वाद घेण्याची संधी देते. सीआम आणि रचा प्रासोंग येथे घरीदारीचे मुख्य केंद्र आहे, हे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये देखील फार प्रचलित आहे. तसेच चातूचाक मार्केट आठवड्याच्या शेवटाला भरतो इथे तलिंगचान बाजार जो एक तरंगता बाजार आहे, याओ वारात हे त्यांच्या खरेदारी व विविध पक्वान्ने जे येथे मिळतात यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच खाण्याच्या गाड्या संपूर्ण शहरात बघायला मिळतील. खाओ सान रोड ही जागा पर्यटकांमध्ये त्याच्या कमी किमतीमुळे प्रचलित आहे. +बँकॉक येथील संस्कृती थायलंडची संपत्ती आणि आधुनिकता याची छवी दर्शविते.या शहरात अनेक वर्षांपासून पश्चिमी लोकांची रहदारी व तिथल्या वस्तूं आत्मसात केलेल्या आहेत. हे मध्यमवर्गीयांच्या जीवनात जास्त बघण्यात येते. इथले सर्वव्यापी विक्रेते रस्त्यावर खाण्याच्या पदार्थांत पासून कपडे आणि दागिने पर्यंत सर्व विकतात, ही इथली एक विशिष्ट गोष्ट आहे. असा अंदाज आहे की या शहरात जवळपास १००,००० रस्त्यावरील विक्रेते आहेत. बीएमए ने या विक्रेत्यांना २८७ जागांवर व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे परंतु बाकीच्या ४०७ ठिकाणांवर जो व्यापार होतो तो बेकायदेशीर प्रकारचा आहे जरीही हे लोक फरसबंदी जागा आणि पदपथांवर विक्री करतात तरीसुद्धा यामुळे इथल्या रहदारीला आणि पदयात्रीना अडथळा होतो पण या विक्रेत्यांवर शहरातले लोक त्यांच्या जेवणासाठी अवलंबून आहे आणि म्हणूनच बीएमएला त्यांना हटवण्यात यश आलेले नाही. +२०१५ मध्ये बी एम ए ने राष्ट्रीय शांती परिषदेच्या मदतीने या विक्रेत्यांना हकलवून लावण्यास सुरुवात केली जवळपासच्या बऱ्याच प्रचलित बाजारांना यामुळे धक्का बसला जसे स्लोंग थोम, सफान लेक आणि पक स्लोंग तलात (फुलांचा बाजार) जवळजवळ १५,००० विक्रेत्यांना हकलवून लावण्यात आले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9475.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..908992430bfa40e8eff58e469c1f0a46c3209729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9475.txt @@ -0,0 +1 @@ +सुवर्णभूमी विमानतळ (थाई: ท่าอากาศยานสุวรรณภูมิ) (आहसंवि: BKK, आप्रविको: VTBS) हा थायलंड देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बँकॉक शहराच्या २५ किमी पूर्वेस समुट प्राकान प्रांतामधील बांग फिल ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा सुवर्णभूमी विमानतळ आशियाातील सहाव्या तर जगातील १४व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9477.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..908992430bfa40e8eff58e469c1f0a46c3209729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9477.txt @@ -0,0 +1 @@ +सुवर्णभूमी विमानतळ (थाई: ท่าอากาศยานสุวรรณภูมิ) (आहसंवि: BKK, आप्रविको: VTBS) हा थायलंड देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ बँकॉक शहराच्या २५ किमी पूर्वेस समुट प्राकान प्रांतामधील बांग फिल ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा सुवर्णभूमी विमानतळ आशियाातील सहाव्या तर जगातील १४व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9485.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91d7eb50aa4d65190b3d845c0209d37af1f55747 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9485.txt @@ -0,0 +1,2 @@ + +बॅक टू द फ्युचर पार्ट थ्री हा विज्ञानाधारित काल्पनिक चित्रपट आहे. याच नावाच्या तीन चित्रपटांतील हा तिसरा चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9491.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2793534c14b707ee979cfa742258cfbeec1d434b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9491.txt @@ -0,0 +1 @@ +बॅक्ट्रिया (अन्य नावे: बाख्तर, तोखारिस्तान; ग्रीक: Βακτριανή; फारसी: باختر , उच्चार: बाख्तर; चिनी: 大夏 , उच्चार: ताश्या) हे मध्य आशियातील प्राचीन प्रदेशाचे ग्रीक दस्तऐवजांमधील नाव आहे. आधुनिक अफगाणिस्तान आणि त्या जवळील हिंदुकुश पर्वत ते अमू दर्या नदीपर्यंतचा प्रदेश यात गणला जातो. प्राचीन भारतीय पुराणे व इतिहासात त्याला बाल्हिक देश या नावाने उल्लेखले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9505.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54470416dbd9457095cab3cd3f2207324dfd54ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9505.txt @@ -0,0 +1,3 @@ +बॅटल ऑफ फ्रांस ही दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनी आणि फ्रांसमधील लढाई होती. सप्टेंबर १९३९ ते जून १९४० दरम्यान झालेल्या या लढाईत जर्मनीने फ्रांसवर पूर्णपणे वर्चस्व मिळविले. +१ सप्टेंबर, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर फ्रांसने ३ तारखेला जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. येथून अधिकृतपणे सुरू झालेली ही लढाई जवळपास आठ महिने धुमसत राहिली. १० मे, १९४० पासून जर्मनीने फ्रांसवर धडक मारीत जून अखेरपर्यंत थेट फ्रांसच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश काबीज केला. +१९४४मधील दोस्त राष्ट्रांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणापर्यंत जर्मनीचे फ्रांसवर पू्र्णपणे आधिपत्य राहिले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9508.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4ea8abd1d0579f03d749202c582fe60ed0c1d82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9508.txt @@ -0,0 +1,29 @@ + +बॅटल रॉयल गेम हा एक ऑनलाइन मल्टीप्लेअर व्हिडिओ गेम प्रकार आहे जो सर्व्हायव्हल गेमच्या सर्व्हायव्हल, एक्सप्लोरेशन आणि स्कॅव्हेंजिंग घटकांसह शेवटच्या-पुरुष-स्टँडिंग गेमप्लेचे मिश्रण करतो. बॅटल रॉयल गेममध्ये डझनभर ते शेकडो खेळाडूंचा समावेश असतो, जे कमीत कमी उपकरणांसह सुरुवात करतात आणि नंतर आकुंचन पावत असलेल्या "सुरक्षित क्षेत्राच्या" बाहेर अडकणे टाळून इतर सर्व विरोधकांना संपवणे आवश्यक असते, विजेता शेवटचा खेळाडू किंवा संघ जिवंत असतो. +शैलीचे नाव 2000 च्या जपानी चित्रपट बॅटल रॉयल वरून घेतले गेले आहे, जे स्वतः त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे, जे लहान होत चाललेल्या प्ले झोनमध्ये शेवटच्या-पुरुष-उभे स्पर्धेची समान थीम प्रस्तुत करते. 2010 च्या दशकाच्या सुरुवातीला Minecraft आणि ARMA 2 सारख्या मोठ्या प्रमाणावरील ऑनलाइन सर्व्हायव्हल गेमच्या मोड्समधून या शैलीचा उगम झाला. PUBG: बॅटलग्राउंड्स (2017), Fortnite Battle Royale (2017), Apex Legends (2019) आणि Call of Duty: Warzone (2020) यांसारख्या स्टँडअलोन गेम्ससह, दशकाच्या अखेरीस, शैली एक सांस्कृतिक घटना बनली. लाखो खेळाडू त्यांच्या रिलीजच्या काही महिन्यांतच. +बॅटल रॉयल गेम अनेक वैयक्तिक खेळाडू, खेळाडूंच्या जोडी किंवा अनेक लहान पथकांमध्ये (सामान्यत: 3-5 खेळाडू) खेळले जातात. प्रत्येक सामन्यात, इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना संपवून शेवटचा खेळाडू किंवा संघ उभा राहणे हे ध्येय असते. खेळाडू-वर्णांना एका मोठ्या नकाशाच्या जागेत ठेवून सामना सुरू होतो, विशेषतः सर्व खेळाडूंना एका लहान वेळेच्या मर्यादेत मोठ्या विमानातून स्कायडायव्ह करून. नकाशामध्ये यादृच्छिक वितरण असू शकते किंवा खेळाडूंना ते कोठून सुरुवात करतात यावर काही नियंत्रण ठेवण्याची अनुमती देते. सर्व खेळाडू कमीत कमी उपकरणांसह सुरुवात करतात, कोणत्याही खेळाडूला सुरुवातीस अस्पष्ट फायदा देत नाही. सामान्यत: लढाई, जगण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी वापरलेली उपकरणे यादृच्छिकपणे नकाशाभोवती विखुरलेली असतात, अनेकदा नकाशावरील खुणांवर, जसे की भुताटकीच्या शहरांमधील इमारतींमध्ये. इतर खेळाडूंकडून मारले जाणे टाळत असताना खेळाडूंनी या आयटमसाठी नकाशा शोधणे आवश्यक आहे, ज्यांना स्क्रीनवर किंवा नकाशावर दृष्यदृष्ट्या चिन्हांकित किंवा वेगळे करता येत नाही, खेळाडूने त्यांचे स्थान काढण्यासाठी केवळ स्वतःचे डोळे आणि कान वापरणे आवश्यक आहे. काढून टाकलेल्या खेळाडूंकडील उपकरणे सहसा लुटली जाऊ शकतात. या गेममध्ये सहसा काही मेकॅनिक असतात जेणेकरून प्रतिस्पर्ध्यांना जवळ ढकलले जाते जसे गेम पुढे जातो, सामान्यत: हळूहळू कमी होत जाणाऱ्या सुरक्षित क्षेत्राचे रूप घेते, झोनबाहेरील खेळाडूंना बाहेर काढावे लागते. +सामान्यतः, बॅटल रॉयल स्पर्धकांना फक्त एक जीवन दिले जाते आणि जे खेळाडू मरण पावतात त्यांना क्वचितच पुनरुत्थान करण्याची परवानगी दिली जाते. सांघिक समर्थनासह खेळ खेळाडूंना तात्पुरत्या, कायमस्वरूपी नसून, एकदा आरोग्य बिघडल्यानंतर मृत्यूच्या जवळ येण्याची परवानगी देऊ शकतात, ज्यामुळे मित्रपक्षांना प्रतिस्पर्ध्याने बाहेर पडण्यापूर्वी किंवा संपवण्याआधी त्यांना पुनरुज्जीवित करण्याची संधी दिली. जेव्हा फक्त एकच खेळाडू किंवा संघ शिल्लक राहतो तेव्हा सामना संपतो आणि गेम सामान्यत: सर्व खेळाडू किती काळ टिकले यावर आधारित, कॉस्मेटिक वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या इन-गेम चलनासारखे काही प्रकारचे बक्षीस प्रदान करते. प्रारंभ बिंदू, आयटम प्लेसमेंट आणि सुरक्षित क्षेत्र कमी करण्याच्या यादृच्छिक स्वरूपामुळे बॅटल रॉयल शैली खेळाडूंना विचार करण्यास आणि त्वरित प्रतिक्रिया देण्यास आणि संपूर्ण सामन्यात शेवटचा माणूस/संघ उभा राहण्यासाठी रणनीती सुधारण्यास सक्षम करते. स्टँडअलोन गेम्स व्यतिरिक्त, बॅटल रॉयल संकल्पना मोठ्या गेममधील अनेक गेम मोड्सपैकी एक भाग म्हणून देखील उपस्थित असू शकते किंवा दुसऱ्या गेमसाठी वापरकर्त्याने तयार केलेल्या मोड म्हणून लागू केली जाऊ शकते. [१] +बॅटल रॉयलच्या मूलभूत गोष्टींवर अनेक बदल केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, Fortnite ने त्याच्या Fortnite Battle Royale फ्री-टू-प्ले गेममध्ये 50-विरुद्ध-50 प्लेयर मोड असलेल्या इव्हेंटमध्ये तात्पुरता मोड सादर केला; खेळाडूंना दोन संघांपैकी एक नियुक्त केला जातो आणि इतर संघातील सर्व खेळाडूंना काढून टाकण्याच्या उद्दिष्टासह, खेळाचे सुरक्षित क्षेत्र कमी होत असताना तटबंदी बांधण्यासाठी संसाधने आणि शस्त्रे गोळा करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम करतात. [२] +2010 च्या दशकापूर्वी बॅटल रॉयल शैलीचे फॉर्म्युलेटिव्ह घटक अस्तित्वात होते. लास्ट मॅन स्टँडिंग नियम दर्शविणारे गेमप्ले मोड हे मल्टीप्लेअर ऑनलाइन अॅक्शन गेम्सचे वारंवार मुख्य भाग आहेत, जरी साधारणपणे कमी एकूण खेळाडू असले तरी, 1990 च्या सुरुवातीस बॉम्बरमॅन, ज्याने पॉवर अप गोळा करणाऱ्या आणि सर्व समान किमान क्षमता असलेल्या खेळाडूंसह मल्टीप्लेअर गेम मोड सादर केले. शेवटचा खेळाडू उभा राहेपर्यंत संघर्ष केला. [३] मोठ्या खुल्या जगाच्या नकाशावर स्कॅव्हेंजिंग आणि टिकून राहण्याचे घटक सर्व्हायव्हल गेम्सद्वारे लोकप्रिय झाले. [४] [५] +2000 चा जपानी चित्रपट बॅटल रॉयल, त्याच नावाची 1999 ची कौशून ताकामीची कादंबरी आणि त्याचे 2000 मंगा रुपांतर, या शैलीचे मूलभूत नियम मांडले होते, ज्यामध्ये खेळाडूंना एकच जीवंत होईपर्यंत एकमेकांना ठार मारण्यास भाग पाडले जाते, कमी होत असलेल्या नकाशावर घडत आहे आणि शस्त्रे आणि वस्तूंचा शोध घेण्याची गरज आहे. [६] याने लवकरच बॅटल रॉयल थीम असलेल्या जपानी मांगा आणि अॅनिमच्या लाटेला प्रेरणा दिली, जसे की Gantz (2000), Future Diary (2006), आणि Btooom! (2009), आणि नंतर बॅटल रॉयल फॉर्म्युला अखेरीस द हंगर गेम्स फ्रँचायझीमध्ये दिसला. [७] Btooom मध्ये काल्पनिक लढाई रॉयल व्हिडिओ गेम चित्रित करण्यात आले होते! , [८] आणि "बुलेट ऑफ बुलेट" टूर्नामेंट म्हणून सोर्ड आर्ट ऑनलाइन (२०१० मुद्रित) या प्रकाश कादंबरी मालिकेच्या फॅंटम बुलेट ( गन गेल ऑनलाइन ) चाप मध्ये. [९] +बॅटल रॉयल फॉर्म्युला व्हिडिओ गेममध्ये रुपांतरित करण्याचे प्रारंभिक प्रयत्न जपानी व्हिज्युअल कादंबरी गेमच्या रूपात आले ज्यात कथाकथन आणि कोडे सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले गेले, जसे की हिगुराशी: व्हेन दे क्राय (2002), झिरो एस्केप (2009) आणि डँगनरोनपा (2010) . तथापि, हे व्हिज्युअल कादंबरी गेम शैलीपेक्षा वेगळे आहेत जे बॅटल रॉयल गेम्स म्हणून ओळखले जाऊ लागले, जे नंतर उदयास आले जेव्हा पाश्चात्य विकसकांनी बॅटल रॉयल फॉर्म्युला शूटर गेम फॉरमॅटमध्ये रुपांतरित केले. [७] +2012 चा चित्रपट द हंगर गेम्स रिलीज झाल्यानंतर लगेचच, ज्याचा आधीच्या बॅटल रॉयल चित्रपटासारखाच आधार होता, Minecraft साठी हंगर गेम्स (नंतर सर्व्हायव्हल गेम्समध्ये बदलले) नावाचे सर्व्हर प्लग-इन विकसित केले गेले. [१०] [११] सर्व्हायव्हल गेम्स चित्रपटातून प्रेरणा घेतात, सुरुवातीला खेळाडूंना नकाशाच्या मध्यभागी उपकरणाच्या चेस्टच्या सेटजवळ ठेवतात. खेळ सुरू झाल्यावर, खेळाडू मध्यवर्ती संसाधनांवर स्पर्धा करू शकतात किंवा खेळाच्या क्षेत्राभोवती विखुरलेल्या चेस्टमध्ये संग्रहित वस्तू शोधण्यासाठी पसरू शकतात. मारले गेलेले खेळाडू काढून टाकले जातात आणि शेवटचा जिवंत खेळाडू सामना जिंकतो. [१२] +डेझेड मध्ये, आर्मा 2 साठी एक मोड, ऑगस्ट 2012 मध्ये रिलीज झाला, खेळाडू विविध धोक्यांनी भरलेल्या सतत सँडबॉक्समध्ये राहण्यासाठी मूलभूत गरजा मिळविण्यासाठी एकमेकांच्या बाजूने किंवा विरुद्ध संघर्ष करतात. मॉडची रचना खेळाडू विरुद्ध खेळाडूंच्या चकमकींचा समावेश करण्यासाठी करण्यात आली होती, परंतु खेळाच्या नकाशाच्या आकारामुळे आणि खेळाच्या जगाच्या चिकाटीमुळे या घटना सामान्यत: क्वचितच घडत होत्या. [१३] यामुळे गेम मोड्सचा विकास झाला ज्याने अंतिम विजेता निश्चित करण्यासाठी खेळाडूंमधील अधिक वारंवार प्रतिकूल परस्परसंवादांवर लक्ष केंद्रित करण्याच्या बाजूने डेझेड ओपन-एंडेडनेसचा त्याग केला. +सर्वात प्रभावशाली बॅटल रॉयल मोड ब्रेंडन ग्रीनने तयार केला होता, जो त्याच्या ऑनलाइन उर्फ " प्लेयरअननोन " द्वारे ओळखला जातो, ज्याचा डेझेडचा बॅटल रॉयल मोड 2013 मध्ये प्रथम रिलीज झाला होता. हा मोड थेट बॅटल रॉयल कडून प्रेरित होता, [१४] आणि चित्रपटातील संकल्पनांचा परिचय करून देतो जसे की खेळ चालू असताना खेळाडूंना जवळ येण्यास भाग पाडणारा प्ले झोन. [६] हंगर गेम्स -प्रेरित मोड्सच्या विरुद्ध, ग्रीनच्या मॉडमधील शस्त्रे नकाशाभोवती यादृच्छिकपणे विखुरलेली होती. ग्रीनने 2014 मध्ये Arma 3 साठी हा मोड पुन्हा तयार केला. ग्रीनने H1Z1: King of the Kill साठी सल्लागार म्हणून त्याचे स्वरूप वापरणे सुरू ठेवले  बॅटल रॉयल शैलीच्या त्याच्या दृष्टीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टँडअलोन गेमच्या ब्लूहोलमध्ये क्रिएटिव्ह डेव्हलपर बनण्यापूर्वी, जे नंतर PUBG: Battlegrounds म्हणून प्रसिद्ध केले जाईल. +इतर डेव्हलपर्सच्या गेमने उच्च खेळल्या गेलेल्या बॅटल रॉयल-शैलीतील मोड्स, तसेच द हंगर गेम्स चित्रपट मालिकेच्या लोकप्रियतेपासून प्रेरणा घेतली. Ark: Survival Evolved by Studio Wildcard ने जुलै 2015 मध्ये त्याचा "सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट" मोड सादर केला, जो एस्पोर्ट्स टूर्नामेंटसाठी वापरण्यासाठी सज्ज होता. 2016 मध्ये हा मोड तात्पुरता स्वतःचा फ्री-टू-प्ले गेम म्हणून खंडित करण्यात आला होता, ज्यापूर्वी डेव्हलपर्सने संपूर्ण गेमच्या देखरेखीसाठी ते पुन्हा मुख्य गेममध्ये विलीन करण्याचा पर्याय निवडला होता. [१५] [१६] +2016 मध्ये, 2009 मंगा Btooom वर आधारित, Btooom Online हा बॅटल रॉयल मोबाईल गेम विकसित आणि जपानमध्ये रिलीज करण्यात आला. [८] जपानी मोबाइल चार्ट्सवर काही सुरुवातीचे यश असूनही, Btooom ऑनलाइन जपानमध्ये शेवटी व्यावसायिक अपयशी ठरले. [१७] +2017 पूर्वी बॅटल रॉयल शैलीचे मूळ घटक स्थापित केले गेले होते, परंतु शैली 2017 आणि 2018 मध्ये दोन प्रमुख शीर्षकांमधून वाढली: PUBG: बॅटलग्राउंड्स, ज्याने लवकरच फोर्टनाइट बॅटल रॉयलला प्रेरणा दिली. दोन्ही खेळांनी अल्प कालावधीत लाखो खेळाडूंना आकर्षित केले, ते व्यावसायिक यश म्हणून सिद्ध झाले आणि 2018 नंतर भविष्यातील वाढीस कारणीभूत ठरले. H1Z1: किंग ऑफ द किल, ज्याने शैलीतील या दोन खिताबांची आधीपासून सुरुवात केली होती, 2017 च्या सुरुवातीपर्यंत स्टीमवर सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये एक स्थान बनले आहे, परंतु ते त्याचे खेळाडूबेस राखण्यात सक्षम झाले नाही. [१८] [१९] [२०] [२१] +PUBG: बॅटलग्राउंड्स ब्रेंडन ग्रीनने तयार केले होते, त्याचे शीर्षक त्याच्या ऑनलाइन उर्फ "प्लेयरअननोन" वर आधारित आहे. हा गेम त्याच्या ARMA 2 च्या मागील बॅटल रॉयल मोडवर आधारित होता आणि 2013 मध्ये प्रथम रिलीज झालेल्या DayZ वर आधारित होता [५] [२२] [२३] त्याच्या पूर्वीच्या कामावर आधारित, ग्रीन दक्षिण कोरियातील ब्लूहोल येथे काम करण्यासाठी गेला, तो बॅटल रॉयल शैली, PUBG: बॅटलग्राउंड्स या त्याच्या व्हिजनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टँडअलोन गेमचा क्रिएटिव्ह डेव्हलपर बनला. बॅटलग्राउंड्स हा पहिला बॅटल रॉयल गेम नसला तरी, मार्च 2017 मध्ये लवकर ऍक्सेस करण्यासाठी त्याच्या रिलीजने मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले, वर्षाच्या अखेरीस वीस दशलक्ष प्रती विकल्या गेल्या, [२४] [२५] आणि हा गेमचा परिभाषित गेम मानला जातो. शैली [२६] सप्टेंबर 2017 मध्ये, गेमने एकाच वेळी 1.3 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते गेम खेळत असताना, स्टीमवर समवर्ती खेळाडूंच्या सर्वाधिक संख्येचा मागील विक्रम मोडला. [२७] बॅटलग्राउंड्सची स्फोटक वाढ आणि त्याने बॅटल ' शैली कशी प्रस्थापित केली हे 2017 मध्ये व्हिडिओ गेम उद्योगातील शीर्ष ट्रेंडपैकी एक मानले गेले [२८] [२९] बॅटलग्राउंड्सच्या ' बॅटल रॉयल शैलीमध्ये नवीन रूची निर्माण झाली. बॅटलग्राउंड्सच्या मूलभूत गेमप्लेची कॉपी करणारे असंख्य गेम बॅटलग्राउंड्स ' झाल्यानंतर लगेचच चीनमध्ये दिसू लागले. [३०] +एपिक गेम्सने फोर्टनाइट, एक सहकारी जगण्याची खेळ, बॅटलग्राउंड्सच्या रिलीझच्या जवळ लवकर ऍक्सेसमध्ये सोडली होती. एपिकने त्यांचा स्वतःचा बॅटल रॉयल मोड तयार करण्याची क्षमता पाहिली आणि सप्टेंबर 2017 पर्यंत फ्री-टू-प्ले फोर्टनाइट बॅटल रॉयल रिलीज केले ज्याने बॅटल रॉयल गेमप्ले संकल्पनेसह मुख्य फोर्टनाइट गेममधील काही सर्व्हायव्हल घटक आणि मेकॅनिक्स एकत्र केले. [३१] [३२] गेममध्ये बॅटलग्राउंड्स सारख्याच खेळाडूंची संख्या दिसली, नोव्हेंबर 2017 पर्यंत एपिक गेम्सने नोंदवलेले वीस दशलक्ष अद्वितीय खेळाडू आहेत [३३] ब्ल्यूहोलने या हालचालीवर चिंता व्यक्त केली, बॅटलग्राउंड्सचा क्लोन असल्यामुळे कमी, परंतु अधिक म्हणजे ते बॅटलग्राउंड्समधील अवास्तविक इंजिनच्या तांत्रिक समर्थनासाठी एपिक गेम्ससोबत काम करत होते आणि त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती की फोर्टनाइट नियोजित समाविष्ट करू शकेल. बॅटलग्राउंडमध्ये ते सोडण्यापूर्वी त्यांच्या बॅटल रॉयल मोडची वैशिष्ट्ये. [१३] [३४] [३०] बॅटलग्राउंडच्या ', PUBG कॉर्पोरेशनने, जानेवारी 2018 मध्ये दक्षिण कोरियामध्ये एपिकच्या विरोधात फोर्टनाइट बॅटल रॉयल बॅटलग्राउंड्सच्या ' उल्लंघन केल्याचा दावा करून खटला दाखल केला . [३५] [३६] बाजार निरीक्षकांनी असे भाकीत केले की ब्लूहोल केस जिंकण्याची शक्यता कमी आहे, कारण PUBG ची मौलिकता न्यायालयात प्रस्थापित करणे कठीण होईल कारण ते स्वतःच बॅटल रॉयलमधून घेतले गेले आहे. [३७] जून 2018 च्या अखेरीस, PUBG ने अज्ञात कारणास्तव खटला बंद केला होता. [३८] +2018 मध्ये, Fortnite Battle Royale ने बॅटलग्राउंड्सला खेळाडूंच्या संख्येत टक्कर दिली [३९] आणि कमाईच्या बाबतीत ते मागे टाकले, [४०] ज्याचे श्रेय त्याचे फ्री-टू-प्ले बिझनेस मॉडेल आणि क्रॉस-प्लॅटफॉर्म सपोर्ट, तसेच कॅज्युअल खेळाडूंसाठी त्याची प्रवेशक्षमता आहे. [४१] [४२] बॅटलग्राउंड्सचे निर्माते ब्रेंडन ग्रीन यांनी बॅटल रॉयल शैलीमध्ये आणखी वाढ करण्याचे श्रेय दिले. [४१] ड्रेक, जुजू स्मिथ-शूस्टर आणि ट्रॅव्हिस स्कॉट यांच्यासोबत टायलर "निंजा" ब्लेव्हिन्सच्या प्रवाहानंतर त्याची मुख्य प्रवाहातील प्रसिद्धी आणखी वाढली. [४३] ज्याने समवर्ती दर्शकसंख्येसाठी ट्विच रेकॉर्ड सेट केला. [४४] [४५] जानेवारीमध्ये एकूण 45 दशलक्ष खेळाडू आणि फेब्रुवारीमध्ये 3.4 दशलक्ष समवर्ती खेळाडू जमा झाले. बहुभुजाने त्याला "2018 चा सर्वात मोठा खेळ" आणि "एक अस्सल सांस्कृतिक घटना" असे लेबल केले, [४६] "NFL खेळाडूंपासून ते प्रसिद्ध अभिनेत्यांपर्यंत सर्वजण" ते खेळत होते, [४२] रेड सॉक्स खेळाडू झेंडर बोगार्ट्स आणि बायर्न म्युनिकच्या युवा संघासह खेळातून उत्सव उधार घेणे. [४७] आशियामध्ये, तथापि, PUBG हा सर्वात लोकप्रिय बॅटल रॉयल गेम राहिला आहे. [४८] +PUBG: Battlegrounds च्या यशाने प्रेरित होऊन 2017 मध्ये रिलीज झालेल्या इतर लोकप्रिय बॅटल रॉयल गेममध्ये दोन NetEase शीर्षके, 2022 जुलै रोजी बंद करण्यात आलेला सर्व्हायव्हलचे नियम आणि Knives Out हा मोबाइल गेम आणि Garena चा मोबाइल गेम फ्री फायर यांचा समावेश आहे. 2021 पर्यंत 150 दशलक्ष दैनिक सक्रिय खेळाडू [४९] यापैकी प्रत्येक गेमला 2018 पर्यंत लाखो डाउनलोड मिळाले आहेत, बहुतेक आशियामध्ये. [५०] [५१] [५२] +बॅटलग्राउंड्स आणि फोर्टनाइटच्या यशाने, बॅटल रॉयल शैलीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. प्रमुख प्रकाशकांनी, [53] इलेक्ट्रॉनिक आर्ट्स [५३] अ‍ॅक्टिव्हिजन, [५४] आणि युबिसॉफ्ट [५५] यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांवर आणि संपूर्ण उद्योगावर वाढत्या शैलीचा प्रभाव मान्य केला. अ‍ॅक्टिव्हिजनच्या कॉल ऑफ ड्यूटी मालिकेमध्ये EA च्या बॅटलफील्ड V प्रमाणेच 2018 च्या हप्त्यामध्ये ब्लॅकआउट नावाचा बॅटल रॉयल मोड, कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स 4, [५६] वैशिष्ट्यीकृत आहे. [५७] इतर प्रस्थापित गेमने अपडेट्समध्ये बॅटल रोयाल-प्रेरित गेम मोड जोडले, जसे की ग्रँड थेफ्ट ऑटो ऑनलाइन, [५८] पॅलाडिन्स, [५९] डोटा २, [६०] बॅटलराईट, [६१] आणि काउंटर-स्ट्राइक: ग्लोबल आक्षेपार्ह . [६२] फेब्रुवारी 2019 मध्ये, EA ने फ्री-टू-प्ले Apex Legends रिलीज केले, ज्याने एका महिन्यात 50 दशलक्ष खेळाडूंची खाती ओलांडली. [६३] कॉल ऑफ ड्यूटी फ्रँचायझीमधील दुसरा मुख्य बॅटल रॉयल हप्ता, कॉल ऑफ ड्यूटी: वॉरझोन , कॉल ऑफ ड्यूटी: मॉडर्न वॉरफेअर व्हिडिओ गेमचा एक भाग म्हणून मार्च 2020 मध्ये रिलीज झाला होता परंतु तो खरेदी करण्याची आवश्यकता नाही; [६४] रिलीझच्या पहिल्या महिन्यात गेमने ५० दशलक्षाहून अधिक खेळाडूंना गाठले. [६५] +बॅटल रॉयलचा दृष्टिकोन सामान्यतः शूटर गेमशी संबंधित नसलेल्या शैलीतील गेममध्ये देखील वापरला गेला आहे. Tetris 99 हा Nintendo द्वारे Nintendo Switch साठी जारी केलेला 2019 चा गेम आहे ज्यामध्ये 99 खेळाडू एकाच वेळी Tetris च्या गेममध्ये भाग घेतात. शेवटचा खेळाडू उभा राहण्याचा प्रयत्न करून, खेळाडू पूर्ण केलेल्या प्रत्येक ओळीसाठी इतर खेळाडूंवर "हल्ला" करू शकतात. [६६] Tetris 99 ने सुपर मारिओ ब्रदर्स 35, Pac-Man 99 , [६७] आणि F-Zero 99 या स्विच गेम्ससाठी टेम्पलेट म्हणून काम केले. ब्लिझार्ड एंटरटेनमेंटने त्याच्या डिजिटल कार्ड गेम हर्थस्टोनमध्ये बॅटल रॉयल-प्रेरित "बॅटलग्राउंड्स" मोड जोडला, जिथे आठ खेळाडू नवीन कार्ड्स तयार करण्याच्या अनेक फेऱ्यांद्वारे इतरांवर विजय मिळवण्यासाठी आणि एक-एक इव्हेंटमध्ये लढतात. [६८] प्लेग्राउंड गेम्समधील फोर्झा होरायझन 4 या रेसिंग गेममध्ये "द एलिमिनेटर" नावाचा बॅटल रॉयल मोड जोडला गेला आहे जेथे सर्व खेळाडू एकाच कारने सुरुवात करतात, परंतु इतर खेळाडूंना हरवून आणि नकाशाभोवती "थेंब" शोधून अपग्रेड मिळवू शकतात; [६९] मायक्रोसॉफ्टने २०२१ मध्ये सांगितले की हा गेममधील सर्वात लोकप्रिय मल्टीप्लेअर मोड आहे. [७०] बॅबल रॉयल हा फ्रँक लँट्झने विकसित केलेला गेम आहे जो स्क्रॅबलचा वापर शब्द-आधारित बॅटल रॉयल गेमसाठी आधार म्हणून करतो. [७१] +डिसेंबर २०१९ पर्यंत डझनभर बॅटल रॉयल गेम डेब्यू झाले आहेत परंतु, MOBA प्रकाराप्रमाणेच, एकाच वेळी फक्त दोन किंवा तीन शीर्षकांनी मुख्य प्रवाहात लोकप्रियता राखली आहे. इतर गेम आणि बॅटल रॉयल मोड त्यांच्या समवर्ती खेळाडूंची संख्या कमी होण्यापूर्वी आणि खेळाडू फोर्टनाइट किंवा बॅटलग्राउंडवर परत येण्यापूर्वी काही काळ लोकप्रिय झाले होते; Apex Legends हा वर्षातील एकमेव नवीन यशस्वी बॅटल रॉयल गेम होता. इतर मल्टीप्लेअर-केवळ खेळांच्या विरुद्ध, सामान्यत: बॅटल रॉयल गेममध्ये मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या खेळाडूंना वाजवी वेळेत मॅचमेकिंगसाठी मोठ्या प्रमाणात समवर्ती खेळाडू आधार आवश्यक असतो. झेवियंट स्टुडिओ द्वारे द कुलिंग, 2016 मध्ये लवकर ऍक्सेसमध्ये रिलीझ करण्यात आले होते आणि 16 खेळाडूंसाठी स्ट्रीमिंग-फ्रेंडली बॅटल रॉयल मोड म्हणून डिझाइन केले होते. तथापि, बॅटलग्राउंड्सच्या रिलीझनंतर, द कुलिंगने आपला बराचसा खेळाडूंचा आधार गमावला आणि गेमची पूर्ण आवृत्ती जारी केल्यानंतर काही महिन्यांनी, झेवियंटने जाहीर केले की ते इतर प्रकल्पांवर जाण्यासाठी पुढील विकास संपवत आहेत. बॉस की प्रॉडक्शनद्वारे रॅडिकल हाइट्स एप्रिल 2018 मध्ये लाँच करण्यात आली होती परंतु दोन आठवड्यांच्या आत 80% प्लेअर बेस गमावला होता. आउटपोस्ट गेम्सने डिसेंबर २०१७ मध्ये रिलीज केलेला बॅटल रोयाल गेम SOS, मे 2018 पर्यंत त्याच्या खेळाडूंची संख्या दुहेरी अंकांमध्ये घसरली होती, ज्यामुळे आउटपोस्टने नोव्हेंबर 2018 पर्यंत गेम बंद करण्याची घोषणा केली होती. 2018 मध्ये E3 येथे अनेक मोठ्या बॅटल रोयाल घोषणा झाल्या , फक्त फॉलआउट 76 चा बॅटल रॉयल मोड 2019 मध्ये ट्रेड शोमध्ये दिसला. +चिनी सरकारने ऑडिओ आणि व्हिडिओ आणि अंक प्रकाशन असोसिएशनद्वारे ऑक्टोबर 2017 मध्ये सांगितले की ते आपल्या नागरिकांना बॅटल रॉयल गेम खेळण्यापासून परावृत्त करेल कारण त्यांना ते खूप हिंसक वाटतात, जे " समाजवादाच्या मूल्यांपासून विचलित होते आणि तरुणांसाठी हानिकारक मानले जाते. ग्राहक", ब्लूमबर्ग द्वारे भाषांतरित केल्याप्रमाणे. [७२] पश्चिमेकडील गेमिंग प्रकाशनांनी असा अंदाज लावला आहे की यामुळे देशात युद्ध रॉयल प्रकाशित करणे कठीण किंवा अशक्य होईल. [७३] नोव्हेंबर 2017 मध्ये, PUBG कॉर्पोरेशनने चीनमध्ये गेम प्रकाशित करण्यासाठी Tencent सोबत भागीदारीची घोषणा केली, "चिनी नियम आणि सेन्सॉरचे समाधान करण्यासाठी "ते समाजवादी मूलभूत मूल्ये, चीनी पारंपारिक संस्कृती आणि नैतिक नियमांशी सहमत आहेत याची खात्री करण्यासाठी" गेममध्ये काही बदल केले. [७४] [७५] [७६] तथापि, 2018 च्या मध्यात, चीनी सरकारने चीनमध्ये प्रकाशित होणाऱ्या गेमचे पुनरावलोकन आणि वर्गीकरण कसे केले आणि डिसेंबर 2018 पर्यंत, नवीन ऑनलाइन नीतिमत्ता पुनरावलोकन समिती स्थापन केल्यानंतर, फोर्टनाइट आणि PUBG यासह अनेक बॅटल रॉयल शीर्षके सुधारली., निषिद्ध म्हणून सूचीबद्ध केले होते किंवा खेळातून मागे घेणे आवश्यक आहे. [७७] PUBG कॉर्पोरेशन Tencent सोबत चीनी रिलीजवर काम करत असताना, चीनमध्ये बॅटलग्राउंड्सचे अनेक क्लोन रिलीज करण्यात आले आणि "चिकन इटिंग गेम" नावाचा एक नवीन प्रकार तयार केला, ज्याचे नाव बॅटलग्राउंड्समध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या खेळाडूच्या अभिनंदनाच्या ओळीवर आधारित आहे, " विजेता विजेता चिकन डिनर! " [७८] +बॅटल रॉयल[७९] शैलीची जलद वाढ आणि यश अनेक घटकांना कारणीभूत आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू एकाच असुरक्षित अवस्थेत सुरू करतात आणि खेळाडूंसाठी कोणताही आंतरिक फायदा काढून टाकतात आणि प्रेक्षक एस्पोर्ट म्हणून योग्य आहेत. [८०] फोर्टनाइट बॅटल रॉयल यासारख्या विशिष्ट गेमच्या व्यवसाय मॉडेलसह इतर घटक संगणक, कन्सोल आणि मोबाइल डिव्हाइसवर विनामूल्य आणि उपलब्ध आहेत. [८१] युटा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असेही मानतात की बॅटल रॉयल गेम्स हे मास्लोच्या गरजांच्या पदानुक्रमाचे घटक ओळखतात, भूतकाळातील व्हिडिओ गेमपेक्षा मानवी प्रेरणांचे वर्णन करणारी योजना. मॅस्लोच्या पदानुक्रमाचे सर्वात खालचे स्तर, शारीरिक आणि सुरक्षितता, लढाई रॉयल्सच्या जगण्याच्या घटकांद्वारे पूर्ण केले जातात, प्रेम/स्वतःचे आणि आदराचे स्तर हे बॅटल रॉयल अपरिहार्यपणे एक सामाजिक आणि स्पर्धात्मक खेळ असण्याचा परिणाम आहे आणि स्वतःचा अंतिम स्तर आहे. -वास्तविकिकरण गेममध्ये वारंवार जिंकण्यासाठी कुशल बनण्यापासून येते. [८०] +बिझनेस इनसाइडरने असा अंदाज वर्तवला आहे की बॅटल रॉयल गेम्स केवळ 2018 मध्ये US$२ billion अधिक कमावतील आणि 2019 च्या अखेरीस एकूण US$२० billion उत्पन्न करतील [८२] सुपरडेटा रिसर्चने अहवाल दिला की, 2018 मध्ये, तीन सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॅटल रॉयल गेम्स ( फोर्टनाइट, PUBG आणि कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स 4 ) ने त्या वर्षी एकत्रित डिजिटल कमाईत जवळपास US$४ billion व्युत्पन्न केले. [८३] सुपरडेटा रिसर्चने नोंदवले आहे की 2020 मधील शीर्ष चार सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॅटल रॉयल गेम्स ( PUBG Mobile, Garena Free Fire, Call of Duty: Warzone आणि Fortnite ) ने त्या वर्षी एकत्रित डिजिटल कमाईत जगभरात US$७ billion पेक्षा जास्त कमाई केली. [८४] Fortnite ने 2019 पर्यंत जगभरात US$९ billion पेक्षा जास्त कमाई केली, [८५] तर PUBG Mobile ने 2022 च्या सुरुवातीस US$८ billion पेक्षा जास्त कमाई केली [८६] +सेन्सर टॉवरने अहवाल दिला की 2018 मधील टॉप तीन सर्वाधिक डाउनलोड केलेले मोबाइल बॅटल रोयाल गेम्स ( PUBG Mobile, Garena Free Fire आणि Fortnite ) यांना 500 हून अधिक मिळाले. त्या वर्षी एकत्रित दशलक्ष डाउनलोड. [५२] As of 2020[अद्यतन करा] , सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या बॅटल रॉयल गेममध्ये 600 सह PUBG मोबाईलचा समावेश आहे दशलक्ष खेळाडू, [८७] फोर्टनाइट 350 सह दशलक्ष खेळाडू, [८८] NetEase चा मोबाईल गेम Knives Out with 250 पेक्षा जास्त दशलक्ष खेळाडू, [५१] जगण्याचे नियम 230 सह दशलक्ष खेळाडू, [५०] आणि १८० हून अधिक गारेना फ्री फायर दशलक्ष खेळाडू. [५२] +टर्टल बीच कॉर्पोरेशन, हेडफोन्स आणि गेमिंगसाठी मायक्रोफोन्सचे निर्माते, 2017 मधील त्याच तिमाहीच्या तुलनेत 2018 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ उत्पन्नात 200% पेक्षा जास्त वाढ नोंदवली, ज्याचे श्रेय त्यांनी बॅटल रॉयल शैलीच्या लोकप्रियतेला दिले. [८९] +2022 मध्ये जपानी विद्यार्थ्यांवर आयोजित केलेल्या अभ्यासात जे नियमितपणे ऑनलाइन गेम खेळतात, बॅटल रॉयल गेमप्लेचा गेमिंग व्यसन आणि कमी यशाची भावना यांच्याशी सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे दिसून आले. अभ्यासाने असेही सुचवले आहे की बॅटल रॉयल शैलीला इतर एस्पोर्ट्स शैलींपेक्षा अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, विशेषतः आक्रमक भावनांसह त्याच्या दुव्याच्या बाबतीत. [९०] +साचा:Video game genre \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9538.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4d9eb4e6f82026a70931f229c9b2eb2f76b6d2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9538.txt @@ -0,0 +1,3 @@ +बारेंट्स समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला नॉर्वेजियन समुद्र, वायव्येला स्वालबार्ड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला अर्खांगेल्स्क ओब्लास्तचा नोवाया झेम्ल्या, ईशान्येला फ्रान्झ जोसेफ द्वीपसमूह तर दक्षिणेला पांढरा समुद्र आहेत. सोळाव्या शतकामधील डच शोधक विलेम बारेंट्स ह्याचे नाव ह्या समुद्राला देण्यात आले आहे. +मध्य युगादरम्यान ह्या समुद्राला मुर्मान समुद्र ह्या नावाने ओळखले जात असे. बारेंट्स समुद्राखाली जीवाष्म इंधनाचे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9571.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc2a5b18270ae59cb3f223645f8ba478caef04b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9571.txt @@ -0,0 +1 @@ +बॅरिऑन हा तीन क्वार्क पासून बनलेला संयुक्त मूलभूत कण होय. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9595.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..193dd84c667b69a5baef35b6c4179c13e05275d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9595.txt @@ -0,0 +1 @@ +बेंकुलू (देवनागरी लेखनभेद: बंकुलू, बेंग्कुलू ; बहासा इंडोनेशिया: Bengkulu), किंवा नैऋत्य सुमात्रा हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१५,५६८ होती.[१] यांपैकी ८,७५,६६३ पुरूष तर ८,३७,७३० स्त्रीया होत्या.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9596.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..193dd84c667b69a5baef35b6c4179c13e05275d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9596.txt @@ -0,0 +1 @@ +बेंकुलू (देवनागरी लेखनभेद: बंकुलू, बेंग्कुलू ; बहासा इंडोनेशिया: Bengkulu), किंवा नैऋत्य सुमात्रा हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१५,५६८ होती.[१] यांपैकी ८,७५,६६३ पुरूष तर ८,३७,७३० स्त्रीया होत्या.[२] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9610.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6a1fc94f06eb05e8621b068c408f8e0a22a64d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9610.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी बंगळूर येथील संस्था आहे. +या संस्थेची स्थापना इ.स.१९२०मध्ये झाली. गांधीनगर ह्या बंगलोरातील मध्यवर्ती ठिकाणी मंडळाची स्वतःची जागा व वास्तू आहे. बंगळूर शहर रेल्वे आणि बस स्थानकापासून मंडळात १० मिनिटांत पायी पोचता येते. येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंडळाचे वधुवर संशोधन मंडळ आहे. +गणेशोत्सव हा मंडळाचा वर्षातला सर्वात मोठा सोहळा असतो. दहा दिवसांतील एखाद्या रविवारी महाप्रसाद असतो. त्याच दिवशी सकाळी प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंताचा लोकप्रिय कार्यक्रम ठेवला जातो. स.न.वि.वि. हे मंडळाचे मासिक असून याचा गणेशोत्सव विशेषांक प्रकाशित होतो. बंगळूरमधील हौशी कलाकारांसाठी एकांकिका स्पर्धा या दहा दिवसांत आयोजित होते. +बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात बाहेरगावच्या मराठी पाहुण्यांना उतरायची सोय आहे. पूर्वी येथे संस्थेचे उपाहारगृह होते. आता ते वेगळ्याच नावाने दुसरे कुणीतरी चालवते. मराठी खाद्यपदार्थ आता येथे मिळत नाहीत, त्यांसाठी समोरच्या हॉटेलमध्ये जावे लागते. +पत्ता: २ रा क्रॉस, गांधीनगर, बेंगलोर ५६० ००९ +दूरभाष: +९१ ८० २२२६ २१७६ +ई-मेल ग्रुप: [१] +संकेतस्थळ:[[२]], [[३]] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9637.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f746b09886f93024030345d0aa753349c555bea5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9637.txt @@ -0,0 +1 @@ +बेंजामिन फ्रॅंकलिन (जानेवारी १७, १७०६ - एप्रिल १७, १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9642.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a0d2c64f1f1ab916278a7c131fc48e62cfddb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9642.txt @@ -0,0 +1,2 @@ +७ मे, इ.स. २०१२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9689.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e17b12b84928dc86eb13dd6e794fa57a09d87b98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9689.txt @@ -0,0 +1,5 @@ +बेंबळा नदी ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील एक मोठी नदी आहे. या नदीवर असणारे बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे.बेंबला नदीचा उगम वाशीम जिल्ह्यात कारंजा लाड या शहरातून होतो.कापशी ही बेंबला नदीची उपनदी आहे. +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +बेंबळा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9706.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a53fbefa6d9b96fc2bf61d2a096bbea9e821a98e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9706.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेकर काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9708.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cc8204acc21ef891a4e98377cd658b5de39404d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9708.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेकर काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डीट्रॉइट लेक्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५,१८३ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८ मार्च, १८५८ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9730.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31832cf512375d7ef650c58f2c3321c23eeb99cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9730.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेगडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9738.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..788b3b4b6e1254d664f058988da809bb0d3c0acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9738.txt @@ -0,0 +1 @@ +बेगम खालेदा झिया (बंगाली:খালেদা জিয়া) (ऑगस्ट १५, १९४५ - हयात) या बांगलादेशातील नेत्या व माजी पंतप्रधान आहेत. इ.स. १९९१ साली पंतप्रधानपदी नेमणूक होताना त्या बांगलादेशाच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. खालेदा झियांचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ इ.स. १९९१-९६ दरम्यान होता. इ.स. २००१ - २००६ दरम्यान त्या दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_974.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_974.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9772.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7f1e14b1067c920146cface6984f8930d80d8a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9772.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेटवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9798.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ccf9e5f6a92aa63109448c4541eb935c5cee4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9798.txt @@ -0,0 +1 @@ +ॲंतोनियो आल्बेर्तो बास्तोस पिंपारेल तथा बेटो (१ मे, इ.स. १९८२ - ) हा  पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सेव्हिया एफ.सी.तर्फे गोलरक्षक म्हणून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9801.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..263c52dd247864db27e04a5f77f308be5877a3cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9801.txt @@ -0,0 +1,6 @@ +बेतियाचे नकाशावरील स्थान +गुणक: 26°48′8″N 84°29′55″E / 26.80222°N 84.49861°E / 26.80222; 84.49861 + +बेतिया हे भारताच्या बिहार राज्याच्या पश्चिम चंपारण ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. बेतिया बिहारच्या वायव्य भागात भारत-नेपाळ सीमेजवळ व गंडकी नदीच्या काठाजवळ वसले आहे. +१३व्या शतकात भूमिहार ब्राह्मणांनी वसवलेले बेतिया शहर अनेक दशके येथील बेतिया राज नावाच्या घराणेशाही व जमीनदारीसाठी ओळखले जात असे. हरेंद्र किशोर सिंह हा बेतिया राज्याचा शेवटचा जमीनदार होता. बेतिया घराणे आपल्या संगीतामधील रूचीसाठी देखील ओळखले जात असे. येथे अनेक ध्रुपद गायक वसले होते. +आजच्या घडीला बेतिया हे बिहारमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०२० साली बेतियाची लोकसंख्या सुमारे ३ लाख होती. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9822.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b4248371fb27a9610abb6301870b81ae2932b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9822.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेडकिहाळ हे भारताच्या दक्षिणेकडील कर्नाटक राज्यातील एक गाव आहे. [१] [२] हे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात आहे. बेडकिहाळ हे दरवर्षी दसऱ्यात साजरा होणाऱ्या "श्री सिद्धेश्वर महोत्सवासाठी" प्रसिद्ध आहे. दसरा उत्सवात मुख्य आकर्षण म्हणजे श्री सिद्धेश्वराची पालखी मिरवणूक. ही पालखी दसऱ्याच्या दिवशी दुपारी श्री सिद्धेश्वर मंदिरातून सुरू होते आणि तेथून ग्राम यात्रेमधून निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मंदिरात पोहोचते. "सिद्धेश्वरा कुस्ती मैदानावर "कबड्डी, मॅरेथॉन, व्हॉली बॉल, रांगोली, कुस्ती यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात कार्तिक काटे, बाला रफिक शाईक, नितीन मदने, माऊली जमदाडे आणि अनेक भारतीय कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी बेडकिहाळच्या कुस्तीच्या वैभवात भर टाकण्यासाठी येथील कुस्तीमध्ये दोन रशियन कुस्तीपटूही सहभागी झाले होते. घटस्थापना सुरू होताच संपूर्ण गाव सुंदर दिवे लावून सुशोभित केले जाते ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती मंत्रमुग्ध . रात्रीच्या वेळी गावाचे दृश्य सुंदर दिसते. +भारतीय २००१ च्या जनगणनेनुसार बेडकीहाळची एकूण लोकसंख्या ९५६० इतकी होती. ज्यामध्ये ४९६५ पुरुष आणि ४५९५ स्त्रिया आहेत. +रुग्णालये- अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. मयूर एनएस) diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9824.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09ecc529e34f8192fb8ce4b6485dc5ea62b593e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9824.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेडकीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9838.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d6c7bf6db65016ed9fe0a24d0bf39409476e7ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9838.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेडाकुंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9844.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e256bc4118b606d82bcbbfaedd2e0260b0fe84c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9844.txt @@ -0,0 +1,8 @@ + बेणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9852.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b78d2efd4035ee99d8c380a85da9b157b490ec7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9852.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेतवा नदी ही भारतातील उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम हुशंगाबाद शहराच्या उत्तरेस विंध्य पर्वतमालेत झाला आहे. साधारण ईशान्येकडे वाहत ही नदी ओरछा शहराजवळ यमुना नदीस मिळते. +या बेतवा नदीच्या काठी भीमबेटकापासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर भोजपूर नावाचे गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. येथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर अतिप्राचीन आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शंकराची पिंडी खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9859.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0329f8fc853523b917a0b21896717d8eb3cdef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9859.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9863.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cbadd16e9d72b01b8986b567c71bf5c48cfec2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9863.txt @@ -0,0 +1 @@ +बैतुल लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9867.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bccd4c255fa6f6408f64b28b7b6ffddb2aa7fff7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9867.txt @@ -0,0 +1,15 @@ +बेथनी लुईझ बेथ मूनी (१४ जानेवारी, इ.स. १९९४:शेपार्टन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते आणि यष्टीरक्षण करते. +2 हेन्स (उप.क.) • +3 हीली (य) • +4 बर्न्स • +5 केरी • +6 गार्डनर • +7 जोनासन • +8 किमिन्स • +9 मॉलिन्युक्स • +10 मूनी • +11 पेरी • +12 शूट • +13 सदरलँड • +14 वॅल्मेनीक • +14 वेरहॅम • diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9868.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47588cd1fd2a530c063137d971131b9d6005074b --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9868.txt @@ -0,0 +1 @@ +बेथ लुईझा मॉर्गन (सप्टेंबर २७, इ.स. १९८१ - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9879.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508d87e7a638ae3620351709a1e224a0ce2c71e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9879.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 31°42′11″N 35°11′44″E / 31.70306°N 35.19556°E / 31.70306; 35.19556 + +बेथलेहेम हे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक प्रदेशातील एक शहर आहे. इस्रायलमधील जेरुसलेमहुन बेथलेहेम केवळ १० किमी अंतरावर आहे. बेथलेहेम हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते. +जेरुसलेमच्या दक्षिणेस जुडिया डोगरावर वसलेले हे बेंथलेहेम गाव. येथे गव्हाचे पिक फार मोठया प्रमाणात येते. जुन्या करारात या नगरीला “एफ्राता” म्हणत. जुन्या कराराच्या अगदी सुरुवातीपासून या नगरीस महत्त्वाचे स्थान मिळाले. याकोबाची लाडकी पत्नी रेचेल हिला याकोबाने येथेच पुरले. तिच्या स्मरणार्थ उभा केलेला स्तंभ आजही तेथे आहे. हिब्रू भाषेत बेंथलेहेम या शब्दाचा अर्थ होतो “भाकरीचे घर”. +मवाब देशातून आलेली नामीची विधवा सून रुथ येथील शेतात कणसे वेचीत असें. नामीच्या प्रयत्नामुळे तिचा बवाजाबरोबर पुनर्विवाह झाला. या रुथच्या वंशात दावीद राजाचा जन्म झाला. रुथ ही दावीद राजाची पणजी होय. दावीद हा बेंथलेहेमचा मेंढपाळ. गुरे राखणारा होता. पण देवाच्या आदेशानुसार शमुवेल भविष्यवाद्याने त्याला इस्राएलचा राजा होण्यासाठी तेलाने अभिषिक्त केले. त्यानुसार हाच दावीद इस्रायलचा पराक्रमी राजा बनला. याच दावीद कुळात योसेफ जन्मास आला. तो पवित्र मरीयेचा(मेरीचा) पती व प्रभू येशूचा पालक पिता होय. जणगणनेसाठी आपली नाव नोंदणी करण्यास योसेफ आपल्या या मूळ गावी आला होता. यावेळी पवित्र मरीयेचे दिवस भरले होते. अशा रीतीने या गावी पवित्र मरीयेच्या उदरी प्रभू येशूचा जन्म झाला. बेंथलेहेम गाव प्रभू येशूच्या जन्माने अजरामर झाले. या गावात ख्रिस्ती लोकवस्ती जास्त असून चर्च व मठवासीयांच्या खूप इमारती आहेत. सांजसकाळ चर्चचा घंटानाद व मठवासीयांच्या गायनाचे सूर कानी पडतात.[१] +मधील शहरे]] +[[वर्ग:पॅलेस्टाईन diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9889.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..813c83d8fbcdc1284f0cc6ed3368f2e77933a863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9889.txt @@ -0,0 +1,3 @@ + +बेन-हर हा १९५९साली प्रदर्शित झालेला अमेरिकन इंग्लिश चित्रपट आहे. निर्माती मेट्रो गोल्डविन मेयर ह्या कंपनीची होती, तर विल्यम वायलरने याचे दिग्दर्शन केले. चित्रपटात कार्ल्टन हेस्टन, जॅक हॉकिन्स, स्टीव्हन बॉइड, ह्यू ग्रिफिथ आणि हाया हरारीत यांनी अभिनय केला होता. +याच नावाचा मूकपट १९२५ साली प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9912.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55ea1987a3e5468e92f719d97a10086d0e9d9094 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9912.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +बेन मॅथ्यू डकेट (१७ ऑक्टोबर, इ.स. १९९४:फार्नबोरो, केंट, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9920.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..747e0126d82516358511be80aabf8671f64c0c2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9920.txt @@ -0,0 +1 @@ +बेन ॲंथोनी फॉस्टर (३ एप्रिल, १९८३ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा गोलरक्षक असून प्रीमीयर लीगमध्ये वॉटफर्ड एफ.सी.कडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9936.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43a80cc670abc7441a56197b76eb9800ccb6fc2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9936.txt @@ -0,0 +1 @@ +बेन स्टीव्हन्स (५ मे, १९९२:हाँग काँग - हयात) हा  जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9942.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9942.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9950.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab305bbc73d3d5fab26c229b5e05e24bb4d7ceca --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9950.txt @@ -0,0 +1,9 @@ +बेनझीर भुट्टो (सिंधी: بينظير ڀٽو ; उर्दू: بینظیر بھٹو ; रोमन लिपी: Benazir Bhutto;) (जून २१, इ.स. १९५३ - डिसेंबर २७, इ.स. २००७) ही पाकिस्तानातील राजकारणी व माजी पंतप्रधान होती. ती पाकिस्तान पीपल्स पार्टी या डाव्या-मध्यममार्गी पक्षाची अध्यक्ष होती. एखाद्या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेतृत्वपदापर्यंत पोचलेली ती पहिली महिला होती[१]. इ.स. १९८८ - इ.स. १९९० व इ.स. १९९३ - इ.स. १९९६ या कालखंडांदरम्यान ती दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती. +तिचा पिता झुल्फिकार अली भुट्टो हा सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिला होता. ४ भावंडांमध्ये बेनझीर सर्वात मोठी होती. तिचा विवाह पाकिस्तानी उद्योगपती आसिफ अली झरदारी ह्यासोबत झाला. त्यांना दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधान पद भुषवण्याची संधी मिळाली व दोन्ही वेळा त्यांचे सरकार नियोजित कालावधी पूर्ण करण्यापुर्वीच भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून राष्टृपतींद्वारा बरखास्त करण्यात आले. दुसऱ्यांदा सरकार बरखास्त करण्यात आल्यानंतर त्या अलिखित करार नुसार लंडन येथे निघुन गेल्या. कालांतराने २००७ साली त्यांनी पुन्हा पाकिस्तानात परतायचे प्रयत्न चालु केले. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी फारसी अनुकुलता दर्शविली नाही. तरीही त्या पाकिस्तानात परत आल्या. अखेर प्रचारसभेत झालेल्या बॉंबस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली. त्यामागचे नेमके सुत्रधार अजुन अंधारात आहेत. +बेनझीर भुट्टो यांचा जन्म २१ जून १९५३ साली पाकिस्तानात कराची येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाकिस्तानातच झाले. त्यापुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. १९६९ ते १९७३ दरम्यान त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात , रॅडक्लिफ कॉलेजमधुन पदवी प्राप्त केली. पुढे यादिवसांची आठवण करतांना त्यानी आपल्या आयुष्यातील सर्वात सुखद ४ वर्षे असा उल्लेख केला आहे. त्यापुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे +१९७३ ते ७७ दरम्यान राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. +१८ डिसेंबर १९८७ला त्यांनी पाकिस्तानी उद्योगपती असिफ अलि झरदारी सोबत विवाह केला. विवाहा नंतरही त्यांनी आपले भुट्टो आडनाव कायम ठेवले. त्यांना २ मुली व १ मुलगा असे अपत्य झाले. सध्या त्यांचा मुलगा बिलावल हा सुद्धा आपले आईचे आडनाव 'भुट्टो' वापरत आहे. +पिता झुल्फिकार अली भुट्टो यांनी बेनझीर यांना राजकारणाचे बाळकडु पाजले. झुल्फिकार अलींना पंतप्रधान पदी निवड झाल्याबरोबर ७१ साली भारतात शिमला करारासाठी यावे लागले होते. ते बेनझीरलाही सोबत घेऊन आले. बेनझीर म्हणतात त्यावेळी भारतात येतांना त्या फार साशंक होत्या. आपण शत्रु राष्ट्राचे प्रतिनिधी असल्याने आपला फार तिरस्कार वा विरोध होईल असे त्यांना वाटले. त्यांच्या वडिलांना त्यांना इंदिराजींचे निरक्षण करून काही अनुभव जोडण्याचा सल्ला दिला होता. बेनझीर सुद्धा इंदिरा गांधी पासून फार प्रभावित झाल्या. त्याहुनही त्या भारतात मिळालेल्या वागणुकीने आनंदीत झाल्या. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9953.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4454b18b6fbb1a5e1b977417d712a677af8f46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9953.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेनाम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9958.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..293d073dbaf5228227738b993ff194213a755750 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9958.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेनितो पाब्लो हुआरेझ गार्सिया (स्पॅनिश: Benito Pablo Juárez García; २१ मार्च १८०६ - १८ जुलै १८७२) हा मेक्सिको देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पेशाने वकील असलेला हुआरेझ १८५८ साली मेक्सिकोच्या सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष बनला व नव्या संविधानानुसार त्याची नियुक्ती आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर झाली. १८६१ साली हुआरेझने स्पेन, फ्रान्स व ब्रिटन ह्यांच्याकडून मेक्सिकन सरकारने घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यास नकार दिला. ह्यामुळे संतापलेल्या नेपोलियनने मेक्सिकोमध्ये सैन्य पाठवले व लष्करी आक्रमण करून तेथे दुसरे मेक्सिकन साम्राज्य प्रस्थापित केले. १८६४ ते १८६७ दरम्यान अस्तित्वात असलेले हे साम्राज्य १८६७ साली हुआरेझच्या नेतृत्वाखालील मेक्सिकन सेनेद्वारे पराभूत झाले व हुआरेझ पुन्हा एकदा मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष बनला. +आपल्या कारकिर्दीमध्ये हुआरेझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9980.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67176bb5b8e960bab766756ef08c3704b1a89b8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9980.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेनेगल रामा राव (जुलै १, १८८९ - डिसेंबर १३, १९६९) हे भारतीय रिझर्व बँकेचे चौथे गव्हर्नर होते. ते गव्हर्नर पदावर सगळ्यात जास्त काळ होते. गव्हर्नर पदाचा दुसरा कार्यकाळ संपायच्या आधीच तत्कालीन अर्थमंत्र्यांशी मतभेद झाल्याने बेनेगल रामा राव ते आपल्या पदावरून दूर झाले. +बेनेगल रामा राव हे एक सनदी अधिकारी होते. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांच्या योगदानाबद्दल १९३६ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9982.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb1d02b5aad96338461b43b4e0d7ef87bc32348f --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9982.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेनेट काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +बेनेट काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9985.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd603bce820860d3a5769fe6143e4074cd982b04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9985.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेनेडिक्ट वोंग (३ जुलै १९७१) हा एक ब्रिटिश अभिनेता आहे. डर्टी प्रीटी थिंग्ज (२००३) या चित्रपटात अभिनय करण्यापूर्वी त्याने नाटकांतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. बीबीसी सिटकॉम फिफ्टीन स्टोरीज हाय (२००२-२००४) मध्ये देखील त्याने काम केले. यानंतर ऑन अ क्लियर डे (२००५), सनशाईन, ग्रो युवर ओन (दोन्ही २००७), आणि मून (२००९) आणि स्पिरिट वॉरियर्स (२०१०) या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका केल्या. +नेटफ्लिक्स मालिका मार्को पोलो (२०१४-१६), द मार्टियन (२०१५), आणि डॉक्टर स्ट्रेंज (२०१६) या चित्रपटापासून मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील वोंगच्या भूमिकेसाठी २०१० च्या दशकात वोंगला व्यापक ओळख मिळाली. त्यानंतर त्याने डेडली क्लास (२०१९) या मालिकेत काम केले. नाइन डेज (२०२०) या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे त्याला स्वतंत्र स्पिरीट अवार्ड नामांकन मिळाले. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9989.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29dd5b3e7f5ff99bcf7367228e020ea881f3bb40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9989.txt @@ -0,0 +1,3 @@ +बेनेवाह काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट मेरीझ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५३० इतकी होती.[२] +या काउंटीची रचना २३ जानेवारी, १९१५ रोजी झाली. सेंट मेरीझ काउंटीला येथील मूळ रहिवासी असलेल्या सूर दा'लीन जमातीच्या एक सरदाराचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9991.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4028ead65926da7680485149f6d30977668be65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9991.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेनोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील तफावत जास्त असते.मे हा अतिउष्णतेचा, तर जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9992.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e7faa47d068aed743e867ba5d30a033e695779c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9992.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 26°11′18″S 28°19′14″E / 26.18833°S 28.32056°E / -26.18833; 28.32056 + +बेनोनी हे दक्षिण आफ्रिकेच्या ग्वाटेंग प्रांतामध्ये वसलेले आहे. सन २००० पासून, ते एकुऱ्हुलेनी महानगरपालिकेचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9994.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e7faa47d068aed743e867ba5d30a033e695779c --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9994.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 26°11′18″S 28°19′14″E / 26.18833°S 28.32056°E / -26.18833; 28.32056 + +बेनोनी हे दक्षिण आफ्रिकेच्या ग्वाटेंग प्रांतामध्ये वसलेले आहे. सन २००० पासून, ते एकुऱ्हुलेनी महानगरपालिकेचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9997.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9997.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9999.txt b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a0d2c64f1f1ab916278a7c131fc48e62cfddb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_9999.txt @@ -0,0 +1,2 @@ +७ मे, इ.स. २०१२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)